मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवन - सार

विजुभाऊ ·

पैसा Sat, 09/20/2014 - 20:23
क़ाय हे विजूभाँ! कसाँ काँय जमलाँ तुम्हालाँ इतकं या श्टैलीत लिहायलाँ!

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ Sat, 09/20/2014 - 23:34
इथे - स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माऊथ http://agakke.blogspot.co.uk/2013/09/1.html जिवनभाऊंना डू आयडी समजणार्‍या अभागी लोकांसाठी इथे सरांचा फोटो पण आहे.

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 00:34
विजूभाऊ तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. कांही सकस लेखनाची क्षमता असताना, फक्त प्रतिसादांसाठी, हाती कटोरा घेऊन असे उथळ लेखन करण्याची दुर्बुद्धी का सुचावी कळत नाही. मर्जी तुमची.

In reply to by प्रभाकर पेठकर

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 14:44
+१ -१ दोन्हीही. लिहिते राहणे महत्वाचे आहे.! विजुभाऊंनी असले लेखन करण्यासाठी कदाचित दुसरा कुठला डु.आय.डी घ्यावा असे नमूद करुन मी माझ्या जागेवर मांडी घालुन बसतो!

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 14:47
>>>>असले लेखन करण्यासाठी..... त्यांनी 'असले' लेखन करू नये हा मुळ मुद्दा आहे. ज्यांच्या कडे कांही चांगले करण्याची क्षमता नसते तेच प्रसिद्धीसाठी उथळ मार्ग निवडतात. अर्थात, त्यांनी कुठला मार्ग निवडायचे ह्याचे स्वातंत्र्य त्यांना आहेच.

दिपक.कुवेत Sun, 09/21/2014 - 14:55
विजुभाउंनी हे अस्लं लिहुन आमच्या काळजालाच भोके पाडली आहेत....

तिमा Sun, 09/21/2014 - 16:50
विजुभाऊंनी फारच जालीम संदेश दिले आहेत! बाकी विजुभौ आणि जीवनभौ ! यमक जुळतंय! तो गोळीचा संदेश अंमळ अश्लील वाटला.

In reply to by दिपक.कुवेत

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 10:54
@ दिपक : गोळी चुकली. कदाचित माझ्या डेस्कवर ती पोलोची गोळी समोरच पडली होती. त्यामुळे असेल.

In reply to by दिपक.कुवेत

योगी९०० गुरुवार, 10/29/2015 - 10:39
गोळ्या चुकल्या कि सगळीच गणितं चुकतात असं एकिवात आहे... _/\_ गणितच नाही तर इतिहास्,भुगोल सगळंच चुकतं

योगी९०० Tue, 09/23/2014 - 11:31
मस्त... आजच "अपहरण की खून?" याचे काही भाग वाचले. संपूर्ण गोष्ट काही कारणामुळे वाचू शकलो नाही कारण आता "अपहरण की खून" यापैकी काय? हेच मला कळत नाही. मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा आहे.

चित्रगुप्त Wed, 10/08/2014 - 19:31
व्वा महाराज व्वा. हे वाचायचे राहूनच गेले होते. राँर्बर्ट लईच भाग्यवान हो तुम्चा. शिप्प काय, गोळी काय, झकास.

चित्रगुप्त गुरुवार, 10/29/2015 - 08:42
आज पुन्हा एकदा हा धागा वाचून मजाच आली . ज्यांना सुचते आणि जमते त्यांनी असले लिखाण अवश्य करावे. वात्रटपणा ही 'जीवन'संजिवनी असते.

In reply to by चित्रगुप्त

बोका-ए-आझम गुरुवार, 10/29/2015 - 09:06
हा तर आपला जिवन बिमा आहे! रच्याकने सध्या जीवन बिमार दिसतोय. ब-याच दिवसांत काळी मावशी सारखं काही वाचायला मिळालं नाही!:)

पैसा Sat, 09/20/2014 - 20:23
क़ाय हे विजूभाँ! कसाँ काँय जमलाँ तुम्हालाँ इतकं या श्टैलीत लिहायलाँ!

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ Sat, 09/20/2014 - 23:34
इथे - स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माऊथ http://agakke.blogspot.co.uk/2013/09/1.html जिवनभाऊंना डू आयडी समजणार्‍या अभागी लोकांसाठी इथे सरांचा फोटो पण आहे.

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 00:34
विजूभाऊ तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. कांही सकस लेखनाची क्षमता असताना, फक्त प्रतिसादांसाठी, हाती कटोरा घेऊन असे उथळ लेखन करण्याची दुर्बुद्धी का सुचावी कळत नाही. मर्जी तुमची.

In reply to by प्रभाकर पेठकर

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 14:44
+१ -१ दोन्हीही. लिहिते राहणे महत्वाचे आहे.! विजुभाऊंनी असले लेखन करण्यासाठी कदाचित दुसरा कुठला डु.आय.डी घ्यावा असे नमूद करुन मी माझ्या जागेवर मांडी घालुन बसतो!

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 14:47
>>>>असले लेखन करण्यासाठी..... त्यांनी 'असले' लेखन करू नये हा मुळ मुद्दा आहे. ज्यांच्या कडे कांही चांगले करण्याची क्षमता नसते तेच प्रसिद्धीसाठी उथळ मार्ग निवडतात. अर्थात, त्यांनी कुठला मार्ग निवडायचे ह्याचे स्वातंत्र्य त्यांना आहेच.

दिपक.कुवेत Sun, 09/21/2014 - 14:55
विजुभाउंनी हे अस्लं लिहुन आमच्या काळजालाच भोके पाडली आहेत....

तिमा Sun, 09/21/2014 - 16:50
विजुभाऊंनी फारच जालीम संदेश दिले आहेत! बाकी विजुभौ आणि जीवनभौ ! यमक जुळतंय! तो गोळीचा संदेश अंमळ अश्लील वाटला.

In reply to by दिपक.कुवेत

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 10:54
@ दिपक : गोळी चुकली. कदाचित माझ्या डेस्कवर ती पोलोची गोळी समोरच पडली होती. त्यामुळे असेल.

In reply to by दिपक.कुवेत

योगी९०० गुरुवार, 10/29/2015 - 10:39
गोळ्या चुकल्या कि सगळीच गणितं चुकतात असं एकिवात आहे... _/\_ गणितच नाही तर इतिहास्,भुगोल सगळंच चुकतं

योगी९०० Tue, 09/23/2014 - 11:31
मस्त... आजच "अपहरण की खून?" याचे काही भाग वाचले. संपूर्ण गोष्ट काही कारणामुळे वाचू शकलो नाही कारण आता "अपहरण की खून" यापैकी काय? हेच मला कळत नाही. मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा आहे.

