मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाघवी

विशाल कुलकर्णी ·

एस 12/09/2015 - 13:42
खूपच छान! ते शीर्षक वाचून आधी जरा गडबडलो होतो. नंतर लक्षात आले. :-)

एस 12/09/2015 - 13:42
खूपच छान! ते शीर्षक वाचून आधी जरा गडबडलो होतो. नंतर लक्षात आले. :-)
लेखनविषय:
काव्यरस
तूझ्या कपाळावर रेंगाळणार्‍या अल्लड, अवखळ... किंचीत खोडसाळ बटा, थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे, आणि... ओठावरचे मिश्किल हसू...!! अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही, वारंवार सावरायला लागली आहेस तू... डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल तू काही बोलत नाहीस... ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य... त्या बंद ओठाआड मात्र, कधी पोहोचताच येत नाही बघ... सगळं आर्त ... त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू ! आणि ते म्हणतात... व्वा, केवढी लाघवी पोर आहे ! विशाल...

बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

ज्ञानोबाचे पैजार ·

प्यारे१ 07/09/2015 - 16:12
आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ नेत्यावर जे आकख्या महाराष्ट्राचे भूशन आहेत त्यांच्यावर अशी हीन कविता केलेली वाकून आमच्या कोमल(आयडी नव्हे) हृदयावर याठिकानी हे जे घाव घातले गेले आहेत ते बघून त्याठिकानी जनता तुम्हाला तुमची जागा त्याठिकानी दाखवल्याशिवाय राहनार नाही याची खात्री ह्या किंवा त्याठिकानी आम्हाला आहे. समस्त कार्यकर्त्यांनी ह्याठिकानी जास्त दंगा करु नये असं आव्वान जरी आमी केलेलें असलं तरी याठिकानी कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतली जाईल ते त्याठिकानी आम्ही सांगू शकत नाही. जै हिन्द जै महाराष्ट्र

In reply to by प्यारे१

हीण? आमी तर मोठ्या कौतुकाने लिहिली होती. तमाम म्हाराश्टाच्या जानत्या राजाबद्दल वंगाळ शबुद येईल का कोनाच्या थोबाडातुन? दातच पाडुन टाकेल त्याचे आहो आम्ही घरात साहेबाचा फोटु सुध्दा बारामती कडे तोंड करुन लावला आहे. पैजारबुवा,

अभ्या.. 07/09/2015 - 16:30
माऊली सर्वोत्तम विडंबन. . जाता जाता श्रीगुरुजींसाठी त्यांचा नेहमीचाच हिट्ट विषय. बनलो असतो रागा, मज मम्मी भेटली नाही. किंवा बनलो असतो नमो, मज (लाल) कृष्ण भेटला नाही.

dadadarekar 07/09/2015 - 22:37
बनलोही असतो अकबर मज जोधा भेटली नाही.

संजय पाटिल 07/09/2015 - 23:16
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, यवडं उगडुन सांगायचं नसतं बुवा...

एस 08/09/2015 - 00:44
झालो असतो संपादक, मज कात्री (कातरी???) भेटली नाही. झालो असतो कन्हैय्या, मज मयत्रि भेटली नाही.

In reply to by एस

नाव आडनाव 09/09/2015 - 18:13
चूक. ते "भेटली" नाही म्हणत आहेत, "मिळाली" नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही दिलेले ऑप्शन चूक आहेत. आता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नवे ऑप्शन द्या त्यांना :)

विवेकपटाईत 11/09/2015 - 18:11
आत्ताच मी चंदेरी आणि अशोक नगरला जाऊन आलो, आजच घरी परतलो आहे. चंदेरी आणि अशोक नगरच्या मधल्या भागात राहणाऱ्यांचे भयानक वास्तव पाहिल्यावर 'श्रीमंत' पेक्षा 'साहेब' बरेच म्हणता येईल.

