मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुले शाहु आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र .....???????

अतुल झोड ·

धर्मराजमुटके Sat, 09/20/2014 - 19:55
नाय म्ह्जी मी काय म्हंटो ? जसा माराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा हाय तसाच तो हिनदूनचा पण हाये, मुसनमानाचा पण हाय नी किरिस्तावांचा पण हाय ना ? मग सर्व धरमानचा आदर करु दे की गा ? पित्रुमोक्श पाळला तर काय तकलीप हाय का ? आकरा म्हयने आन १५ दिस माराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा राहूदेगा. पन १५ दिस तरी तो हिनदूनच्या वाट्याला येउन द्या की गा ! ते अंनिस पागल हाय वं. राहून द्या जावा. कमसेकम रिपाईवाले तरी हा ईडा हुचलतील का गा ?

In reply to by प्यारे१

मृगनयनी Sat, 09/20/2014 - 20:10
अतुल झोड यांच्या प्रति एक शब्दाशी सहमत! :) विशेषतः फुले शाहु आंमबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. या वाक्यातील "आंमबेडकर" हा शब्द प्रचन्ड आवडल्या गेल्या आहे!!!... :) :) भटुरड्यांवर आणि पेशवाईवर मणसोक्त टीका करनार्‍या तथाखतित जान्ता राजा'च्या पक्षाकडून किमान ही अपेक्षा न्हवती. अरेरे!.. शेवटी भटांनी घालून दिलेल्या परंपरांचाच आदर करावा लागतोये.. ह्म.. ह्म.. हं...हं..हं.. :)

श्रीरंग_जोशी Sat, 09/20/2014 - 20:06
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ आज पासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले. परंतु अजून पर्यंत आघाड्या तयार झालेल्या नाहीत. किंबहुना तयार असून सुद्धा घोषित केले नसेल. कारण सध्या पितृपक्ष सुरू आहे. मग खरंच या राजकारण्यांना फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र हे वाक्य बोलणे शोभते का? अंनिसने पितृपक्षात निवडणूक अर्ज दाखल करण्याचे दिलेले आव्हान किती उमेदवार स्वीकारतात ते पाहावंच लागेल. टंकलेखन सहाय्य

श्रीरंग_जोशी Sat, 09/20/2014 - 20:24
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ आज पासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले. परंतु अजून पर्यंत आघाड्या तयार झालेल्या नाहीत. किंबहुना तयार असून सुद्धा घोषित केले नसेल. कारण सध्या पितृपक्ष सुरू आहे. उठता बसता, जळी, स्थळी काष्ठी, पाषाणी हे राजकारणी फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अशा अंधश्रद्धा जोपासणे शोभते का? अंनिसचे पितृपक्षात निवडणुक अर्ज दाखल करण्याचे आव्हान किती उमेदवार स्वीकारतात ते पाहावंच लागेल. विशेषतः जाणत्या राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. तुमचे मत काय? तुम्हाला सुद्धा अशा अपेक्षा कुणाकडून आहेत का?

प्रतापराव Sun, 09/21/2014 - 13:58
फक्त राजाच जाणता आहे नि बाकीचे बिन अकली आहेत का ?. साऱ्यांनी अर्ज भरावा खुशाल. स्वताच्या पूर्वजांना घाबरण्यात कसला आलाय मर्दपणा. म्हणे पूर्वज भूतलावर येतात म्हणून शुभ कार्य करायचे नाही. अरे चांगली सुवर्णसंधी येतेय पूर्वज येतात करा शुभ कार्ये. कसल पुरोगामी नि कसल काय. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य नाही. इथे समाजसुधारक इतर राज्यांपेक्षा जास्त झाले कारण इथे अंधश्रद्धाही जास्त होत्या नि आहेत.

In reply to by प्रतापराव

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 14:24
+११११११११११
इथे समाजसुधारक इतर राज्यांपेक्षा जास्त झाले कारण इथे अंधश्रद्धाही जास्त होत्या नि आहेत.
फक्त याबाबतीत असहमती...बाकीची राज्येसुध्धा जवळपास आपल्यासारखीच आहेत...अगदी केरळ सुध्धा

In reply to by टवाळ कार्टा

बबन ताम्बे Mon, 09/22/2014 - 11:59
ज्यांनी Oh My God मधून अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केले, तेच परेश रावळ लोकसभेच्या निवडणूकीचा अर्ज मुहूर्त बघून भरण्यास गेले. ( पेपरमधील बातमी ).

In reply to by बबन ताम्बे

मृगनयनी Mon, 09/22/2014 - 12:14
ज्यांनी Oh My God मधून अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केले, तेच परेश रावळ लोकसभेच्या निवडणूकीचा अर्ज मुहूर्त बघून भरण्यास गेले. ( पेपरमधील बातमी ).
@ बबन तांबे.... सिनेमात किंवा नाटकात अ‍ॅक्टर्स जे काही काम करतात किंवा बोलतात.... ते लेखकाने लिहिलेले असते व डायरेक्टरने डिरेक्ट केलेले असते. तसेच अ‍ॅक्टर्स'ना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे किंवा तत्सम मोबदलाही मिळतो. (व तो विषय तिथेच संपतो.) त्यामुळे त्या अ‍ॅक्टरने त्याच्या पर्सनल आयुष्यातही पिक्चर'सारखेच वागावे.. अशी अपेक्षा कुणी ठेवणे - हे बालिशपणाचे वाटते. आणि "हेराफेरी"- १ व २ मध्ये "बाबुराव आपटे" सच्छिद्र बनियन परिधान व लुन्गी परिधान करीत होते.. तर मग "परेश रावल" यांनी खासदार झाल्यावरही तोच कॉस्च्यूम ठेवावा का? ;) .. =))

In reply to by मृगनयनी

बबन ताम्बे Mon, 09/22/2014 - 12:45
हे वाचा. परेश रावळ इथे काय म्हणतात बघा. http://movies.ndtv.com/bollywood/paresh-rawal-defends-oh-my-god-against-blasphemy-charges-628644 जो अ‍ॅक्टर ह्याच विषयावरील नाटकाचे १५० च्या वर शोज करतो तो फक्त व्यावसायिकतेसाठी करतो हे म्हणणे भाबडे पणाचे ठरेल. हेराफेरी वगैरे इतर चित्रपटांची उदाहरणे इथे गैरलागू आहेत.

In reply to by बबन ताम्बे

काळा पहाड Mon, 09/22/2014 - 13:10
प्रभाकर पणशीकरांनी तो मी नव्हेच चे हजारो प्रयोग केले. म्हणजे त्यांनी पण लखोबा लोखंडे सारखंच वागायला सुरवात केली पाहिजे, हो ना?

In reply to by काळा पहाड

बबन ताम्बे Mon, 09/22/2014 - 14:18
प्रश्न अंधश्र्द्धेला खतपाणी घालण्याचा आहे. आणि लेखाचा मुद्दाही तोचआहे मी दिलेल्या लिंकमधे परेश रावळ स्वतःच काय म्हणत आहेत पहा. The film is an adaptation of his Gujarati play Kanji Virrudh Kanji and features him as an atheist. "There was no fear of backlash at all. We were always very sure of what we were saying and doing on ritualistic religion and the way it controls the life of the common man," said Paresh Rawal. "I had performed the same story in play form in front of a thousand audiences for 150 shows in Gujarati and Hindi repeatedly. The play has also been performed in Punjabi and English. We never had any protests," Paresh Rawal stressed. "A live audience could've easily expressed its displeasure at our ideas in the play. Not once did we face any protest. So, I knew we were on stable ground with the film. There was no one throwing shoes in any of the shows. Audiences from the older and younger generations have appreciated the idea beyond the play," he added. Paresh Rawal isn't bothered with the spate of protests against the film. "Even in Punjab we've been able to release the film almost everywhere. The protestors are seeing and hearing what they want to. And if we are daunted by protests, we'd never be able to extend the reach and impact of the visual medium, be it theatre, television or cinema," said the 62-year-old. Though the actor believes in God in real-life, he rues that religion is now being merchandised in the country. "I believe in God. But the costly ways recommended to reach him are wrong. Just who benefits from all the showy rituals, I don't know," he said.

In reply to by काळा पहाड

बबन ताम्बे Tue, 09/23/2014 - 15:23
आचार्य अत्र्यांनी समाज प्रबोधनासाठीच काही नाटके लिहिली. "तो मी नव्हेच " हे त्यातलेच एक. ओ माय गॉड , कांजी विरूध कांजी चा हेतू समाज प्रबोधनच आहे हे परेश रावल पण म्हणत आहेत.

अतुल झोड Sun, 09/21/2014 - 17:16
मपा च्या सर्व मित्रांना सांगताना आनंद होत आहे की, पितृपक्षात निवडणूक अर्ज दाखल करण्याचे दिलेले आव्हान आपले प्रकाश दादा आंबेडकर यांनी स्विकारले आहे व आपले उमेदवार घोषित केलेले आहे हो....

In reply to by नाव आडनाव

प्रतापराव Mon, 09/22/2014 - 12:38
प्रकाश आंबेडकर ह्यांचे आभार. अश्या अंधश्रद्धान्विरुद्ध कुणीतरी उभे ठाकले ह्याचा आनंद होतो.त्यांनी जी उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात त्यांचे २ विद्यमान आमदारही आहेत.

श्रीगुरुजी Mon, 09/22/2014 - 15:58
>>> उठता बसता, जळी... काष्टी...पाषाणी हे राजकारणी.... फुले शाहु आंबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अश्या अंधश्रध्दा जोपासणे शोभते का??....अंनीस न पितृपक्षात निवडणुक अर्ज भरण्याचे आव्हान किती उमेदवार स्विकारतात ते पाहावच लागेल म्हणजे आता कोणी अर्ज केव्हा भरायचा हे सुद्धा अंनिस ठरविणार आणि कोणाच्या श्रद्धा अंधश्रद्धा आहेत आणि कोणाच्या डोळस आहेत हे सुद्धा अंनिसनेच ठरवायचे? भारतात सर्व नागरिकांना आपापल्या श्रद्धा जपायची अनुमती व हक्क घटनेने दिलेला आहे अशी आमची समजूत होती. पण तसे दिसत नाही. श्रद्धा जपण्यासाठी अंनिसची परवानगी अनिवार्य आहे असं दिसतंय. जो कोणी आपल्या श्रद्धेनुसार एखादे काम करतो व ते काम एखाद्या विशिष्ट वेळेला किंवा दिवशी करताना समाजाला कोणताही त्रास नसेल किंवा समाजाचे नुकसान नसेल तर त्याला आक्षेप घेणार अंनिसवाले कोण? >>> .... विशेषातः जाणता राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. तुमचे मत काय? विरोधी पक्षांच्या उमेदवाराची जात काढून जाहीररित्या जातीयवादी भाषण करणारा हा तथाकथित जाणता राजा हे काही अजाणतेपणे करत नाही. तो जाणूनबुजूनच जातीयवादी विष कालवत असतो. त्याच्याकडून कसली डोंबलाची अपेक्षा करणार? >>> तुम्हाला सुध्दा अश्या कुणाकडून अपेक्षा आहेत का? आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विशेष अपेक्षा आहेत. गेली अनेक वर्षे या दोन लुटारू टोळ्यांनी प्रचंड लूटमार करून जनतेला छळले आहे. निदान आतातरी त्यांनी लूटमार थांबवून व जातीयवादाचे विष पसरविण्याचे थांबवून निवडणुक न लढता जनतेला छळातून मुक्त करावे अशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 16:03
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. त्याना अपेक्षीत असलेला महाराष्ट्र त्यांच्या नम्तर काही काळातच संपला.