चित्रगुप्त Wed, 10/08/2014 - 19:31
व्वा महाराज व्वा. हे वाचायचे राहूनच गेले होते. राँर्बर्ट लईच भाग्यवान हो तुम्चा. शिप्प काय, गोळी काय, झकास.

चित्रगुप्त गुरुवार, 10/29/2015 - 08:42
आज पुन्हा एकदा हा धागा वाचून मजाच आली . ज्यांना सुचते आणि जमते त्यांनी असले लिखाण अवश्य करावे. वात्रटपणा ही 'जीवन'संजिवनी असते.

In reply to by चित्रगुप्त

बोका-ए-आझम गुरुवार, 10/29/2015 - 09:06
हा तर आपला जिवन बिमा आहे! रच्याकने सध्या जीवन बिमार दिसतोय. ब-याच दिवसांत काळी मावशी सारखं काही वाचायला मिळालं नाही!:)
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमची प्रेरणा : काय सॉम्गॉयलॉच पायजे क्का? रॉर्बट जोत्याच्या घराकडे जाताना दिसला. मॉरेयॉ भवतेक त्यालाच शोधत होती. तसे पाह्यला गेले तर रॉर्बट आणि मॉरीयॉ दूरच्या नात्यातले. रॉर्बट मॉरीयॉ च्या मावशीच्या नणंदेच्या दिराच्या सासूचा नातू. प्ण एका लग्नात मॉरीयॉला रॉर्बट भेटला आणि ते जवळ आले. आख्खे आख्खे दिवस ते एकमेकाना आटवू लॉगले. एकमेकाम्शिवाय त्यान कर्मायचे नाही. राँर्बट जेव्वा जेव्वा मॉरीयॉला भेटॉयचा तेव्वा तेव्वा तो तिच्यासाटी पेपरमिटाच्या गोळ्या ऑणॉयचॉ. मॉरीयॉला त्या मदे भोक आस्लेल्या पांडर्या गोल्या खूप्प आवडॉयच्या. रॉर्बंट ज्जे काही करायचॉ ते अगदी श्टैल मधे करायचा.

देर न हो जाये

भावना कल्लोळ ·
लेखनविषय:
खालील घटना पुर्णपणे काल्पनिक असुन तो कुणाशी खरच साधर्म राखत असेल तर फक्त मनातले मनात हसुन घ्यावे, खालील लेखन निव्वळ मनोरंजनासाठी लिहिला गेला आहे. त्यात लेखिकेला कोणताही मानसिक आजार झालेला नाही यांची कृपया नोंद घ्यावी. स्थळ : इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेल. वेळ : सकाळची . संख्यने जास्त असलेल्या आणि सुविधा कमी असलेल्या होस्टेल मधला काल्पनिक प्रसंग. नीरु : ए वश्या बाहेर ये, इथे आतल्या चिकनची पुरण व्हायची वेळ आली आहे. अभी : अरे तो कसला येतोय लवकर, आता महाआवाहन करा त्याला.

शिकार

कल्पतरू ·

विजुभाऊ Sat, 09/20/2014 - 15:51
वा. एक वेगळ्या मार्गाने जाणरी गोष्ट. आदिवासी खरेतर आपल्यापेक्षा खूप सुखी असतात. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक वस्तूपेक्षा त्याना आधीक काही नको अस्ते. ते आपल्यापेक्षा खूप मजेत जगत असतात.

काउबॉय Sat, 09/20/2014 - 17:14
निसर्ग Intact रहावाच. मानवी लुडबुड थांबाविच. पण मानव विकासापासून वंचितही नको. शेवटी गरजा कमी आहेत म्हणून आजार/दुःख/अन्याय होत नसतात असे थोडच आहे ? गाठिला पैसा हवाच.... मी तरी गरीबीत कोणी शांत सुखी पाहिलेला नाही.

एस Sat, 09/20/2014 - 20:41
शिकार करण्यात कोणता पुरुषार्थ असतो? आयुष्यात एकतरी झाड लावून ते जगवलंय का? शिकार करतो असं फुशारकीने सांगणार्‍यांचा जाम राग येतो. माफ करा, पण तुमच्यासारखे निसर्गाचे गुन्हेगार पाहिले की संतापाची तिडीक जाते मस्तकात.

In reply to by एस

कल्पतरू Sat, 09/20/2014 - 22:06
व्वा छान माझा लेख वाचून तुमच्या संतापाची तिडीक मस्तकात गेली. मी वर कुठेही निसर्गाला धक्का लागेल असं वर्तन केलेलं नाही सांगितल्यात त्या फक्त गोष्टी आणि अनुभव एवढ्या साध्या गोष्टीवरून तुमच्यात भूतदया जागृत झाली. गोहत्या होते, खाटिक सर्रास बोकडांची कत्तल करतो, कोंबडीवाला कोंबड्यांचे गळे कापतो या गोष्टीवर कधी विचार केलाय का???? कधी कुठल्या खटकाकडे जाऊन त्याला विरोध करायची हिम्मत केलीय का? नाही ना? का तर पार्श्वभागावर ओल्या बांबूचे फटके पडतील म्हणून???????? जे समाजमान्य आहे ते तुम्हाला चालतं, त्यात अन्याय नाही दिसणार तुम्हाला. कोंबडीवाला 1000 कोंबड्या कापतो ते तुमच्या दृष्टीने ठीक आणि आमच्या सारख्या माणसांनी जंगलात जाऊन १ कोंबडी मारली तर तर तुमच्या निसर्गाला धक्का लागला. व्वा रे तुमचा पुरुषार्थ. (संपादित)

In reply to by दशानन

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 14:38
+१ व लेखाचा शेवट सकारात्मक आहे. लेखाच्या सुरवातीच्या आशयाबद्दल जर लेखकाची निंदा करायची असेल तर लेखाच्या शेवटाबद्दल लेखकाचे कौतुकही करायला हवे.!

In reply to by कानडाऊ योगेशु

एस Sun, 09/21/2014 - 16:56
याबाबत सहमतच आहे. लेखाचे साहित्यिकमूल्य चांगलेच आहे. तसेच लेखकावर व्यक्तिशः आक्षेप नसून भर शिकार करणार्‍यांच्या प्रवृत्तीला झोडपण्यावर होता. असो.