प्यारे१ 07/09/2015 - 16:12
आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ नेत्यावर जे आकख्या महाराष्ट्राचे भूशन आहेत त्यांच्यावर अशी हीन कविता केलेली वाकून आमच्या कोमल(आयडी नव्हे) हृदयावर याठिकानी हे जे घाव घातले गेले आहेत ते बघून त्याठिकानी जनता तुम्हाला तुमची जागा त्याठिकानी दाखवल्याशिवाय राहनार नाही याची खात्री ह्या किंवा त्याठिकानी आम्हाला आहे. समस्त कार्यकर्त्यांनी ह्याठिकानी जास्त दंगा करु नये असं आव्वान जरी आमी केलेलें असलं तरी याठिकानी कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतली जाईल ते त्याठिकानी आम्ही सांगू शकत नाही. जै हिन्द जै महाराष्ट्र

In reply to by प्यारे१

हीण? आमी तर मोठ्या कौतुकाने लिहिली होती. तमाम म्हाराश्टाच्या जानत्या राजाबद्दल वंगाळ शबुद येईल का कोनाच्या थोबाडातुन? दातच पाडुन टाकेल त्याचे आहो आम्ही घरात साहेबाचा फोटु सुध्दा बारामती कडे तोंड करुन लावला आहे. पैजारबुवा,

अभ्या.. 07/09/2015 - 16:30
माऊली सर्वोत्तम विडंबन. . जाता जाता श्रीगुरुजींसाठी त्यांचा नेहमीचाच हिट्ट विषय. बनलो असतो रागा, मज मम्मी भेटली नाही. किंवा बनलो असतो नमो, मज (लाल) कृष्ण भेटला नाही.

dadadarekar 07/09/2015 - 22:37
बनलोही असतो अकबर मज जोधा भेटली नाही.

संजय पाटिल 07/09/2015 - 23:16
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, यवडं उगडुन सांगायचं नसतं बुवा...

एस 08/09/2015 - 00:44
झालो असतो संपादक, मज कात्री (कातरी???) भेटली नाही. झालो असतो कन्हैय्या, मज मयत्रि भेटली नाही.

In reply to by एस

नाव आडनाव 09/09/2015 - 18:13
चूक. ते "भेटली" नाही म्हणत आहेत, "मिळाली" नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही दिलेले ऑप्शन चूक आहेत. आता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नवे ऑप्शन द्या त्यांना :)

विवेकपटाईत 11/09/2015 - 18:11
आत्ताच मी चंदेरी आणि अशोक नगरला जाऊन आलो, आजच घरी परतलो आहे. चंदेरी आणि अशोक नगरच्या मधल्या भागात राहणाऱ्यांचे भयानक वास्तव पाहिल्यावर 'श्रीमंत' पेक्षा 'साहेब' बरेच म्हणता येईल.
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई .......

मोकळा आहे तरी ना मुक्त मी...

विशाल कुलकर्णी ·

माहितगार 07/09/2015 - 16:03
साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ या ओळी आवडल्या अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते. यावरून कवी ज्ञानेश वाकुडकरांची शेतकर्‍यास आत्मविश्वास देऊ इच्छित एक कविता अलिकडेच वाचली नाव आठवत नाहीए आठवले की देतो.

In reply to by माहितगार

अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते. धन्यवाद. पण त्या ओळीत निराशा नाही तर स्वत्वावर, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला आहे. सगळे काही रामभरोसे न सोडता 'जगण्याचे' काही क्षण वेच. अशी आशावादी मागणी आहे. :)

माहितगार 07/09/2015 - 16:03
साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ या ओळी आवडल्या अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते. यावरून कवी ज्ञानेश वाकुडकरांची शेतकर्‍यास आत्मविश्वास देऊ इच्छित एक कविता अलिकडेच वाचली नाव आठवत नाहीए आठवले की देतो.