चौकटराजा Tue, 09/23/2014 - 08:32
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. हा देश अमुक अमुक विभुतीचा आहे हा शब्द प्रयोगच गैर आहे. अमोरिका जॉर्ज वॉशिंग्टनची नव्हे. ती अमेरिकनांची आहे. फ्रान्स जोन ऑफ आर्कचा नव्हे तो सार्‍या फ्रेंच नागरिकांचा आहे. तसेच महाराष्ट्रात आंबेडकर फुले यांचे खेरीज दुसरे कोणी पुरोगामी नव्हतेच की काय? हे वाक्य असे म्हणता येईल की महाराष्ट्राची भूमी आंबेडकर फुले यांच्या महान कृतीस्पर्शाने पावन झालेली आहे. बाबासाहेबांची राज्यघटना हा तर भयानक शब्दप्रयोग आहे. ती राज्यघटना वी द पीपल ऑफ इंडिया यांची आहे. समाज हा कोणत्याही विभुतीपेक्षा कधीही मोठाच !

In reply to by चौकटराजा

चौराकाका, एखाद्या विभूतीमागे लपलं की कसं गार्गार वाटतं ! मग आपल्याला जे सोईचे ते करायला मोकळे... कोणी आक्षेप घ्यायला आलं तर त्या विभूतींची विटंबना करतोय म्हणून त्याच्या अंगावर धावून जायला पण बरं पडतं ;) :)

In reply to by चौकटराजा

प्रतापराव Wed, 09/24/2014 - 19:15
महाराष्ट्रात आंबेडकर फुले यांचे खेरीज दुसरे कोणी पुरोगामी नव्हतेच की काय? सहमत. महाराष्ट्रात अनेक पुरोगामी नेते होवून गेले पण त्यांच्यात आक्रमकतेची कमी होती. आता फुलेंचे उदाहरण घेवू.आया बहिणी विधवा झाल्या कि त्यांचे टक्कल करण्याची रानटी पद्धत आपल्या इथे होती. ह्या रानटीपणाला अंकुश लावण्यासाठी त्यांनी नाव्ह्यांचा संप घडवून आणला. तसेच अस्पृश्यांना शिक्षण देणे, मुलींना शिक्षण देणे हे हि त्या काळात जेव्हा त्यांची पत्नी मुलींना शिकवण्यासाठी जाई तेव्हा विकृत लोके दगड मारीत. अश्या ह्या विकृत समाजात मानवतेची ज्योत लावली ती ज्योतीरावांनी. आंबेडकर एका अस्पृश्य घरात जन्माला आले. आपल्या महान समाजात जनावरांना तलावात पाणी पिण्याची मुभा होती पण माणसांना नव्हती ह्या विकृतीवर त्यांनी हल्ला केला चवदार तळ्यावर आंदोलन केले. एक मृतप्राय झालेल्या समाजात त्यांनी जीव फुंकला. आता ह्या गोष्टीमुळे ज्यांना आपला तोटा झाला असे वाटते ते त्यांचा विरोधच करणार.समाज विभूतीन्पेक्षा मोठा असतो हे नवीनच एकले. परंपरेच्या नावाने स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडणारा समाज मोठा कि ते रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या विभूती मोठ्या.

In reply to by प्रतापराव

चौकटराजा गुरुवार, 09/25/2014 - 09:01
विभूति मार्ग जरूर दाखवितात पण तो स्वीकारणे व न स्वीकारणे स्वीकारला तर तो पुढे नेत रहाणे हे समाजच करतो. या विभूतीनी मार्ग दाखविला तो समाजाने स्वीकरला व एवढेच नाही तर पुढे चालवला. यात समाजाचेच मोठेपण दिसून येते. अरेरावी चालविणारे समाजही आज आहेतच. त्यांच्या अरेरावीला पुरून उरेल असे काम दुसरा समाजच करू शकतो विभुति नव्हे. जुलमी ब्रिटनचा वसाहत वाद असताना अमिरिकेत सामान्य लोकच लढले. किंवा कुकर्मा हिटलर विरूद्ध नेते नाही तर प्राणाची बाजी लावली सामान्य लोकानी.

In reply to by चौकटराजा

प्रतापराव गुरुवार, 09/25/2014 - 16:42
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाला नेतृत्वाची गरज असते ज्यातून त्याला चांगली दिशा मिळते. सचिन क्रिकेटपेक्षा मोठा नाही पण क्रिकेटचा शोध लावणारा एखादा व्यक्तीच असेल ना.? त्याने शोध लावल्यावर समाजाला तो खेळ कळला. विना नेतृत्व माणूस हा फक्त कळप बनून राहील. आता जुन्या काळातील काही अनिष्ट परंपरा ह्या समाजाला प्रिय होत्या. साधारण बुद्धीचा मनुष्यहि सांगू शकतो कि ह्या परंपरा वाईट आहेत पण हे तेव्हाच्या समाजाला कळले नव्हते. धर्माची ग्लानी त्यांच्या डोळ्यावर होती. मग अचानक एखादे नेतृत्व उदयाला आले नि अनिष्ठ रुढींच्या विळख्यात पडलेल्या समाजपुरुषाला फटके पडले. नेत्याची हि कृती इतर लोकांनाही हिम्मत देवून जाते.त्याशिवाय तेव्हा इंग्रज सरकार असल्याने ह्या रुढींचा पायबंद होवू शकला हि सुद्धा सत्य बाब आहे. त्याजागी एखादा राजा किंवा कुठली शाही असती तर हे होवू शकले नसते. कारण समाजाला चेहरा नसतो ते देण्याचे काम नेतृत्व करते.

In reply to by चौकटराजा

प्रतापराव गुरुवार, 09/25/2014 - 12:46
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे.>> चौकटराजा महाराष्ट्राला संतांचीही भूमी म्हंटली जाते हि जोपासलेली श्रद्धा कि अंधश्रद्धा?

In reply to by प्रतापराव

चौकटराजा गुरुवार, 09/25/2014 - 13:17
समाजाचाच देश असतो. विभूतिंचा नाही. कोणाही एका पेक्षा समाजच मोठा. विभूतींचे मोठेपण आहेत. पण समाजच जर बहिरा असेल तर विभूतींचे ऐकणार कोण ? सचिन कितीही मोठा खेळाडू असला तरी तो क्रिकेटच्या खेळापेक्षा मोठा नाही. लताबाई संगीत शास्त्रापेक्षा मोठ्या नाहीत. जसे म्हटले जाते ..मानव मर्त्य आहे. मेलडी थोर आहे अमर आहे. लेनिनचे पुतळे रशियात अगदी निर्दयपणे पाडले गेले. हिटलरचे घर नेस्तनाबूत करण्यात आले. ते ही एके़काळी त्यांच्या देशात ( भले बलेबळे का होईना) विभूतीच होते. आपल्या प्रश्नाचे उत्तर असे की.. पाया असलेले माउली श्रेष्ठच कळस असलेले तुकोबा श्रेष्टच पण आजही अजरामर असलेला वारकरा पंथ हा खरा हिरो.

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 08:55
सध्याचा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे हे समजणं हाच मुळात एक गैरसमज आहे. जिथे 'वारकरी' रस्त्यावर आंदोलन करून लोकांच्या गाड्या तोडतात, जिथे महाराष्ट्राच्या जन्मापासून राज्यकर्ती असलेली जमात स्वतःला मागास ठरवून आरक्षण घेते, जिथे श्री. दाभोळ्करांची भरदिवसा, भररस्त्यात हत्या होते, आणि खुनी महाराष्ट्रिय पोलिसांना सापडत नाही... तो महाराष्ट्र पुरोगामी कसा?

In reply to by पिवळा डांबिस

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 15:00
महाराष्ट्र राजकारणी आहे हे मात्र नक्की. वारकर्‍यांमध्ये राजकारण आलं. महाराष्ट्राच्या जन्माआधीपासून असलेल्या राज्यकर्त्यांमध्ये (आणि नंतरच्या तर प्रश्नच नाही) राजकारण आधीपासून होतंच. दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाला राजकारणाची पेक्षा नवराजकारण्यांची पार्श्वभूमी आहे असं मानायला (मोक्याच्या)'जागा' आहेत.

In reply to by पिवळा डांबिस

मदनबाण Tue, 09/23/2014 - 15:26
+१०० हेच म्हणतो ! { आज पिडां काकांनी चौफेरे टोलेबाजी केलेली आहे. :) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 11:20
पिडां काका एकद्दम बरोब्बर. जॉर्ज वॉषिंग्टनच्या देशातले लोक सुद्धा फुलेआमबेडकरानच्या देशाबद्दल बोलतात तेव्हा तर ते जास्त प्रकर्षाने जाणवते ;)

In reply to by नाव आडनाव

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 12:57
नाहीच की.. पण असा विचार करून पहा. "प्रत्येक .... राज्यकर्ता नसतो पण जवळपास प्रत्येक राज्यकर्ता .... च असतो."

खटपट्या Tue, 09/23/2014 - 10:18
काही दिवसापूर्वी ऐकलेला किस्सा - एका आमदार महाशायांना असे वाटत होते कि "फुले शाहू आंबेडकर" हि एकच व्यक्ती आहे. थोडी अतिशयोक्ती वाटतेय पण शक्यता नाकारता येत नाही. :)

सूड Tue, 09/23/2014 - 18:11
तुमचा निवडणूक नावाचा जो काही तमाशा चालतो त्यावर विश्वास आहे हे पाहून फारच कवतिक वाटलं. मला विचाराल तर या देशाचं काय्येक होऊ शकत नाही !!

वर्षानु वर्षे समाज शाहु फुले आंबेडकर याच्या विचारावर सरकार समाज चालत नाहि या बद्दल रडण्या पेक्षा त्या विचारानी जाण्यात समाजाला का रस..स्वारस्य राहिले नाहि याचा पण विचार करावा का? ्कदाचित ते विचार कालबाह्य झाले असुन त्यात काहि दम नाहि असे पण समाजास वाटत असावे.. ्केवळ थोराचे व बहुजन समाजसुधारकाचे विचार म्हणुन त्यावर कुणी बोलत नसावे..

अतुल झोड Wed, 09/24/2014 - 15:27
काही दिवसापूर्वी ऐकलेला किस्सा - एका आमदार महाशायांना असे वाटत होते कि "फुले शाहू आंबेडकर" हि एकच व्यक्ती आहे. थोडी अतिशयोक्ती वाटतेय पण शक्यता नाकारता येत नाही. ................................................................................................... हो राव हे पण शक्य आहेच

धर्मराजमुटके Sat, 09/20/2014 - 19:55
नाय म्ह्जी मी काय म्हंटो ? जसा माराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा हाय तसाच तो हिनदूनचा पण हाये, मुसनमानाचा पण हाय नी किरिस्तावांचा पण हाय ना ? मग सर्व धरमानचा आदर करु दे की गा ? पित्रुमोक्श पाळला तर काय तकलीप हाय का ? आकरा म्हयने आन १५ दिस माराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा राहूदेगा. पन १५ दिस तरी तो हिनदूनच्या वाट्याला येउन द्या की गा ! ते अंनिस पागल हाय वं. राहून द्या जावा. कमसेकम रिपाईवाले तरी हा ईडा हुचलतील का गा ?