In reply to by कल्पतरू

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 00:09
जंगलात शिकार केल्याने निसर्गाचा समतोल ढळतो... "वाघ" हे त्याचे उत्तम उदाहरण आहे...आणि कोंबड्या / बोकड यांची खाण्यासाठी वेगळी पैदास केली जाते १०+ माणसे आणि दंबूक घेउन १ जनावर मारणे यात कोणतेही शौर्य नाही

In reply to by कल्पतरू

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 16:45
आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.
ही परिस्थिती बदलली पाहिजे असे तुम्हाला जाणवलेले या लेखात तरी दिसले नाही
आता ही भाकड कथा आहे हे माहित असूनसुद्धा अशा गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात. आपलं शहरीकरण आणि विज्ञान यांचं बोट त्यांना लावायचं नसतं. आणि त्यातच खरी मजा असते.
यातून आहे ती परिस्थिती बदलण्यात तुम्हाला रस नाहीये हे दिसते
असाच मागे गावी गेलो तेव्हा शिकारीला जायचा योग आला. आम्ही चार जण होतो. पहिला म्हणजे मी. आता माझा आणि शिकारीचा संबंध जास्त नव्हता
आता तुम्हीच पहिले म्हणजे तो "योग" नव्हता तर तुम्हालाच शिकारीला जायची हुक्की आलेली
कधी तरी खेळताना एखाद्या कोंबडीला दगड मारणे आणि अगदी पुढची पायरी म्हणजे बेचकी घेऊन चिमणी कावळ्यावर नेम धरणे बस एव्हडाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी होता.
दुसरा माझा मित्र, तो मी जे करायचो ते तर करायचाच पण याला एक खूप विचित्र सवय होती. एखादं गाढव गावात शिरलं की हा गावातले पोरं जमा करायचा आणि त्या गाढवाच्या पाठीमागे पळायचा. मग त्या गाढवाच्या शेपटीला पत्र्याचा डबा बांधून वाजवायचा काय, त्याच्या पाठीवर उड्या काय मार आणि दिवाळीत जर चुकून गाढव आलंच तर त्या बिचाऱ्याची शंभरी भरलीच म्हणून समजा. अर्ध्यापेक्षा जास्त फटाके गाढवाच्या पाठीवरच वाजायचे
याला साध्या भाषेत उगाचच मुक्या प्राण्यांना त्रास देणे म्हणतात...
त्यातल्या एकाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड होती आणि या कुऱ्हाडीची खासियत म्हणजे एकदा का ती उचलली की तिचा वार करावाच लागतो. न वार करता तशीच परत खाली आणली की काहीतर संकट ओढवतं अशी त्याची समजूत होती. एकदा चुकून याने ती वार करण्यासाठी उचलली आणि शेवटी नाईलाजाने स्वतःच्या पायावर वार करावा लागला होता.
कोणत्या गोष्टींवर किती "श्रध्धा/अंधश्रध्धा" ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्यासाठी स्वताच्या पायावर कुर्हाड कुर्‍हाड घालणे हा शुध्ध "चू*"पणा आहे
परत येताना मात्र एक रानडुक्कर दिसलं एक मादी होती आणि सोबत ३ लहान पिल्लं. पुन्हा ती आदिवासी बाई डोळ्यासमोर उभी राहिली. छऱ्यांची बंदूक तशीच शांत खाली मान घालून उभी होती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड पात्याचं तोंड दुसरीकडे करू पाहत होती
यांना काहीही केले नाहीत याबद्दल मात्र तुमचे कौतुक :)

In reply to by कल्पतरू

ज्या जनावरांनी आपल्याला काहीच त्रास दिला नाही अश्यांची आपण जंगलात जाऊन शिकार करतो यात जर काहीच वाईट नाही तर ज्यांच्या भूमीवर (जंगलावर) आक्रमण करून आपण घरे-झोपड्या बांधतो आणि त्यांचे जिणे कठीण करतो अश्या रानातील प्राण्यांनी माणसांवर हल्ला केला तर तेही वाईट नाही ! हो की नाही ?

लंबूटांग Sun, 09/21/2014 - 00:33
येथे मात्र थंडीच्या आधी हरणे मारायची खास परमिट्स दिली जातात. मला आधी वाटायचे किती क्रूरपणा. पण नंतर बायकोकडून कळले बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. इतक्या हरणांना खाण्यासाठी थंडीत पुरेसे अन्न उपलब्ध नसल्याने थंडीत ती भूकेने तडफडून मरतात. अर्थात हे केवळ location specific उदाहरण झाले. थोडक्यात शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही.

In reply to by लंबूटांग

बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. यातील "नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल" करणारे माहीत झाले तर... शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही. की आहे. ह्याचाही निकाल लागेल. म्हणतात ना कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ;)

In reply to by टवाळ कार्टा

एस Sun, 09/21/2014 - 17:13
ह्यामध्ये मानव-निसर्ग संघर्ष असा एक फार व्यापक आणि गुंतागुंतीचा पदर आहे. रानडुकरे आणि हरणे शेतीचे नुकसान करतात.बरोबर. पण ही शेती कुठली असते? ते आपल्या भागात येताहेत की आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करतोय? ह्या प्राण्यांच्या नैसर्गिक भक्षकांचे अस्तित्व आपणच संपवले. उदा. भिमाशंकरच्या परिसरात एकेकाळी वाघ भरपूर होते. आता तिथे बिबटेही दुर्मिळ झाले आहेत. त्याचबरोबर काही मानवांच्या लोभापायी जास्त विस्तृत आणि निर्दोष लोकसंख्येला कशी किंमत मोजावी लागते ह्याचेही हे चांगले उदाहरण आहे. दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात नरभक्षक बिबट्यांनी लहान मुले उचलून नेण्याचे प्रमाण मध्यंतरी वाढले होते. प्रत्यक्षात अतिक्रमण करणारे बिल्डर लोक होते. झळ कुणाला बसली तर तिथल्या गरीब वस्त्यांना.

पैसा Sun, 09/21/2014 - 19:41
आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.
मात्र हे काय पटलं नाय भाऊ! मी पक्की कोकणी आहे. पण मी किंवा माझे कोणी नातेवाईक, फार काय गावातले ओळखीचे लोकही शिकारीला कधी गेलेले नाहीत. मला वाटते छर्‍याच्या बंदुकीसाठीही परवाने लागत असावेत आणि ते सगळ्यांकडे नसतात. सबंध गावातल्या एखाद दुसर्‍या घरात बंदूक असायची आणि त्या घरातले लोक सटीसामाशी रानडुक्कर मारायला जायचे. याहून मोठी शिकार कोणी कधी केलेली ऐकली नाही. फार काय, कोकणी माणूस प्राण्यांच्या बाबत बराच सहिष्णु असतो. साप, भेकरं, कुत्रे वाघ इ. मंडळी लोकांबरोबरच सुखेनैव नांदतात!