In reply to by माहितगार

अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते. धन्यवाद. पण त्या ओळीत निराशा नाही तर स्वत्वावर, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला आहे. सगळे काही रामभरोसे न सोडता 'जगण्याचे' काही क्षण वेच. अशी आशावादी मागणी आहे. :)
लेखनविषय:
काव्यरस
श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ विशाल ५/०९/२०१५

आयलान कुर्दी !

निनाव ·

मांत्रिक 05/09/2015 - 10:20
:( कविता अगदी काळजाला हात घालणारी. अगदी दुर्दैवी. नीच दहशतवादी लांडगे अजून किती जणांची आयुष्ये उद्ध्वस्त करणार कुणास ठाऊक?

अजया 05/09/2015 - 10:27
तो फोटो पाहिल्यापासून सहन होत नाहीये.किती छान कपडे बूट घालून तयार केलं होतं छोटुला.कधी थांबेल हा आतंक.त्या लहानग्या जीवांची फरपट:(

In reply to by अजया

होबासराव 09/09/2015 - 14:46
खुप ढसा ढसा रडावस वाटतय्..दाटुन येत.. किति हेल्पलेस आहोत आपण.. त्याच्या पित्यावर बिचार्‍यावर काय प्रसंग ओढवलाय्. ह्या सगळ्यांच्या चांगल्या भविष्या करताच तो हे सगळ करत होता.

अमेरिका अणि इस्त्राईल्चे पाप आहे आयसिस,मध्यपुर्वेत व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत या दोस्त राष्ट्रांचे.आयलान कुर्दी या चिमुर्ड्याच्या हत्येला 'सुसंस्कृत म्हणवनारी अमेरीकाच जबाबादार आहे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

माहितगार 05/09/2015 - 14:11
जिनियस हि राजकारण मो़जण्याची जागा आहे असा विश्वास आहे का तुमचा ? विषय काढलाच आहे तर एनी वे याझिदींवरील अत्याचारासही आमेरीका आणि इझ्राएलच जबाबदार आहेत का ?

माहितगार 05/09/2015 - 14:07
दुखःद !! ते छायाचित्र वृत्त वाचलेले नव्हते, तरीही तुमची कविता एका दमात वाचू शकलो नाहीए. अनुषंगिक अवांतरः मी मागे अनुषंगिक विषयावर मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत हा लेख मिपावर लिहिला होता.

निनाव 07/09/2015 - 22:53
Lahaan Aylan chya balidaanaan.nantar Barich daare ughadli geli aahet. Deva kade hech maagane aahe ki hey sarv lavkarach thambaave an isis chaa kaayamcha ant.a whaawa. Tumha sarvanche puna:h abhaar. Tya lahaan baLachya atmya laa shaanti laabho!

तुडतुडी 09/09/2015 - 12:55
अमेरिका अणि इस्त्राईल्चे पाप आहे कशावरून ? संदर्भ द्या . इस्त्राईलचा काय संबंध ? आणि प्यालेस्ताईन , सौदी अरेबिया , इराण , इराक , सुदान , लेबनॉन , पाकिस्तान आणि बाकीचे इस्लामी देश ह्यांबद्दल काय म्हणणं आहे ?

मांत्रिक 05/09/2015 - 10:20
:( कविता अगदी काळजाला हात घालणारी. अगदी दुर्दैवी. नीच दहशतवादी लांडगे अजून किती जणांची आयुष्ये उद्ध्वस्त करणार कुणास ठाऊक?

अजया 05/09/2015 - 10:27
तो फोटो पाहिल्यापासून सहन होत नाहीये.किती छान कपडे बूट घालून तयार केलं होतं छोटुला.कधी थांबेल हा आतंक.त्या लहानग्या जीवांची फरपट:(

In reply to by अजया

होबासराव 09/09/2015 - 14:46
खुप ढसा ढसा रडावस वाटतय्..दाटुन येत.. किति हेल्पलेस आहोत आपण.. त्याच्या पित्यावर बिचार्‍यावर काय प्रसंग ओढवलाय्. ह्या सगळ्यांच्या चांगल्या भविष्या करताच तो हे सगळ करत होता.