In reply to by प्यारे१

मृगनयनी Sat, 09/20/2014 - 20:10
अतुल झोड यांच्या प्रति एक शब्दाशी सहमत! :) विशेषतः फुले शाहु आंमबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. या वाक्यातील "आंमबेडकर" हा शब्द प्रचन्ड आवडल्या गेल्या आहे!!!... :) :) भटुरड्यांवर आणि पेशवाईवर मणसोक्त टीका करनार्‍या तथाखतित जान्ता राजा'च्या पक्षाकडून किमान ही अपेक्षा न्हवती. अरेरे!.. शेवटी भटांनी घालून दिलेल्या परंपरांचाच आदर करावा लागतोये.. ह्म.. ह्म.. हं...हं..हं.. :)

श्रीरंग_जोशी Sat, 09/20/2014 - 20:06
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ आज पासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले. परंतु अजून पर्यंत आघाड्या तयार झालेल्या नाहीत. किंबहुना तयार असून सुद्धा घोषित केले नसेल. कारण सध्या पितृपक्ष सुरू आहे. मग खरंच या राजकारण्यांना फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र हे वाक्य बोलणे शोभते का? अंनिसने पितृपक्षात निवडणूक अर्ज दाखल करण्याचे दिलेले आव्हान किती उमेदवार स्वीकारतात ते पाहावंच लागेल. टंकलेखन सहाय्य

श्रीरंग_जोशी Sat, 09/20/2014 - 20:24
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ आज पासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले. परंतु अजून पर्यंत आघाड्या तयार झालेल्या नाहीत. किंबहुना तयार असून सुद्धा घोषित केले नसेल. कारण सध्या पितृपक्ष सुरू आहे. उठता बसता, जळी, स्थळी काष्ठी, पाषाणी हे राजकारणी फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अशा अंधश्रद्धा जोपासणे शोभते का? अंनिसचे पितृपक्षात निवडणुक अर्ज दाखल करण्याचे आव्हान किती उमेदवार स्वीकारतात ते पाहावंच लागेल. विशेषतः जाणत्या राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. तुमचे मत काय? तुम्हाला सुद्धा अशा अपेक्षा कुणाकडून आहेत का?

प्रतापराव Sun, 09/21/2014 - 13:58
फक्त राजाच जाणता आहे नि बाकीचे बिन अकली आहेत का ?. साऱ्यांनी अर्ज भरावा खुशाल. स्वताच्या पूर्वजांना घाबरण्यात कसला आलाय मर्दपणा. म्हणे पूर्वज भूतलावर येतात म्हणून शुभ कार्य करायचे नाही. अरे चांगली सुवर्णसंधी येतेय पूर्वज येतात करा शुभ कार्ये. कसल पुरोगामी नि कसल काय. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य नाही. इथे समाजसुधारक इतर राज्यांपेक्षा जास्त झाले कारण इथे अंधश्रद्धाही जास्त होत्या नि आहेत.

In reply to by प्रतापराव

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 14:24
+११११११११११
इथे समाजसुधारक इतर राज्यांपेक्षा जास्त झाले कारण इथे अंधश्रद्धाही जास्त होत्या नि आहेत.
फक्त याबाबतीत असहमती...बाकीची राज्येसुध्धा जवळपास आपल्यासारखीच आहेत...अगदी केरळ सुध्धा

In reply to by टवाळ कार्टा

बबन ताम्बे Mon, 09/22/2014 - 11:59
ज्यांनी Oh My God मधून अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केले, तेच परेश रावळ लोकसभेच्या निवडणूकीचा अर्ज मुहूर्त बघून भरण्यास गेले. ( पेपरमधील बातमी ).

In reply to by बबन ताम्बे

मृगनयनी Mon, 09/22/2014 - 12:14
ज्यांनी Oh My God मधून अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केले, तेच परेश रावळ लोकसभेच्या निवडणूकीचा अर्ज मुहूर्त बघून भरण्यास गेले. ( पेपरमधील बातमी ).
@ बबन तांबे.... सिनेमात किंवा नाटकात अ‍ॅक्टर्स जे काही काम करतात किंवा बोलतात.... ते लेखकाने लिहिलेले असते व डायरेक्टरने डिरेक्ट केलेले असते. तसेच अ‍ॅक्टर्स'ना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे किंवा तत्सम मोबदलाही मिळतो. (व तो विषय तिथेच संपतो.) त्यामुळे त्या अ‍ॅक्टरने त्याच्या पर्सनल आयुष्यातही पिक्चर'सारखेच वागावे.. अशी अपेक्षा कुणी ठेवणे - हे बालिशपणाचे वाटते. आणि "हेराफेरी"- १ व २ मध्ये "बाबुराव आपटे" सच्छिद्र बनियन परिधान व लुन्गी परिधान करीत होते.. तर मग "परेश रावल" यांनी खासदार झाल्यावरही तोच कॉस्च्यूम ठेवावा का? ;) .. =))

In reply to by मृगनयनी

बबन ताम्बे Mon, 09/22/2014 - 12:45
हे वाचा. परेश रावळ इथे काय म्हणतात बघा. http://movies.ndtv.com/bollywood/paresh-rawal-defends-oh-my-god-against-blasphemy-charges-628644 जो अ‍ॅक्टर ह्याच विषयावरील नाटकाचे १५० च्या वर शोज करतो तो फक्त व्यावसायिकतेसाठी करतो हे म्हणणे भाबडे पणाचे ठरेल. हेराफेरी वगैरे इतर चित्रपटांची उदाहरणे इथे गैरलागू आहेत.

In reply to by बबन ताम्बे

काळा पहाड Mon, 09/22/2014 - 13:10
प्रभाकर पणशीकरांनी तो मी नव्हेच चे हजारो प्रयोग केले. म्हणजे त्यांनी पण लखोबा लोखंडे सारखंच वागायला सुरवात केली पाहिजे, हो ना?

In reply to by काळा पहाड

बबन ताम्बे Mon, 09/22/2014 - 14:18
प्रश्न अंधश्र्द्धेला खतपाणी घालण्याचा आहे. आणि लेखाचा मुद्दाही तोचआहे मी दिलेल्या लिंकमधे परेश रावळ स्वतःच काय म्हणत आहेत पहा. The film is an adaptation of his Gujarati play Kanji Virrudh Kanji and features him as an atheist. "There was no fear of backlash at all. We were always very sure of what we were saying and doing on ritualistic religion and the way it controls the life of the common man," said Paresh Rawal. "I had performed the same story in play form in front of a thousand audiences for 150 shows in Gujarati and Hindi repeatedly. The play has also been performed in Punjabi and English. We never had any protests," Paresh Rawal stressed. "A live audience could've easily expressed its displeasure at our ideas in the play. Not once did we face any protest. So, I knew we were on stable ground with the film. There was no one throwing shoes in any of the shows. Audiences from the older and younger generations have appreciated the idea beyond the play," he added. Paresh Rawal isn't bothered with the spate of protests against the film. "Even in Punjab we've been able to release the film almost everywhere. The protestors are seeing and hearing what they want to. And if we are daunted by protests, we'd never be able to extend the reach and impact of the visual medium, be it theatre, television or cinema," said the 62-year-old. Though the actor believes in God in real-life, he rues that religion is now being merchandised in the country. "I believe in God. But the costly ways recommended to reach him are wrong. Just who benefits from all the showy rituals, I don't know," he said.

In reply to by काळा पहाड

बबन ताम्बे Tue, 09/23/2014 - 15:23
आचार्य अत्र्यांनी समाज प्रबोधनासाठीच काही नाटके लिहिली. "तो मी नव्हेच " हे त्यातलेच एक. ओ माय गॉड , कांजी विरूध कांजी चा हेतू समाज प्रबोधनच आहे हे परेश रावल पण म्हणत आहेत.

अतुल झोड Sun, 09/21/2014 - 17:16
मपा च्या सर्व मित्रांना सांगताना आनंद होत आहे की, पितृपक्षात निवडणूक अर्ज दाखल करण्याचे दिलेले आव्हान आपले प्रकाश दादा आंबेडकर यांनी स्विकारले आहे व आपले उमेदवार घोषित केलेले आहे हो....

In reply to by नाव आडनाव

प्रतापराव Mon, 09/22/2014 - 12:38
प्रकाश आंबेडकर ह्यांचे आभार. अश्या अंधश्रद्धान्विरुद्ध कुणीतरी उभे ठाकले ह्याचा आनंद होतो.त्यांनी जी उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात त्यांचे २ विद्यमान आमदारही आहेत.

श्रीगुरुजी Mon, 09/22/2014 - 15:58
>>> उठता बसता, जळी... काष्टी...पाषाणी हे राजकारणी.... फुले शाहु आंबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अश्या अंधश्रध्दा जोपासणे शोभते का??....अंनीस न पितृपक्षात निवडणुक अर्ज भरण्याचे आव्हान किती उमेदवार स्विकारतात ते पाहावच लागेल म्हणजे आता कोणी अर्ज केव्हा भरायचा हे सुद्धा अंनिस ठरविणार आणि कोणाच्या श्रद्धा अंधश्रद्धा आहेत आणि कोणाच्या डोळस आहेत हे सुद्धा अंनिसनेच ठरवायचे? भारतात सर्व नागरिकांना आपापल्या श्रद्धा जपायची अनुमती व हक्क घटनेने दिलेला आहे अशी आमची समजूत होती. पण तसे दिसत नाही. श्रद्धा जपण्यासाठी अंनिसची परवानगी अनिवार्य आहे असं दिसतंय. जो कोणी आपल्या श्रद्धेनुसार एखादे काम करतो व ते काम एखाद्या विशिष्ट वेळेला किंवा दिवशी करताना समाजाला कोणताही त्रास नसेल किंवा समाजाचे नुकसान नसेल तर त्याला आक्षेप घेणार अंनिसवाले कोण? >>> .... विशेषातः जाणता राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. तुमचे मत काय? विरोधी पक्षांच्या उमेदवाराची जात काढून जाहीररित्या जातीयवादी भाषण करणारा हा तथाकथित जाणता राजा हे काही अजाणतेपणे करत नाही. तो जाणूनबुजूनच जातीयवादी विष कालवत असतो. त्याच्याकडून कसली डोंबलाची अपेक्षा करणार? >>> तुम्हाला सुध्दा अश्या कुणाकडून अपेक्षा आहेत का? आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विशेष अपेक्षा आहेत. गेली अनेक वर्षे या दोन लुटारू टोळ्यांनी प्रचंड लूटमार करून जनतेला छळले आहे. निदान आतातरी त्यांनी लूटमार थांबवून व जातीयवादाचे विष पसरविण्याचे थांबवून निवडणुक न लढता जनतेला छळातून मुक्त करावे अशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 16:03
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. त्याना अपेक्षीत असलेला महाराष्ट्र त्यांच्या नम्तर काही काळातच संपला.

चौकटराजा Tue, 09/23/2014 - 08:32
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. हा देश अमुक अमुक विभुतीचा आहे हा शब्द प्रयोगच गैर आहे. अमोरिका जॉर्ज वॉशिंग्टनची नव्हे. ती अमेरिकनांची आहे. फ्रान्स जोन ऑफ आर्कचा नव्हे तो सार्‍या फ्रेंच नागरिकांचा आहे. तसेच महाराष्ट्रात आंबेडकर फुले यांचे खेरीज दुसरे कोणी पुरोगामी नव्हतेच की काय? हे वाक्य असे म्हणता येईल की महाराष्ट्राची भूमी आंबेडकर फुले यांच्या महान कृतीस्पर्शाने पावन झालेली आहे. बाबासाहेबांची राज्यघटना हा तर भयानक शब्दप्रयोग आहे. ती राज्यघटना वी द पीपल ऑफ इंडिया यांची आहे. समाज हा कोणत्याही विभुतीपेक्षा कधीही मोठाच !

In reply to by चौकटराजा

चौराकाका, एखाद्या विभूतीमागे लपलं की कसं गार्गार वाटतं ! मग आपल्याला जे सोईचे ते करायला मोकळे... कोणी आक्षेप घ्यायला आलं तर त्या विभूतींची विटंबना करतोय म्हणून त्याच्या अंगावर धावून जायला पण बरं पडतं ;) :)

In reply to by चौकटराजा

प्रतापराव Wed, 09/24/2014 - 19:15
महाराष्ट्रात आंबेडकर फुले यांचे खेरीज दुसरे कोणी पुरोगामी नव्हतेच की काय? सहमत. महाराष्ट्रात अनेक पुरोगामी नेते होवून गेले पण त्यांच्यात आक्रमकतेची कमी होती. आता फुलेंचे उदाहरण घेवू.आया बहिणी विधवा झाल्या कि त्यांचे टक्कल करण्याची रानटी पद्धत आपल्या इथे होती. ह्या रानटीपणाला अंकुश लावण्यासाठी त्यांनी नाव्ह्यांचा संप घडवून आणला. तसेच अस्पृश्यांना शिक्षण देणे, मुलींना शिक्षण देणे हे हि त्या काळात जेव्हा त्यांची पत्नी मुलींना शिकवण्यासाठी जाई तेव्हा विकृत लोके दगड मारीत. अश्या ह्या विकृत समाजात मानवतेची ज्योत लावली ती ज्योतीरावांनी. आंबेडकर एका अस्पृश्य घरात जन्माला आले. आपल्या महान समाजात जनावरांना तलावात पाणी पिण्याची मुभा होती पण माणसांना नव्हती ह्या विकृतीवर त्यांनी हल्ला केला चवदार तळ्यावर आंदोलन केले. एक मृतप्राय झालेल्या समाजात त्यांनी जीव फुंकला. आता ह्या गोष्टीमुळे ज्यांना आपला तोटा झाला असे वाटते ते त्यांचा विरोधच करणार.समाज विभूतीन्पेक्षा मोठा असतो हे नवीनच एकले. परंपरेच्या नावाने स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडणारा समाज मोठा कि ते रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या विभूती मोठ्या.