In reply to by पैसा

कल्पतरू Sun, 09/21/2014 - 19:51
पण आपल्याकडे भूतांचा विषय सांगतात त्याच्यासोबत हा विषय पण थोड्या बहुत प्रमाणात असतो. आणि डुकरांची शिकार होते या बाबतीत तर मी १०० % सहमत आहे. आपल्या गावात १-२ कडे ती नळीची बंदूक असतेच. आता शिकार म्हणजे ती होते अडून मधून जरी तरी प्रस्थ नसलं तरी शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by कल्पतरू

धन्या Sun, 09/21/2014 - 21:51
कोकणात म्हणजे कुठल्या गावी? मी ही जन्मापासून पुढची बावीस वर्ष कोकणातच होतो. शिकार हा प्रकार कधी पाहीला नाही. नाही म्हणायला रानात आदीवासी लोक सशांच्या पाणवठयावर जायच्या वाटेवर फासकी लावायचे. मात्र गावातील कुणाच्या दिसण्यात ती फासकी आली आवर्जून काढून टाकली जायची. मी गुरांकडे गेल्यावर हे काम अगदी ईमानईतबारे करत असे. :)

विजुभाऊ Sat, 09/20/2014 - 15:51
वा. एक वेगळ्या मार्गाने जाणरी गोष्ट. आदिवासी खरेतर आपल्यापेक्षा खूप सुखी असतात. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक वस्तूपेक्षा त्याना आधीक काही नको अस्ते. ते आपल्यापेक्षा खूप मजेत जगत असतात.

काउबॉय Sat, 09/20/2014 - 17:14
निसर्ग Intact रहावाच. मानवी लुडबुड थांबाविच. पण मानव विकासापासून वंचितही नको. शेवटी गरजा कमी आहेत म्हणून आजार/दुःख/अन्याय होत नसतात असे थोडच आहे ? गाठिला पैसा हवाच.... मी तरी गरीबीत कोणी शांत सुखी पाहिलेला नाही.

एस Sat, 09/20/2014 - 20:41
शिकार करण्यात कोणता पुरुषार्थ असतो? आयुष्यात एकतरी झाड लावून ते जगवलंय का? शिकार करतो असं फुशारकीने सांगणार्‍यांचा जाम राग येतो. माफ करा, पण तुमच्यासारखे निसर्गाचे गुन्हेगार पाहिले की संतापाची तिडीक जाते मस्तकात.

In reply to by एस

कल्पतरू Sat, 09/20/2014 - 22:06
व्वा छान माझा लेख वाचून तुमच्या संतापाची तिडीक मस्तकात गेली. मी वर कुठेही निसर्गाला धक्का लागेल असं वर्तन केलेलं नाही सांगितल्यात त्या फक्त गोष्टी आणि अनुभव एवढ्या साध्या गोष्टीवरून तुमच्यात भूतदया जागृत झाली. गोहत्या होते, खाटिक सर्रास बोकडांची कत्तल करतो, कोंबडीवाला कोंबड्यांचे गळे कापतो या गोष्टीवर कधी विचार केलाय का???? कधी कुठल्या खटकाकडे जाऊन त्याला विरोध करायची हिम्मत केलीय का? नाही ना? का तर पार्श्वभागावर ओल्या बांबूचे फटके पडतील म्हणून???????? जे समाजमान्य आहे ते तुम्हाला चालतं, त्यात अन्याय नाही दिसणार तुम्हाला. कोंबडीवाला 1000 कोंबड्या कापतो ते तुमच्या दृष्टीने ठीक आणि आमच्या सारख्या माणसांनी जंगलात जाऊन १ कोंबडी मारली तर तर तुमच्या निसर्गाला धक्का लागला. व्वा रे तुमचा पुरुषार्थ. (संपादित)

In reply to by दशानन

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 14:38
+१ व लेखाचा शेवट सकारात्मक आहे. लेखाच्या सुरवातीच्या आशयाबद्दल जर लेखकाची निंदा करायची असेल तर लेखाच्या शेवटाबद्दल लेखकाचे कौतुकही करायला हवे.!

In reply to by कानडाऊ योगेशु

एस Sun, 09/21/2014 - 16:56
याबाबत सहमतच आहे. लेखाचे साहित्यिकमूल्य चांगलेच आहे. तसेच लेखकावर व्यक्तिशः आक्षेप नसून भर शिकार करणार्‍यांच्या प्रवृत्तीला झोडपण्यावर होता. असो.

In reply to by कल्पतरू

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 00:09
जंगलात शिकार केल्याने निसर्गाचा समतोल ढळतो... "वाघ" हे त्याचे उत्तम उदाहरण आहे...आणि कोंबड्या / बोकड यांची खाण्यासाठी वेगळी पैदास केली जाते १०+ माणसे आणि दंबूक घेउन १ जनावर मारणे यात कोणतेही शौर्य नाही