अमेरिका अणि इस्त्राईल्चे पाप आहे आयसिस,मध्यपुर्वेत व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत या दोस्त राष्ट्रांचे.आयलान कुर्दी या चिमुर्ड्याच्या हत्येला 'सुसंस्कृत म्हणवनारी अमेरीकाच जबाबादार आहे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

माहितगार 05/09/2015 - 14:11
जिनियस हि राजकारण मो़जण्याची जागा आहे असा विश्वास आहे का तुमचा ? विषय काढलाच आहे तर एनी वे याझिदींवरील अत्याचारासही आमेरीका आणि इझ्राएलच जबाबदार आहेत का ?

माहितगार 05/09/2015 - 14:07
दुखःद !! ते छायाचित्र वृत्त वाचलेले नव्हते, तरीही तुमची कविता एका दमात वाचू शकलो नाहीए. अनुषंगिक अवांतरः मी मागे अनुषंगिक विषयावर मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत हा लेख मिपावर लिहिला होता.

निनाव 07/09/2015 - 22:53
Lahaan Aylan chya balidaanaan.nantar Barich daare ughadli geli aahet. Deva kade hech maagane aahe ki hey sarv lavkarach thambaave an isis chaa kaayamcha ant.a whaawa. Tumha sarvanche puna:h abhaar. Tya lahaan baLachya atmya laa shaanti laabho!

तुडतुडी 09/09/2015 - 12:55
अमेरिका अणि इस्त्राईल्चे पाप आहे कशावरून ? संदर्भ द्या . इस्त्राईलचा काय संबंध ? आणि प्यालेस्ताईन , सौदी अरेबिया , इराण , इराक , सुदान , लेबनॉन , पाकिस्तान आणि बाकीचे इस्लामी देश ह्यांबद्दल काय म्हणणं आहे ?
लेखनविषय:
काव्यरस
त्या वीर मुलास प्रेम.पूर्वक श्रद्धांजली , ज्याचे मृत.देह इस्तांबुल च्या समुद्र काठी मिळाले. इस्लामिक स्टेट (कवितेत त्यांसाठी कावळा अशी उपमा वापरली आहे) च्या आतंका पासून स्वतःच्या परिवाराची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात अत्यान्त् सध्या होडीतून आपल्या परिवारास घेऊन अथांग सागराचा प्रवास करणाऱ्या ११ लोकांना घेऊन जाणारी होडी सागरात विलीन झाली. ह्या लहान ३ वर्षाचे मृत देह मात्र सागराने परतावले , जगास त्यांचे कर्म त्यांना दाखवून देण्या साठी. एवढीच आशा कि हे हृदय विदारक चित्र पाहून तरी आतंकी मन बदलतील.

चारोळी: माणुसकीची भटकंती!

निमिष सोनार ·

वेल्लाभट 28/08/2015 - 16:42
एकच? मला वाटलं अनेक असतील. असो. विशेष भावली नाही पण विचार चांगला आहे. सहज सुचलं म्हणून.... योग्य त्याला योग्य रितीने साथ करा रे माणसातल्या सैतानावर मात करा रे अशक्य नाही माणुसकीची घरवापसी भरकटलेल्या माणुसकीचा हात धरा रे

मदनबाण 31/08/2015 - 15:56
दुश्काळी जत्रेला राजकारणी जमली... शेतकर्‍यांच्या चौकशीला सुकामेव्यांची सोय ठेवली... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }

वेल्लाभट 28/08/2015 - 16:42
एकच? मला वाटलं अनेक असतील. असो. विशेष भावली नाही पण विचार चांगला आहे. सहज सुचलं म्हणून.... योग्य त्याला योग्य रितीने साथ करा रे माणसातल्या सैतानावर मात करा रे अशक्य नाही माणुसकीची घरवापसी भरकटलेल्या माणुसकीचा हात धरा रे

मदनबाण 31/08/2015 - 15:56
दुश्काळी जत्रेला राजकारणी जमली... शेतकर्‍यांच्या चौकशीला सुकामेव्यांची सोय ठेवली... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }
लेखनविषय:
काव्यरस
आजकाल माणुसकी भटकल्याने दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे! माणसांनी तिला सोडून दिल्याने ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!