In reply to by प्रतापराव

चौकटराजा गुरुवार, 09/25/2014 - 09:01
विभूति मार्ग जरूर दाखवितात पण तो स्वीकारणे व न स्वीकारणे स्वीकारला तर तो पुढे नेत रहाणे हे समाजच करतो. या विभूतीनी मार्ग दाखविला तो समाजाने स्वीकरला व एवढेच नाही तर पुढे चालवला. यात समाजाचेच मोठेपण दिसून येते. अरेरावी चालविणारे समाजही आज आहेतच. त्यांच्या अरेरावीला पुरून उरेल असे काम दुसरा समाजच करू शकतो विभुति नव्हे. जुलमी ब्रिटनचा वसाहत वाद असताना अमिरिकेत सामान्य लोकच लढले. किंवा कुकर्मा हिटलर विरूद्ध नेते नाही तर प्राणाची बाजी लावली सामान्य लोकानी.

In reply to by चौकटराजा

प्रतापराव गुरुवार, 09/25/2014 - 16:42
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाला नेतृत्वाची गरज असते ज्यातून त्याला चांगली दिशा मिळते. सचिन क्रिकेटपेक्षा मोठा नाही पण क्रिकेटचा शोध लावणारा एखादा व्यक्तीच असेल ना.? त्याने शोध लावल्यावर समाजाला तो खेळ कळला. विना नेतृत्व माणूस हा फक्त कळप बनून राहील. आता जुन्या काळातील काही अनिष्ट परंपरा ह्या समाजाला प्रिय होत्या. साधारण बुद्धीचा मनुष्यहि सांगू शकतो कि ह्या परंपरा वाईट आहेत पण हे तेव्हाच्या समाजाला कळले नव्हते. धर्माची ग्लानी त्यांच्या डोळ्यावर होती. मग अचानक एखादे नेतृत्व उदयाला आले नि अनिष्ठ रुढींच्या विळख्यात पडलेल्या समाजपुरुषाला फटके पडले. नेत्याची हि कृती इतर लोकांनाही हिम्मत देवून जाते.त्याशिवाय तेव्हा इंग्रज सरकार असल्याने ह्या रुढींचा पायबंद होवू शकला हि सुद्धा सत्य बाब आहे. त्याजागी एखादा राजा किंवा कुठली शाही असती तर हे होवू शकले नसते. कारण समाजाला चेहरा नसतो ते देण्याचे काम नेतृत्व करते.

In reply to by चौकटराजा

प्रतापराव गुरुवार, 09/25/2014 - 12:46
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे.>> चौकटराजा महाराष्ट्राला संतांचीही भूमी म्हंटली जाते हि जोपासलेली श्रद्धा कि अंधश्रद्धा?

In reply to by प्रतापराव

चौकटराजा गुरुवार, 09/25/2014 - 13:17
समाजाचाच देश असतो. विभूतिंचा नाही. कोणाही एका पेक्षा समाजच मोठा. विभूतींचे मोठेपण आहेत. पण समाजच जर बहिरा असेल तर विभूतींचे ऐकणार कोण ? सचिन कितीही मोठा खेळाडू असला तरी तो क्रिकेटच्या खेळापेक्षा मोठा नाही. लताबाई संगीत शास्त्रापेक्षा मोठ्या नाहीत. जसे म्हटले जाते ..मानव मर्त्य आहे. मेलडी थोर आहे अमर आहे. लेनिनचे पुतळे रशियात अगदी निर्दयपणे पाडले गेले. हिटलरचे घर नेस्तनाबूत करण्यात आले. ते ही एके़काळी त्यांच्या देशात ( भले बलेबळे का होईना) विभूतीच होते. आपल्या प्रश्नाचे उत्तर असे की.. पाया असलेले माउली श्रेष्ठच कळस असलेले तुकोबा श्रेष्टच पण आजही अजरामर असलेला वारकरा पंथ हा खरा हिरो.

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 08:55
सध्याचा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे हे समजणं हाच मुळात एक गैरसमज आहे. जिथे 'वारकरी' रस्त्यावर आंदोलन करून लोकांच्या गाड्या तोडतात, जिथे महाराष्ट्राच्या जन्मापासून राज्यकर्ती असलेली जमात स्वतःला मागास ठरवून आरक्षण घेते, जिथे श्री. दाभोळ्करांची भरदिवसा, भररस्त्यात हत्या होते, आणि खुनी महाराष्ट्रिय पोलिसांना सापडत नाही... तो महाराष्ट्र पुरोगामी कसा?

In reply to by पिवळा डांबिस

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 15:00
महाराष्ट्र राजकारणी आहे हे मात्र नक्की. वारकर्‍यांमध्ये राजकारण आलं. महाराष्ट्राच्या जन्माआधीपासून असलेल्या राज्यकर्त्यांमध्ये (आणि नंतरच्या तर प्रश्नच नाही) राजकारण आधीपासून होतंच. दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाला राजकारणाची पेक्षा नवराजकारण्यांची पार्श्वभूमी आहे असं मानायला (मोक्याच्या)'जागा' आहेत.

In reply to by पिवळा डांबिस

मदनबाण Tue, 09/23/2014 - 15:26
+१०० हेच म्हणतो ! { आज पिडां काकांनी चौफेरे टोलेबाजी केलेली आहे. :) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 11:20
पिडां काका एकद्दम बरोब्बर. जॉर्ज वॉषिंग्टनच्या देशातले लोक सुद्धा फुलेआमबेडकरानच्या देशाबद्दल बोलतात तेव्हा तर ते जास्त प्रकर्षाने जाणवते ;)

In reply to by नाव आडनाव

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 12:57
नाहीच की.. पण असा विचार करून पहा. "प्रत्येक .... राज्यकर्ता नसतो पण जवळपास प्रत्येक राज्यकर्ता .... च असतो."

खटपट्या Tue, 09/23/2014 - 10:18
काही दिवसापूर्वी ऐकलेला किस्सा - एका आमदार महाशायांना असे वाटत होते कि "फुले शाहू आंबेडकर" हि एकच व्यक्ती आहे. थोडी अतिशयोक्ती वाटतेय पण शक्यता नाकारता येत नाही. :)

सूड Tue, 09/23/2014 - 18:11
तुमचा निवडणूक नावाचा जो काही तमाशा चालतो त्यावर विश्वास आहे हे पाहून फारच कवतिक वाटलं. मला विचाराल तर या देशाचं काय्येक होऊ शकत नाही !!

वर्षानु वर्षे समाज शाहु फुले आंबेडकर याच्या विचारावर सरकार समाज चालत नाहि या बद्दल रडण्या पेक्षा त्या विचारानी जाण्यात समाजाला का रस..स्वारस्य राहिले नाहि याचा पण विचार करावा का? ्कदाचित ते विचार कालबाह्य झाले असुन त्यात काहि दम नाहि असे पण समाजास वाटत असावे.. ्केवळ थोराचे व बहुजन समाजसुधारकाचे विचार म्हणुन त्यावर कुणी बोलत नसावे..

अतुल झोड Wed, 09/24/2014 - 15:27
काही दिवसापूर्वी ऐकलेला किस्सा - एका आमदार महाशायांना असे वाटत होते कि "फुले शाहू आंबेडकर" हि एकच व्यक्ती आहे. थोडी अतिशयोक्ती वाटतेय पण शक्यता नाकारता येत नाही. ................................................................................................... हो राव हे पण शक्य आहेच
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ साठी आज पासुन अर्ज भरणे सुरु झाले ...परंतु अद्याप पर्यन्त आघाड्या तयार झालेल्या नाहीत....किंबहुना तयार असुन सुध्दा घोषीत केल्या नसेल......कारन पितृपक्ष सुरु आहे.......... उठता बसता, जळी... काष्टी...पाषाणी हे राजकारणी.... फुले शाहु आंबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अश्या अंधश्रध्दा जोपासणे शोभते का?....अंनीस न पितृपक्षात निवडणुक अर्ज भरण्याचे आव्हान किती उमेदवार स्विकारतात ते पाहावच लागेल .... विशेषातः जाणता राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. तुमचे मत काय?

जीवन - सार

विजुभाऊ ·

पैसा Sat, 09/20/2014 - 20:23
क़ाय हे विजूभाँ! कसाँ काँय जमलाँ तुम्हालाँ इतकं या श्टैलीत लिहायलाँ!

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ Sat, 09/20/2014 - 23:34
इथे - स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माऊथ http://agakke.blogspot.co.uk/2013/09/1.html जिवनभाऊंना डू आयडी समजणार्‍या अभागी लोकांसाठी इथे सरांचा फोटो पण आहे.

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 00:34
विजूभाऊ तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. कांही सकस लेखनाची क्षमता असताना, फक्त प्रतिसादांसाठी, हाती कटोरा घेऊन असे उथळ लेखन करण्याची दुर्बुद्धी का सुचावी कळत नाही. मर्जी तुमची.

In reply to by प्रभाकर पेठकर

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 14:44
+१ -१ दोन्हीही. लिहिते राहणे महत्वाचे आहे.! विजुभाऊंनी असले लेखन करण्यासाठी कदाचित दुसरा कुठला डु.आय.डी घ्यावा असे नमूद करुन मी माझ्या जागेवर मांडी घालुन बसतो!

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 14:47
>>>>असले लेखन करण्यासाठी..... त्यांनी 'असले' लेखन करू नये हा मुळ मुद्दा आहे. ज्यांच्या कडे कांही चांगले करण्याची क्षमता नसते तेच प्रसिद्धीसाठी उथळ मार्ग निवडतात. अर्थात, त्यांनी कुठला मार्ग निवडायचे ह्याचे स्वातंत्र्य त्यांना आहेच.

दिपक.कुवेत Sun, 09/21/2014 - 14:55
विजुभाउंनी हे अस्लं लिहुन आमच्या काळजालाच भोके पाडली आहेत....

तिमा Sun, 09/21/2014 - 16:50
विजुभाऊंनी फारच जालीम संदेश दिले आहेत! बाकी विजुभौ आणि जीवनभौ ! यमक जुळतंय! तो गोळीचा संदेश अंमळ अश्लील वाटला.

In reply to by दिपक.कुवेत

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 10:54
@ दिपक : गोळी चुकली. कदाचित माझ्या डेस्कवर ती पोलोची गोळी समोरच पडली होती. त्यामुळे असेल.

In reply to by दिपक.कुवेत

योगी९०० गुरुवार, 10/29/2015 - 10:39
गोळ्या चुकल्या कि सगळीच गणितं चुकतात असं एकिवात आहे... _/\_ गणितच नाही तर इतिहास्,भुगोल सगळंच चुकतं

योगी९०० Tue, 09/23/2014 - 11:31
मस्त... आजच "अपहरण की खून?" याचे काही भाग वाचले. संपूर्ण गोष्ट काही कारणामुळे वाचू शकलो नाही कारण आता "अपहरण की खून" यापैकी काय? हेच मला कळत नाही. मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा आहे.