In reply to by कल्पतरू

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 16:45
आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.
ही परिस्थिती बदलली पाहिजे असे तुम्हाला जाणवलेले या लेखात तरी दिसले नाही
आता ही भाकड कथा आहे हे माहित असूनसुद्धा अशा गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात. आपलं शहरीकरण आणि विज्ञान यांचं बोट त्यांना लावायचं नसतं. आणि त्यातच खरी मजा असते.
यातून आहे ती परिस्थिती बदलण्यात तुम्हाला रस नाहीये हे दिसते
असाच मागे गावी गेलो तेव्हा शिकारीला जायचा योग आला. आम्ही चार जण होतो. पहिला म्हणजे मी. आता माझा आणि शिकारीचा संबंध जास्त नव्हता
आता तुम्हीच पहिले म्हणजे तो "योग" नव्हता तर तुम्हालाच शिकारीला जायची हुक्की आलेली
कधी तरी खेळताना एखाद्या कोंबडीला दगड मारणे आणि अगदी पुढची पायरी म्हणजे बेचकी घेऊन चिमणी कावळ्यावर नेम धरणे बस एव्हडाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी होता.
दुसरा माझा मित्र, तो मी जे करायचो ते तर करायचाच पण याला एक खूप विचित्र सवय होती. एखादं गाढव गावात शिरलं की हा गावातले पोरं जमा करायचा आणि त्या गाढवाच्या पाठीमागे पळायचा. मग त्या गाढवाच्या शेपटीला पत्र्याचा डबा बांधून वाजवायचा काय, त्याच्या पाठीवर उड्या काय मार आणि दिवाळीत जर चुकून गाढव आलंच तर त्या बिचाऱ्याची शंभरी भरलीच म्हणून समजा. अर्ध्यापेक्षा जास्त फटाके गाढवाच्या पाठीवरच वाजायचे
याला साध्या भाषेत उगाचच मुक्या प्राण्यांना त्रास देणे म्हणतात...
त्यातल्या एकाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड होती आणि या कुऱ्हाडीची खासियत म्हणजे एकदा का ती उचलली की तिचा वार करावाच लागतो. न वार करता तशीच परत खाली आणली की काहीतर संकट ओढवतं अशी त्याची समजूत होती. एकदा चुकून याने ती वार करण्यासाठी उचलली आणि शेवटी नाईलाजाने स्वतःच्या पायावर वार करावा लागला होता.
कोणत्या गोष्टींवर किती "श्रध्धा/अंधश्रध्धा" ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्यासाठी स्वताच्या पायावर कुर्हाड कुर्‍हाड घालणे हा शुध्ध "चू*"पणा आहे
परत येताना मात्र एक रानडुक्कर दिसलं एक मादी होती आणि सोबत ३ लहान पिल्लं. पुन्हा ती आदिवासी बाई डोळ्यासमोर उभी राहिली. छऱ्यांची बंदूक तशीच शांत खाली मान घालून उभी होती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड पात्याचं तोंड दुसरीकडे करू पाहत होती
यांना काहीही केले नाहीत याबद्दल मात्र तुमचे कौतुक :)

In reply to by कल्पतरू

ज्या जनावरांनी आपल्याला काहीच त्रास दिला नाही अश्यांची आपण जंगलात जाऊन शिकार करतो यात जर काहीच वाईट नाही तर ज्यांच्या भूमीवर (जंगलावर) आक्रमण करून आपण घरे-झोपड्या बांधतो आणि त्यांचे जिणे कठीण करतो अश्या रानातील प्राण्यांनी माणसांवर हल्ला केला तर तेही वाईट नाही ! हो की नाही ?

लंबूटांग Sun, 09/21/2014 - 00:33
येथे मात्र थंडीच्या आधी हरणे मारायची खास परमिट्स दिली जातात. मला आधी वाटायचे किती क्रूरपणा. पण नंतर बायकोकडून कळले बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. इतक्या हरणांना खाण्यासाठी थंडीत पुरेसे अन्न उपलब्ध नसल्याने थंडीत ती भूकेने तडफडून मरतात. अर्थात हे केवळ location specific उदाहरण झाले. थोडक्यात शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही.

In reply to by लंबूटांग

बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. यातील "नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल" करणारे माहीत झाले तर... शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही. की आहे. ह्याचाही निकाल लागेल. म्हणतात ना कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ;)

In reply to by टवाळ कार्टा

एस Sun, 09/21/2014 - 17:13
ह्यामध्ये मानव-निसर्ग संघर्ष असा एक फार व्यापक आणि गुंतागुंतीचा पदर आहे. रानडुकरे आणि हरणे शेतीचे नुकसान करतात.बरोबर. पण ही शेती कुठली असते? ते आपल्या भागात येताहेत की आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करतोय? ह्या प्राण्यांच्या नैसर्गिक भक्षकांचे अस्तित्व आपणच संपवले. उदा. भिमाशंकरच्या परिसरात एकेकाळी वाघ भरपूर होते. आता तिथे बिबटेही दुर्मिळ झाले आहेत. त्याचबरोबर काही मानवांच्या लोभापायी जास्त विस्तृत आणि निर्दोष लोकसंख्येला कशी किंमत मोजावी लागते ह्याचेही हे चांगले उदाहरण आहे. दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात नरभक्षक बिबट्यांनी लहान मुले उचलून नेण्याचे प्रमाण मध्यंतरी वाढले होते. प्रत्यक्षात अतिक्रमण करणारे बिल्डर लोक होते. झळ कुणाला बसली तर तिथल्या गरीब वस्त्यांना.

पैसा Sun, 09/21/2014 - 19:41
आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.
मात्र हे काय पटलं नाय भाऊ! मी पक्की कोकणी आहे. पण मी किंवा माझे कोणी नातेवाईक, फार काय गावातले ओळखीचे लोकही शिकारीला कधी गेलेले नाहीत. मला वाटते छर्‍याच्या बंदुकीसाठीही परवाने लागत असावेत आणि ते सगळ्यांकडे नसतात. सबंध गावातल्या एखाद दुसर्‍या घरात बंदूक असायची आणि त्या घरातले लोक सटीसामाशी रानडुक्कर मारायला जायचे. याहून मोठी शिकार कोणी कधी केलेली ऐकली नाही. फार काय, कोकणी माणूस प्राण्यांच्या बाबत बराच सहिष्णु असतो. साप, भेकरं, कुत्रे वाघ इ. मंडळी लोकांबरोबरच सुखेनैव नांदतात!

In reply to by पैसा

कल्पतरू Sun, 09/21/2014 - 19:51
पण आपल्याकडे भूतांचा विषय सांगतात त्याच्यासोबत हा विषय पण थोड्या बहुत प्रमाणात असतो. आणि डुकरांची शिकार होते या बाबतीत तर मी १०० % सहमत आहे. आपल्या गावात १-२ कडे ती नळीची बंदूक असतेच. आता शिकार म्हणजे ती होते अडून मधून जरी तरी प्रस्थ नसलं तरी शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by कल्पतरू

धन्या Sun, 09/21/2014 - 21:51
कोकणात म्हणजे कुठल्या गावी? मी ही जन्मापासून पुढची बावीस वर्ष कोकणातच होतो. शिकार हा प्रकार कधी पाहीला नाही. नाही म्हणायला रानात आदीवासी लोक सशांच्या पाणवठयावर जायच्या वाटेवर फासकी लावायचे. मात्र गावातील कुणाच्या दिसण्यात ती फासकी आली आवर्जून काढून टाकली जायची. मी गुरांकडे गेल्यावर हे काम अगदी ईमानईतबारे करत असे. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा.