सुखी जग

शिव कन्या ·

पैसा 22/08/2015 - 19:23
कविता आवडली. हल्ली अशा कोमट भावनाच बर्‍या वाटतात.

पैसा 22/08/2015 - 19:23
कविता आवडली. हल्ली अशा कोमट भावनाच बर्‍या वाटतात.
लेखनविषय:
काव्यरस
याहूनी सुखी जग ते कोणते? भेटल्याचा आनंद नाही निरोपाचा खेद नाही.... आभासी जगातला फिल कसा गुड गुड व्हेरी गुड! आठवणींचे सेल्फी कुठले? हसल्याचा आवाज नाही मुसमुसल्याचा गंध नाही...... आभासी जगातला टच कसा साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट! कोण जागतो कोणासाठी? फिकट डोळे दिसत नाहीत उरली रात्र सरत नाही.... आभासी जगातला गुंता कसा क्रेझी क्रेझी काचणारा!

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

शुष्क

विशाल कुलकर्णी ·

दमामि 26/07/2015 - 20:49
वाह! फक्त तो बहर बेगडी होता फसवेच गंध झाले यातील होता काढून अन् केले तर? चुभूद्याघ्या.

In reply to by दमामि

धन्यवाद दमामि ! आधी तिथे 'अन्' हाच शब्द वापरला होता मी, पण एकतर त्यामुळे वृत्तभंग होतोय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्या ओळीतून जो परिणाम साधला जायला हवाय तो धुसर होतोय. "बेगडी अन् फसवे" असे म्हणताना बेगडी आणि फसव्या या दोन्ही शब्दांचा परिणाम, (इन्टेसिटी म्हणू हवे तर) कमी होतेय. विभागली जातेय. मला त्या दोन्ही भावना ठळकपणे यायला हव्या आहेत पण वाक्यही तोडायचे नाहीये. म्हणून मग 'होता'. 'होता' हे क्रियापद असल्याने या ओळीतले पहिले वाक्य, पहिले विधान तिथे संपते आणि त्याचबरोबर दुसरे विधानही अधोरेखीत होते. धन्यवाद.

In reply to by दमामि

सॉरी दमामि शेठ, तुम्हीच बरोबर होता.माझीच रचना चुकीची होती. या ओळीतच वृत्तभंग होतोय. तुम्ही म्हणाल्या प्रमाणे "तो बहर बेगडी अन् ,फसवेच गंध झाले" हेच योग्य होईल. प्रतिवाद केल्याबद्दल क्षमस्व आणि चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खुप खुप आभार _/!\_

In reply to by विशाल कुलकर्णी

किंवा अन च्या ऐवजी "तो बहर जून होता, फसवेच गंध झाले" हे जास्त सुट होइल असे वाटतेय. 'अन्'तांत्रिक दृष्टया जरी योग्य असला तरी त्याने सौंदर्याला बाधा येतेय. संपादक मंडळी, कृपया मुळ कवितेत हां बदल करणार का? "तो बहर जून होता, फसवेच गंध झाले" . धन्यवाद .

जडभरत 26/07/2015 - 22:38
खूप सुंदर! अंतरास छळणार्या दुःखांनाच शब्दरूप दिलेत. मानवी दुःखांचं बायबलच!!! तुम्हाला माहिते तीव्र दुःखांची सुद्धा एक वेगळीच मादक नशा असते. तसाच अनुभव आला वाचताना! मस्त!!!