चित्रगुप्त Wed, 10/08/2014 - 19:31
व्वा महाराज व्वा. हे वाचायचे राहूनच गेले होते. राँर्बर्ट लईच भाग्यवान हो तुम्चा. शिप्प काय, गोळी काय, झकास.

चित्रगुप्त गुरुवार, 10/29/2015 - 08:42
आज पुन्हा एकदा हा धागा वाचून मजाच आली . ज्यांना सुचते आणि जमते त्यांनी असले लिखाण अवश्य करावे. वात्रटपणा ही 'जीवन'संजिवनी असते.

In reply to by चित्रगुप्त

बोका-ए-आझम गुरुवार, 10/29/2015 - 09:06
हा तर आपला जिवन बिमा आहे! रच्याकने सध्या जीवन बिमार दिसतोय. ब-याच दिवसांत काळी मावशी सारखं काही वाचायला मिळालं नाही!:)

पैसा Sat, 09/20/2014 - 20:23
क़ाय हे विजूभाँ! कसाँ काँय जमलाँ तुम्हालाँ इतकं या श्टैलीत लिहायलाँ!

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ Sat, 09/20/2014 - 23:34
इथे - स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माऊथ http://agakke.blogspot.co.uk/2013/09/1.html जिवनभाऊंना डू आयडी समजणार्‍या अभागी लोकांसाठी इथे सरांचा फोटो पण आहे.

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 00:34
विजूभाऊ तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. कांही सकस लेखनाची क्षमता असताना, फक्त प्रतिसादांसाठी, हाती कटोरा घेऊन असे उथळ लेखन करण्याची दुर्बुद्धी का सुचावी कळत नाही. मर्जी तुमची.

In reply to by प्रभाकर पेठकर

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 14:44
+१ -१ दोन्हीही. लिहिते राहणे महत्वाचे आहे.! विजुभाऊंनी असले लेखन करण्यासाठी कदाचित दुसरा कुठला डु.आय.डी घ्यावा असे नमूद करुन मी माझ्या जागेवर मांडी घालुन बसतो!

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2014 - 14:47
>>>>असले लेखन करण्यासाठी..... त्यांनी 'असले' लेखन करू नये हा मुळ मुद्दा आहे. ज्यांच्या कडे कांही चांगले करण्याची क्षमता नसते तेच प्रसिद्धीसाठी उथळ मार्ग निवडतात. अर्थात, त्यांनी कुठला मार्ग निवडायचे ह्याचे स्वातंत्र्य त्यांना आहेच.

दिपक.कुवेत Sun, 09/21/2014 - 14:55
विजुभाउंनी हे अस्लं लिहुन आमच्या काळजालाच भोके पाडली आहेत....

तिमा Sun, 09/21/2014 - 16:50
विजुभाऊंनी फारच जालीम संदेश दिले आहेत! बाकी विजुभौ आणि जीवनभौ ! यमक जुळतंय! तो गोळीचा संदेश अंमळ अश्लील वाटला.

In reply to by दिपक.कुवेत

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 10:54
@ दिपक : गोळी चुकली. कदाचित माझ्या डेस्कवर ती पोलोची गोळी समोरच पडली होती. त्यामुळे असेल.

In reply to by दिपक.कुवेत

योगी९०० गुरुवार, 10/29/2015 - 10:39
गोळ्या चुकल्या कि सगळीच गणितं चुकतात असं एकिवात आहे... _/\_ गणितच नाही तर इतिहास्,भुगोल सगळंच चुकतं

योगी९०० Tue, 09/23/2014 - 11:31
मस्त... आजच "अपहरण की खून?" याचे काही भाग वाचले. संपूर्ण गोष्ट काही कारणामुळे वाचू शकलो नाही कारण आता "अपहरण की खून" यापैकी काय? हेच मला कळत नाही. मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा आहे.

चित्रगुप्त Wed, 10/08/2014 - 19:31
व्वा महाराज व्वा. हे वाचायचे राहूनच गेले होते. राँर्बर्ट लईच भाग्यवान हो तुम्चा. शिप्प काय, गोळी काय, झकास.

चित्रगुप्त गुरुवार, 10/29/2015 - 08:42
आज पुन्हा एकदा हा धागा वाचून मजाच आली . ज्यांना सुचते आणि जमते त्यांनी असले लिखाण अवश्य करावे. वात्रटपणा ही 'जीवन'संजिवनी असते.

In reply to by चित्रगुप्त

बोका-ए-आझम गुरुवार, 10/29/2015 - 09:06
हा तर आपला जिवन बिमा आहे! रच्याकने सध्या जीवन बिमार दिसतोय. ब-याच दिवसांत काळी मावशी सारखं काही वाचायला मिळालं नाही!:)
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमची प्रेरणा : काय सॉम्गॉयलॉच पायजे क्का? रॉर्बट जोत्याच्या घराकडे जाताना दिसला. मॉरेयॉ भवतेक त्यालाच शोधत होती. तसे पाह्यला गेले तर रॉर्बट आणि मॉरीयॉ दूरच्या नात्यातले. रॉर्बट मॉरीयॉ च्या मावशीच्या नणंदेच्या दिराच्या सासूचा नातू. प्ण एका लग्नात मॉरीयॉला रॉर्बट भेटला आणि ते जवळ आले. आख्खे आख्खे दिवस ते एकमेकाना आटवू लॉगले. एकमेकाम्शिवाय त्यान कर्मायचे नाही. राँर्बट जेव्वा जेव्वा मॉरीयॉला भेटॉयचा तेव्वा तेव्वा तो तिच्यासाटी पेपरमिटाच्या गोळ्या ऑणॉयचॉ. मॉरीयॉला त्या मदे भोक आस्लेल्या पांडर्या गोल्या खूप्प आवडॉयच्या. रॉर्बंट ज्जे काही करायचॉ ते अगदी श्टैल मधे करायचा.

देर न हो जाये

भावना कल्लोळ ·
लेखनविषय:
खालील घटना पुर्णपणे काल्पनिक असुन तो कुणाशी खरच साधर्म राखत असेल तर फक्त मनातले मनात हसुन घ्यावे, खालील लेखन निव्वळ मनोरंजनासाठी लिहिला गेला आहे. त्यात लेखिकेला कोणताही मानसिक आजार झालेला नाही यांची कृपया नोंद घ्यावी. स्थळ : इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेल. वेळ : सकाळची . संख्यने जास्त असलेल्या आणि सुविधा कमी असलेल्या होस्टेल मधला काल्पनिक प्रसंग. नीरु : ए वश्या बाहेर ये, इथे आतल्या चिकनची पुरण व्हायची वेळ आली आहे. अभी : अरे तो कसला येतोय लवकर, आता महाआवाहन करा त्याला.

शिकार

कल्पतरू ·

विजुभाऊ Sat, 09/20/2014 - 15:51
वा. एक वेगळ्या मार्गाने जाणरी गोष्ट. आदिवासी खरेतर आपल्यापेक्षा खूप सुखी असतात. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक वस्तूपेक्षा त्याना आधीक काही नको अस्ते. ते आपल्यापेक्षा खूप मजेत जगत असतात.

काउबॉय Sat, 09/20/2014 - 17:14
निसर्ग Intact रहावाच. मानवी लुडबुड थांबाविच. पण मानव विकासापासून वंचितही नको. शेवटी गरजा कमी आहेत म्हणून आजार/दुःख/अन्याय होत नसतात असे थोडच आहे ? गाठिला पैसा हवाच.... मी तरी गरीबीत कोणी शांत सुखी पाहिलेला नाही.

एस Sat, 09/20/2014 - 20:41
शिकार करण्यात कोणता पुरुषार्थ असतो? आयुष्यात एकतरी झाड लावून ते जगवलंय का? शिकार करतो असं फुशारकीने सांगणार्‍यांचा जाम राग येतो. माफ करा, पण तुमच्यासारखे निसर्गाचे गुन्हेगार पाहिले की संतापाची तिडीक जाते मस्तकात.

In reply to by एस

कल्पतरू Sat, 09/20/2014 - 22:06
व्वा छान माझा लेख वाचून तुमच्या संतापाची तिडीक मस्तकात गेली. मी वर कुठेही निसर्गाला धक्का लागेल असं वर्तन केलेलं नाही सांगितल्यात त्या फक्त गोष्टी आणि अनुभव एवढ्या साध्या गोष्टीवरून तुमच्यात भूतदया जागृत झाली. गोहत्या होते, खाटिक सर्रास बोकडांची कत्तल करतो, कोंबडीवाला कोंबड्यांचे गळे कापतो या गोष्टीवर कधी विचार केलाय का???? कधी कुठल्या खटकाकडे जाऊन त्याला विरोध करायची हिम्मत केलीय का? नाही ना? का तर पार्श्वभागावर ओल्या बांबूचे फटके पडतील म्हणून???????? जे समाजमान्य आहे ते तुम्हाला चालतं, त्यात अन्याय नाही दिसणार तुम्हाला. कोंबडीवाला 1000 कोंबड्या कापतो ते तुमच्या दृष्टीने ठीक आणि आमच्या सारख्या माणसांनी जंगलात जाऊन १ कोंबडी मारली तर तर तुमच्या निसर्गाला धक्का लागला. व्वा रे तुमचा पुरुषार्थ. (संपादित)

In reply to by दशानन

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 14:38
+१ व लेखाचा शेवट सकारात्मक आहे. लेखाच्या सुरवातीच्या आशयाबद्दल जर लेखकाची निंदा करायची असेल तर लेखाच्या शेवटाबद्दल लेखकाचे कौतुकही करायला हवे.!

In reply to by कानडाऊ योगेशु

एस Sun, 09/21/2014 - 16:56
याबाबत सहमतच आहे. लेखाचे साहित्यिकमूल्य चांगलेच आहे. तसेच लेखकावर व्यक्तिशः आक्षेप नसून भर शिकार करणार्‍यांच्या प्रवृत्तीला झोडपण्यावर होता. असो.

In reply to by कल्पतरू

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 00:09
जंगलात शिकार केल्याने निसर्गाचा समतोल ढळतो... "वाघ" हे त्याचे उत्तम उदाहरण आहे...आणि कोंबड्या / बोकड यांची खाण्यासाठी वेगळी पैदास केली जाते १०+ माणसे आणि दंबूक घेउन १ जनावर मारणे यात कोणतेही शौर्य नाही

In reply to by कल्पतरू

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 16:45
आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.
ही परिस्थिती बदलली पाहिजे असे तुम्हाला जाणवलेले या लेखात तरी दिसले नाही
आता ही भाकड कथा आहे हे माहित असूनसुद्धा अशा गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात. आपलं शहरीकरण आणि विज्ञान यांचं बोट त्यांना लावायचं नसतं. आणि त्यातच खरी मजा असते.
यातून आहे ती परिस्थिती बदलण्यात तुम्हाला रस नाहीये हे दिसते
असाच मागे गावी गेलो तेव्हा शिकारीला जायचा योग आला. आम्ही चार जण होतो. पहिला म्हणजे मी. आता माझा आणि शिकारीचा संबंध जास्त नव्हता
आता तुम्हीच पहिले म्हणजे तो "योग" नव्हता तर तुम्हालाच शिकारीला जायची हुक्की आलेली
कधी तरी खेळताना एखाद्या कोंबडीला दगड मारणे आणि अगदी पुढची पायरी म्हणजे बेचकी घेऊन चिमणी कावळ्यावर नेम धरणे बस एव्हडाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी होता.
दुसरा माझा मित्र, तो मी जे करायचो ते तर करायचाच पण याला एक खूप विचित्र सवय होती. एखादं गाढव गावात शिरलं की हा गावातले पोरं जमा करायचा आणि त्या गाढवाच्या पाठीमागे पळायचा. मग त्या गाढवाच्या शेपटीला पत्र्याचा डबा बांधून वाजवायचा काय, त्याच्या पाठीवर उड्या काय मार आणि दिवाळीत जर चुकून गाढव आलंच तर त्या बिचाऱ्याची शंभरी भरलीच म्हणून समजा. अर्ध्यापेक्षा जास्त फटाके गाढवाच्या पाठीवरच वाजायचे
याला साध्या भाषेत उगाचच मुक्या प्राण्यांना त्रास देणे म्हणतात...
त्यातल्या एकाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड होती आणि या कुऱ्हाडीची खासियत म्हणजे एकदा का ती उचलली की तिचा वार करावाच लागतो. न वार करता तशीच परत खाली आणली की काहीतर संकट ओढवतं अशी त्याची समजूत होती. एकदा चुकून याने ती वार करण्यासाठी उचलली आणि शेवटी नाईलाजाने स्वतःच्या पायावर वार करावा लागला होता.
कोणत्या गोष्टींवर किती "श्रध्धा/अंधश्रध्धा" ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्यासाठी स्वताच्या पायावर कुर्हाड कुर्‍हाड घालणे हा शुध्ध "चू*"पणा आहे
परत येताना मात्र एक रानडुक्कर दिसलं एक मादी होती आणि सोबत ३ लहान पिल्लं. पुन्हा ती आदिवासी बाई डोळ्यासमोर उभी राहिली. छऱ्यांची बंदूक तशीच शांत खाली मान घालून उभी होती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड पात्याचं तोंड दुसरीकडे करू पाहत होती
यांना काहीही केले नाहीत याबद्दल मात्र तुमचे कौतुक :)