भोलेबाबा अमरनाथ दर्शन २००१

खुशि ·

मीउमेश Wed, 06/15/2016 - 17:35
ख़ुशी ताई नमस्कार, तुमच्या बरोबरची हि दुसरी तीर्थयात्रा , पहिली नर्मदा परिक्रमा आणि आता भोलेबाबा अमरनाथ

मीउमेश Wed, 06/15/2016 - 17:35
ख़ुशी ताई नमस्कार, तुमच्या बरोबरची हि दुसरी तीर्थयात्रा , पहिली नर्मदा परिक्रमा आणि आता भोलेबाबा अमरनाथ
सकाळी अमरनाथसाठी निघालो, श्रीनगर शहरात रस्त्यावर मोठमोठे चिनारचे व्रुक्ष आहेत.रस्त्याच्या मधोमध असले तरी रस्ता रुंदीकरणासाठी त्यांची कत्तल केलेली नाही तर जागोजाग रस्त्यालाच वळण दिलेले आहे.गन्दरबल येथे माताश्री खिरभवानीच्या दर्शनासाठी गेलो.निसर्गरम्य ठिकाण आहे.छोटीसी स्वच्छ वाहत्या पाण्याची नदी आहे घाट आहे,सरोवरात खिरभवानी मातेचे छोटेसे मन्दीर आहे.५१शक्तिपीठा पैकी एक आहे.येथे साबुदाण्याच्या खिरीचा प्रसाद मिळतो.प्रसादालयाच्या जवळ एका ठिकाणी उभे राहुन वर आकाशाकडे पाहिले असता झाडांच्या फांद्यांमधुन भारताचा नकाशा दिसतो.घनदाट व्रुक्षराजी आहे.भरपुर कावळे आहेत पण ते पिवळ्या चोचीचे आणि गोड आवाजाचे आहेत

हापिस-हापिस

सस्नेह ·

एका उमेदवाराची नोकरी साठी मुलाखत सुरु असते. मुलाखत घेणारा त्याला विचारतो "या आधिची नोकरी का बरं सोडलीत?" उमेदवार सांगतो "मी नाही सोडली. आमच्या कंपनीने त्यांच कार्यालय दुसरी कडे हालवले पण जाताना त्यांनी मला नव्या कार्यालयाचा पत्ताच सांगितला नाही." पैजारबुवा,

विलासराव Sat, 09/20/2014 - 12:52
ही तर माझीच गोष्ट लिहीलीत तुम्ही. फक्त ते सिगारेट प्रकरण सोडुन . आता यावर उपायही सांगा ना प्लीज?????? आत्मनीरीक्षण करा हा फाउल समजला जाईल हा!!!!!!

In reply to by विलासराव

होकाका Mon, 09/22/2014 - 22:57
हे व्यावसायिकांना लागू होत नाही, पण मॅनेजर्सना जरूर होतं: दुसरी कंपनी join करा आणि मग जुन्या कंपनीतल्या ज्युनिअर्सशी तुमची मैत्री कशी वाढत जाते ते अनुभवा.

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 12:54
खिक्क. असाच एक जोक. आई: चल रे उठ. शाळेत जायचंय ना? मुलगा: मी नाही जाणार. आई: काय झालं? मुलगा: कुणीकुणी नीट बोलत नाही. सगळे कामापुरतं बोलतात, डबा शेअर करत नाहीत, गप्पा मारत नाहीत, चेष्टामस्करी करत नाहीत, सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटली तरी उशीरपर्यंत थांबायला लागतं, सगळं नीट पूर्ण करायला लागतं. आई: अरे पण जायला पाहिजे की तुला..... मुख्याध्यापक आहेस ना तू?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 18:42
असं काही नसतंय हो. रामलक्ष्मण, अन्नू मलिक, राजेश रोशन ह्यांचं संगीत आवडतं का? गेला बाजार प्रीतमचं? 'कधीकधी' ते संगीत सुद्धा इन्स्पायर्ड असतं. चालतं थोडंफार.

In reply to by प्रभाकर पेठकर

यसवायजी Sat, 09/20/2014 - 18:43
+१ असेच म्हणतो. -- मी ऐकलेले व्हर्जन- आई- शाळेला का जाणार नाहीस याची २ कारणे सांग मुलगा - शाळेत माझ्याशी कोणी जास्त बोलत नाही, आणी सगळे चेष्टा करतात. तूच सांग दोन कारणं की मी का जायचं शाळेला? आई- अरे आता तुझे वय ५५ आहे, आणी तू मुख्याद्यापक आहेस शाळेचा.

In reply to by यसवायजी

आदूबाळ Sat, 09/20/2014 - 18:02
फक्त कुठे "कट्टा", "डंबोली", "मध्यवर्ती", "बियर" असे शब्द दिसले तरच ते फिल्टर आऊट होऊन खरे (म्हणजे असली. सुबोध नव्हे) मूवि प्रतिसाद देतात.

In reply to by आदूबाळ

यसवायजी Sat, 09/20/2014 - 18:50
"कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट क्याट्यागरीत येतो. मुविंना तात्काळ एसेमेस आणी मेल जातो. मुवी लगेच (आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात. :D

In reply to by यसवायजी

शोधायला कशाला पाहिजे ??? जगातील सर्वात convinient ठिकाण आणि वेळ ठरलेली आहे. रविवार रात्रौ ८ वाजता डोम्बोली स्टेशन पासून फ़क्त ४-५ किलोमीटर वर ;-) असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यसवायजी Sat, 09/20/2014 - 20:39
(आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात - असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by कवितानागेश

हो. जमलीये. एकदम वास्तववादी आहे. मला फ्रेशर असल्यापासून या मुद्द्यावरून manager लोकांबद्दल कणव वाटत आलीये.

सस्नेह Mon, 09/22/2014 - 16:40
वरीलपैकी बऱ्याच प्रतिसादांमधून असे जाणवले की हे लेखन आवडले नाही कारण १. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही. २. मी कुणाची तरी नक्कल केली. ३. एका विनादावर ते बेतले आहे. मी हे एक मजेदार प्रयोग म्हणून लिहिले. हेतू फक्त इतरांनीपण ते एन्जॉय करावे. ही काही साहित्यकृती नव्हे. फक्त मजा आहे. Just Fun. काहींना त्याची मजा केवळ वरील कारणांसाठी घेता आली नाही याचे वाईट वाटले. लेख प्रकाशित केल्यानंतर मला हे वेगळे नाव सुचले. शतशब्दविनोद. (चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) स्नेहांकिता

In reply to by सस्नेह

दशानन Mon, 09/22/2014 - 22:10
>>(चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) हे आवडले, हा प्रयत्न कायम सुरु ठेवा. कोण काय आपल्याबद्दल लिहित / बोलत आहे याकडे डोळसपणे पहा, पण आपला प्रतिसाद आपल्या लेखनातून द्या. शुभेच्छा :)

In reply to by सस्नेह

१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

In reply to by सस्नेह

१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

सुहास.. Mon, 09/22/2014 - 22:14
=)) =)) ( मी विनोद पहिल्यांदाच ऐकला आहे !! ) अम्मळ शिरियस असलेला वाश्या

एका उमेदवाराची नोकरी साठी मुलाखत सुरु असते. मुलाखत घेणारा त्याला विचारतो "या आधिची नोकरी का बरं सोडलीत?" उमेदवार सांगतो "मी नाही सोडली. आमच्या कंपनीने त्यांच कार्यालय दुसरी कडे हालवले पण जाताना त्यांनी मला नव्या कार्यालयाचा पत्ताच सांगितला नाही." पैजारबुवा,

विलासराव Sat, 09/20/2014 - 12:52
ही तर माझीच गोष्ट लिहीलीत तुम्ही. फक्त ते सिगारेट प्रकरण सोडुन . आता यावर उपायही सांगा ना प्लीज?????? आत्मनीरीक्षण करा हा फाउल समजला जाईल हा!!!!!!

In reply to by विलासराव

होकाका Mon, 09/22/2014 - 22:57
हे व्यावसायिकांना लागू होत नाही, पण मॅनेजर्सना जरूर होतं: दुसरी कंपनी join करा आणि मग जुन्या कंपनीतल्या ज्युनिअर्सशी तुमची मैत्री कशी वाढत जाते ते अनुभवा.

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 12:54
खिक्क. असाच एक जोक. आई: चल रे उठ. शाळेत जायचंय ना? मुलगा: मी नाही जाणार. आई: काय झालं? मुलगा: कुणीकुणी नीट बोलत नाही. सगळे कामापुरतं बोलतात, डबा शेअर करत नाहीत, गप्पा मारत नाहीत, चेष्टामस्करी करत नाहीत, सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटली तरी उशीरपर्यंत थांबायला लागतं, सगळं नीट पूर्ण करायला लागतं. आई: अरे पण जायला पाहिजे की तुला..... मुख्याध्यापक आहेस ना तू?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 18:42
असं काही नसतंय हो. रामलक्ष्मण, अन्नू मलिक, राजेश रोशन ह्यांचं संगीत आवडतं का? गेला बाजार प्रीतमचं? 'कधीकधी' ते संगीत सुद्धा इन्स्पायर्ड असतं. चालतं थोडंफार.

In reply to by प्रभाकर पेठकर

यसवायजी Sat, 09/20/2014 - 18:43
+१ असेच म्हणतो. -- मी ऐकलेले व्हर्जन- आई- शाळेला का जाणार नाहीस याची २ कारणे सांग मुलगा - शाळेत माझ्याशी कोणी जास्त बोलत नाही, आणी सगळे चेष्टा करतात. तूच सांग दोन कारणं की मी का जायचं शाळेला? आई- अरे आता तुझे वय ५५ आहे, आणी तू मुख्याद्यापक आहेस शाळेचा.

In reply to by यसवायजी

आदूबाळ Sat, 09/20/2014 - 18:02
फक्त कुठे "कट्टा", "डंबोली", "मध्यवर्ती", "बियर" असे शब्द दिसले तरच ते फिल्टर आऊट होऊन खरे (म्हणजे असली. सुबोध नव्हे) मूवि प्रतिसाद देतात.

In reply to by आदूबाळ

यसवायजी Sat, 09/20/2014 - 18:50
"कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट क्याट्यागरीत येतो. मुविंना तात्काळ एसेमेस आणी मेल जातो. मुवी लगेच (आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात. :D

In reply to by यसवायजी

शोधायला कशाला पाहिजे ??? जगातील सर्वात convinient ठिकाण आणि वेळ ठरलेली आहे. रविवार रात्रौ ८ वाजता डोम्बोली स्टेशन पासून फ़क्त ४-५ किलोमीटर वर ;-) असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यसवायजी Sat, 09/20/2014 - 20:39
(आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात - असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by कवितानागेश

हो. जमलीये. एकदम वास्तववादी आहे. मला फ्रेशर असल्यापासून या मुद्द्यावरून manager लोकांबद्दल कणव वाटत आलीये.

सस्नेह Mon, 09/22/2014 - 16:40
वरीलपैकी बऱ्याच प्रतिसादांमधून असे जाणवले की हे लेखन आवडले नाही कारण १. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही. २. मी कुणाची तरी नक्कल केली. ३. एका विनादावर ते बेतले आहे. मी हे एक मजेदार प्रयोग म्हणून लिहिले. हेतू फक्त इतरांनीपण ते एन्जॉय करावे. ही काही साहित्यकृती नव्हे. फक्त मजा आहे. Just Fun. काहींना त्याची मजा केवळ वरील कारणांसाठी घेता आली नाही याचे वाईट वाटले. लेख प्रकाशित केल्यानंतर मला हे वेगळे नाव सुचले. शतशब्दविनोद. (चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) स्नेहांकिता

In reply to by सस्नेह

दशानन Mon, 09/22/2014 - 22:10
>>(चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) हे आवडले, हा प्रयत्न कायम सुरु ठेवा. कोण काय आपल्याबद्दल लिहित / बोलत आहे याकडे डोळसपणे पहा, पण आपला प्रतिसाद आपल्या लेखनातून द्या. शुभेच्छा :)

In reply to by सस्नेह

१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

In reply to by सस्नेह

१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

सुहास.. Mon, 09/22/2014 - 22:14
=)) =)) ( मी विनोद पहिल्यांदाच ऐकला आहे !! ) अम्मळ शिरियस असलेला वाश्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून) ‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’ ‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’ ‘ते का ?’ ‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात... ...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात. ....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’ ‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’ ‘हम्म..

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २

स्पार्टाकस ·

काउबॉय Sat, 09/20/2014 - 13:56
काय अफाट वेग आहे लिखाणाचा... अदभुत. _/\_खरोखर तुम्ही साहस कथा वाचकांना खाद्य पुरवत आहात. आणि आमची भुकही मोठी आहे. आवडला हां भाग. रच्याकने हे लोक मोहिमेवर निघताना अन्नसाठा काय व कसा घेत असत ?

काउबॉय Sat, 09/20/2014 - 13:56
काय अफाट वेग आहे लिखाणाचा... अदभुत. _/\_खरोखर तुम्ही साहस कथा वाचकांना खाद्य पुरवत आहात. आणि आमची भुकही मोठी आहे. आवडला हां भाग. रच्याकने हे लोक मोहिमेवर निघताना अन्नसाठा काय व कसा घेत असत ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्‍यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.

भोले बाबा अमरनाथ दर्शन २००१

खुशि ·
आमचा मित्र श्री.गिरीश वडनेरकर १९९६ पासुन दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातो बरोबर काही लोकानाही नेतो{ना नफा ना तोटा या तत्वावर} हे माहित होते,गेल्यावर्षी शेजारचे रावेरकर जाऊन आल्यावर त्यानी केलेले सुंदर काश्मीरचे वर्णन ऐकून आम्हाला कधी आपणही जाऊ असे झाले होते आणि यावर्षी भोलेबाबानी आम्हाला बोलावले. मंगळवार ३जुलै २००१ संध्याकाळी ७-१५च्या सेवाग्राम एक्सप्रेसने प्रस्थान ठेवले.मनमाडस्टेशनवर सर्वसहयात्रीशी ओळखदेख झाली.रात्री ११-३०च्या झेलमएक्सप्रेसने जम्मूसाठी प्रयाण केले.

आयुष्य म्हणजे....

चेतन677 ·

विवेकपटाईत Fri, 09/19/2014 - 20:41
कविता आवडली, एक छोटासा बदल आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे प्रवासाचा आनंद घेतात ..."

"संस्थळ म्हणजे काय असते, संस्थळ म्हणजे असतो एक संघर्ष... आपल्या'पासुन ते डु.आय.डीच्या शेपटा पर्यंतचा, संस्थळावर वावरताना बरेच आय.डी. भेटतात, काहीजण आपल्याला या संस्थळावर एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजणांना आगाऊ दात देतात... संस्थळा'तली खरी मजा गप-पडून रहाण्यात नसते, तर तिथे किडे करण्यात असते...... तसे संस्थळांवर अनेकजण फेसबुका'वरून येतात आणि (लगेच) मरतातही*, =)) पण खरे संस्थळ- तेच जगतात जे डु.आय.डी.वापरतात....." ============= * इथे काहि भ्रूणहत्यांची अठवण झाली! =))

विवेकपटाईत Fri, 09/19/2014 - 20:41
कविता आवडली, एक छोटासा बदल आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे प्रवासाचा आनंद घेतात ..."

"संस्थळ म्हणजे काय असते, संस्थळ म्हणजे असतो एक संघर्ष... आपल्या'पासुन ते डु.आय.डीच्या शेपटा पर्यंतचा, संस्थळावर वावरताना बरेच आय.डी. भेटतात, काहीजण आपल्याला या संस्थळावर एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजणांना आगाऊ दात देतात... संस्थळा'तली खरी मजा गप-पडून रहाण्यात नसते, तर तिथे किडे करण्यात असते...... तसे संस्थळांवर अनेकजण फेसबुका'वरून येतात आणि (लगेच) मरतातही*, =)) पण खरे संस्थळ- तेच जगतात जे डु.आय.डी.वापरतात....." ============= * इथे काहि भ्रूणहत्यांची अठवण झाली! =))
लेखनविषय:
"आयुष्य म्हणजे काय असते, आयुष्य म्हणजे असतो एक संघर्ष... जन्मापासुन ते जन्माच्या शेवट पर्यंतचा, आयुष्यातलं ध्येय गाठताना बरीच माणसे भेटतात, काहीजण आपल्याला या प्रवासात एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजण शेवटपर्यंत साथ देतात... आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे संघर्षात जगतात....."

ह्रुदया मध्ये घर बांधु या,अशा घराला दार कशाला?

खुशि ·

प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2014 - 14:19
मैं बसाना चाहता हूँ, स्वर्ग धरतीपर, आदमी जीसमे रहे बस आदमी बनकर। उस नगर की हर गली तैयार करता हूँ, आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ। -चित्रपट: पहचान.

विलासराव Sat, 09/20/2014 - 15:37
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, या ओळी सोडुन बाकिचे लिहील्याप्रमाणे आचरण केले तर "जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये असे आपुल्या" असे म्हणता यावे. मग घर बांधा नका बांधु, दार बसवा नका बसवु क्या फर्क पडता है!!!! आता यावर कोणीही वाद घालु नये, तसे करुन पहावे. पहायचे असेल तर.

पोटे Mon, 09/22/2014 - 00:53
बिनदाराच्या घरात जाणार तरी कसे ?

प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2014 - 14:19
मैं बसाना चाहता हूँ, स्वर्ग धरतीपर, आदमी जीसमे रहे बस आदमी बनकर। उस नगर की हर गली तैयार करता हूँ, आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ। -चित्रपट: पहचान.

विलासराव Sat, 09/20/2014 - 15:37
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, या ओळी सोडुन बाकिचे लिहील्याप्रमाणे आचरण केले तर "जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये असे आपुल्या" असे म्हणता यावे. मग घर बांधा नका बांधु, दार बसवा नका बसवु क्या फर्क पडता है!!!! आता यावर कोणीही वाद घालु नये, तसे करुन पहावे. पहायचे असेल तर.

पोटे Mon, 09/22/2014 - 00:53
बिनदाराच्या घरात जाणार तरी कसे ?
लेखनविषय:
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बाम्धु या, अशा घराला दार कशाला? कोण धर्म आणि जात कोणती, हाती काहीच नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जातिभेद अन धर्म विसरुया, साथ देउ या सुखदुखःला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जिव्हाळ्याचा गाव असावा, राग आणि रोष कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? परस्पराना समजुन घेऊ, वाद आणि तक्रार कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार

क्षितीज चांदणी......

माझं आभाळ ·
लेखनविषय:
फिरुनी उगवली पुन्हा लाजरी चांदणी ती क्षितीजावरी … डोळे तिचे भिरभिर अवघे शोधी साजणा दूर नभी …. सैरभैर निळ्या नयनी तिच्या तो येण्याचे भास खेळती …. क्षणात हसरी क्षणात बावरी तिच्या चेहर्याचे रंग बदलती …. हळूच लपलेला ढगा आडूनी चांद हासला खट्याळ परी …. लपंडाव प्रीतीचा अबोल आभास गोड अंतरंगी …. चंद्राच्या चांदण्यात मग अवघी रात्र न्हाऊन निघाली …. थरथरनाऱ्या ओठांपरी चांदणीही शहारून गेली …. प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग अवघा रंग निळा झाला …. चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन गंध श्वासात मिसळूनी गेला ….