राघव 11/08/2015 - 17:59
खूप दिवसांनी वाचली तुझी रचना. अर्थातच आवडली! अवांतरः हक्कानं काही सांगू का? ते वृत्त वगैरे बघून रचना करू नकोस रे. तुझ्या कल्पना खरंच छान असतात. पण उगाच वृत्त/छंद/अलंकार यांच्या भानगडीत न पडता, त्या कल्पनांना सहज सोप्या भाषेत उकलत जाणं हे जास्त महत्त्वाचं, असं मला वाटतं. As someone has said it, Simplicity is the most Complicated thing to achieve. जे रचनाकाराला अभिप्रेत ते तसंच आणि सहजपणे वाचक/श्रोत्यांना समजणं हे रचनेचं साध्य असायला हवं. एकदा ते साधलं की बाकी सर्व गौण ठरतं. अर्थात् वृत्त/छंद/अलंकार कधी वापरूच नयेत असं मी म्हणत नाही. पण ते सहजगत्या यावं.. कळी उमलते तितकं सहज आणि स्वाभाविक असावं इतकंच म्हणायचं आहे. चु.भू.द्या.घ्या.

दमामि 26/07/2015 - 20:49
वाह! फक्त तो बहर बेगडी होता फसवेच गंध झाले यातील होता काढून अन् केले तर? चुभूद्याघ्या.

In reply to by दमामि

धन्यवाद दमामि ! आधी तिथे 'अन्' हाच शब्द वापरला होता मी, पण एकतर त्यामुळे वृत्तभंग होतोय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्या ओळीतून जो परिणाम साधला जायला हवाय तो धुसर होतोय. "बेगडी अन् फसवे" असे म्हणताना बेगडी आणि फसव्या या दोन्ही शब्दांचा परिणाम, (इन्टेसिटी म्हणू हवे तर) कमी होतेय. विभागली जातेय. मला त्या दोन्ही भावना ठळकपणे यायला हव्या आहेत पण वाक्यही तोडायचे नाहीये. म्हणून मग 'होता'. 'होता' हे क्रियापद असल्याने या ओळीतले पहिले वाक्य, पहिले विधान तिथे संपते आणि त्याचबरोबर दुसरे विधानही अधोरेखीत होते. धन्यवाद.

In reply to by दमामि

सॉरी दमामि शेठ, तुम्हीच बरोबर होता.माझीच रचना चुकीची होती. या ओळीतच वृत्तभंग होतोय. तुम्ही म्हणाल्या प्रमाणे "तो बहर बेगडी अन् ,फसवेच गंध झाले" हेच योग्य होईल. प्रतिवाद केल्याबद्दल क्षमस्व आणि चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खुप खुप आभार _/!\_

In reply to by विशाल कुलकर्णी

किंवा अन च्या ऐवजी "तो बहर जून होता, फसवेच गंध झाले" हे जास्त सुट होइल असे वाटतेय. 'अन्'तांत्रिक दृष्टया जरी योग्य असला तरी त्याने सौंदर्याला बाधा येतेय. संपादक मंडळी, कृपया मुळ कवितेत हां बदल करणार का? "तो बहर जून होता, फसवेच गंध झाले" . धन्यवाद .

जडभरत 26/07/2015 - 22:38
खूप सुंदर! अंतरास छळणार्या दुःखांनाच शब्दरूप दिलेत. मानवी दुःखांचं बायबलच!!! तुम्हाला माहिते तीव्र दुःखांची सुद्धा एक वेगळीच मादक नशा असते. तसाच अनुभव आला वाचताना! मस्त!!!