In reply to by कल्पतरू

ज्या जनावरांनी आपल्याला काहीच त्रास दिला नाही अश्यांची आपण जंगलात जाऊन शिकार करतो यात जर काहीच वाईट नाही तर ज्यांच्या भूमीवर (जंगलावर) आक्रमण करून आपण घरे-झोपड्या बांधतो आणि त्यांचे जिणे कठीण करतो अश्या रानातील प्राण्यांनी माणसांवर हल्ला केला तर तेही वाईट नाही ! हो की नाही ?

लंबूटांग Sun, 09/21/2014 - 00:33
येथे मात्र थंडीच्या आधी हरणे मारायची खास परमिट्स दिली जातात. मला आधी वाटायचे किती क्रूरपणा. पण नंतर बायकोकडून कळले बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. इतक्या हरणांना खाण्यासाठी थंडीत पुरेसे अन्न उपलब्ध नसल्याने थंडीत ती भूकेने तडफडून मरतात. अर्थात हे केवळ location specific उदाहरण झाले. थोडक्यात शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही.

In reply to by लंबूटांग

बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. यातील "नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल" करणारे माहीत झाले तर... शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही. की आहे. ह्याचाही निकाल लागेल. म्हणतात ना कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ;)

In reply to by टवाळ कार्टा

एस Sun, 09/21/2014 - 17:13
ह्यामध्ये मानव-निसर्ग संघर्ष असा एक फार व्यापक आणि गुंतागुंतीचा पदर आहे. रानडुकरे आणि हरणे शेतीचे नुकसान करतात.बरोबर. पण ही शेती कुठली असते? ते आपल्या भागात येताहेत की आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करतोय? ह्या प्राण्यांच्या नैसर्गिक भक्षकांचे अस्तित्व आपणच संपवले. उदा. भिमाशंकरच्या परिसरात एकेकाळी वाघ भरपूर होते. आता तिथे बिबटेही दुर्मिळ झाले आहेत. त्याचबरोबर काही मानवांच्या लोभापायी जास्त विस्तृत आणि निर्दोष लोकसंख्येला कशी किंमत मोजावी लागते ह्याचेही हे चांगले उदाहरण आहे. दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात नरभक्षक बिबट्यांनी लहान मुले उचलून नेण्याचे प्रमाण मध्यंतरी वाढले होते. प्रत्यक्षात अतिक्रमण करणारे बिल्डर लोक होते. झळ कुणाला बसली तर तिथल्या गरीब वस्त्यांना.

पैसा Sun, 09/21/2014 - 19:41
आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.
मात्र हे काय पटलं नाय भाऊ! मी पक्की कोकणी आहे. पण मी किंवा माझे कोणी नातेवाईक, फार काय गावातले ओळखीचे लोकही शिकारीला कधी गेलेले नाहीत. मला वाटते छर्‍याच्या बंदुकीसाठीही परवाने लागत असावेत आणि ते सगळ्यांकडे नसतात. सबंध गावातल्या एखाद दुसर्‍या घरात बंदूक असायची आणि त्या घरातले लोक सटीसामाशी रानडुक्कर मारायला जायचे. याहून मोठी शिकार कोणी कधी केलेली ऐकली नाही. फार काय, कोकणी माणूस प्राण्यांच्या बाबत बराच सहिष्णु असतो. साप, भेकरं, कुत्रे वाघ इ. मंडळी लोकांबरोबरच सुखेनैव नांदतात!

In reply to by पैसा

कल्पतरू Sun, 09/21/2014 - 19:51
पण आपल्याकडे भूतांचा विषय सांगतात त्याच्यासोबत हा विषय पण थोड्या बहुत प्रमाणात असतो. आणि डुकरांची शिकार होते या बाबतीत तर मी १०० % सहमत आहे. आपल्या गावात १-२ कडे ती नळीची बंदूक असतेच. आता शिकार म्हणजे ती होते अडून मधून जरी तरी प्रस्थ नसलं तरी शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by कल्पतरू

धन्या Sun, 09/21/2014 - 21:51
कोकणात म्हणजे कुठल्या गावी? मी ही जन्मापासून पुढची बावीस वर्ष कोकणातच होतो. शिकार हा प्रकार कधी पाहीला नाही. नाही म्हणायला रानात आदीवासी लोक सशांच्या पाणवठयावर जायच्या वाटेवर फासकी लावायचे. मात्र गावातील कुणाच्या दिसण्यात ती फासकी आली आवर्जून काढून टाकली जायची. मी गुरांकडे गेल्यावर हे काम अगदी ईमानईतबारे करत असे. :)

विजुभाऊ Sat, 09/20/2014 - 15:51
वा. एक वेगळ्या मार्गाने जाणरी गोष्ट. आदिवासी खरेतर आपल्यापेक्षा खूप सुखी असतात. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक वस्तूपेक्षा त्याना आधीक काही नको अस्ते. ते आपल्यापेक्षा खूप मजेत जगत असतात.

काउबॉय Sat, 09/20/2014 - 17:14
निसर्ग Intact रहावाच. मानवी लुडबुड थांबाविच. पण मानव विकासापासून वंचितही नको. शेवटी गरजा कमी आहेत म्हणून आजार/दुःख/अन्याय होत नसतात असे थोडच आहे ? गाठिला पैसा हवाच.... मी तरी गरीबीत कोणी शांत सुखी पाहिलेला नाही.

एस Sat, 09/20/2014 - 20:41
शिकार करण्यात कोणता पुरुषार्थ असतो? आयुष्यात एकतरी झाड लावून ते जगवलंय का? शिकार करतो असं फुशारकीने सांगणार्‍यांचा जाम राग येतो. माफ करा, पण तुमच्यासारखे निसर्गाचे गुन्हेगार पाहिले की संतापाची तिडीक जाते मस्तकात.

In reply to by एस

कल्पतरू Sat, 09/20/2014 - 22:06
व्वा छान माझा लेख वाचून तुमच्या संतापाची तिडीक मस्तकात गेली. मी वर कुठेही निसर्गाला धक्का लागेल असं वर्तन केलेलं नाही सांगितल्यात त्या फक्त गोष्टी आणि अनुभव एवढ्या साध्या गोष्टीवरून तुमच्यात भूतदया जागृत झाली. गोहत्या होते, खाटिक सर्रास बोकडांची कत्तल करतो, कोंबडीवाला कोंबड्यांचे गळे कापतो या गोष्टीवर कधी विचार केलाय का???? कधी कुठल्या खटकाकडे जाऊन त्याला विरोध करायची हिम्मत केलीय का? नाही ना? का तर पार्श्वभागावर ओल्या बांबूचे फटके पडतील म्हणून???????? जे समाजमान्य आहे ते तुम्हाला चालतं, त्यात अन्याय नाही दिसणार तुम्हाला. कोंबडीवाला 1000 कोंबड्या कापतो ते तुमच्या दृष्टीने ठीक आणि आमच्या सारख्या माणसांनी जंगलात जाऊन १ कोंबडी मारली तर तर तुमच्या निसर्गाला धक्का लागला. व्वा रे तुमचा पुरुषार्थ. (संपादित)

In reply to by दशानन

कानडाऊ योगेशु Sun, 09/21/2014 - 14:38
+१ व लेखाचा शेवट सकारात्मक आहे. लेखाच्या सुरवातीच्या आशयाबद्दल जर लेखकाची निंदा करायची असेल तर लेखाच्या शेवटाबद्दल लेखकाचे कौतुकही करायला हवे.!

In reply to by कानडाऊ योगेशु

एस Sun, 09/21/2014 - 16:56
याबाबत सहमतच आहे. लेखाचे साहित्यिकमूल्य चांगलेच आहे. तसेच लेखकावर व्यक्तिशः आक्षेप नसून भर शिकार करणार्‍यांच्या प्रवृत्तीला झोडपण्यावर होता. असो.

In reply to by कल्पतरू

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 00:09
जंगलात शिकार केल्याने निसर्गाचा समतोल ढळतो... "वाघ" हे त्याचे उत्तम उदाहरण आहे...आणि कोंबड्या / बोकड यांची खाण्यासाठी वेगळी पैदास केली जाते १०+ माणसे आणि दंबूक घेउन १ जनावर मारणे यात कोणतेही शौर्य नाही

In reply to by कल्पतरू

टवाळ कार्टा Sun, 09/21/2014 - 16:45
आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.
ही परिस्थिती बदलली पाहिजे असे तुम्हाला जाणवलेले या लेखात तरी दिसले नाही
आता ही भाकड कथा आहे हे माहित असूनसुद्धा अशा गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात. आपलं शहरीकरण आणि विज्ञान यांचं बोट त्यांना लावायचं नसतं. आणि त्यातच खरी मजा असते.
यातून आहे ती परिस्थिती बदलण्यात तुम्हाला रस नाहीये हे दिसते
असाच मागे गावी गेलो तेव्हा शिकारीला जायचा योग आला. आम्ही चार जण होतो. पहिला म्हणजे मी. आता माझा आणि शिकारीचा संबंध जास्त नव्हता
आता तुम्हीच पहिले म्हणजे तो "योग" नव्हता तर तुम्हालाच शिकारीला जायची हुक्की आलेली
कधी तरी खेळताना एखाद्या कोंबडीला दगड मारणे आणि अगदी पुढची पायरी म्हणजे बेचकी घेऊन चिमणी कावळ्यावर नेम धरणे बस एव्हडाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी होता.
दुसरा माझा मित्र, तो मी जे करायचो ते तर करायचाच पण याला एक खूप विचित्र सवय होती. एखादं गाढव गावात शिरलं की हा गावातले पोरं जमा करायचा आणि त्या गाढवाच्या पाठीमागे पळायचा. मग त्या गाढवाच्या शेपटीला पत्र्याचा डबा बांधून वाजवायचा काय, त्याच्या पाठीवर उड्या काय मार आणि दिवाळीत जर चुकून गाढव आलंच तर त्या बिचाऱ्याची शंभरी भरलीच म्हणून समजा. अर्ध्यापेक्षा जास्त फटाके गाढवाच्या पाठीवरच वाजायचे
याला साध्या भाषेत उगाचच मुक्या प्राण्यांना त्रास देणे म्हणतात...
त्यातल्या एकाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड होती आणि या कुऱ्हाडीची खासियत म्हणजे एकदा का ती उचलली की तिचा वार करावाच लागतो. न वार करता तशीच परत खाली आणली की काहीतर संकट ओढवतं अशी त्याची समजूत होती. एकदा चुकून याने ती वार करण्यासाठी उचलली आणि शेवटी नाईलाजाने स्वतःच्या पायावर वार करावा लागला होता.
कोणत्या गोष्टींवर किती "श्रध्धा/अंधश्रध्धा" ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्यासाठी स्वताच्या पायावर कुर्हाड कुर्‍हाड घालणे हा शुध्ध "चू*"पणा आहे
परत येताना मात्र एक रानडुक्कर दिसलं एक मादी होती आणि सोबत ३ लहान पिल्लं. पुन्हा ती आदिवासी बाई डोळ्यासमोर उभी राहिली. छऱ्यांची बंदूक तशीच शांत खाली मान घालून उभी होती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड पात्याचं तोंड दुसरीकडे करू पाहत होती
यांना काहीही केले नाहीत याबद्दल मात्र तुमचे कौतुक :)

In reply to by कल्पतरू

ज्या जनावरांनी आपल्याला काहीच त्रास दिला नाही अश्यांची आपण जंगलात जाऊन शिकार करतो यात जर काहीच वाईट नाही तर ज्यांच्या भूमीवर (जंगलावर) आक्रमण करून आपण घरे-झोपड्या बांधतो आणि त्यांचे जिणे कठीण करतो अश्या रानातील प्राण्यांनी माणसांवर हल्ला केला तर तेही वाईट नाही ! हो की नाही ?