राघव 11/08/2015 - 17:59
खूप दिवसांनी वाचली तुझी रचना. अर्थातच आवडली! अवांतरः हक्कानं काही सांगू का? ते वृत्त वगैरे बघून रचना करू नकोस रे. तुझ्या कल्पना खरंच छान असतात. पण उगाच वृत्त/छंद/अलंकार यांच्या भानगडीत न पडता, त्या कल्पनांना सहज सोप्या भाषेत उकलत जाणं हे जास्त महत्त्वाचं, असं मला वाटतं. As someone has said it, Simplicity is the most Complicated thing to achieve. जे रचनाकाराला अभिप्रेत ते तसंच आणि सहजपणे वाचक/श्रोत्यांना समजणं हे रचनेचं साध्य असायला हवं. एकदा ते साधलं की बाकी सर्व गौण ठरतं. अर्थात् वृत्त/छंद/अलंकार कधी वापरूच नयेत असं मी म्हणत नाही. पण ते सहजगत्या यावं.. कळी उमलते तितकं सहज आणि स्वाभाविक असावं इतकंच म्हणायचं आहे. चु.भू.द्या.घ्या.
लेखनविषय:
काव्यरस
आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी रक्तास चटक ओल्या लागून आज गेली जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी होता तसाच आहे ओसाड माळ तिथला पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला तो बहर जून होता फसवेच गंध झाले ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी विशाल कुलकर्णी

अणुयुद्ध (शतशब्दकथा)

सटक ·

एकदा व्हावेच अणुयुद्ध ! सगळी पृथ्वी व्हावी नष्ट क्षणार्धात . नसावे कुणीच कुणासाठीही शोक करायला , नसावे कुणी याचा परिणाम अभ्यासायला. खरंच आपण नाही लायक या सुंदर जगाचे , आपल्याला मिळायलाच पाहिजे शिक्षा विध्वंस केल्याची . भांडत बसल्याची. एकदा व्हायलाच पाहिजे अणुयुद्ध , क्षणार्धात व्हावे नष्ट हे विश्व ...त्यायोगे चालू तर होईल उत्क्रांती पुन्हा पहिल्या पासून !

एकदा व्हावेच अणुयुद्ध ! सगळी पृथ्वी व्हावी नष्ट क्षणार्धात . नसावे कुणीच कुणासाठीही शोक करायला , नसावे कुणी याचा परिणाम अभ्यासायला. खरंच आपण नाही लायक या सुंदर जगाचे , आपल्याला मिळायलाच पाहिजे शिक्षा विध्वंस केल्याची . भांडत बसल्याची. एकदा व्हायलाच पाहिजे अणुयुद्ध , क्षणार्धात व्हावे नष्ट हे विश्व ...त्यायोगे चालू तर होईल उत्क्रांती पुन्हा पहिल्या पासून !
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट.. रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !! त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त.. युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !! केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात... जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !! अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी... बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !! आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता... त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !! कित्येक चिरडले देह, धनाचा मोह, गळेना आता.. पसरला धरेवर डोह, तयाचा टोह, न लागे पुरता !! क्षणभरात सरले युद्ध, वारला बुद्ध, लपविती त

कळी

सनईचौघडा ·
लेखनविषय:
काव्यरस
अबला की सबला , वयस्क की बाला , नारी की कुमारी, ऑफिस, शाळा की पाळणाघरी, फुलायच्या आधीच कोमजली कळी , त्यांची नजरच विखारी , काळी की गोरी, शिकलेली की भोळी, मोलकरीण की अधिकारी , फुलायच्या आधीच कोमजली कळी, सावज हेरणारे हे अट्टल शिकारी, साडी असो की जीन्स तोकडे कपडे की पदडाशीन, गर्दीच्या बाजारी,की सुनसान आळी, फुलायच्या आधीच कोमजली कळी , कायमची जखम ती जिव्हारी . बोचर्‍या नजरा समाजाच्या येवु कशी माघारी? विसर म्हणता विसरु कशी, कशी घेवु नवी भरारी? अन् भय इथलं संपत नाही "निर्भया " म्हंटलत तरी * आणि ह्या ओळी पालकांना सांगुन सुध्दा ते मुलीकडे लक्ष देत नाहीत त्यांच्यासाठी.... आभाळाचा केला कागद , आ