लंबूटांग Sun, 09/21/2014 - 00:33
येथे मात्र थंडीच्या आधी हरणे मारायची खास परमिट्स दिली जातात. मला आधी वाटायचे किती क्रूरपणा. पण नंतर बायकोकडून कळले बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. इतक्या हरणांना खाण्यासाठी थंडीत पुरेसे अन्न उपलब्ध नसल्याने थंडीत ती भूकेने तडफडून मरतात. अर्थात हे केवळ location specific उदाहरण झाले. थोडक्यात शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही.

In reply to by लंबूटांग

बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. यातील "नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल" करणारे माहीत झाले तर... शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही. की आहे. ह्याचाही निकाल लागेल. म्हणतात ना कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ;)

In reply to by टवाळ कार्टा

एस Sun, 09/21/2014 - 17:13
ह्यामध्ये मानव-निसर्ग संघर्ष असा एक फार व्यापक आणि गुंतागुंतीचा पदर आहे. रानडुकरे आणि हरणे शेतीचे नुकसान करतात.बरोबर. पण ही शेती कुठली असते? ते आपल्या भागात येताहेत की आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करतोय? ह्या प्राण्यांच्या नैसर्गिक भक्षकांचे अस्तित्व आपणच संपवले. उदा. भिमाशंकरच्या परिसरात एकेकाळी वाघ भरपूर होते. आता तिथे बिबटेही दुर्मिळ झाले आहेत. त्याचबरोबर काही मानवांच्या लोभापायी जास्त विस्तृत आणि निर्दोष लोकसंख्येला कशी किंमत मोजावी लागते ह्याचेही हे चांगले उदाहरण आहे. दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात नरभक्षक बिबट्यांनी लहान मुले उचलून नेण्याचे प्रमाण मध्यंतरी वाढले होते. प्रत्यक्षात अतिक्रमण करणारे बिल्डर लोक होते. झळ कुणाला बसली तर तिथल्या गरीब वस्त्यांना.

पैसा Sun, 09/21/2014 - 19:41
आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.
मात्र हे काय पटलं नाय भाऊ! मी पक्की कोकणी आहे. पण मी किंवा माझे कोणी नातेवाईक, फार काय गावातले ओळखीचे लोकही शिकारीला कधी गेलेले नाहीत. मला वाटते छर्‍याच्या बंदुकीसाठीही परवाने लागत असावेत आणि ते सगळ्यांकडे नसतात. सबंध गावातल्या एखाद दुसर्‍या घरात बंदूक असायची आणि त्या घरातले लोक सटीसामाशी रानडुक्कर मारायला जायचे. याहून मोठी शिकार कोणी कधी केलेली ऐकली नाही. फार काय, कोकणी माणूस प्राण्यांच्या बाबत बराच सहिष्णु असतो. साप, भेकरं, कुत्रे वाघ इ. मंडळी लोकांबरोबरच सुखेनैव नांदतात!

In reply to by पैसा

कल्पतरू Sun, 09/21/2014 - 19:51
पण आपल्याकडे भूतांचा विषय सांगतात त्याच्यासोबत हा विषय पण थोड्या बहुत प्रमाणात असतो. आणि डुकरांची शिकार होते या बाबतीत तर मी १०० % सहमत आहे. आपल्या गावात १-२ कडे ती नळीची बंदूक असतेच. आता शिकार म्हणजे ती होते अडून मधून जरी तरी प्रस्थ नसलं तरी शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by कल्पतरू

धन्या Sun, 09/21/2014 - 21:51
कोकणात म्हणजे कुठल्या गावी? मी ही जन्मापासून पुढची बावीस वर्ष कोकणातच होतो. शिकार हा प्रकार कधी पाहीला नाही. नाही म्हणायला रानात आदीवासी लोक सशांच्या पाणवठयावर जायच्या वाटेवर फासकी लावायचे. मात्र गावातील कुणाच्या दिसण्यात ती फासकी आली आवर्जून काढून टाकली जायची. मी गुरांकडे गेल्यावर हे काम अगदी ईमानईतबारे करत असे. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा.

भोलेबाबा अमरनाथ दर्शन २००१

खुशि ·

मीउमेश Wed, 06/15/2016 - 17:35
ख़ुशी ताई नमस्कार, तुमच्या बरोबरची हि दुसरी तीर्थयात्रा , पहिली नर्मदा परिक्रमा आणि आता भोलेबाबा अमरनाथ

मीउमेश Wed, 06/15/2016 - 17:35
ख़ुशी ताई नमस्कार, तुमच्या बरोबरची हि दुसरी तीर्थयात्रा , पहिली नर्मदा परिक्रमा आणि आता भोलेबाबा अमरनाथ
सकाळी अमरनाथसाठी निघालो, श्रीनगर शहरात रस्त्यावर मोठमोठे चिनारचे व्रुक्ष आहेत.रस्त्याच्या मधोमध असले तरी रस्ता रुंदीकरणासाठी त्यांची कत्तल केलेली नाही तर जागोजाग रस्त्यालाच वळण दिलेले आहे.गन्दरबल येथे माताश्री खिरभवानीच्या दर्शनासाठी गेलो.निसर्गरम्य ठिकाण आहे.छोटीसी स्वच्छ वाहत्या पाण्याची नदी आहे घाट आहे,सरोवरात खिरभवानी मातेचे छोटेसे मन्दीर आहे.५१शक्तिपीठा पैकी एक आहे.येथे साबुदाण्याच्या खिरीचा प्रसाद मिळतो.प्रसादालयाच्या जवळ एका ठिकाणी उभे राहुन वर आकाशाकडे पाहिले असता झाडांच्या फांद्यांमधुन भारताचा नकाशा दिसतो.घनदाट व्रुक्षराजी आहे.भरपुर कावळे आहेत पण ते पिवळ्या चोचीचे आणि गोड आवाजाचे आहेत

हापिस-हापिस

सस्नेह ·

एका उमेदवाराची नोकरी साठी मुलाखत सुरु असते. मुलाखत घेणारा त्याला विचारतो "या आधिची नोकरी का बरं सोडलीत?" उमेदवार सांगतो "मी नाही सोडली. आमच्या कंपनीने त्यांच कार्यालय दुसरी कडे हालवले पण जाताना त्यांनी मला नव्या कार्यालयाचा पत्ताच सांगितला नाही." पैजारबुवा,

विलासराव Sat, 09/20/2014 - 12:52
ही तर माझीच गोष्ट लिहीलीत तुम्ही. फक्त ते सिगारेट प्रकरण सोडुन . आता यावर उपायही सांगा ना प्लीज?????? आत्मनीरीक्षण करा हा फाउल समजला जाईल हा!!!!!!

In reply to by विलासराव

होकाका Mon, 09/22/2014 - 22:57
हे व्यावसायिकांना लागू होत नाही, पण मॅनेजर्सना जरूर होतं: दुसरी कंपनी join करा आणि मग जुन्या कंपनीतल्या ज्युनिअर्सशी तुमची मैत्री कशी वाढत जाते ते अनुभवा.

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 12:54
खिक्क. असाच एक जोक. आई: चल रे उठ. शाळेत जायचंय ना? मुलगा: मी नाही जाणार. आई: काय झालं? मुलगा: कुणीकुणी नीट बोलत नाही. सगळे कामापुरतं बोलतात, डबा शेअर करत नाहीत, गप्पा मारत नाहीत, चेष्टामस्करी करत नाहीत, सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटली तरी उशीरपर्यंत थांबायला लागतं, सगळं नीट पूर्ण करायला लागतं. आई: अरे पण जायला पाहिजे की तुला..... मुख्याध्यापक आहेस ना तू?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 18:42
असं काही नसतंय हो. रामलक्ष्मण, अन्नू मलिक, राजेश रोशन ह्यांचं संगीत आवडतं का? गेला बाजार प्रीतमचं? 'कधीकधी' ते संगीत सुद्धा इन्स्पायर्ड असतं. चालतं थोडंफार.

In reply to by प्रभाकर पेठकर

यसवायजी Sat, 09/20/2014 - 18:43
+१ असेच म्हणतो. -- मी ऐकलेले व्हर्जन- आई- शाळेला का जाणार नाहीस याची २ कारणे सांग मुलगा - शाळेत माझ्याशी कोणी जास्त बोलत नाही, आणी सगळे चेष्टा करतात. तूच सांग दोन कारणं की मी का जायचं शाळेला? आई- अरे आता तुझे वय ५५ आहे, आणी तू मुख्याद्यापक आहेस शाळेचा.

In reply to by यसवायजी

आदूबाळ Sat, 09/20/2014 - 18:02
फक्त कुठे "कट्टा", "डंबोली", "मध्यवर्ती", "बियर" असे शब्द दिसले तरच ते फिल्टर आऊट होऊन खरे (म्हणजे असली. सुबोध नव्हे) मूवि प्रतिसाद देतात.

In reply to by आदूबाळ

यसवायजी Sat, 09/20/2014 - 18:50
"कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट क्याट्यागरीत येतो. मुविंना तात्काळ एसेमेस आणी मेल जातो. मुवी लगेच (आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात. :D

In reply to by यसवायजी

शोधायला कशाला पाहिजे ??? जगातील सर्वात convinient ठिकाण आणि वेळ ठरलेली आहे. रविवार रात्रौ ८ वाजता डोम्बोली स्टेशन पासून फ़क्त ४-५ किलोमीटर वर ;-) असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यसवायजी Sat, 09/20/2014 - 20:39
(आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात - असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by कवितानागेश

हो. जमलीये. एकदम वास्तववादी आहे. मला फ्रेशर असल्यापासून या मुद्द्यावरून manager लोकांबद्दल कणव वाटत आलीये.

सस्नेह Mon, 09/22/2014 - 16:40
वरीलपैकी बऱ्याच प्रतिसादांमधून असे जाणवले की हे लेखन आवडले नाही कारण १. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही. २. मी कुणाची तरी नक्कल केली. ३. एका विनादावर ते बेतले आहे. मी हे एक मजेदार प्रयोग म्हणून लिहिले. हेतू फक्त इतरांनीपण ते एन्जॉय करावे. ही काही साहित्यकृती नव्हे. फक्त मजा आहे. Just Fun. काहींना त्याची मजा केवळ वरील कारणांसाठी घेता आली नाही याचे वाईट वाटले. लेख प्रकाशित केल्यानंतर मला हे वेगळे नाव सुचले. शतशब्दविनोद. (चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) स्नेहांकिता

In reply to by सस्नेह

दशानन Mon, 09/22/2014 - 22:10
>>(चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) हे आवडले, हा प्रयत्न कायम सुरु ठेवा. कोण काय आपल्याबद्दल लिहित / बोलत आहे याकडे डोळसपणे पहा, पण आपला प्रतिसाद आपल्या लेखनातून द्या. शुभेच्छा :)

In reply to by सस्नेह

१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

In reply to by सस्नेह

१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

सुहास.. Mon, 09/22/2014 - 22:14
=)) =)) ( मी विनोद पहिल्यांदाच ऐकला आहे !! ) अम्मळ शिरियस असलेला वाश्या

एका उमेदवाराची नोकरी साठी मुलाखत सुरु असते. मुलाखत घेणारा त्याला विचारतो "या आधिची नोकरी का बरं सोडलीत?" उमेदवार सांगतो "मी नाही सोडली. आमच्या कंपनीने त्यांच कार्यालय दुसरी कडे हालवले पण जाताना त्यांनी मला नव्या कार्यालयाचा पत्ताच सांगितला नाही." पैजारबुवा,

विलासराव Sat, 09/20/2014 - 12:52
ही तर माझीच गोष्ट लिहीलीत तुम्ही. फक्त ते सिगारेट प्रकरण सोडुन . आता यावर उपायही सांगा ना प्लीज?????? आत्मनीरीक्षण करा हा फाउल समजला जाईल हा!!!!!!

In reply to by विलासराव

होकाका Mon, 09/22/2014 - 22:57
हे व्यावसायिकांना लागू होत नाही, पण मॅनेजर्सना जरूर होतं: दुसरी कंपनी join करा आणि मग जुन्या कंपनीतल्या ज्युनिअर्सशी तुमची मैत्री कशी वाढत जाते ते अनुभवा.

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 12:54
खिक्क. असाच एक जोक. आई: चल रे उठ. शाळेत जायचंय ना? मुलगा: मी नाही जाणार. आई: काय झालं? मुलगा: कुणीकुणी नीट बोलत नाही. सगळे कामापुरतं बोलतात, डबा शेअर करत नाहीत, गप्पा मारत नाहीत, चेष्टामस्करी करत नाहीत, सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटली तरी उशीरपर्यंत थांबायला लागतं, सगळं नीट पूर्ण करायला लागतं. आई: अरे पण जायला पाहिजे की तुला..... मुख्याध्यापक आहेस ना तू?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sat, 09/20/2014 - 18:42
असं काही नसतंय हो. रामलक्ष्मण, अन्नू मलिक, राजेश रोशन ह्यांचं संगीत आवडतं का? गेला बाजार प्रीतमचं? 'कधीकधी' ते संगीत सुद्धा इन्स्पायर्ड असतं. चालतं थोडंफार.

In reply to by प्रभाकर पेठकर

यसवायजी Sat, 09/20/2014 - 18:43
+१ असेच म्हणतो. -- मी ऐकलेले व्हर्जन- आई- शाळेला का जाणार नाहीस याची २ कारणे सांग मुलगा - शाळेत माझ्याशी कोणी जास्त बोलत नाही, आणी सगळे चेष्टा करतात. तूच सांग दोन कारणं की मी का जायचं शाळेला? आई- अरे आता तुझे वय ५५ आहे, आणी तू मुख्याद्यापक आहेस शाळेचा.

In reply to by यसवायजी

आदूबाळ Sat, 09/20/2014 - 18:02
फक्त कुठे "कट्टा", "डंबोली", "मध्यवर्ती", "बियर" असे शब्द दिसले तरच ते फिल्टर आऊट होऊन खरे (म्हणजे असली. सुबोध नव्हे) मूवि प्रतिसाद देतात.

In reply to by आदूबाळ

यसवायजी Sat, 09/20/2014 - 18:50
"कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट क्याट्यागरीत येतो. मुविंना तात्काळ एसेमेस आणी मेल जातो. मुवी लगेच (आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात. :D

In reply to by यसवायजी

शोधायला कशाला पाहिजे ??? जगातील सर्वात convinient ठिकाण आणि वेळ ठरलेली आहे. रविवार रात्रौ ८ वाजता डोम्बोली स्टेशन पासून फ़क्त ४-५ किलोमीटर वर ;-) असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यसवायजी Sat, 09/20/2014 - 20:39
(आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात - असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by कवितानागेश

हो. जमलीये. एकदम वास्तववादी आहे. मला फ्रेशर असल्यापासून या मुद्द्यावरून manager लोकांबद्दल कणव वाटत आलीये.

सस्नेह Mon, 09/22/2014 - 16:40
वरीलपैकी बऱ्याच प्रतिसादांमधून असे जाणवले की हे लेखन आवडले नाही कारण १. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही. २. मी कुणाची तरी नक्कल केली. ३. एका विनादावर ते बेतले आहे. मी हे एक मजेदार प्रयोग म्हणून लिहिले. हेतू फक्त इतरांनीपण ते एन्जॉय करावे. ही काही साहित्यकृती नव्हे. फक्त मजा आहे. Just Fun. काहींना त्याची मजा केवळ वरील कारणांसाठी घेता आली नाही याचे वाईट वाटले. लेख प्रकाशित केल्यानंतर मला हे वेगळे नाव सुचले. शतशब्दविनोद. (चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) स्नेहांकिता

In reply to by सस्नेह

दशानन Mon, 09/22/2014 - 22:10
>>(चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) हे आवडले, हा प्रयत्न कायम सुरु ठेवा. कोण काय आपल्याबद्दल लिहित / बोलत आहे याकडे डोळसपणे पहा, पण आपला प्रतिसाद आपल्या लेखनातून द्या. शुभेच्छा :)

In reply to by सस्नेह

१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

In reply to by सस्नेह

१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

सुहास.. Mon, 09/22/2014 - 22:14
=)) =)) ( मी विनोद पहिल्यांदाच ऐकला आहे !! ) अम्मळ शिरियस असलेला वाश्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून) ‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’ ‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’ ‘ते का ?’ ‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात... ...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात. ....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’ ‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’ ‘हम्म..

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २

स्पार्टाकस ·

काउबॉय Sat, 09/20/2014 - 13:56
काय अफाट वेग आहे लिखाणाचा... अदभुत. _/\_खरोखर तुम्ही साहस कथा वाचकांना खाद्य पुरवत आहात. आणि आमची भुकही मोठी आहे. आवडला हां भाग. रच्याकने हे लोक मोहिमेवर निघताना अन्नसाठा काय व कसा घेत असत ?

काउबॉय Sat, 09/20/2014 - 13:56
काय अफाट वेग आहे लिखाणाचा... अदभुत. _/\_खरोखर तुम्ही साहस कथा वाचकांना खाद्य पुरवत आहात. आणि आमची भुकही मोठी आहे. आवडला हां भाग. रच्याकने हे लोक मोहिमेवर निघताना अन्नसाठा काय व कसा घेत असत ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्‍यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.

भोले बाबा अमरनाथ दर्शन २००१

खुशि ·
आमचा मित्र श्री.गिरीश वडनेरकर १९९६ पासुन दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातो बरोबर काही लोकानाही नेतो{ना नफा ना तोटा या तत्वावर} हे माहित होते,गेल्यावर्षी शेजारचे रावेरकर जाऊन आल्यावर त्यानी केलेले सुंदर काश्मीरचे वर्णन ऐकून आम्हाला कधी आपणही जाऊ असे झाले होते आणि यावर्षी भोलेबाबानी आम्हाला बोलावले. मंगळवार ३जुलै २००१ संध्याकाळी ७-१५च्या सेवाग्राम एक्सप्रेसने प्रस्थान ठेवले.मनमाडस्टेशनवर सर्वसहयात्रीशी ओळखदेख झाली.रात्री ११-३०च्या झेलमएक्सप्रेसने जम्मूसाठी प्रयाण केले.

आयुष्य म्हणजे....

चेतन677 ·

विवेकपटाईत Fri, 09/19/2014 - 20:41
कविता आवडली, एक छोटासा बदल आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे प्रवासाचा आनंद घेतात ..."

"संस्थळ म्हणजे काय असते, संस्थळ म्हणजे असतो एक संघर्ष... आपल्या'पासुन ते डु.आय.डीच्या शेपटा पर्यंतचा, संस्थळावर वावरताना बरेच आय.डी. भेटतात, काहीजण आपल्याला या संस्थळावर एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजणांना आगाऊ दात देतात... संस्थळा'तली खरी मजा गप-पडून रहाण्यात नसते, तर तिथे किडे करण्यात असते...... तसे संस्थळांवर अनेकजण फेसबुका'वरून येतात आणि (लगेच) मरतातही*, =)) पण खरे संस्थळ- तेच जगतात जे डु.आय.डी.वापरतात....." ============= * इथे काहि भ्रूणहत्यांची अठवण झाली! =))

विवेकपटाईत Fri, 09/19/2014 - 20:41
कविता आवडली, एक छोटासा बदल आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे प्रवासाचा आनंद घेतात ..."

"संस्थळ म्हणजे काय असते, संस्थळ म्हणजे असतो एक संघर्ष... आपल्या'पासुन ते डु.आय.डीच्या शेपटा पर्यंतचा, संस्थळावर वावरताना बरेच आय.डी. भेटतात, काहीजण आपल्याला या संस्थळावर एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजणांना आगाऊ दात देतात... संस्थळा'तली खरी मजा गप-पडून रहाण्यात नसते, तर तिथे किडे करण्यात असते...... तसे संस्थळांवर अनेकजण फेसबुका'वरून येतात आणि (लगेच) मरतातही*, =)) पण खरे संस्थळ- तेच जगतात जे डु.आय.डी.वापरतात....." ============= * इथे काहि भ्रूणहत्यांची अठवण झाली! =))
लेखनविषय:
"आयुष्य म्हणजे काय असते, आयुष्य म्हणजे असतो एक संघर्ष... जन्मापासुन ते जन्माच्या शेवट पर्यंतचा, आयुष्यातलं ध्येय गाठताना बरीच माणसे भेटतात, काहीजण आपल्याला या प्रवासात एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजण शेवटपर्यंत साथ देतात... आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे संघर्षात जगतात....."

ह्रुदया मध्ये घर बांधु या,अशा घराला दार कशाला?

खुशि ·

प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2014 - 14:19
मैं बसाना चाहता हूँ, स्वर्ग धरतीपर, आदमी जीसमे रहे बस आदमी बनकर। उस नगर की हर गली तैयार करता हूँ, आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ। -चित्रपट: पहचान.

विलासराव Sat, 09/20/2014 - 15:37
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, या ओळी सोडुन बाकिचे लिहील्याप्रमाणे आचरण केले तर "जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये असे आपुल्या" असे म्हणता यावे. मग घर बांधा नका बांधु, दार बसवा नका बसवु क्या फर्क पडता है!!!! आता यावर कोणीही वाद घालु नये, तसे करुन पहावे. पहायचे असेल तर.

पोटे Mon, 09/22/2014 - 00:53
बिनदाराच्या घरात जाणार तरी कसे ?

प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2014 - 14:19
मैं बसाना चाहता हूँ, स्वर्ग धरतीपर, आदमी जीसमे रहे बस आदमी बनकर। उस नगर की हर गली तैयार करता हूँ, आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ। -चित्रपट: पहचान.

विलासराव Sat, 09/20/2014 - 15:37
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, या ओळी सोडुन बाकिचे लिहील्याप्रमाणे आचरण केले तर "जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये असे आपुल्या" असे म्हणता यावे. मग घर बांधा नका बांधु, दार बसवा नका बसवु क्या फर्क पडता है!!!! आता यावर कोणीही वाद घालु नये, तसे करुन पहावे. पहायचे असेल तर.

पोटे Mon, 09/22/2014 - 00:53
बिनदाराच्या घरात जाणार तरी कसे ?
लेखनविषय:
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बाम्धु या, अशा घराला दार कशाला? कोण धर्म आणि जात कोणती, हाती काहीच नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जातिभेद अन धर्म विसरुया, साथ देउ या सुखदुखःला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जिव्हाळ्याचा गाव असावा, राग आणि रोष कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? परस्पराना समजुन घेऊ, वाद आणि तक्रार कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार