मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धाक... दहशत

मन ·

In reply to by गंम्बा

खेडूत 25/08/2016 - 11:15
पितृपंधरवडा हा एकच काळ..
म्हणजे त्या काळात पुढचे मांडव, नवरात्रीच्या वर्गण्या वगैरे काही नसतं तुमच्याकडे? लक्की दिसता! आमच्या परिसरात वर्षातून बारा महिने उत्सव असतो..प्रायोजक बदलतात, बाकी पात्रे तीच. आज न्यायालयाचा आदेश मोडणार्‍यांवर गुन्हे दाखल होतील, मग पलिका निवडणूका आल्या की ते घाऊकमधे मागे घेतले जातील. हा का ना का!

In reply to by खेडूत

कायदे मोडून हट्टाने उत्सव साजरे करणारी मंडळे दोषी नाहीत.... त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला घाबरणाऱ्या आणि स्वतःला सर्वसामान्य म्हणवणाऱ्या लोकांची चूक तर अजिबात नाही... मात्र राजकारणी कायम दोषीच! राजकारणातील प्रत्येक व्यक्ती भ्रष्ट, पैसे खाऊ आणि मतलबी असते.... नाही का?

In reply to by ज्योति अळवणी

किंबहुना 26/08/2016 - 02:29
अजिबात नाही.. दोषी कोण माहीत आहे का? आर्ची आली आहे म्हणून तिला बघायला गर्दी करणारे लोक. खरे तर हे उत्सव म्हणजे राजकारणाच्या प्राथमिक पायर्‍या झाल्या आहेत, जर आपण यांना भाव दिला नाही तर मग आपोआप हे लोक लायनीवर येतील. जसे टीव्ही वरच्या सिरियल्सना नुसते नाव ठेवू नका, तर त्या बघायच्या बंद करा असे आपण म्हणतो, तसेच या उत्सवांना नुसते नाव ठेवू नका, तर त्याच्यावर बहिष्कार टाका. म्हणजे आपोआप सगळे लायनीवर येतील. जर बहिष्कार घातला जात नसेल, तर हे उत्सव बहुसंख्यांना मान्य आहेत असा अर्थ निघतो.

धगधगीत वास्तव. नितिमुल्यांचा र्‍हास झालेल्या देशात तरूण पिढी भरकटली नाही तरंच नवल. मी आणि माझा आनंद ह्याला अनन्यसाधारण महत्व आले आहे. एकत्र समाज ही संकल्पना मागे पडत चालली आहे.

मराठी_माणूस 25/08/2016 - 11:27
सामान्य माणसाच्या वेदना चांगल्या मांडल्यात. थोडी दिलासा देणारी गोष्ट. टाळकुटेश्वरां वर थोडेसे निर्बंध.अर्थात किति दिवस पाळले जाईल माहीत नाही. http://www.mumbaimirror.com/home/city/Bhajan-mandalis-wont-sing-on-trains/articleshow/53854292.cms?

मन१ 29/08/2016 - 09:12
सर्व वाचक , प्रतिसादकाच्मे मनःपूर्वक आभार

In reply to by गंम्बा

खेडूत 25/08/2016 - 11:15
पितृपंधरवडा हा एकच काळ..
म्हणजे त्या काळात पुढचे मांडव, नवरात्रीच्या वर्गण्या वगैरे काही नसतं तुमच्याकडे? लक्की दिसता! आमच्या परिसरात वर्षातून बारा महिने उत्सव असतो..प्रायोजक बदलतात, बाकी पात्रे तीच. आज न्यायालयाचा आदेश मोडणार्‍यांवर गुन्हे दाखल होतील, मग पलिका निवडणूका आल्या की ते घाऊकमधे मागे घेतले जातील. हा का ना का!

In reply to by खेडूत

कायदे मोडून हट्टाने उत्सव साजरे करणारी मंडळे दोषी नाहीत.... त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला घाबरणाऱ्या आणि स्वतःला सर्वसामान्य म्हणवणाऱ्या लोकांची चूक तर अजिबात नाही... मात्र राजकारणी कायम दोषीच! राजकारणातील प्रत्येक व्यक्ती भ्रष्ट, पैसे खाऊ आणि मतलबी असते.... नाही का?

In reply to by ज्योति अळवणी

किंबहुना 26/08/2016 - 02:29
अजिबात नाही.. दोषी कोण माहीत आहे का? आर्ची आली आहे म्हणून तिला बघायला गर्दी करणारे लोक. खरे तर हे उत्सव म्हणजे राजकारणाच्या प्राथमिक पायर्‍या झाल्या आहेत, जर आपण यांना भाव दिला नाही तर मग आपोआप हे लोक लायनीवर येतील. जसे टीव्ही वरच्या सिरियल्सना नुसते नाव ठेवू नका, तर त्या बघायच्या बंद करा असे आपण म्हणतो, तसेच या उत्सवांना नुसते नाव ठेवू नका, तर त्याच्यावर बहिष्कार टाका. म्हणजे आपोआप सगळे लायनीवर येतील. जर बहिष्कार घातला जात नसेल, तर हे उत्सव बहुसंख्यांना मान्य आहेत असा अर्थ निघतो.

धगधगीत वास्तव. नितिमुल्यांचा र्‍हास झालेल्या देशात तरूण पिढी भरकटली नाही तरंच नवल. मी आणि माझा आनंद ह्याला अनन्यसाधारण महत्व आले आहे. एकत्र समाज ही संकल्पना मागे पडत चालली आहे.

मराठी_माणूस 25/08/2016 - 11:27
सामान्य माणसाच्या वेदना चांगल्या मांडल्यात. थोडी दिलासा देणारी गोष्ट. टाळकुटेश्वरां वर थोडेसे निर्बंध.अर्थात किति दिवस पाळले जाईल माहीत नाही. http://www.mumbaimirror.com/home/city/Bhajan-mandalis-wont-sing-on-trains/articleshow/53854292.cms?

मन१ 29/08/2016 - 09:12
सर्व वाचक , प्रतिसादकाच्मे मनःपूर्वक आभार
लेखनप्रकार
दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते. उरुस , जुलूसही मागे नसतातच. त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं. डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ; आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो. बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.

एन्टरप्रेन्युअर

अरुण मनोहर ·

कंजूस 31/07/2016 - 08:23
शिरडीलाही हे आंतरप्रिन्योर पुजा तबक विकण्याच्या गोंडस नावाखाली फसवतात.तबक घेतल्यावर नोंदवहीत लिहिणे बंधनकारक आहे कारण हप्ता वरती कुणालातरी द्यावा लागतो.तिकडे पैसे ओतायलाच जाणारी भाविक मंडळी असल्याने आपण गप्पच राहावे लागते.

सातव्या वेतन आयोगाचे समर्थक आता गप्प बसतील आणि भ्रश्टाचाराविरोधात आपण सर्वांनीच कसे लढायला हवे या बद्दल प्रवचन देतील

In reply to by सामान्यनागरिक

बोका-ए-आझम 31/07/2016 - 18:32
सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. खाजगी ते सगळं कार्यक्षम आणि सरकारी ते सगळं भ्रष्ट असं समजू नये. शिवाय खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही असंही नाही. असं सरसकटीकरण करणे ही काही दुस-या क्षेत्रातील मसीहांची मक्तेदारी असल्यामुळे त्यात trespassing करु नये.

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 01/08/2016 - 09:24
म्हणून मी भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांच्या फक्त बातम्याच वाचतो आणि कार्यक्षम सरकारी अधिकार्यांच्या सेवकांब्बत माहीती पुर्ण लेख वाचतो (जलयुक्त शिवार मालीकेच्या निमित्ताने काहींशी फोनवर बोललोही आहे) आणि अनुभव चांगला आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वाईट्टखोड असलेला नाखु

सर्वसाक्षी 31/07/2016 - 23:34
वेतनवेतन वाढ झाली, चांगला पगार मिळाला म्हणुन प्रामाणिक वर्तन घडेल असे नाही. पगार मिळतो तो सही कराय्चा, कामाचे पैसे ज्याचे काम असेल त्याने द्याय्चे ही सर्रास वृत्ती. अनेक सफाई कर्मचारी आपल्या जागी कमी पैशात गरजूंना कामावर ठेवतात व स्वतः अन्य उद्योग करतात हे सर्वज्ञात आहे. बहुसंख्य ठिकाणी हेच पाहायला मिळते

कंजूस 31/07/2016 - 08:23
शिरडीलाही हे आंतरप्रिन्योर पुजा तबक विकण्याच्या गोंडस नावाखाली फसवतात.तबक घेतल्यावर नोंदवहीत लिहिणे बंधनकारक आहे कारण हप्ता वरती कुणालातरी द्यावा लागतो.तिकडे पैसे ओतायलाच जाणारी भाविक मंडळी असल्याने आपण गप्पच राहावे लागते.

सातव्या वेतन आयोगाचे समर्थक आता गप्प बसतील आणि भ्रश्टाचाराविरोधात आपण सर्वांनीच कसे लढायला हवे या बद्दल प्रवचन देतील

In reply to by सामान्यनागरिक

बोका-ए-आझम 31/07/2016 - 18:32
सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. खाजगी ते सगळं कार्यक्षम आणि सरकारी ते सगळं भ्रष्ट असं समजू नये. शिवाय खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही असंही नाही. असं सरसकटीकरण करणे ही काही दुस-या क्षेत्रातील मसीहांची मक्तेदारी असल्यामुळे त्यात trespassing करु नये.

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 01/08/2016 - 09:24
म्हणून मी भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांच्या फक्त बातम्याच वाचतो आणि कार्यक्षम सरकारी अधिकार्यांच्या सेवकांब्बत माहीती पुर्ण लेख वाचतो (जलयुक्त शिवार मालीकेच्या निमित्ताने काहींशी फोनवर बोललोही आहे) आणि अनुभव चांगला आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वाईट्टखोड असलेला नाखु

सर्वसाक्षी 31/07/2016 - 23:34
वेतनवेतन वाढ झाली, चांगला पगार मिळाला म्हणुन प्रामाणिक वर्तन घडेल असे नाही. पगार मिळतो तो सही कराय्चा, कामाचे पैसे ज्याचे काम असेल त्याने द्याय्चे ही सर्रास वृत्ती. अनेक सफाई कर्मचारी आपल्या जागी कमी पैशात गरजूंना कामावर ठेवतात व स्वतः अन्य उद्योग करतात हे सर्वज्ञात आहे. बहुसंख्य ठिकाणी हेच पाहायला मिळते
लेखनप्रकार
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

बलात्कारी मी: गरज आत्ममंथनाची

मार्गी ·

गवि 20/07/2016 - 12:10
त्यामुळे ही समस्या जर ख-या अर्थाने समजून घ्यायची असेल तर माथेफिरू गुन्हेगार असं का करतो, हा प्रश्न विचारून चालणार नाही. त्याऐवजी असा प्रश्न पडायला हवा की, 'मी बलात्कार का करतो?' कारण आपल्याला जरी दिसताना परका माथेफिरू माणूस दिसत असला; तरी तोसुद्धा एक 'मीच' असतो. आणि कितीही माथेफिरू गुन्हेगार म्हंटले, तरी तेही शेवटी माणूसच असतात आणि म्हणून एका अर्थाने 'मीच' असतात. काही 'मी' जास्त गुन्हेगार असतात; काही 'मी' कमी गुन्हेगार असतात. आणि जर एखादा अज्ञात इसम बलात्कार करत असेल- जो की अन्यथा अगदी सज्जन सरळमार्गी मनुष्य होता- तर स्वत:ला सरळमार्गी समजणारा मीसुद्धा कशावरून बलात्कार करणार नाही असा प्रश्न पडायला हवा. जर आपल्यासारखाच जन्म घेतलेला- आपण राहतो त्याच समाजात राहणारा एखादा माणूस अट्टल गुन्हेगार होऊ शकत असेल तर आपण स्वत:सुद्धा त्याच शक्यतेमध्ये आहोत; आपणही तसे होऊ शकतो असं मानून चालणं शहाणपणाचं असेल. रोगाच्या भाषेत बोलायचं तर जर एखाद्या रोगाची साथ पसरत असेल तर आपण स्वत:ला त्यापासून अलिप्त न मानता त्या साथीपासून वाचवण्यासाठी प्रतिबंधक उपाय सुरू करतो; आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो. हेही काहीसं तसंच आहे.
आय होप तुम्हाला स्वतःला हे समजलं आणि पटलं आहे.आवश्यकता नसताना क्लिष्ट गहन मार्गाने विचार केल्याप्रमाणे भासला.
आपण जर स्वत:शी प्रामाणिक असू तर अनेकवेळा कळतं की, आपल्या मनामध्येही अपराधी वृत्ती आहे; आपल्या मनामध्येही हिंसा ठासून भरलेली आहे; आपणही अनेकदा इतरांचं अनिष्ट चिंतन करतो. इतरांचा घात करावा असं आपल्या अनेकदा मनात येतं. इतरांचा कशाला; आपण स्वत:चा घात करायचा विचारही अनेक वेळेस केलेला असतो. फळांच्या गाड्याच्या जवळून जाताना आपल्याही मनात येतं की, दोन फळं उचलली तर. . किंवा आपणही चेह-यांवर मोहित होतोच; वासना आपल्यालाही पकडतातच. त्यामुळे वरवर दिसते तशी ही समस्या काही ०.०१% माथेफिरू- अपराधी- अमानवी पुरुषांपुरती मर्यादित नाहीय. कमी जास्त प्रमाणात आणि प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष स्वरूपात ही सर्वांचीच समस्या आहे. रोगाची लागण सगळीकडेच आहे; फक्त काही ठिकाणी शरीरातली प्रतिकारशक्ती त्याला नियंत्रणात ठेवते तर काही ठिकाणी तो रोग अनियंत्रित होताना दिसतो.
सर्वांच्याच मनात आकर्षण, मोह, वासना असतात हे इतकं कॉमन आहे की त्याचा उल्लेख थेट सर्वांच्या मनात रोग आहे असा करणं हे अति अति ट्रिव्हयलायझेशन (आणि विरलीकरण) आहे. तुम्ही ज्याला प्रतिकारशक्ती म्हणताय तो (वासना, भावना आणि प्रत्यक्ष आचरण यांतला फरक ठेवणारी सिस्टीम) हीच मुख्य ठळक गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांमधेच "रोग" आहे आणि काहीजणांबाबत तो नियंत्रणाबाहेर जातो या मुद्द्याने विशेष काही अधोरेखित होत नाही.
पण अशी कल्पना करूया की, असा एखादा समाज आहे ज्यामध्ये लहान मुलं- मुली अगदी एकत्र वाढत आहेत. अगदी पाच वर्षांपासूनचे मुलं- मुली एकत्र वाढत आहेत- एकाच शाळेत शिकत आहेत; एकाच हॉस्टेलवर राहात आहेत; एकाच तलावात पोहत आहेत असे. अशा समाजामध्ये व अशा सान्निध्यामध्ये वाढलेले मुलं मुलींवर बलात्कार करतील का? बलात्कार लांबची गोष्ट; ते मुलीची छेड तरी काढतील का? आज आदिवासी समाजामध्ये मुलं- मुली काही प्रमाणात अशाच सान्निध्यामध्ये राहतात आणि तिथे अजिबात बलात्कार किंवा छेडछाड होताना दिसत नाही. कारण छेड तेव्हाच काढली जाते; धक्का तेव्हाच मारला जातो; जेव्हा दोघांमध्ये खूप जास्त अंतर असतं. जर दोघांमध्ये तितकं अंतर सुरुवातीपासूनच नसेल; तर छेड काढण्याचं किंवा धक्का देण्याचं कारणच उरणार नाही. बलात्काराचा तर प्रश्नच उद्भवणार नाही
कदाचित बरोबर. पण मग तेराचौदाव्या वर्षी त्यांच्यात नैसर्गिक संबंध येतील.. ते चालणार असलं तर फारच मोठा बदल व्हावा लागेल, आणि ते चालणार नसेल तर कानामागून फिरून पुन्हा सिलेक्टिव्ह दुष्ट "दमन" आलंच. सांगण्याचा उद्देश हा की अतिआदर्श आतितात्विक उपाय हे तितकेच अतिनिरर्थक ठरतात.

In reply to by गंम्बा

गवि 20/07/2016 - 12:35
इथे तर गुन्हेगाराला रोगी या पातळीवर नेण्यापेक्षाही आख्ख्या सरासरी समाजालाच रोगी या पातळीवर पोचवण्याचा रोख भासतो. याने प्रश्न विरळ होऊन जातो. सर्वांनी लहानपाणापासून एकत्र असावे, एकत्र जेवावे, एकच शिक्षण मिळूनमिसळून घ्यावे इत्यादि सगळं होण्यातलं असलं तर मग धार्मिक, जातीय, लैंगिक कसल्याच तेढी उरणार नाहीत. पण ही कल्पना निरुपयोगी ठरेल इतकी अवास्तव आहे. आदिवासी टोळीत क्ष काळात पोरंपोरी नैसर्गिकरित्या एकत्र असतील पण तेव्हाच टोळ्याटोळ्यांत युद्धं, पळवापळवी बलात्कार असतील. एकूण मॉडेल आन्सर इज नॉट युजफुल आन्सर.

सगळे लोक गुन्हा नाही करत हे म्हणणे म्हणजे असे झाले, कि सगळे चोर हे गरिबीमुळे चोरी करतात प्रत्यक्षात असे नसते। चोर आणि 'अ' चोर यात फरक असतो तो reaction चा, परिस्थिती चा नाही मला वाटते एकंदरीत मुलांना values चे शिक्षण नसते शाळेत सगळे विषय शिकवतात पण दुसऱ्याचा आदर, संयम, योग्य अयोग्य याचे शिक्षण देत नाहीत अर्थात एवढे एकच कारण नाही आहे

नेत्रेश 20/07/2016 - 16:50
पाश्चात्य देशात मुले मुली यांना एकच दर्जा असतो, एकत्र शिक्षण होते, तरीही तेथे बलात्कार होतच असतात. लैंगीक वासना शमनासाठी सोपे आणी कमी रीस्क असलेले पर्याय असताना, या कारणासाठी खुप जास्त रीस्क असलेले बलात्कारासारखा गुन्हा सर्वसाधारणपणे कुणी करणार नाही. पण (स्त्रीचे) दमन करण्यासाठी, सत्ता - वर्चस्व गाजवण्यासाठी, कंट्रोल मध्ये ठेवण्या साठी, पायरी दाखाउन देण्यासाठी, सुड घेण्यासाठी, पराकोटीचा द्वेश, ईर्षा, विकृती, ईत्यादी कारणासाठी जास्त होत असावा. या साठी स्त्री ही सॉफ्ट टार्गेट ठरते. जर स्ती उपलब्ध नसेल तर तुलनेने नाजुक व कमजोर पुरुषांवरही बलात्कार होतील. बलात्कार आदीवासींमध्येही होत असावेत, पण त्यांच्या शुचितेच्या कल्पना थोड्या वेगळ्या असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ते पोलीसात जात नसावेत व रेकॉर्डवर येत नसावेत. (भ्रमणगाथेमध्ये गोनिदांनी दोन टोळ्यांमधल्या भांडणाचे वर्णन केले आहे ज्यात एका टोळीतील जास्त भांडखोर स्त्री वर दुसर्‍या टोळीतील पुरुष मैदानात सर्वांसमक्ष बलात्कार करतो).

अंतरा आनंद 20/07/2016 - 16:57
चांगला लेख. मंगला सामंत यांच्या लेखांची आठवण झाली. पण हे सर्व कोणासाठी? शिक्षीत आणि मध्यमवर्गासाठी. गुंड प्रवृतींच्या, शिक्षणाशी संबध नसलेल्यांचं काय? मुळात कायद्याचा, पोलीस यंत्रणेचा धाक हवाच. तो नाहीय हे अश्या घटनातून वारंवार समोर येत असतं. वाढती विषमता हे ही आहेच एक कारण. एकीकडे प्रचंड संपत्ती वहात असते तर दुसरीकडे माणूस किड्यामुंग्यांपेक्षा हीन आयुष्य जगत असतो. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन जुनाटच असतो. मग अश्या वेळेस अनुभवत असलेलं सगळं वैफल्य, राग काढण्यासाठी स्त्री ही सॉफ्ट टार्गेट ठरते.
शाळेत सगळे विषय शिकवतात पण दुसऱ्याचा आदर, संयम, योग्य अयोग्य याचे शिक्षण देत नाहीत
अगदी. अगदी. पण हे शाळेत का शिकवलं जावं? घरातही येतं की शिकवता पण शिकवलं जात नाही. कारण हल्ली हे गुण सदगुणांच्या व्याख्येत बसत नाहीत. "आपल्याला हवं ते घ्या, सरळ मिळत नसेल तर ओरबाडून घ्या आणि त्याबद्द्ल कसलीही खेद खंत बाळगू नका" ही सध्याच्या व्यक्तीमत्व विकसनाची दिशा आहे. त्यामुळे लेखातला आदर्शवाद कितीही मोहक वाटला तरी प्रत्यक्षात येणं कठीणच.

In reply to by अंतरा आनंद

कारण हल्ली हेगुण सदगुणांच्या व्याख्येत बसत नाहीत . "आपल्याला हवं ते घ्या, सरळ मिळत नसेल तर ओरबाडून घ्या आणि त्याबद्द्ल कसलीही खेद खंत बाळगू नका" ही सध्याच्या व्यक्तीमत्व विकसनाची दिशा आहे. अत्यन्त आवडले आणि पटले ...

स्रुजा 20/07/2016 - 19:16
वरील बहुतांश प्रतिसादांशी सहमत. लेख थोडा एकांगी वाटला. अनेक कंगोरे आहेत याला. आणि स्त्री- पुरुष वेगवेगळे वाढणे हे एकमेव कारण खचित च नाही. बलात्कार्‍यांना बहिण वगैरे नसणे हे ही कारण नाही. निर्भयाच्या २ अपराध्यांचं लग्न देखील झालं होतं आणि अनेक स्त्रिया या घरुन वडील किंवा भावाकडुन च पिडित असतात अशा देखील बातम्या येतात. प्रतिबंधक कारवाया किती कामी येतील कोण जाणे कारण एखाद्याची विकृती ना तुम्ही घालवु शकता ना अशा माणसाला "पोटेन्शियल" गुन्हेगार म्हणुन वाळीत टाकु शकता. ती घटना घडल्यावर मात्र हा अल्पवयीन आहे म्हणुन त्याला अडिच वर्षात सोडा वगैरे गोष्टी खरा परिणाम घडवुन आणतात. अशाने किती लोकांवर जरब बसणार आहे? आज काल हे प्रमाण थोडं बदलतंय पण मुली बाहेर जाऊन या बद्दल तक्रार करत नाहीत, करु शकत नाहीत असा आपला देखील सोशल स्टिग्मा आहे. तिच्यावर मानसिक, शारिरीक अत्याचार होतात ते होतात च वर समाजाच्या नजरांनी तिला तोंड दाबुन बुक्क्यांचा मार ! त्यामुळे समाज म्हणुन मला वाटतं आपली जबाबदारी आधी हा स्टिग्मा काढण्याची आहे. कुणाच्याही भानगडीत नाक न खुपसणे, लग्न झालेलं नसलं तर का नाही असं सारखं न विचारणे एवढं केलं तरी बर्‍याच गोष्टी साध्य होतील. पण आपण समाज म्हणुन त्यात कमी पडतो.

मार्गी 20/07/2016 - 21:28
वाचनाबद्दल आणि इतक्या भरघोस प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! मी केवळ एक बाजू/ एक एप्रोच मांडला आहे. आणि त्यावर आलेल्या विभिन्न मतांचं व विविध मुद्द्यांचं स्वागत करतो! धन्यवाद.

अर्धवटराव 21/07/2016 - 06:39
शेवटी सर्वकाहि मनाच्या, पर्यायने हार्मोन्सच्या पातळीवर चालत असेल तर प्रत्येक व्यक्ती वाल्या ते वाल्मिकीमधे दोलायमान होतच असणार. आपण अमुक एखादी गोष्ट कधिच करणार नाहि असं जेंव्हा म्हणतो तेंव्हा एका विशिष्ट परिस्थितीची चाकोरी त्याभोवती आपोआप येत असते. ज्या चौकटीबाहेरची आपण कल्पना देखील करु शकत नाहि त्याला आपलं शरीर, मन कसं रिएक्ट करेल हे कसं समजणार? मागे एक धागा काढला होता मिपावर... गुन्हेगाराला शिक्षा देताना त्याच्या मनातुनच गुन्हेगारीचं उच्चाटन व्हावं म्हणुन काहि उपाय असतात का न्यायव्यवस्थेत असा प्रश्न होता.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा 21/07/2016 - 17:21
हेच्च म्हणतो.. काही अपवाद सोडल्यास, जसे की परवाचा कोपर्डी चा विषय किंवा निर्भया सारख्या घटना सोडल्यास बरेचसे गुन्हे हे तात्कालिक मानसिक स्थितीचा परिणाम असतात, असे माझे मत आहे, अर्थात माझ्याकडे विदा नाही, कोणाकडे असल्यास द्यावा. थंड डोक्याने क्रूर गुन्हे करणार्‍याला देखील फाशी पेक्षा वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे पॅरोलशिवाय आजन्म कैद, आणि त्याच्या तुरुंगातून होणार्‍या कमाईतून पीडिताला नुकसानभरपाई असा न्याय असावा असे मला वाटते.

अर्जुन 25/08/2024 - 14:41
आजकाल चौकोनी अथवा त्यापेक्षा कमीज णांचे कूटूंब असल्याने मूलांवर आ जी आजोबांचे संस्कार होत नाहीत. मोबाइल आणि टी. वीचा सतत वापराने मुले बिघडत आहेत. पालकानी आत्ता विचर करण्याची वेळ आली आहे कि, ज्या मूलांसाठी ते दिवसरात्र मेहनत करून कमवत आहेत तेच मुले बिघडली तर त्यांचा कमाईचा काय उपयोग? दोन दोन करोड्चे घर घेऊन आयुष्यभर कर्ज फेडण्यासाठी गुलामगिरी करण्याची खरच आवश्यकता आहे का? लहान मूलींना घरी/पाळनाघरात ठेवताना पालकांनी विचार करायला हवा, आपले मूल किती सुरक्षीत आहे? त्याचा सुरक्षेबाबत तडजोड करुन दोघांनी नौकरी करणे खरेच आवश्यक आहे क? आपल्या सर्वांचा आई, वडलांनी आपल्याला सर्व सोयी सुविधा नसतील दिल्या, पण आपल्यासाठी " वेळ" दिला. संस्कार दिले. बलात्कारी आज काल अल्पवयीन मुले पण आहेत. त्याना कठोर शिक्षा होत नाही, पण बलात्कार झालेल्या मुलीचा मनावर खुप खोल जखम होते, हे टाळण्यासाठी आपण मुलांचे मित्र व्हायला हवे. त्यांचा शाळेत, क्लासमधे किंवा रस्तात कोणी तिला अगर ईतरांना त्रास देतो का? शिक्षक अंगचटीस येतात का? हे माहीत करून घ्यायला हवे. त्यासाठी त्यांचाशी " संवाद" असायला हवा. पालकांनी मार्कांचा अवास्तव बाऊ करू नये, त्यामुळे मुले एकमेकांचे मित्र कमी आणि स्पर्धक जास्त होतात, एकलकोण्डी होतात. नंतर पश्चाताप करण्याएवजी वेळीच निर्णय घेऊन मुलांचे बालपण आणि भवितव्य वाचवावे. बलात्काराना कायद्याचे भय वाट त नाही. राजकीय पाठबळामुळे त्यांची हिंमत वाढत आहे. त्यांचाविरुध्य आवाज उठवतांना आपण आपली काळजी घेणेही आवश्यक आहे.

अर्जुन 25/08/2024 - 14:45
आजकाल चौकोनी अथवा त्यापेक्षा कमीज णांचे कूटूंब असल्याने मूलांवर आजी आजोबांचे संस्कार होत नाहीत. मोबाइल आणि टी. वीचा सतत वापराने मुले बिघडत आहेत. पालकानी आत्ता विचार करण्याची वेळ आली आहे कि, ज्या मूलांसाठी ते दिवसरात्र मेहनत करून कमवत आहेत तेच मुले बिघडली तर त्यांचा कमाईचा काय उपयोग? दोन दोन करोडचे घर घेऊन आयुष्यभर कर्ज फेडण्यासाठी गुलामगिरी करण्याची खरच आवश्यकता आहे का? लहान मूलींना घरी/पाळनाघरात ठेवताना पालकांनी विचार करायला हवा, आपले मूल किती सुरक्षीत आहे? त्याचा सुरक्षेबाबत तडजोड करुन दोघांनी नौकरी करणे खरेच आवश्यक आहे क? आपल्या सर्वांचा आई, वडलांनी आपल्याला सर्व सोयी सुविधा नसतील दिल्या, पण आपल्यासाठी " वेळ" दिला. संस्कार दिले. आपल्या पाल्यांना संस्कार देणे आपले कर्तव्यआहे. बलात्कारी आज काल अल्पवयीन मुले पण आहेत. त्याना कठोर शिक्षा होत नाही, पण बलात्कार झालेल्या मुलीचा मनावर खुप खोल जखम होते, हे टाळण्यासाठी आपण मुलांचे मित्र व्हायला हवे. त्यांचा शाळेत, क्लासमधे किंवा रस्तात कोणी तिला अगर ईतरांना त्रास देतो का? शिक्षक अंगचटीस येतात का? हे माहीत करून घ्यायला हवे. त्यासाठी त्यांचाशी " संवाद" असायला हवा. पालकांनी मार्कांचा अवास्तव बाऊ करू नये, त्यामुळे मुले एकमेकांचे मित्र कमी आणि स्पर्धक जास्त होतात, एकलकोण्डी होतात. नंतर पश्चाताप करण्याएवजी वेळीच निर्णय घेऊन मुलांचे बालपण आणि भवितव्य वाचवावे. बलात्काराना कायद्याचे भय वाट त नाही. राजकीय पाठबळामुळे त्यांची हिंमत वाढत आहे. त्यांचाविरुध्य आवाज उठवतांना आपण आपली काळजी घेणेही आवश्यक आहे.

दोघांनी नौकरी करणे खरेच आवश्यक आहे का?
सहमत आहे. आजपर्यंत मुलाची जबाबदारी सांभाळण्यासाठी स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या आशा आकांक्षांची, स्वप्नांची आहूती दिली आहे. मुल १०/१२ वी ला आहे म्हणुन डॉक्टरकी सारखे करीयर सोडणार्‍या बायका पाहण्यात आहे. आता वेळ आहे पुरुषांनी त्याग करायची. घरात दोघे नोकरी करत असतील तर पुरुषांनी नोकरी सोडून घर सांभाळण्यासाठी पुढे यावे.

गवि 20/07/2016 - 12:10
त्यामुळे ही समस्या जर ख-या अर्थाने समजून घ्यायची असेल तर माथेफिरू गुन्हेगार असं का करतो, हा प्रश्न विचारून चालणार नाही. त्याऐवजी असा प्रश्न पडायला हवा की, 'मी बलात्कार का करतो?' कारण आपल्याला जरी दिसताना परका माथेफिरू माणूस दिसत असला; तरी तोसुद्धा एक 'मीच' असतो. आणि कितीही माथेफिरू गुन्हेगार म्हंटले, तरी तेही शेवटी माणूसच असतात आणि म्हणून एका अर्थाने 'मीच' असतात. काही 'मी' जास्त गुन्हेगार असतात; काही 'मी' कमी गुन्हेगार असतात. आणि जर एखादा अज्ञात इसम बलात्कार करत असेल- जो की अन्यथा अगदी सज्जन सरळमार्गी मनुष्य होता- तर स्वत:ला सरळमार्गी समजणारा मीसुद्धा कशावरून बलात्कार करणार नाही असा प्रश्न पडायला हवा. जर आपल्यासारखाच जन्म घेतलेला- आपण राहतो त्याच समाजात राहणारा एखादा माणूस अट्टल गुन्हेगार होऊ शकत असेल तर आपण स्वत:सुद्धा त्याच शक्यतेमध्ये आहोत; आपणही तसे होऊ शकतो असं मानून चालणं शहाणपणाचं असेल. रोगाच्या भाषेत बोलायचं तर जर एखाद्या रोगाची साथ पसरत असेल तर आपण स्वत:ला त्यापासून अलिप्त न मानता त्या साथीपासून वाचवण्यासाठी प्रतिबंधक उपाय सुरू करतो; आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो. हेही काहीसं तसंच आहे.
आय होप तुम्हाला स्वतःला हे समजलं आणि पटलं आहे.आवश्यकता नसताना क्लिष्ट गहन मार्गाने विचार केल्याप्रमाणे भासला.
आपण जर स्वत:शी प्रामाणिक असू तर अनेकवेळा कळतं की, आपल्या मनामध्येही अपराधी वृत्ती आहे; आपल्या मनामध्येही हिंसा ठासून भरलेली आहे; आपणही अनेकदा इतरांचं अनिष्ट चिंतन करतो. इतरांचा घात करावा असं आपल्या अनेकदा मनात येतं. इतरांचा कशाला; आपण स्वत:चा घात करायचा विचारही अनेक वेळेस केलेला असतो. फळांच्या गाड्याच्या जवळून जाताना आपल्याही मनात येतं की, दोन फळं उचलली तर. . किंवा आपणही चेह-यांवर मोहित होतोच; वासना आपल्यालाही पकडतातच. त्यामुळे वरवर दिसते तशी ही समस्या काही ०.०१% माथेफिरू- अपराधी- अमानवी पुरुषांपुरती मर्यादित नाहीय. कमी जास्त प्रमाणात आणि प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष स्वरूपात ही सर्वांचीच समस्या आहे. रोगाची लागण सगळीकडेच आहे; फक्त काही ठिकाणी शरीरातली प्रतिकारशक्ती त्याला नियंत्रणात ठेवते तर काही ठिकाणी तो रोग अनियंत्रित होताना दिसतो.
सर्वांच्याच मनात आकर्षण, मोह, वासना असतात हे इतकं कॉमन आहे की त्याचा उल्लेख थेट सर्वांच्या मनात रोग आहे असा करणं हे अति अति ट्रिव्हयलायझेशन (आणि विरलीकरण) आहे. तुम्ही ज्याला प्रतिकारशक्ती म्हणताय तो (वासना, भावना आणि प्रत्यक्ष आचरण यांतला फरक ठेवणारी सिस्टीम) हीच मुख्य ठळक गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांमधेच "रोग" आहे आणि काहीजणांबाबत तो नियंत्रणाबाहेर जातो या मुद्द्याने विशेष काही अधोरेखित होत नाही.
पण अशी कल्पना करूया की, असा एखादा समाज आहे ज्यामध्ये लहान मुलं- मुली अगदी एकत्र वाढत आहेत. अगदी पाच वर्षांपासूनचे मुलं- मुली एकत्र वाढत आहेत- एकाच शाळेत शिकत आहेत; एकाच हॉस्टेलवर राहात आहेत; एकाच तलावात पोहत आहेत असे. अशा समाजामध्ये व अशा सान्निध्यामध्ये वाढलेले मुलं मुलींवर बलात्कार करतील का? बलात्कार लांबची गोष्ट; ते मुलीची छेड तरी काढतील का? आज आदिवासी समाजामध्ये मुलं- मुली काही प्रमाणात अशाच सान्निध्यामध्ये राहतात आणि तिथे अजिबात बलात्कार किंवा छेडछाड होताना दिसत नाही. कारण छेड तेव्हाच काढली जाते; धक्का तेव्हाच मारला जातो; जेव्हा दोघांमध्ये खूप जास्त अंतर असतं. जर दोघांमध्ये तितकं अंतर सुरुवातीपासूनच नसेल; तर छेड काढण्याचं किंवा धक्का देण्याचं कारणच उरणार नाही. बलात्काराचा तर प्रश्नच उद्भवणार नाही
कदाचित बरोबर. पण मग तेराचौदाव्या वर्षी त्यांच्यात नैसर्गिक संबंध येतील.. ते चालणार असलं तर फारच मोठा बदल व्हावा लागेल, आणि ते चालणार नसेल तर कानामागून फिरून पुन्हा सिलेक्टिव्ह दुष्ट "दमन" आलंच. सांगण्याचा उद्देश हा की अतिआदर्श आतितात्विक उपाय हे तितकेच अतिनिरर्थक ठरतात.

In reply to by गंम्बा

गवि 20/07/2016 - 12:35
इथे तर गुन्हेगाराला रोगी या पातळीवर नेण्यापेक्षाही आख्ख्या सरासरी समाजालाच रोगी या पातळीवर पोचवण्याचा रोख भासतो. याने प्रश्न विरळ होऊन जातो. सर्वांनी लहानपाणापासून एकत्र असावे, एकत्र जेवावे, एकच शिक्षण मिळूनमिसळून घ्यावे इत्यादि सगळं होण्यातलं असलं तर मग धार्मिक, जातीय, लैंगिक कसल्याच तेढी उरणार नाहीत. पण ही कल्पना निरुपयोगी ठरेल इतकी अवास्तव आहे. आदिवासी टोळीत क्ष काळात पोरंपोरी नैसर्गिकरित्या एकत्र असतील पण तेव्हाच टोळ्याटोळ्यांत युद्धं, पळवापळवी बलात्कार असतील. एकूण मॉडेल आन्सर इज नॉट युजफुल आन्सर.

सगळे लोक गुन्हा नाही करत हे म्हणणे म्हणजे असे झाले, कि सगळे चोर हे गरिबीमुळे चोरी करतात प्रत्यक्षात असे नसते। चोर आणि 'अ' चोर यात फरक असतो तो reaction चा, परिस्थिती चा नाही मला वाटते एकंदरीत मुलांना values चे शिक्षण नसते शाळेत सगळे विषय शिकवतात पण दुसऱ्याचा आदर, संयम, योग्य अयोग्य याचे शिक्षण देत नाहीत अर्थात एवढे एकच कारण नाही आहे

नेत्रेश 20/07/2016 - 16:50
पाश्चात्य देशात मुले मुली यांना एकच दर्जा असतो, एकत्र शिक्षण होते, तरीही तेथे बलात्कार होतच असतात. लैंगीक वासना शमनासाठी सोपे आणी कमी रीस्क असलेले पर्याय असताना, या कारणासाठी खुप जास्त रीस्क असलेले बलात्कारासारखा गुन्हा सर्वसाधारणपणे कुणी करणार नाही. पण (स्त्रीचे) दमन करण्यासाठी, सत्ता - वर्चस्व गाजवण्यासाठी, कंट्रोल मध्ये ठेवण्या साठी, पायरी दाखाउन देण्यासाठी, सुड घेण्यासाठी, पराकोटीचा द्वेश, ईर्षा, विकृती, ईत्यादी कारणासाठी जास्त होत असावा. या साठी स्त्री ही सॉफ्ट टार्गेट ठरते. जर स्ती उपलब्ध नसेल तर तुलनेने नाजुक व कमजोर पुरुषांवरही बलात्कार होतील. बलात्कार आदीवासींमध्येही होत असावेत, पण त्यांच्या शुचितेच्या कल्पना थोड्या वेगळ्या असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ते पोलीसात जात नसावेत व रेकॉर्डवर येत नसावेत. (भ्रमणगाथेमध्ये गोनिदांनी दोन टोळ्यांमधल्या भांडणाचे वर्णन केले आहे ज्यात एका टोळीतील जास्त भांडखोर स्त्री वर दुसर्‍या टोळीतील पुरुष मैदानात सर्वांसमक्ष बलात्कार करतो).

अंतरा आनंद 20/07/2016 - 16:57
चांगला लेख. मंगला सामंत यांच्या लेखांची आठवण झाली. पण हे सर्व कोणासाठी? शिक्षीत आणि मध्यमवर्गासाठी. गुंड प्रवृतींच्या, शिक्षणाशी संबध नसलेल्यांचं काय? मुळात कायद्याचा, पोलीस यंत्रणेचा धाक हवाच. तो नाहीय हे अश्या घटनातून वारंवार समोर येत असतं. वाढती विषमता हे ही आहेच एक कारण. एकीकडे प्रचंड संपत्ती वहात असते तर दुसरीकडे माणूस किड्यामुंग्यांपेक्षा हीन आयुष्य जगत असतो. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन जुनाटच असतो. मग अश्या वेळेस अनुभवत असलेलं सगळं वैफल्य, राग काढण्यासाठी स्त्री ही सॉफ्ट टार्गेट ठरते.
शाळेत सगळे विषय शिकवतात पण दुसऱ्याचा आदर, संयम, योग्य अयोग्य याचे शिक्षण देत नाहीत
अगदी. अगदी. पण हे शाळेत का शिकवलं जावं? घरातही येतं की शिकवता पण शिकवलं जात नाही. कारण हल्ली हे गुण सदगुणांच्या व्याख्येत बसत नाहीत. "आपल्याला हवं ते घ्या, सरळ मिळत नसेल तर ओरबाडून घ्या आणि त्याबद्द्ल कसलीही खेद खंत बाळगू नका" ही सध्याच्या व्यक्तीमत्व विकसनाची दिशा आहे. त्यामुळे लेखातला आदर्शवाद कितीही मोहक वाटला तरी प्रत्यक्षात येणं कठीणच.

In reply to by अंतरा आनंद

कारण हल्ली हेगुण सदगुणांच्या व्याख्येत बसत नाहीत . "आपल्याला हवं ते घ्या, सरळ मिळत नसेल तर ओरबाडून घ्या आणि त्याबद्द्ल कसलीही खेद खंत बाळगू नका" ही सध्याच्या व्यक्तीमत्व विकसनाची दिशा आहे. अत्यन्त आवडले आणि पटले ...

स्रुजा 20/07/2016 - 19:16
वरील बहुतांश प्रतिसादांशी सहमत. लेख थोडा एकांगी वाटला. अनेक कंगोरे आहेत याला. आणि स्त्री- पुरुष वेगवेगळे वाढणे हे एकमेव कारण खचित च नाही. बलात्कार्‍यांना बहिण वगैरे नसणे हे ही कारण नाही. निर्भयाच्या २ अपराध्यांचं लग्न देखील झालं होतं आणि अनेक स्त्रिया या घरुन वडील किंवा भावाकडुन च पिडित असतात अशा देखील बातम्या येतात. प्रतिबंधक कारवाया किती कामी येतील कोण जाणे कारण एखाद्याची विकृती ना तुम्ही घालवु शकता ना अशा माणसाला "पोटेन्शियल" गुन्हेगार म्हणुन वाळीत टाकु शकता. ती घटना घडल्यावर मात्र हा अल्पवयीन आहे म्हणुन त्याला अडिच वर्षात सोडा वगैरे गोष्टी खरा परिणाम घडवुन आणतात. अशाने किती लोकांवर जरब बसणार आहे? आज काल हे प्रमाण थोडं बदलतंय पण मुली बाहेर जाऊन या बद्दल तक्रार करत नाहीत, करु शकत नाहीत असा आपला देखील सोशल स्टिग्मा आहे. तिच्यावर मानसिक, शारिरीक अत्याचार होतात ते होतात च वर समाजाच्या नजरांनी तिला तोंड दाबुन बुक्क्यांचा मार ! त्यामुळे समाज म्हणुन मला वाटतं आपली जबाबदारी आधी हा स्टिग्मा काढण्याची आहे. कुणाच्याही भानगडीत नाक न खुपसणे, लग्न झालेलं नसलं तर का नाही असं सारखं न विचारणे एवढं केलं तरी बर्‍याच गोष्टी साध्य होतील. पण आपण समाज म्हणुन त्यात कमी पडतो.

मार्गी 20/07/2016 - 21:28
वाचनाबद्दल आणि इतक्या भरघोस प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! मी केवळ एक बाजू/ एक एप्रोच मांडला आहे. आणि त्यावर आलेल्या विभिन्न मतांचं व विविध मुद्द्यांचं स्वागत करतो! धन्यवाद.

अर्धवटराव 21/07/2016 - 06:39
शेवटी सर्वकाहि मनाच्या, पर्यायने हार्मोन्सच्या पातळीवर चालत असेल तर प्रत्येक व्यक्ती वाल्या ते वाल्मिकीमधे दोलायमान होतच असणार. आपण अमुक एखादी गोष्ट कधिच करणार नाहि असं जेंव्हा म्हणतो तेंव्हा एका विशिष्ट परिस्थितीची चाकोरी त्याभोवती आपोआप येत असते. ज्या चौकटीबाहेरची आपण कल्पना देखील करु शकत नाहि त्याला आपलं शरीर, मन कसं रिएक्ट करेल हे कसं समजणार? मागे एक धागा काढला होता मिपावर... गुन्हेगाराला शिक्षा देताना त्याच्या मनातुनच गुन्हेगारीचं उच्चाटन व्हावं म्हणुन काहि उपाय असतात का न्यायव्यवस्थेत असा प्रश्न होता.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा 21/07/2016 - 17:21
हेच्च म्हणतो.. काही अपवाद सोडल्यास, जसे की परवाचा कोपर्डी चा विषय किंवा निर्भया सारख्या घटना सोडल्यास बरेचसे गुन्हे हे तात्कालिक मानसिक स्थितीचा परिणाम असतात, असे माझे मत आहे, अर्थात माझ्याकडे विदा नाही, कोणाकडे असल्यास द्यावा. थंड डोक्याने क्रूर गुन्हे करणार्‍याला देखील फाशी पेक्षा वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे पॅरोलशिवाय आजन्म कैद, आणि त्याच्या तुरुंगातून होणार्‍या कमाईतून पीडिताला नुकसानभरपाई असा न्याय असावा असे मला वाटते.

अर्जुन 25/08/2024 - 14:41
आजकाल चौकोनी अथवा त्यापेक्षा कमीज णांचे कूटूंब असल्याने मूलांवर आ जी आजोबांचे संस्कार होत नाहीत. मोबाइल आणि टी. वीचा सतत वापराने मुले बिघडत आहेत. पालकानी आत्ता विचर करण्याची वेळ आली आहे कि, ज्या मूलांसाठी ते दिवसरात्र मेहनत करून कमवत आहेत तेच मुले बिघडली तर त्यांचा कमाईचा काय उपयोग? दोन दोन करोड्चे घर घेऊन आयुष्यभर कर्ज फेडण्यासाठी गुलामगिरी करण्याची खरच आवश्यकता आहे का? लहान मूलींना घरी/पाळनाघरात ठेवताना पालकांनी विचार करायला हवा, आपले मूल किती सुरक्षीत आहे? त्याचा सुरक्षेबाबत तडजोड करुन दोघांनी नौकरी करणे खरेच आवश्यक आहे क? आपल्या सर्वांचा आई, वडलांनी आपल्याला सर्व सोयी सुविधा नसतील दिल्या, पण आपल्यासाठी " वेळ" दिला. संस्कार दिले. बलात्कारी आज काल अल्पवयीन मुले पण आहेत. त्याना कठोर शिक्षा होत नाही, पण बलात्कार झालेल्या मुलीचा मनावर खुप खोल जखम होते, हे टाळण्यासाठी आपण मुलांचे मित्र व्हायला हवे. त्यांचा शाळेत, क्लासमधे किंवा रस्तात कोणी तिला अगर ईतरांना त्रास देतो का? शिक्षक अंगचटीस येतात का? हे माहीत करून घ्यायला हवे. त्यासाठी त्यांचाशी " संवाद" असायला हवा. पालकांनी मार्कांचा अवास्तव बाऊ करू नये, त्यामुळे मुले एकमेकांचे मित्र कमी आणि स्पर्धक जास्त होतात, एकलकोण्डी होतात. नंतर पश्चाताप करण्याएवजी वेळीच निर्णय घेऊन मुलांचे बालपण आणि भवितव्य वाचवावे. बलात्काराना कायद्याचे भय वाट त नाही. राजकीय पाठबळामुळे त्यांची हिंमत वाढत आहे. त्यांचाविरुध्य आवाज उठवतांना आपण आपली काळजी घेणेही आवश्यक आहे.

अर्जुन 25/08/2024 - 14:45
आजकाल चौकोनी अथवा त्यापेक्षा कमीज णांचे कूटूंब असल्याने मूलांवर आजी आजोबांचे संस्कार होत नाहीत. मोबाइल आणि टी. वीचा सतत वापराने मुले बिघडत आहेत. पालकानी आत्ता विचार करण्याची वेळ आली आहे कि, ज्या मूलांसाठी ते दिवसरात्र मेहनत करून कमवत आहेत तेच मुले बिघडली तर त्यांचा कमाईचा काय उपयोग? दोन दोन करोडचे घर घेऊन आयुष्यभर कर्ज फेडण्यासाठी गुलामगिरी करण्याची खरच आवश्यकता आहे का? लहान मूलींना घरी/पाळनाघरात ठेवताना पालकांनी विचार करायला हवा, आपले मूल किती सुरक्षीत आहे? त्याचा सुरक्षेबाबत तडजोड करुन दोघांनी नौकरी करणे खरेच आवश्यक आहे क? आपल्या सर्वांचा आई, वडलांनी आपल्याला सर्व सोयी सुविधा नसतील दिल्या, पण आपल्यासाठी " वेळ" दिला. संस्कार दिले. आपल्या पाल्यांना संस्कार देणे आपले कर्तव्यआहे. बलात्कारी आज काल अल्पवयीन मुले पण आहेत. त्याना कठोर शिक्षा होत नाही, पण बलात्कार झालेल्या मुलीचा मनावर खुप खोल जखम होते, हे टाळण्यासाठी आपण मुलांचे मित्र व्हायला हवे. त्यांचा शाळेत, क्लासमधे किंवा रस्तात कोणी तिला अगर ईतरांना त्रास देतो का? शिक्षक अंगचटीस येतात का? हे माहीत करून घ्यायला हवे. त्यासाठी त्यांचाशी " संवाद" असायला हवा. पालकांनी मार्कांचा अवास्तव बाऊ करू नये, त्यामुळे मुले एकमेकांचे मित्र कमी आणि स्पर्धक जास्त होतात, एकलकोण्डी होतात. नंतर पश्चाताप करण्याएवजी वेळीच निर्णय घेऊन मुलांचे बालपण आणि भवितव्य वाचवावे. बलात्काराना कायद्याचे भय वाट त नाही. राजकीय पाठबळामुळे त्यांची हिंमत वाढत आहे. त्यांचाविरुध्य आवाज उठवतांना आपण आपली काळजी घेणेही आवश्यक आहे.

दोघांनी नौकरी करणे खरेच आवश्यक आहे का?
सहमत आहे. आजपर्यंत मुलाची जबाबदारी सांभाळण्यासाठी स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या आशा आकांक्षांची, स्वप्नांची आहूती दिली आहे. मुल १०/१२ वी ला आहे म्हणुन डॉक्टरकी सारखे करीयर सोडणार्‍या बायका पाहण्यात आहे. आता वेळ आहे पुरुषांनी त्याग करायची. घरात दोघे नोकरी करत असतील तर पुरुषांनी नोकरी सोडून घर सांभाळण्यासाठी पुढे यावे.
सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.

ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..

पुणे मुंग्रापं ·

In reply to by पुणे मुंग्रापं

आदूबाळ 16/07/2016 - 10:54
आधीच्या प्रश्नांची उत्तरं केव्हा देणार? मिपावरच्या प्रश्नकरत्या ग्राहकांना समाधानी करून मग पुढचे लेख टाकावेत ही नम्र सूचना.

In reply to by पुणे मुंग्रापं

आदूबाळ 16/07/2016 - 13:19
सदर लेख पूर्ण अहवाल वाचून लिहिला आहे की वर उल्लेख केलेलं आर्टिकल वाचून - हेही स्पष्ट केलंत तर बरं होईल.

०४ जुलै रोजी दुपारी २. ०० च्या सुमारास लाईन व्होल्टेज वाढून २३० चे ३०० च्या वर गेले. त्यामुळे मोडेम राउटर चा चार्जर आणि लॅपटॉप चा चार्जर उडाला . माझ्याखेरीज अनेक लोकांचे टीव्ही व अन्य उपकरणे जळली आहेत . महावितरण च्या या चुकीबद्दल कन्झ्युमर कोर्टात दाद मागता येईल का?

In reply to by मंदार कात्रे

आपण कोणत्या परिसरात राहता त्या परिसरातील सर्कल ऑफिसकडे अशी तक्रार करता येते. वैयक्तिक तक्रारीपेक्षा समुह तक्रार करावी कारण वैयक्तिक तक्रारीत असा प्रकार महावितरणमुळेच झाला आहे असे समोर आणणे शक्य होत नाही. समुहाचे नुकसान झालेले असल्यास त्या परिसरातील नागरिकांचे झालेले आहे म्हणजे ते अशा दोषामुळे झाले आहे हे मांडता येते. पुणे परिसरातील असल्यास रास्ता पेठ कार्यालयात अशी महावितरणची तक्रार निवारण सुविधा आहे.

In reply to by पुणे मुंग्रापं

आदूबाळ 16/07/2016 - 10:54
आधीच्या प्रश्नांची उत्तरं केव्हा देणार? मिपावरच्या प्रश्नकरत्या ग्राहकांना समाधानी करून मग पुढचे लेख टाकावेत ही नम्र सूचना.

In reply to by पुणे मुंग्रापं

आदूबाळ 16/07/2016 - 10:54
आधीच्या प्रश्नांची उत्तरं केव्हा देणार? मिपावरच्या प्रश्नकरत्या ग्राहकांना समाधानी करून मग पुढचे लेख टाकावेत ही नम्र सूचना.

In reply to by पुणे मुंग्रापं

आदूबाळ 16/07/2016 - 13:19
सदर लेख पूर्ण अहवाल वाचून लिहिला आहे की वर उल्लेख केलेलं आर्टिकल वाचून - हेही स्पष्ट केलंत तर बरं होईल.

०४ जुलै रोजी दुपारी २. ०० च्या सुमारास लाईन व्होल्टेज वाढून २३० चे ३०० च्या वर गेले. त्यामुळे मोडेम राउटर चा चार्जर आणि लॅपटॉप चा चार्जर उडाला . माझ्याखेरीज अनेक लोकांचे टीव्ही व अन्य उपकरणे जळली आहेत . महावितरण च्या या चुकीबद्दल कन्झ्युमर कोर्टात दाद मागता येईल का?

In reply to by मंदार कात्रे

आपण कोणत्या परिसरात राहता त्या परिसरातील सर्कल ऑफिसकडे अशी तक्रार करता येते. वैयक्तिक तक्रारीपेक्षा समुह तक्रार करावी कारण वैयक्तिक तक्रारीत असा प्रकार महावितरणमुळेच झाला आहे असे समोर आणणे शक्य होत नाही. समुहाचे नुकसान झालेले असल्यास त्या परिसरातील नागरिकांचे झालेले आहे म्हणजे ते अशा दोषामुळे झाले आहे हे मांडता येते. पुणे परिसरातील असल्यास रास्ता पेठ कार्यालयात अशी महावितरणची तक्रार निवारण सुविधा आहे.

In reply to by पुणे मुंग्रापं

आदूबाळ 16/07/2016 - 10:54
आधीच्या प्रश्नांची उत्तरं केव्हा देणार? मिपावरच्या प्रश्नकरत्या ग्राहकांना समाधानी करून मग पुढचे लेख टाकावेत ही नम्र सूचना.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे. Consumer जागतिकीकरणाच्या रेटयामुळे या देशातही अनेक बदल घडले, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. उत्तम शिक्षण मिळू लागले. तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या.

मी एक शेतकरी.....भाग १.... शेतीसाठी लागणार्‍या मुलभूत गोष्टी....

मुक्त विहारि ·

माहितगार 04/07/2016 - 15:43
रोचक अनुभवावर आधारीत लेख, वाचतोय. माझा शेती क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध नाही पण तरीही खेळतं भांडवल या संकल्पनेशी एक व्यावसायीक या नात्याने शेतकरी कुटूंबे परिचीत असावित असे वाटते म्हणून दूवा शेअर केला आहे. पु.ले.शु

In reply to by माहितगार

वृक्षा आधारीत तर जास्तच काळजी पुर्वक. कारण कुठलीही फळ झाडे पुर्ण वाढ झाल्याशिवाय उत्पन्न देत नाहीत आणि प्रत्येक फळझाडाची फलधारणा करण्याचा वेळ वेगवेगळा असतो.तो पर्यंत तग धरून राहणे, हे महत्वाचे. म्हणूनच मी सुरुवाती पासूनच बिन-पैशाच्या किंवा फिक्स मधील व्याजावरच शेती करयाचे ठरवले आहे. एखाद्या वर्षी जर झाडे नाही लावता आली तर मुद्दाम एफ.डी. मोडून तो अट्टाहास करायचा नाही. शिवाय पुढे मागे जर फळझाडांपासून अपेक्षित उत्पन्न मिळायला लागले की, सरळ मंथली इन्कम स्कीम मध्ये पैसे गुंतवायला सुरुवात करायची. शेतातल्या उत्पन्नावर हौस-मौज करू नये, असे माझे मत.

जे मिपाकर शेतकरी आहेत, त्यांनी पण माहिती दिल्यास फार उत्तम. कारण मी अद्यापही शिकत असल्याने, मी दिलेली माहिती तोकडी असल्याचे मला माहीत आहे.

नाखु 04/07/2016 - 15:56
पुलेशु पुशेशु (पुढील शेतीला शुभेच्छा) एक शेतीविषयक लेख फारा पुर्वी लिहिला आहेच तुम्ही.
सांगायला अतिशय आनंद वाटतो की, भारतातील शेतकरी असेल त्या परिस्थितीत, आदरातिथ्य करतो.अद्यापतरी मला किंवा माझ्या बायकोला, कुठल्याही शेतकर्‍याने उपाशीपोटी ठेवले नाही.
त्याच शेतकर्याला उपाशी.अर्धपोटी ठेवायला त्यांच्याच शहरी स्नेहांच्या/नातलगांचा आणि बिलंदर धोरणी/नतद्र्ष्ट पुढार्यांचा हिरिरीने सहभाग आहे हे कटु असले तरी सत्य आहे. आपल्याच गाववाल्या शेतकर्याला व्यवहार निपुण आणि तंत्रज्ञानाचा विधायक ऊपयोग,त्याच्या उत्पादनाला उठाव देण्यासाठी प्रतवारी/गुणवत्ता आवश्यक आहे हे सोदाहरण पटवून देणे आणि स्थानीक (शहरतली/संकुलातली) जागा उपलब्ध करून देणे अश्या गोष्टींसाठी किती प्रामाणीक प्रयत्न होतात ते पाहणे रोचक्/विस्मयकारक(केविलवाणे) आहे. शेतकरीही अश्याबाबत बरेचसे परावलंबी व अनुदानप्रिय झाल्याचे दिसते (अपवाद असतीलही, नव्हे आहेतच). शहरात दुरदैवाने (शहरालगतेचे) गुंठामंत्री (संपत्तीची सूज आलेले) दिसत असल्याने हेच खरे शेतकरी असे वाटू लागते आणि खर्या सुदुर खेड्यातलया शेतकर्याबद्दलही खरे चित्र/वस्तुस्थीती समजत नाही.शालेय जीवनात वसतीग्रुहात अस्सल शेतकर्याची मुले वर्गमित्र्/सहाअध्यायी असल्याने वस्तुस्थीती तेव्हांपासून माहीती आहे.सफ्धन शेतकर्यांचे संपत्तीचे ओम्गळवाणे प्रदर्शन आणि घराण्याचा (फुकाचा) माज हाही एक पैलू आहेच.शहरी माणसांचा शेतकर्याशी(त्याच्या गंभीर समस्यांशी) नाळ नीट न जुळण्याचा.. तुमचा प्रकल्प यशस्वी होणारच (म्हणजे मला व्यक्तीशः हक्काने कुणाला विचारायचे याचा फार विचार करावा लागणार नाही) माझा उल्लेख केला तर पुन्हा एकदा सांगतो "मी तो हमाल भारवाही" हे धन दुसर्या कुणाचे आहे ते तुम्हापर्य्म्त पोचवणारा साधा पोष्टमन आहे मी. मिपाच्याच मातीतला शहरी (भावी शेतकरी) नाखु

In reply to by नाखु

अहो, पण बरेच जण स्वतः पाशी असलेले ज्ञान इतरांना द्यायला काकू करतात.(मिपाकर ह्या काकू करणार्‍यात मोडत नाहीत.) म्हणूनच तर तुमचे,जेपीचे.सुरंगी ताई आणि पैसा ताई अशांचे कौतूक वाटते. तुम्ही सर्वचजण कुठल्याही प्रकारे परतफेडीची अपेक्षा न करता, स्वतःचा वेळ खर्च करून माहिती देता, मग निदान आम्हाला आभार तरी मानू द्या. आणि खरे सांगायचे तर, शेतकर्‍याला अर्धपोटी ठेवणारे शहरी माणसे नसतात तर दलाल असतात. आमच्याकडे विना दलाल, काही शेतकरी अननस किंवा पपई किंवा द्राक्षे विकतात. आता एक साधे हळदीचे उदाहरण घेवू. एक तर हळद हे आंतरपीक. नारळ-आवळा ह्यांच्या लागवडीत हे पण पीक घेता येते.खूप मोठा खर्च पण नाही आणि वर्षभर विकता येते. ओल्या हळदीपेक्षा हळकूंड जास्त भावात विकल्या जाते आणि हळदपूड तर कितीतरी जास्त. ओल्या हळदी पासून हळद पूड बनवायला फार खर्च पण येत नाही. पण मधले दलाल ह्या व्यापारात जास्त पैसे कमावतात. आणि फक्त हळदच कशाला? मिरचीच्या बाबतीत पण तसेच आणि मिरी,लवंगा,दालचिनी,जायफळ्,तमालपत्र ह्या बाबतीत पण तसेच. थोडे अजून कष्ट आणि सहकारी तत्वावर किंवा महिला बचत गटा तर्फे कारखाना उभारून पण हे शक्य आहे. शिवाय आता नविन कायद्यानुसार, शेतकर्‍याला थेट माल विकायला, सरकारने परवानगी पण दिली आहेच की. माझी २०० किलोची हळदीची आणि तितकीच तिखटाची बाजारपेठ (चिपळूणची) आज हातात आहे. जर मी, ज्याची वडीलोपार्जित शेती नाही, तो जर बाजारपेठ शोधू शकत असेल तर, शेतकर्‍यांना पण ते सहज शक्य होईल. माझी एक मैत्रीण गेली ३-४ वर्षे स्वतःच्या शेतातले आंबे स्वतः ट्रकमधून आणून डोंबिवलीत बाजारभावापेक्षा २५% कमी किमतीत विकते. एका स्त्रीलाच हे जमू शकते ते पण एक कटू सत्य. शेतकरी आत्महत्या करतो पण शेतकरीण नाही, हे पण दुसरे कटू सत्य. आणि महिला बचत गट जे करू शकतात ते पुरुषांच्या सहकारी संस्था करू शकत नाहीत, हे तिसरे कटू सत्य. म्हणूनच मी म्हणालो, की शेतीच्या व्यवसायाला स्त्रीची साथ नसेल तर शेतीतला पैसा पाण्यात जायची शक्यता जास्त.

In reply to by मुक्त विहारि

बोका-ए-आझम 05/07/2016 - 09:48
एका स्त्रीलाच हे जमू शकते ते पण एक कटू सत्य.
कटू नाही, हे निर्विवाद सत्य आहे. आज माझ्या काकांच्या शेतात जर काही पीक येत असेल (मुंबई - गोवा महामार्गाजवळ लोणेरे येथे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड) तर त्यामागे काकूचे श्रम आहेत.

In reply to by सुनील

असेलही, मोठे शेतकरी सोडले तर, अल्प आणि मध्यम आकाराची शेती कसण्यात, घरच्या स्त्रियांचा बराच हातभार असतो. असे माझे निरिक्षण.

कंजूस 04/07/2016 - 17:35
दापोली >>गव्हे गावात जाऊन अमृतकर यांची शेती पाहा.हा माणूस कोकणी नाही देशावरचा आहे.आज पन्नास लोक कामाला ठेवून आहे.गेल्या वीस वर्षातली कमाल आहे. दुसरी गोष्ट आपल्या हातात नाही पण आपल्यावर परिणाम करते ती म्हणजे सहकार.तो कोकणात नाही हे सत्य पचवावे लागते.

In reply to by कंजूस

+ १ पण....पण....पण....भविष्यात सहकाराचा स्वाहाकार व्हायला पण वेळ लागत नाही.

१०. कुंपणावर कमीत कमी खर्च करावा.निवडूंग आणि बांबू ह्यासाठी एकदम योग्य. तुती हा एक वेगळ्या वाटेवरचा पर्याय सुचवतो ह्याला जोडून, पानफुटी नंतर कोवळे खोडवे रेशीमउत्पादक मंडळीला विकले जाऊ शकतात (आधी बोलणी केल्यास) नाहीतर जर बंदिस्त शेळीपालन केल्यास हिरव्या चाऱ्याचा उत्तम प्रबंध होईल एरवी चाऱ्याकरता राखिवात जाणार एक दोन गुंठे तुकडा नगदी लागवडी खाली आणायला वाचवला जाऊ शकतो, विदर्भात शेतकरी मंडळीला वरदान ठरेल असा एक फळ अधिक तेलबिया शेती प्रकल्प डोक्यात आकार घेतोय काका, जमेल तसे व्यनि वर चर्चा करूयात

अन्या दातार 04/07/2016 - 22:15
१०. कुंपणावर कमीत कमी खर्च करावा.निवडूंग आणि बांबू ह्यासाठी एकदम योग्य. याव्यतिरिक्त सागवानाचा विचार करण्यास हरकत नाही. २५-३० वर्षांनी उत्तम परतावा मिळण्याची अपेक्षा करण्यास हरकत नसावी. आम्ही नुकतीच याची लागवड बांधावर केली आहे. त्यामुळे सध्यातरी परताव्याबद्दल निश्चित सांगू शकत नाही. जनावरे तोंड लावत नाहीत. सरळसोट वाढत असल्याने व काटे नसल्याने रिस्क नाही. बांबूतील उष्णतेमुळे जमिनीचा पोत खराब होतो असे ऐकून आहे. काटेरीच हवे असेल तर सागरगोटा हा दुसरा पर्याय.

In reply to by अन्या दातार

पण मी शक्यतो सागवान लावणार नाही. ७२ गुंठे जागेत रोजची मीठ-भाकरी आधी आणि मग जमेल तसे, रोख उत्पन्न देणारी झाडे, असा बेत आहे. पुढे-मागे जर १०-१२ एकर जागा घेऊ शकलो, तर मात्र साग/खैर अशा लाँग टर्म झाडांचा विचार करीन. जेणेकरून, ७२ गुंठे = मंथली इन्कम स्कीम १०-१२ एकर = २०-२५ वर्षांनी, पण पुढे दर-वर्षी मिळणारा बोनस. (दर वर्षी अर्धा एकर सागवान लावायचा.अर्ध्या एकरात साधारण १५० ते २०० साग लागवड होवू शकते.आजच्या भावाने अर्ध्या एकराचे ७ ते ८ लाख उत्पन्न दरवर्षी मिळू शकते.नाशीकला श्री.मारुती तिडके, ह्यांनी पण हाच प्रयोग केला आहे.पण त्यांच्या कडे बर्‍यापैकी शेती असल्याने ते २०-२२ वर्षे वाट बघू शकतात.माझी शेती कमी असल्याने, सध्या तरी रोजची फक्त मीठ-भाकरी.)

In reply to by मुक्त विहारि

पैसा 05/07/2016 - 11:27
तो बरोबर सांगतोय. मुख्य लागवड म्हणून नव्हे तर कुंपणाच्या कडेने, जी जागा एरवी फुकट जाते तिथे तुम्ही साग लावू शकता. आणि त्याला जर पाण्याची सोय चांगली असेल (ती तुमच्याकडे आहे) तर २० नव्हे तर ८/१० वर्षात ही झाडे कापण्यायोग्य होतात. तेव्हा पूरक उत्पन्न चांगले मिळेल.

In reply to by मुक्त विहारि

कपिलमुनी 05/07/2016 - 16:04
साग , चंदन या सातख्या रोख उत्पन्न देणार्‍या झाडांची चोरी होण्याचा संभव असतो . तुम्ही ५-६ वर्ष वाट पाहिलेले झाड एखाद्या दिवशी गावी गेलात की गायब होता . मशोन कटर ने तासाभरात काम होता. ( अनुभवाचे बोल आहेत). त्यामुळे १.गुरे आणि माणसे तोंड लावणार नाही २. ज्या झाडांची सावली आणि मुळे पसरणार नाही ३. पक्षी जास्त घरटी बांधणार नाही.

In reply to by मुक्त विहारि

कपिलमुनींशी सहमत आहे, एकेकाळी आमच्या सवा एकर प्लॉट मध्ये सागवान होता, बेटा 9 10 वर्षे भरलाच नाही (फक्त 12-17 इंच व्यास सरासरी) हा वेगळाच मुद्दा झाला, त्याचे कुटाने लैच असतात मुवि काका, कापताना मनात आले कापले असे करता येत नाही, कापताना वनविभाग सामाजिक वनीकरण शाखा ह्याच्या वनअधिकाऱ्याची सही लागते, त्याचे percentage असते झाडांच्या संख्येवर, ते खाऊनही वेळेवर देत नाहीत परवानगी, दिलीच तर पुढे झाडांचे नंबरिंग करायला येणाऱ्या मुकादमाला चिरीमिरी अलग, एखादे झाड साहेबाच्या बहिणीच्या घरी फर्निचरला गृहीत धराच,लावलेल्या सागवनांचे निबंधन राज्य हरीत लवादात सुद्धा होते (ही ऐकीव आहे माहिती) ते कमी घेराचे झाड कापायचे म्हणले की कुरकुर करतात, आमच्या शेतात शेवटी ते वांझ पीक पाहून डोके उठत असे सागवानाच्या बुडाशी काहीच उगत नाही, आम्ही भाजीचे वाफे करायचे घाट घातले होते पण सागाच्या पत्रावळीइतक्याल्या पानाखाली सूर्यप्रकाशच झिरपतच नाही उगवणार डोंबल तिच्यायला अगदी कडवळ किंवा बरसीम सारखे चारेही उगवत नाही, आमचे सागवान कापायचे होते तेव्हा ते कापून मग चोरीला गेल्याचे एफआयआर करून मग ते नियमित करायचे वगैरे प्रताप एका मध्यस्थाने करून प्रताप आमच्याच अंगाशी आणले होते, त्यात परत वकिलाचा भुर्दंड वेगळा लागला (मध्यस्थाने 50% घेतले वकिलाच्या फी मधले), तेव्हा अवोईड सागवान हा माझा सल्ला असेल, तुम्ही जरी सागवान बांधावर लावायचे म्हणत असले तरी तुम्ही बांधावर लावताय म्हणून सागवान अशोक होणार नाही, घेर होणारच, तो घेर पूर्ण चतुःसीमेच्या भोवती म्हणला तरी आतल्याबाजुने 5 एक फूट जागा खाणारच चारही बाजूने म्हणजे अंदाजे एखाद गुंठा जमीन बरबाद होणारच होणार असे वाटते

In reply to by माहितगार

नाखु 06/07/2016 - 16:39
त्याचे कुटाने लैच असतात मुवि काका, कापताना मनात आले कापले असे करता येत नाही, कापताना वनविभाग सामाजिक वनीकरण शाखा ह्याच्या वनअधिकाऱ्याची सही लागते, त्याचे percentage असते झाडांच्या संख्येवर, ते खाऊनही वेळेवर देत नाहीत परवानगी, दिलीच तर पुढे झाडांचे नंबरिंग करायला येणाऱ्या मुकादमाला चिरीमिरी अलग, एखादे झाड साहेबाच्या बहिणीच्या घरी फर्निचरला गृहीत धराच,लावलेल्या सागवनांचे निबंधन राज्य हरीत लवादात सुद्धा होते (ही ऐकीव आहे माहिती) ते कमी घेराचे झाड कापायचे म्हणले की कुरकुर करतात,
खरं जर असं असेल तर भीक नको पण कुत्रं... अस्म म्हणावं लागतयं. ही शेतकर्यांना नडणार्या पिलावळीला एकदा जन्माची अक्कल घडली पाहिजे (मंत्र्यांच्या आशीरवादाने आणि गुंडाच्या अभयाने ती मिळणार नाही हेच खरे.) मागे किमान दोन वर्षामगे आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या विधवेकडून राऊत नावाच्या जिल्हाधिकारी बाईंनी पैसे मागीतले,देऊ शकत नसल्याने त्या विधवेला घरच्या शेळ्या विकून पैसे दे असेही सांगीतले अशी लोकसत्तात बातमी वाचली होती कुणाला सापडली तर दुवा द्या.

In reply to by नाखु

ही शेतकर्यांना नडणार्या पिलावळीला एकदा जन्माची अक्कल घडली पाहिजे (मंत्र्यांच्या आशीरवादाने आणि गुंडाच्या अभयाने ती मिळणार नाही हेच खरे.) एक निरीक्षण आहे, म्हणजे अगदी शास्त्रोक्त वगैरे नाही पण माझ्या पाहण्यात 'हे निरीक्षण आहे' हे म्हणण्यालायक डोळ्यात भरावेत इतके अनुभव आलेत, ते निरीक्षण म्हणजे असे बळीराजाला नाडणाऱ्या अधिकाऱ्यांचे सपशेल तळपट वाजलेले पाहिले आहे मी सहा सात वेळा किमान, कोणी लंगडा झाला कोणी आंधळा, कोणाची अख्खी फॅमिली अपघातात दगावली तर एक पैसेखाऊ अधिकारी स्त्रीला आलेले वंध्यत्व इतपत भयानक उदाहरणे पाहिली आहेत, देव आहेत का नाहीत हे मला माहिती नाही पण जर असलेच तर ते घाम गळत्या मेहनतीपेक्षा वेगळे नसावेत असे वाटते, अश्या श्रमदेवाचा अपमान केल्यास असे न तसे अंगावर शेकतेच शेकते, हरामाचा पैसा राखेतच जातो मयतात तरी किंवा इस्पितळात तरी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

धनंजय माने 06/07/2016 - 17:42
तुमच्यावर अंधश्रद्धा वाढवत आहात असा आरोप करण्यात येत आहे. ;) बाकी असले प्रकार पाहिले आहेत त्यामुळे देईन पण घेणार नाही या निष्कर्षाशी आलो आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

खेडूत 06/07/2016 - 16:50
सहमत. वाटते तसे सोपे कांही नसते. आणि अशी झाडे बांधावर लावण्यापेक्शा एकत्र लावणे सोयीचे असते. पाणी घालायला बांधावर फिरुन दमायला होते. रोजगारावरचा माणूस टाळाटाळ करतो, हा अनुभव आहे. त्याऐवजी पपई, सीताफळ अशी झाडे त्या मातीत/ परिसरात येत असतील तर लावणे जास्त फायदेशीर- तेही स्वतः तिथे रहात असाल तरच..!

In reply to by एस

चौकटराजा 05/07/2016 - 17:14
शेतीची आवड हा एक खास पैलू मुवि कडे आहे हे कळले आनंद वाटला. बांधावर मुवि झाडाखाली बसलेयत . सौ मुवि, मुवि च्या आवडीचे काहीतरी फार्म हाउस मधून घेऊन आल्यात. मुवि " ट्रॅकटर माझा गुणवान ... या गीताची धुन शीळेतून साकरतायत. हे चित्र डोळ्यासमोर आले.

नूतन सावंत 05/07/2016 - 19:05
शेतकरी मुवि,शुभेच्छा. छान संकलित करता आहात माहिती. आभार कसले मानता.तुम्हाला त्यातून फायदा झाला म्हणजे झाले. कपिलमुनी आणि सोन्याबापू यांच्या सल्ल्याकडे विशेष लक्ष द्यावे.चोरी,आणि सरकारी परवानगीबाबत. जागा मिसेसच्या नावावर असेल तर तुम्हाला ठिबकसिंचनासाठी ९०% सबसिडी मिळू शकते,तुमच्या नावावर असेल तर
माझी एक मैत्रीण गेली ३-४ वर्षे स्वतःच्या शेतातले आंबे स्वतः ट्रकमधून आणून डोंबिवलीत बाजारभावापेक्षा २५% कमी किमतीत विकते.
मीही रत्नागिरीच्या बाजारपेठेत उभे राहून आंबे विकले आहेत.त्यात गैर काहीच नाही.
महिला बचत गट जे करू शकतात ते पुरुषांच्या सहकारी संस्था करू शकत नाहीत, हे तिसरे कटू सत्य.
हे मात्र खरे आहे आणि कोकणात आता महिला बचत गटांनी चांगले मूळ धरले आहे त्यातल्या काही मसाले वगैरे बनवतात.त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी मिसेस मुविंना त्याचे सदस्य बनावे लागेल इतकेच. हळद लागवडीसंदर्भात डॉ. जितेंद्र कदम ः९८२२४४९७८९. प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, क. डिग्रज, सांगली.यांच्य्शी संपर्क करा. नारळाच्या एक एकर बागेत मसाला पिके घेऊन त्यातून उत्पन्न घेण्याबाबत नारळ संशोधन केंद्र,भाट्ये,रत्नागिरी इथे भेट द्या.तिथे नारळाची पाच रोपे प्रत्येकी व इतरही रोपे त्याच्याकडे अव्हेलेबल असल्यास फुकट मिळतात.

आजानुकर्ण 06/07/2016 - 18:43
चांगली माहिती आणि लेख. त्यामुळे ज्यांची वडीलोपार्जित शेती नसेल त्यांनी किमान १०० शेतकर्‍यांना भेटल्या शिवाय किंवा निदान २-३ वर्षे शेतात वेळ घालवल्या शिवाय शेती करू नये. वडिलोपार्जित शेतजमीन नसेल तर शेतकरी होता येते का?

In reply to by आजानुकर्ण

होता येते. पण कशा प्रकारे? ह्यासाठी वेगळा धागा काढणार आहे. आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कृपेने , महाराष्ट्रात तरी "शेतकी सर्टिफिकेट" नसेल तर शेत-जमीन घेता येत नाही. पण राजस्थान, कर्नाटक, आंध्र, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश ह्या राज्यात हा नियम नाही. ह्या कायद्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटे पण आहेतच. तुम्हाला जर इच्छा असेल तर व्य.नि. केलात तर फार उत्तम.

In reply to by मुक्त विहारि

स्नेहल महेश 07/07/2016 - 10:00
शेतजमीन घेताना कागदोपत्री कोणत्या गोष्टी महत्वाच्या ते पण सांगा प्लीज कोकणात आता १-२ लाखात १एकर जमीन कुठेच नाही तुम्ही वर उल्लेख केलेली २-३ लाख जमीन साधारण कुठे मिळेल

In reply to by स्नेहल महेश

अभ्या.. 07/07/2016 - 10:03
त्यासाठी आधी माणसांची शेती करावी लागते. योग्य मशागतीनंतर असे समाधानाचे अन फायद्याचे पीक मिळते.

In reply to by स्नेहल महेश

दृष्ट्या सक्षम असाल आणि "इदं न मम", ह्या वृत्तीचे असाल तर आणि फक्त तरच, शेतीच्या मागे लागणे उत्तम. "शेतजमीन घेताना कागदोपत्री कोणत्या गोष्टी महत्वाच्या" ====> हे पुढील भागात पाहू या. "कोकणात आता १-२ लाखात १एकर जमीन कुठेच नाही." =====> आहेत. तशाही जमिनी आहेत.पण त्या लागवडी साठी योग्य करतांना, अफाट श्रम, पैसा आणि वेळ खर्च होतो. शिवाय अशा जमिनी आणि फार्म हाऊस, वेगळे नसते. "तुम्ही वर उल्लेख केलेली २-३ लाख प्रति एकर, जमीन साधारण कुठे मिळेल?" ====? तशी जमिन बर्‍याच ठिकाणी मिळेल.पण.... त्या आधी मुलभूत गोष्टी परत एकदा नीट वाचल्यात तर उत्तम. शेती घेतली, नौकर ठेवला आणि आपण त्या पिकावर चैन केली, असे होत नाही. कृषी देवतेला, मालकाच्या घामाचा नैवेद्य द्यावाच लागतो.

In reply to by मुक्त विहारि

स्नेहल महेश 07/07/2016 - 10:36
कृषी देवतेला, मालकाच्या घामाचा नैवेद्य द्यावाच लागतो. सहमत आहे

धागा आणी येउ घातलेली मालीका खुपच उपयुक्त ठरणारी आहे. या साठी मुवी यांचे खुप खुप आभार. कपिलमुनी, बापुसाहब, नाखु, खेडुत, सुरंगी यांचे पण खुप धन्यवाद. यानीमीत्ताने मिपा चे सुद्धा आभार. एकंदरच ही मालीका सुधा वाचनीय होणार,

नंदन 07/07/2016 - 11:31
लेख. वाचनखूण साठवली आहे. उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा!

In reply to by जागु

तुमचे पण अनुभव सांगीतलेत तर फार उत्तम. (मला वाटते की, मध्यंतरी "माबो" वर विहिरीवर एक लेख आला होता. http://www.maayboli.com/node/30374 तो तुमचाच का?)

In reply to by मुक्त विहारि

जागु 07/07/2016 - 14:59
हो. विहीरीवरचा लेख माझाच. माझा एक लेख आहे बीज अंकुरे अंकुरे त्यात मी पूर्ण शेती ची प्रक्रिया लिहीली आहे. तुम्ही वर लिहिलयत ते तंतोतंत बरोबर आहे. जर घरातील माणूस शेती पहाणार असेल तरच शेतीत रस घ्यावा. दुसर्‍यावर अवलंबून चालत नाही. माझ्या माहेरी शेती होती ५ एकर. तेव्हा आई-वडील जातीने लक्श घालायचे. पण नंतर मजूर, खते न परवडणारी झाली. कारण आमच्याकडे ओ.एन.जी.सी. प्रकल्प आहे. त्यात सगळे मजूर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर कामाला लागले. त्यामुळे त्यांची मजूरी कंपनीप्रमाणे आकारायचे. शिवाय एक दोनदा हवामानाने दगा दिला. त्यानंतर वडीलांनी शेती करण सोडून दिल. पण मी जी लहानपणी शेती अनुभवली ती माझ्यासाठी अजुनही खुप आनंददायी आठवणींची पुंजी आहे. मी तुम्हाला लिंक शोधून देते किंवा माझ्या ब्लॉगचा अ‍ॅडरेस देते.

जस्ट ग्रेट. अत्यंत प्रेरणादायी लेख. असा कलंदरपणा हवा. नाहीतर 'मी रिटायरमेंट नंतर एक रिसोर्ट काढणार आहे' वगैरे वाक्ये ऐकून अगदी उबग आलाय. शुभेच्छा. 'ला़ख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे'.

निव्वळ अप्रतिम ! धाग्याचे एवाचनखुण साठवत आहे ! मुवी तुम्ही म्हणजे एकदम रोल मॉडेल आहात आमच्या शेतीप्रेमींसाठी! अवांतर : तशी माझीही शेती आहे ४० -४४ गुंठे ! मी गहु मका गाजर उस नीळ कापुस भोपळा इत्यादी पिके घेतो . १० गायी आहेत , १० डुकरांचे फार्म आहे , १८ कोंबड्या आहेत. १० मेंढ्या पाळायला सुरुवात केली आहे पण ते गणित जरा नीट जमत नाहीये. बाकी छोटे मोठ्ठे कारखाने १ डेअरी, १ उस गाळप यंत्र , शिवण यंत्र, केक ओव्हन आहेत. नुकतेच शेतावर एक रीट्रीव्हर कुत्रे पाळले आहे. बघु पुढे मागे एक दोन घोडे घ्यायचाही मानस आहे ! मध्यंतरी घरी इन्टर्नेट नसल्याने हे डे खेळताच येत नव्हते , २८व्या लेव्हल वर अडकलो होतो, आता परत प्रगती सुरु आहे :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि त्यातच गहु,मका,गाजर,उस,नीळ,कापुस,भोपळा, इत्यादी पिके अधिक गुरे. मस्तच. तुमचे शेत बघायला कधी येवू?

In reply to by मुक्त विहारि

अभ्या.. 07/07/2016 - 21:48
हेहेहे मुविकाका तुम्ही नुसते एक पार्टि आयोजित करा, ते सगळे शेत लॅपटोपात घेऊन येतील दाखवायला. त्यांचा सातबारा फक्त मागू नका. मातीची नाही तर टायमाची माती करणारी शेती हाय ती.

In reply to by अभ्या..

नाखु 08/07/2016 - 08:36
देखरेख+नियंत्रण ठेवायला एक मुख्यमंत्री (महिला) पण नेमण्यात आली आहे आणि सध्या मुख्यालय चिंचवडला आहे. दैनीक मिपा पिंचि वार्तापत्रसाठी मोरया गोसावी मंदीराजवळून कॅमेरामन वल्लींसह नाखु.

चतुरंग 07/07/2016 - 21:04
शेती करायला चिकाटी हवी, डोळे आणि कान उघडे हवेतच. मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय शेतीत उतरुच नये.. माझे दोन वर्गमित्र त्यांच्या नोकर्‍या सांभाळून शेती करतात. पैकी एकाची वडिलोपार्जित आहे. त्याच्या एकट्याच्या वाट्याचीच ४०-५० एकर असेल. परंतु माज न करता त्याने अतिशय मन लावून शेती जपली आणि फुलवली आहे. ऊस, गहू पिकं घेतो. घरचं दूध दुभतं आहे. आठवड्यातून किमान एकदा शेतीवर प्रत्यक्ष जातोच. बाकी रोजचे अपडेट्स असतातच. नांगरणीसकट सगळी कामे त्याला स्वतःला येतात. एकदम डाऊन टु अर्थ माणूस. शिवाय अतिशय घट्ट नेटवर्क आहे. दुसर्‍याची वडिलोपार्जित नाही. नुकताच शेतकरी झालाय. हा देखील नोकरी सांभाळून रोज शेतावर चक्कर मारतोच. एकेक एकर करत आता ४ एकरापर्यंत पोचलाय. केळी पिकवतो. मागल्या भारतवारीत दोघांच्याही शेतावर भेट देऊन त्यांचा पाहुणचार घेऊन आलो! दोघांचंही फर कौतुक वाटतं. :) (शेतीप्रेमी)रंगा

अजया 08/07/2016 - 09:09
मितानच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.मराठवाड्यात मोठी शेती सांभाळून आहेत.शिवाय प्रयोगशील. वेळ मिळेल तेव्हा नक्की लिही मितान.

In reply to by अजया

मितान 08/07/2016 - 10:12
छोटी शेती सांभाळून करत आहोत ! पेरण्या चालू आहेत त्यामुळं आत्ता वेळ नई. वेळ मिळाला की नक्की लिहिते. बाकी परवाच्या पावसानं शेततळं किमान ओलं तरी झालंय. मे मध्ये बांधलेल्या बंधार्यामुळे पाणी जिरत आहे ही एक छान बातमी.

अजया 08/07/2016 - 10:19
:) आमच्या बागेपेक्षा मोठी म्हणजे खूप मोठीच ;) बंधार्याबद्दल पण लिही.लिहिशील तेव्हा.

In reply to by जागु

गाय नाही आहे पण.... भाकड असली तरी गाय नक्कीच घेणार. झिरो बजेट शेतीसाठी, गोमूत्र आणि गोमय, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

In reply to by जावई

कांद्याचा भाव. लसूणची भाव आणि आंब्याचे उत्पन्न, एक वर्षा आड येते. कांदा लागवड ३ ते ५ वर्षे करा. आतबट्याचा व्यवहार करा. (कांदा, लसूण, आंबा, काजू एकदम बेभरवशी.भरपूर पैसा, विशेषतः बापजाद्यांचा, असेल तर हा जुगार खेळावा. एकतर करोडपती किंवा निदान कर्जबाजारी तर नक्कीच नाही इतपतच खेळावा. ह्या आणि इतर बर्‍याच पिकांसाठी आधी पोट आणि मग जुगार, हेच धोरण ठेवावे.) बाजाराचा अंदाज घ्या. आणि मग ठरवा. कांदा, आंबे, काजू, लसूण, संत्री, डाळिंबे, ई. पिके देवाची. तर, हळद, मिरची, मिरे, लवंगा, दालचिनी, जायफळ, चिंच, आवळा, कोकम, नारळ इ. ही मनापासून आणि स्व-कष्टाने शेती करणार्‍यांची. साग हा सरकारी नौकरांसाठी.उरलाच तर आपल्यासाठी. असे माझे मत.

इनिगोय 09/07/2016 - 20:57
मस्त मालिका मुवि. जरूर वाचणार. >>शेती बाबत जितके ज्ञान मिळवाल तितके कमी आणि जितके प्रयोग कराल तितके कमी.>>> अगदी खरं. या धाग्यांमधून ते मिळवायला उत्सूक..

Ram ram 10/04/2018 - 15:23
मुवि तुम्ही तुमच्या ढ असण्याची कबुली दिलीत हे आवडलं.म्हणजे माणूस नावडत्या क्षेत्रात ढ असु शकतो पण तोच माणूस आवडत्या क्षेत्रात कितीही उंच भरारी घेतो. एक कृषि पदवीधर म्हणून शेतकरी नातेवाईक, गावकरी जादुगारासारखी अपेक्षा ठेवताना बघतो आहे. निसर्गविरोधी शेती न आवडल्यानं स्वांतसुखाय शेती सुरू आहे. जमीन व जनावरांचे Exploitation बघवत नाही. जमीन पाणी हवा नासत आहे. शेतकरी राजा जागा हो.

माहितगार 04/07/2016 - 15:43
रोचक अनुभवावर आधारीत लेख, वाचतोय. माझा शेती क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध नाही पण तरीही खेळतं भांडवल या संकल्पनेशी एक व्यावसायीक या नात्याने शेतकरी कुटूंबे परिचीत असावित असे वाटते म्हणून दूवा शेअर केला आहे. पु.ले.शु

In reply to by माहितगार

वृक्षा आधारीत तर जास्तच काळजी पुर्वक. कारण कुठलीही फळ झाडे पुर्ण वाढ झाल्याशिवाय उत्पन्न देत नाहीत आणि प्रत्येक फळझाडाची फलधारणा करण्याचा वेळ वेगवेगळा असतो.तो पर्यंत तग धरून राहणे, हे महत्वाचे. म्हणूनच मी सुरुवाती पासूनच बिन-पैशाच्या किंवा फिक्स मधील व्याजावरच शेती करयाचे ठरवले आहे. एखाद्या वर्षी जर झाडे नाही लावता आली तर मुद्दाम एफ.डी. मोडून तो अट्टाहास करायचा नाही. शिवाय पुढे मागे जर फळझाडांपासून अपेक्षित उत्पन्न मिळायला लागले की, सरळ मंथली इन्कम स्कीम मध्ये पैसे गुंतवायला सुरुवात करायची. शेतातल्या उत्पन्नावर हौस-मौज करू नये, असे माझे मत.

जे मिपाकर शेतकरी आहेत, त्यांनी पण माहिती दिल्यास फार उत्तम. कारण मी अद्यापही शिकत असल्याने, मी दिलेली माहिती तोकडी असल्याचे मला माहीत आहे.

नाखु 04/07/2016 - 15:56
पुलेशु पुशेशु (पुढील शेतीला शुभेच्छा) एक शेतीविषयक लेख फारा पुर्वी लिहिला आहेच तुम्ही.
सांगायला अतिशय आनंद वाटतो की, भारतातील शेतकरी असेल त्या परिस्थितीत, आदरातिथ्य करतो.अद्यापतरी मला किंवा माझ्या बायकोला, कुठल्याही शेतकर्‍याने उपाशीपोटी ठेवले नाही.
त्याच शेतकर्याला उपाशी.अर्धपोटी ठेवायला त्यांच्याच शहरी स्नेहांच्या/नातलगांचा आणि बिलंदर धोरणी/नतद्र्ष्ट पुढार्यांचा हिरिरीने सहभाग आहे हे कटु असले तरी सत्य आहे. आपल्याच गाववाल्या शेतकर्याला व्यवहार निपुण आणि तंत्रज्ञानाचा विधायक ऊपयोग,त्याच्या उत्पादनाला उठाव देण्यासाठी प्रतवारी/गुणवत्ता आवश्यक आहे हे सोदाहरण पटवून देणे आणि स्थानीक (शहरतली/संकुलातली) जागा उपलब्ध करून देणे अश्या गोष्टींसाठी किती प्रामाणीक प्रयत्न होतात ते पाहणे रोचक्/विस्मयकारक(केविलवाणे) आहे. शेतकरीही अश्याबाबत बरेचसे परावलंबी व अनुदानप्रिय झाल्याचे दिसते (अपवाद असतीलही, नव्हे आहेतच). शहरात दुरदैवाने (शहरालगतेचे) गुंठामंत्री (संपत्तीची सूज आलेले) दिसत असल्याने हेच खरे शेतकरी असे वाटू लागते आणि खर्या सुदुर खेड्यातलया शेतकर्याबद्दलही खरे चित्र/वस्तुस्थीती समजत नाही.शालेय जीवनात वसतीग्रुहात अस्सल शेतकर्याची मुले वर्गमित्र्/सहाअध्यायी असल्याने वस्तुस्थीती तेव्हांपासून माहीती आहे.सफ्धन शेतकर्यांचे संपत्तीचे ओम्गळवाणे प्रदर्शन आणि घराण्याचा (फुकाचा) माज हाही एक पैलू आहेच.शहरी माणसांचा शेतकर्याशी(त्याच्या गंभीर समस्यांशी) नाळ नीट न जुळण्याचा.. तुमचा प्रकल्प यशस्वी होणारच (म्हणजे मला व्यक्तीशः हक्काने कुणाला विचारायचे याचा फार विचार करावा लागणार नाही) माझा उल्लेख केला तर पुन्हा एकदा सांगतो "मी तो हमाल भारवाही" हे धन दुसर्या कुणाचे आहे ते तुम्हापर्य्म्त पोचवणारा साधा पोष्टमन आहे मी. मिपाच्याच मातीतला शहरी (भावी शेतकरी) नाखु

In reply to by नाखु

अहो, पण बरेच जण स्वतः पाशी असलेले ज्ञान इतरांना द्यायला काकू करतात.(मिपाकर ह्या काकू करणार्‍यात मोडत नाहीत.) म्हणूनच तर तुमचे,जेपीचे.सुरंगी ताई आणि पैसा ताई अशांचे कौतूक वाटते. तुम्ही सर्वचजण कुठल्याही प्रकारे परतफेडीची अपेक्षा न करता, स्वतःचा वेळ खर्च करून माहिती देता, मग निदान आम्हाला आभार तरी मानू द्या. आणि खरे सांगायचे तर, शेतकर्‍याला अर्धपोटी ठेवणारे शहरी माणसे नसतात तर दलाल असतात. आमच्याकडे विना दलाल, काही शेतकरी अननस किंवा पपई किंवा द्राक्षे विकतात. आता एक साधे हळदीचे उदाहरण घेवू. एक तर हळद हे आंतरपीक. नारळ-आवळा ह्यांच्या लागवडीत हे पण पीक घेता येते.खूप मोठा खर्च पण नाही आणि वर्षभर विकता येते. ओल्या हळदीपेक्षा हळकूंड जास्त भावात विकल्या जाते आणि हळदपूड तर कितीतरी जास्त. ओल्या हळदी पासून हळद पूड बनवायला फार खर्च पण येत नाही. पण मधले दलाल ह्या व्यापारात जास्त पैसे कमावतात. आणि फक्त हळदच कशाला? मिरचीच्या बाबतीत पण तसेच आणि मिरी,लवंगा,दालचिनी,जायफळ्,तमालपत्र ह्या बाबतीत पण तसेच. थोडे अजून कष्ट आणि सहकारी तत्वावर किंवा महिला बचत गटा तर्फे कारखाना उभारून पण हे शक्य आहे. शिवाय आता नविन कायद्यानुसार, शेतकर्‍याला थेट माल विकायला, सरकारने परवानगी पण दिली आहेच की. माझी २०० किलोची हळदीची आणि तितकीच तिखटाची बाजारपेठ (चिपळूणची) आज हातात आहे. जर मी, ज्याची वडीलोपार्जित शेती नाही, तो जर बाजारपेठ शोधू शकत असेल तर, शेतकर्‍यांना पण ते सहज शक्य होईल. माझी एक मैत्रीण गेली ३-४ वर्षे स्वतःच्या शेतातले आंबे स्वतः ट्रकमधून आणून डोंबिवलीत बाजारभावापेक्षा २५% कमी किमतीत विकते. एका स्त्रीलाच हे जमू शकते ते पण एक कटू सत्य. शेतकरी आत्महत्या करतो पण शेतकरीण नाही, हे पण दुसरे कटू सत्य. आणि महिला बचत गट जे करू शकतात ते पुरुषांच्या सहकारी संस्था करू शकत नाहीत, हे तिसरे कटू सत्य. म्हणूनच मी म्हणालो, की शेतीच्या व्यवसायाला स्त्रीची साथ नसेल तर शेतीतला पैसा पाण्यात जायची शक्यता जास्त.

In reply to by मुक्त विहारि

बोका-ए-आझम 05/07/2016 - 09:48
एका स्त्रीलाच हे जमू शकते ते पण एक कटू सत्य.
कटू नाही, हे निर्विवाद सत्य आहे. आज माझ्या काकांच्या शेतात जर काही पीक येत असेल (मुंबई - गोवा महामार्गाजवळ लोणेरे येथे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड) तर त्यामागे काकूचे श्रम आहेत.

In reply to by सुनील

असेलही, मोठे शेतकरी सोडले तर, अल्प आणि मध्यम आकाराची शेती कसण्यात, घरच्या स्त्रियांचा बराच हातभार असतो. असे माझे निरिक्षण.

कंजूस 04/07/2016 - 17:35
दापोली >>गव्हे गावात जाऊन अमृतकर यांची शेती पाहा.हा माणूस कोकणी नाही देशावरचा आहे.आज पन्नास लोक कामाला ठेवून आहे.गेल्या वीस वर्षातली कमाल आहे. दुसरी गोष्ट आपल्या हातात नाही पण आपल्यावर परिणाम करते ती म्हणजे सहकार.तो कोकणात नाही हे सत्य पचवावे लागते.

In reply to by कंजूस

+ १ पण....पण....पण....भविष्यात सहकाराचा स्वाहाकार व्हायला पण वेळ लागत नाही.

१०. कुंपणावर कमीत कमी खर्च करावा.निवडूंग आणि बांबू ह्यासाठी एकदम योग्य. तुती हा एक वेगळ्या वाटेवरचा पर्याय सुचवतो ह्याला जोडून, पानफुटी नंतर कोवळे खोडवे रेशीमउत्पादक मंडळीला विकले जाऊ शकतात (आधी बोलणी केल्यास) नाहीतर जर बंदिस्त शेळीपालन केल्यास हिरव्या चाऱ्याचा उत्तम प्रबंध होईल एरवी चाऱ्याकरता राखिवात जाणार एक दोन गुंठे तुकडा नगदी लागवडी खाली आणायला वाचवला जाऊ शकतो, विदर्भात शेतकरी मंडळीला वरदान ठरेल असा एक फळ अधिक तेलबिया शेती प्रकल्प डोक्यात आकार घेतोय काका, जमेल तसे व्यनि वर चर्चा करूयात

अन्या दातार 04/07/2016 - 22:15
१०. कुंपणावर कमीत कमी खर्च करावा.निवडूंग आणि बांबू ह्यासाठी एकदम योग्य. याव्यतिरिक्त सागवानाचा विचार करण्यास हरकत नाही. २५-३० वर्षांनी उत्तम परतावा मिळण्याची अपेक्षा करण्यास हरकत नसावी. आम्ही नुकतीच याची लागवड बांधावर केली आहे. त्यामुळे सध्यातरी परताव्याबद्दल निश्चित सांगू शकत नाही. जनावरे तोंड लावत नाहीत. सरळसोट वाढत असल्याने व काटे नसल्याने रिस्क नाही. बांबूतील उष्णतेमुळे जमिनीचा पोत खराब होतो असे ऐकून आहे. काटेरीच हवे असेल तर सागरगोटा हा दुसरा पर्याय.

In reply to by अन्या दातार

पण मी शक्यतो सागवान लावणार नाही. ७२ गुंठे जागेत रोजची मीठ-भाकरी आधी आणि मग जमेल तसे, रोख उत्पन्न देणारी झाडे, असा बेत आहे. पुढे-मागे जर १०-१२ एकर जागा घेऊ शकलो, तर मात्र साग/खैर अशा लाँग टर्म झाडांचा विचार करीन. जेणेकरून, ७२ गुंठे = मंथली इन्कम स्कीम १०-१२ एकर = २०-२५ वर्षांनी, पण पुढे दर-वर्षी मिळणारा बोनस. (दर वर्षी अर्धा एकर सागवान लावायचा.अर्ध्या एकरात साधारण १५० ते २०० साग लागवड होवू शकते.आजच्या भावाने अर्ध्या एकराचे ७ ते ८ लाख उत्पन्न दरवर्षी मिळू शकते.नाशीकला श्री.मारुती तिडके, ह्यांनी पण हाच प्रयोग केला आहे.पण त्यांच्या कडे बर्‍यापैकी शेती असल्याने ते २०-२२ वर्षे वाट बघू शकतात.माझी शेती कमी असल्याने, सध्या तरी रोजची फक्त मीठ-भाकरी.)

In reply to by मुक्त विहारि

पैसा 05/07/2016 - 11:27
तो बरोबर सांगतोय. मुख्य लागवड म्हणून नव्हे तर कुंपणाच्या कडेने, जी जागा एरवी फुकट जाते तिथे तुम्ही साग लावू शकता. आणि त्याला जर पाण्याची सोय चांगली असेल (ती तुमच्याकडे आहे) तर २० नव्हे तर ८/१० वर्षात ही झाडे कापण्यायोग्य होतात. तेव्हा पूरक उत्पन्न चांगले मिळेल.

In reply to by मुक्त विहारि

कपिलमुनी 05/07/2016 - 16:04
साग , चंदन या सातख्या रोख उत्पन्न देणार्‍या झाडांची चोरी होण्याचा संभव असतो . तुम्ही ५-६ वर्ष वाट पाहिलेले झाड एखाद्या दिवशी गावी गेलात की गायब होता . मशोन कटर ने तासाभरात काम होता. ( अनुभवाचे बोल आहेत). त्यामुळे १.गुरे आणि माणसे तोंड लावणार नाही २. ज्या झाडांची सावली आणि मुळे पसरणार नाही ३. पक्षी जास्त घरटी बांधणार नाही.

In reply to by मुक्त विहारि

कपिलमुनींशी सहमत आहे, एकेकाळी आमच्या सवा एकर प्लॉट मध्ये सागवान होता, बेटा 9 10 वर्षे भरलाच नाही (फक्त 12-17 इंच व्यास सरासरी) हा वेगळाच मुद्दा झाला, त्याचे कुटाने लैच असतात मुवि काका, कापताना मनात आले कापले असे करता येत नाही, कापताना वनविभाग सामाजिक वनीकरण शाखा ह्याच्या वनअधिकाऱ्याची सही लागते, त्याचे percentage असते झाडांच्या संख्येवर, ते खाऊनही वेळेवर देत नाहीत परवानगी, दिलीच तर पुढे झाडांचे नंबरिंग करायला येणाऱ्या मुकादमाला चिरीमिरी अलग, एखादे झाड साहेबाच्या बहिणीच्या घरी फर्निचरला गृहीत धराच,लावलेल्या सागवनांचे निबंधन राज्य हरीत लवादात सुद्धा होते (ही ऐकीव आहे माहिती) ते कमी घेराचे झाड कापायचे म्हणले की कुरकुर करतात, आमच्या शेतात शेवटी ते वांझ पीक पाहून डोके उठत असे सागवानाच्या बुडाशी काहीच उगत नाही, आम्ही भाजीचे वाफे करायचे घाट घातले होते पण सागाच्या पत्रावळीइतक्याल्या पानाखाली सूर्यप्रकाशच झिरपतच नाही उगवणार डोंबल तिच्यायला अगदी कडवळ किंवा बरसीम सारखे चारेही उगवत नाही, आमचे सागवान कापायचे होते तेव्हा ते कापून मग चोरीला गेल्याचे एफआयआर करून मग ते नियमित करायचे वगैरे प्रताप एका मध्यस्थाने करून प्रताप आमच्याच अंगाशी आणले होते, त्यात परत वकिलाचा भुर्दंड वेगळा लागला (मध्यस्थाने 50% घेतले वकिलाच्या फी मधले), तेव्हा अवोईड सागवान हा माझा सल्ला असेल, तुम्ही जरी सागवान बांधावर लावायचे म्हणत असले तरी तुम्ही बांधावर लावताय म्हणून सागवान अशोक होणार नाही, घेर होणारच, तो घेर पूर्ण चतुःसीमेच्या भोवती म्हणला तरी आतल्याबाजुने 5 एक फूट जागा खाणारच चारही बाजूने म्हणजे अंदाजे एखाद गुंठा जमीन बरबाद होणारच होणार असे वाटते

In reply to by माहितगार

नाखु 06/07/2016 - 16:39
त्याचे कुटाने लैच असतात मुवि काका, कापताना मनात आले कापले असे करता येत नाही, कापताना वनविभाग सामाजिक वनीकरण शाखा ह्याच्या वनअधिकाऱ्याची सही लागते, त्याचे percentage असते झाडांच्या संख्येवर, ते खाऊनही वेळेवर देत नाहीत परवानगी, दिलीच तर पुढे झाडांचे नंबरिंग करायला येणाऱ्या मुकादमाला चिरीमिरी अलग, एखादे झाड साहेबाच्या बहिणीच्या घरी फर्निचरला गृहीत धराच,लावलेल्या सागवनांचे निबंधन राज्य हरीत लवादात सुद्धा होते (ही ऐकीव आहे माहिती) ते कमी घेराचे झाड कापायचे म्हणले की कुरकुर करतात,
खरं जर असं असेल तर भीक नको पण कुत्रं... अस्म म्हणावं लागतयं. ही शेतकर्यांना नडणार्या पिलावळीला एकदा जन्माची अक्कल घडली पाहिजे (मंत्र्यांच्या आशीरवादाने आणि गुंडाच्या अभयाने ती मिळणार नाही हेच खरे.) मागे किमान दोन वर्षामगे आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या विधवेकडून राऊत नावाच्या जिल्हाधिकारी बाईंनी पैसे मागीतले,देऊ शकत नसल्याने त्या विधवेला घरच्या शेळ्या विकून पैसे दे असेही सांगीतले अशी लोकसत्तात बातमी वाचली होती कुणाला सापडली तर दुवा द्या.

In reply to by नाखु

ही शेतकर्यांना नडणार्या पिलावळीला एकदा जन्माची अक्कल घडली पाहिजे (मंत्र्यांच्या आशीरवादाने आणि गुंडाच्या अभयाने ती मिळणार नाही हेच खरे.) एक निरीक्षण आहे, म्हणजे अगदी शास्त्रोक्त वगैरे नाही पण माझ्या पाहण्यात 'हे निरीक्षण आहे' हे म्हणण्यालायक डोळ्यात भरावेत इतके अनुभव आलेत, ते निरीक्षण म्हणजे असे बळीराजाला नाडणाऱ्या अधिकाऱ्यांचे सपशेल तळपट वाजलेले पाहिले आहे मी सहा सात वेळा किमान, कोणी लंगडा झाला कोणी आंधळा, कोणाची अख्खी फॅमिली अपघातात दगावली तर एक पैसेखाऊ अधिकारी स्त्रीला आलेले वंध्यत्व इतपत भयानक उदाहरणे पाहिली आहेत, देव आहेत का नाहीत हे मला माहिती नाही पण जर असलेच तर ते घाम गळत्या मेहनतीपेक्षा वेगळे नसावेत असे वाटते, अश्या श्रमदेवाचा अपमान केल्यास असे न तसे अंगावर शेकतेच शेकते, हरामाचा पैसा राखेतच जातो मयतात तरी किंवा इस्पितळात तरी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

धनंजय माने 06/07/2016 - 17:42
तुमच्यावर अंधश्रद्धा वाढवत आहात असा आरोप करण्यात येत आहे. ;) बाकी असले प्रकार पाहिले आहेत त्यामुळे देईन पण घेणार नाही या निष्कर्षाशी आलो आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

खेडूत 06/07/2016 - 16:50
सहमत. वाटते तसे सोपे कांही नसते. आणि अशी झाडे बांधावर लावण्यापेक्शा एकत्र लावणे सोयीचे असते. पाणी घालायला बांधावर फिरुन दमायला होते. रोजगारावरचा माणूस टाळाटाळ करतो, हा अनुभव आहे. त्याऐवजी पपई, सीताफळ अशी झाडे त्या मातीत/ परिसरात येत असतील तर लावणे जास्त फायदेशीर- तेही स्वतः तिथे रहात असाल तरच..!

In reply to by एस

चौकटराजा 05/07/2016 - 17:14
शेतीची आवड हा एक खास पैलू मुवि कडे आहे हे कळले आनंद वाटला. बांधावर मुवि झाडाखाली बसलेयत . सौ मुवि, मुवि च्या आवडीचे काहीतरी फार्म हाउस मधून घेऊन आल्यात. मुवि " ट्रॅकटर माझा गुणवान ... या गीताची धुन शीळेतून साकरतायत. हे चित्र डोळ्यासमोर आले.

नूतन सावंत 05/07/2016 - 19:05
शेतकरी मुवि,शुभेच्छा. छान संकलित करता आहात माहिती. आभार कसले मानता.तुम्हाला त्यातून फायदा झाला म्हणजे झाले. कपिलमुनी आणि सोन्याबापू यांच्या सल्ल्याकडे विशेष लक्ष द्यावे.चोरी,आणि सरकारी परवानगीबाबत. जागा मिसेसच्या नावावर असेल तर तुम्हाला ठिबकसिंचनासाठी ९०% सबसिडी मिळू शकते,तुमच्या नावावर असेल तर
माझी एक मैत्रीण गेली ३-४ वर्षे स्वतःच्या शेतातले आंबे स्वतः ट्रकमधून आणून डोंबिवलीत बाजारभावापेक्षा २५% कमी किमतीत विकते.
मीही रत्नागिरीच्या बाजारपेठेत उभे राहून आंबे विकले आहेत.त्यात गैर काहीच नाही.
महिला बचत गट जे करू शकतात ते पुरुषांच्या सहकारी संस्था करू शकत नाहीत, हे तिसरे कटू सत्य.
हे मात्र खरे आहे आणि कोकणात आता महिला बचत गटांनी चांगले मूळ धरले आहे त्यातल्या काही मसाले वगैरे बनवतात.त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी मिसेस मुविंना त्याचे सदस्य बनावे लागेल इतकेच. हळद लागवडीसंदर्भात डॉ. जितेंद्र कदम ः९८२२४४९७८९. प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, क. डिग्रज, सांगली.यांच्य्शी संपर्क करा. नारळाच्या एक एकर बागेत मसाला पिके घेऊन त्यातून उत्पन्न घेण्याबाबत नारळ संशोधन केंद्र,भाट्ये,रत्नागिरी इथे भेट द्या.तिथे नारळाची पाच रोपे प्रत्येकी व इतरही रोपे त्याच्याकडे अव्हेलेबल असल्यास फुकट मिळतात.

आजानुकर्ण 06/07/2016 - 18:43
चांगली माहिती आणि लेख. त्यामुळे ज्यांची वडीलोपार्जित शेती नसेल त्यांनी किमान १०० शेतकर्‍यांना भेटल्या शिवाय किंवा निदान २-३ वर्षे शेतात वेळ घालवल्या शिवाय शेती करू नये. वडिलोपार्जित शेतजमीन नसेल तर शेतकरी होता येते का?

In reply to by आजानुकर्ण

होता येते. पण कशा प्रकारे? ह्यासाठी वेगळा धागा काढणार आहे. आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कृपेने , महाराष्ट्रात तरी "शेतकी सर्टिफिकेट" नसेल तर शेत-जमीन घेता येत नाही. पण राजस्थान, कर्नाटक, आंध्र, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश ह्या राज्यात हा नियम नाही. ह्या कायद्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटे पण आहेतच. तुम्हाला जर इच्छा असेल तर व्य.नि. केलात तर फार उत्तम.

In reply to by मुक्त विहारि

स्नेहल महेश 07/07/2016 - 10:00
शेतजमीन घेताना कागदोपत्री कोणत्या गोष्टी महत्वाच्या ते पण सांगा प्लीज कोकणात आता १-२ लाखात १एकर जमीन कुठेच नाही तुम्ही वर उल्लेख केलेली २-३ लाख जमीन साधारण कुठे मिळेल

In reply to by स्नेहल महेश

अभ्या.. 07/07/2016 - 10:03
त्यासाठी आधी माणसांची शेती करावी लागते. योग्य मशागतीनंतर असे समाधानाचे अन फायद्याचे पीक मिळते.

In reply to by स्नेहल महेश

दृष्ट्या सक्षम असाल आणि "इदं न मम", ह्या वृत्तीचे असाल तर आणि फक्त तरच, शेतीच्या मागे लागणे उत्तम. "शेतजमीन घेताना कागदोपत्री कोणत्या गोष्टी महत्वाच्या" ====> हे पुढील भागात पाहू या. "कोकणात आता १-२ लाखात १एकर जमीन कुठेच नाही." =====> आहेत. तशाही जमिनी आहेत.पण त्या लागवडी साठी योग्य करतांना, अफाट श्रम, पैसा आणि वेळ खर्च होतो. शिवाय अशा जमिनी आणि फार्म हाऊस, वेगळे नसते. "तुम्ही वर उल्लेख केलेली २-३ लाख प्रति एकर, जमीन साधारण कुठे मिळेल?" ====? तशी जमिन बर्‍याच ठिकाणी मिळेल.पण.... त्या आधी मुलभूत गोष्टी परत एकदा नीट वाचल्यात तर उत्तम. शेती घेतली, नौकर ठेवला आणि आपण त्या पिकावर चैन केली, असे होत नाही. कृषी देवतेला, मालकाच्या घामाचा नैवेद्य द्यावाच लागतो.

In reply to by मुक्त विहारि

स्नेहल महेश 07/07/2016 - 10:36
कृषी देवतेला, मालकाच्या घामाचा नैवेद्य द्यावाच लागतो. सहमत आहे

धागा आणी येउ घातलेली मालीका खुपच उपयुक्त ठरणारी आहे. या साठी मुवी यांचे खुप खुप आभार. कपिलमुनी, बापुसाहब, नाखु, खेडुत, सुरंगी यांचे पण खुप धन्यवाद. यानीमीत्ताने मिपा चे सुद्धा आभार. एकंदरच ही मालीका सुधा वाचनीय होणार,

नंदन 07/07/2016 - 11:31
लेख. वाचनखूण साठवली आहे. उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा!

In reply to by जागु

तुमचे पण अनुभव सांगीतलेत तर फार उत्तम. (मला वाटते की, मध्यंतरी "माबो" वर विहिरीवर एक लेख आला होता. http://www.maayboli.com/node/30374 तो तुमचाच का?)

In reply to by मुक्त विहारि

जागु 07/07/2016 - 14:59
हो. विहीरीवरचा लेख माझाच. माझा एक लेख आहे बीज अंकुरे अंकुरे त्यात मी पूर्ण शेती ची प्रक्रिया लिहीली आहे. तुम्ही वर लिहिलयत ते तंतोतंत बरोबर आहे. जर घरातील माणूस शेती पहाणार असेल तरच शेतीत रस घ्यावा. दुसर्‍यावर अवलंबून चालत नाही. माझ्या माहेरी शेती होती ५ एकर. तेव्हा आई-वडील जातीने लक्श घालायचे. पण नंतर मजूर, खते न परवडणारी झाली. कारण आमच्याकडे ओ.एन.जी.सी. प्रकल्प आहे. त्यात सगळे मजूर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर कामाला लागले. त्यामुळे त्यांची मजूरी कंपनीप्रमाणे आकारायचे. शिवाय एक दोनदा हवामानाने दगा दिला. त्यानंतर वडीलांनी शेती करण सोडून दिल. पण मी जी लहानपणी शेती अनुभवली ती माझ्यासाठी अजुनही खुप आनंददायी आठवणींची पुंजी आहे. मी तुम्हाला लिंक शोधून देते किंवा माझ्या ब्लॉगचा अ‍ॅडरेस देते.

जस्ट ग्रेट. अत्यंत प्रेरणादायी लेख. असा कलंदरपणा हवा. नाहीतर 'मी रिटायरमेंट नंतर एक रिसोर्ट काढणार आहे' वगैरे वाक्ये ऐकून अगदी उबग आलाय. शुभेच्छा. 'ला़ख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे'.

निव्वळ अप्रतिम ! धाग्याचे एवाचनखुण साठवत आहे ! मुवी तुम्ही म्हणजे एकदम रोल मॉडेल आहात आमच्या शेतीप्रेमींसाठी! अवांतर : तशी माझीही शेती आहे ४० -४४ गुंठे ! मी गहु मका गाजर उस नीळ कापुस भोपळा इत्यादी पिके घेतो . १० गायी आहेत , १० डुकरांचे फार्म आहे , १८ कोंबड्या आहेत. १० मेंढ्या पाळायला सुरुवात केली आहे पण ते गणित जरा नीट जमत नाहीये. बाकी छोटे मोठ्ठे कारखाने १ डेअरी, १ उस गाळप यंत्र , शिवण यंत्र, केक ओव्हन आहेत. नुकतेच शेतावर एक रीट्रीव्हर कुत्रे पाळले आहे. बघु पुढे मागे एक दोन घोडे घ्यायचाही मानस आहे ! मध्यंतरी घरी इन्टर्नेट नसल्याने हे डे खेळताच येत नव्हते , २८व्या लेव्हल वर अडकलो होतो, आता परत प्रगती सुरु आहे :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि त्यातच गहु,मका,गाजर,उस,नीळ,कापुस,भोपळा, इत्यादी पिके अधिक गुरे. मस्तच. तुमचे शेत बघायला कधी येवू?

In reply to by मुक्त विहारि

अभ्या.. 07/07/2016 - 21:48
हेहेहे मुविकाका तुम्ही नुसते एक पार्टि आयोजित करा, ते सगळे शेत लॅपटोपात घेऊन येतील दाखवायला. त्यांचा सातबारा फक्त मागू नका. मातीची नाही तर टायमाची माती करणारी शेती हाय ती.

In reply to by अभ्या..

नाखु 08/07/2016 - 08:36
देखरेख+नियंत्रण ठेवायला एक मुख्यमंत्री (महिला) पण नेमण्यात आली आहे आणि सध्या मुख्यालय चिंचवडला आहे. दैनीक मिपा पिंचि वार्तापत्रसाठी मोरया गोसावी मंदीराजवळून कॅमेरामन वल्लींसह नाखु.

चतुरंग 07/07/2016 - 21:04
शेती करायला चिकाटी हवी, डोळे आणि कान उघडे हवेतच. मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय शेतीत उतरुच नये.. माझे दोन वर्गमित्र त्यांच्या नोकर्‍या सांभाळून शेती करतात. पैकी एकाची वडिलोपार्जित आहे. त्याच्या एकट्याच्या वाट्याचीच ४०-५० एकर असेल. परंतु माज न करता त्याने अतिशय मन लावून शेती जपली आणि फुलवली आहे. ऊस, गहू पिकं घेतो. घरचं दूध दुभतं आहे. आठवड्यातून किमान एकदा शेतीवर प्रत्यक्ष जातोच. बाकी रोजचे अपडेट्स असतातच. नांगरणीसकट सगळी कामे त्याला स्वतःला येतात. एकदम डाऊन टु अर्थ माणूस. शिवाय अतिशय घट्ट नेटवर्क आहे. दुसर्‍याची वडिलोपार्जित नाही. नुकताच शेतकरी झालाय. हा देखील नोकरी सांभाळून रोज शेतावर चक्कर मारतोच. एकेक एकर करत आता ४ एकरापर्यंत पोचलाय. केळी पिकवतो. मागल्या भारतवारीत दोघांच्याही शेतावर भेट देऊन त्यांचा पाहुणचार घेऊन आलो! दोघांचंही फर कौतुक वाटतं. :) (शेतीप्रेमी)रंगा

अजया 08/07/2016 - 09:09
मितानच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.मराठवाड्यात मोठी शेती सांभाळून आहेत.शिवाय प्रयोगशील. वेळ मिळेल तेव्हा नक्की लिही मितान.

In reply to by अजया

मितान 08/07/2016 - 10:12
छोटी शेती सांभाळून करत आहोत ! पेरण्या चालू आहेत त्यामुळं आत्ता वेळ नई. वेळ मिळाला की नक्की लिहिते. बाकी परवाच्या पावसानं शेततळं किमान ओलं तरी झालंय. मे मध्ये बांधलेल्या बंधार्यामुळे पाणी जिरत आहे ही एक छान बातमी.

अजया 08/07/2016 - 10:19
:) आमच्या बागेपेक्षा मोठी म्हणजे खूप मोठीच ;) बंधार्याबद्दल पण लिही.लिहिशील तेव्हा.

In reply to by जागु

गाय नाही आहे पण.... भाकड असली तरी गाय नक्कीच घेणार. झिरो बजेट शेतीसाठी, गोमूत्र आणि गोमय, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

In reply to by जावई

कांद्याचा भाव. लसूणची भाव आणि आंब्याचे उत्पन्न, एक वर्षा आड येते. कांदा लागवड ३ ते ५ वर्षे करा. आतबट्याचा व्यवहार करा. (कांदा, लसूण, आंबा, काजू एकदम बेभरवशी.भरपूर पैसा, विशेषतः बापजाद्यांचा, असेल तर हा जुगार खेळावा. एकतर करोडपती किंवा निदान कर्जबाजारी तर नक्कीच नाही इतपतच खेळावा. ह्या आणि इतर बर्‍याच पिकांसाठी आधी पोट आणि मग जुगार, हेच धोरण ठेवावे.) बाजाराचा अंदाज घ्या. आणि मग ठरवा. कांदा, आंबे, काजू, लसूण, संत्री, डाळिंबे, ई. पिके देवाची. तर, हळद, मिरची, मिरे, लवंगा, दालचिनी, जायफळ, चिंच, आवळा, कोकम, नारळ इ. ही मनापासून आणि स्व-कष्टाने शेती करणार्‍यांची. साग हा सरकारी नौकरांसाठी.उरलाच तर आपल्यासाठी. असे माझे मत.

इनिगोय 09/07/2016 - 20:57
मस्त मालिका मुवि. जरूर वाचणार. >>शेती बाबत जितके ज्ञान मिळवाल तितके कमी आणि जितके प्रयोग कराल तितके कमी.>>> अगदी खरं. या धाग्यांमधून ते मिळवायला उत्सूक..

Ram ram 10/04/2018 - 15:23
मुवि तुम्ही तुमच्या ढ असण्याची कबुली दिलीत हे आवडलं.म्हणजे माणूस नावडत्या क्षेत्रात ढ असु शकतो पण तोच माणूस आवडत्या क्षेत्रात कितीही उंच भरारी घेतो. एक कृषि पदवीधर म्हणून शेतकरी नातेवाईक, गावकरी जादुगारासारखी अपेक्षा ठेवताना बघतो आहे. निसर्गविरोधी शेती न आवडल्यानं स्वांतसुखाय शेती सुरू आहे. जमीन व जनावरांचे Exploitation बघवत नाही. जमीन पाणी हवा नासत आहे. शेतकरी राजा जागा हो.
लेखनप्रकार
डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची?

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

मुक्त विहारि ·
लेखनप्रकार
नमस्कार, गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच. मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो. सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे.

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

बोका-ए-आझम ·

प्रचेतस 04/07/2016 - 08:25
चिंचवडहून मी, गणामास्तर आणि गावडे सर निघालो ते ८ वाजता. धुव्वांधार पाऊस चालू होता. घाटात वातावरण अगदी तुफ्फान होतं. चोहोंबाजूंनी ढगांनी वेढून घेतलं होतं. धबधबे अक्षरश: कोसळत होते, ओहोळ फ़ुफ़ाटलेले होते. लोणावळ्यात एके ठिकाणी मिसळ खायला थांबलो तो एक वेगळाच किस्सा. :) साडेआकाराच्या आसपास वाशीत पोहोचलो. NMSAच्या आवारात येताच कंजूसकाका येताना दिसले. रिसेप्शनपाशीच श्री व सौ पाटील व सुरंगीताईंची भेट झाली. पाटलांबरोबर NMSA हिंडून पाहिलं. खूप छान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते. एकेक कट्टेकरी हळूहळू येत गेले मग काय गप्पांना बहार नुसता. प्रासदादाला जवळपास ३ वर्षांनी भेटून खूप आनंद झाला. पुण्यातली चांगली नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय करू लागलेल्या पिंगूची भेट झाली. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कंजूस काकांसोबत लवकरच विसापूर भटकंतीचा बेत ठरला. अजया, बोकेश, टका आणि श्री. विकास पाटील ह्यांचे नेटक्या आयोजनाबद्दल ख़ास कौतुक आणि आभार्स. बऱ्याच सदस्यांशी पहिल्यांदाच भेट झाली. एकूणातच मिपाकर्स - यु मेड माय डे. :)

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 04/07/2016 - 10:19
लोणावला सोडल्यावर गनामास्तरने अचानक गाडी उजवीकडे एका छोट्या रस्त्यात टाकली. आम्ही इकडे कुठे चाललो आहोत असे विचारले तर म्हणाला, चला तर. पाचेक मिनिटांचा एक चढ चढल्यावर आम्हाला दिसली asdf आम्ही तिथे मागवली asdf मिसळ इतकी अफलातून होती की आम्ही त्यांना म्हटले की तो आधीचा छोटा फलक तुमच्या मिसळीला न्याय देत नाही. मग त्यांनी आम्हाला मोठा बोर्ड दाखवला असदफ

अजया 06/07/2016 - 14:00
. डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री . . डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे . डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे . . . . . . गॅरीभौ आले एकदाचे!(दरवाजापाशी) . . अनाहिता आणि लाडोबा! . फोटो क्र.१ डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री फोटो क्र ३ डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे फोटो क्र,४ डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

In reply to by अजया

नाखु 04/07/2016 - 13:04
आवडलाच पण हा शेवटातला फोटो खास.. लाडोबा पळण्याच्या तयारीत असल्याचा अविर्भाव का ब्रे घेतला असावा? नेमकी त्या दिवशी मुलाची आंतरशालेय स्पर्धा असल्याने (आणण्याची सोडण्याची जबाबदारी असलेने येता आले नाही) तरीही अत्यंत मोकळ्या मनाने रा रा वल्ली,सगा आणि गणामास्तराम्नी येताना धावती भेट घेतली व कट्टा जोरर्दार झाल्याचे कालच कळविले. यशस्वी कट्ट्याबद्दल दोडोबासहीत सर्व स्वय्म्सेवकांचे अभिनंदन. अवघा हल्कल्लोळ करावा मिसळपाव धर्म जागवावा हेच खरे ! वाचकांची पत्रे मधून नाखु

In reply to by एस

>>>> कंजूसकाकांनी दिलेल्या फोटोंतील क्रम व तुमचा क्रम यात थोडी सांगड लागत नाहीये. नका लागू देऊ सांगड आणि क्रम, सोडून द्या. कट्टा झाला, छान झाला किस्सा खतम :) -दिलीप बिरुटे

कंजूस 04/07/2016 - 09:39
इथे पुन्हा देतोय फोटो- फोटो- फोटो पहिला ओळखपरेड उजवीकडून आइडीनावे बोका-ए-आझम, वि पा विलास पाटील, निशदे, किसन शिंदे, विमे, प्रास, प्रणव जोशी, कोमल (विपाकन्या), सौ० (मामलेदारचा पंखा), (१), (२), (३), (४) आणि चि० २ ) ओळखपरेड फोटो दुसरा ओळखपरेड () चिरंजीवसह पासून डावीकडे सौ पाटील, त्रिवेणी, शिबिआइ, (४), स्वीट टॅाकरीण, स्वीट टॅाकर, मस्त कलंदर आणि हातात मोबाइल असलेल्या अजया. ३ ) ओळखपरेड फोटो तिसरा ओळखपरेड मोबाइलने फोटो काढणाय्रा अजया पासून डावीकडे सुरंगी, फोटो काढणारे 'माझीही शॅम्पेन, हेमन्त वाघे, टवाळ कार्टा, डॅा सुबोध खरे(कोकाकोला घेतलेले), संदीप डांगे, प्रचेतस(=वल्ली निळा टी शर्टमध्ये), सतीश गावडे, मुक्तविहारि(मुवि), मामलेदारचा पंखा. ४ ) निघण्याअगोदर ५ ) निघण्याअगोदर ६ ) छत्री धरलेली चि० निलापी ७ ) शेवट गोड तर सर्वच गोड- चहा घेतल्यावर. खरे( डॅाक्टरेट) क्लिंटन ( मागे उभे लाल टीशर्टात ) सांगितल्याप्रमाणे आले आणि खरे डॅाक्टर कुठेत विचारलं तेव्हा हास्यकल्लोळ.

मिपाकरांची लक्षणीय उपस्थिती. खऱ्या अर्थाने महाकट्टा. बोका ए आझम आणि अजयाचे अभिनंदन. काय काय गप्पा झाल्या, माझ्याशी मैत्री करशील का, असे व्य नि कोणा कोणाला आले, वगैरे चर्चा झाल्या की नाही ? एक आयडी मेला की पुन्हा दुस-या आयडीने वर तोंड करून प्रतिसाद देणा-याबद्दल काही चर्चा झाली की नाही. बाकी, फोटोत धन्या, वल्ली, अजया, माऊ, डॉ. सुबोध,प्रास, निखिल, मस्त कलंदर, इतकेच ओळखता आलेत. बाकीच्यांचाही परिचय व्हावा.हरकत नसेल तर ! -दिलीप बिरुटे

अजया 04/07/2016 - 09:50
फोटो क्र.१ डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री फोटो क्र ३ डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे फोटो क्र,४ डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

निदान पुढील ३-४ वर्षे मी डोंबोलीत नसेन. त्यामुळे ह्या कट्ट्याला उपस्थित राहणार होतोच. सकाळी सौ.मुविंकडे काही विद्यार्थी जर्मन शिकायला येणार असल्याने, सौ. मुविंना येता आले नाही.

नंदन 04/07/2016 - 10:08
कट्टा दणक्यात झालेला दिसतोय. नवे-जुने-आजी-माजी-भावी मिपाकर एकत्र पाहून मस्त वाटलं.

In reply to by नंदन

स्पा 04/07/2016 - 11:24
असेच म्ह्नणतो जे बात विमे ला पाहून ब्रे वाटले

कंजूस 04/07/2016 - 10:10
कट्ट्याला उपस्थित मिपाकरांशिवाय जे तिथे चर्चेत होते ते मिपाकर- डॅा बिरुटे, पैसातै, नीलकांत, प्रशांत, आत्मबंध ( गुरुजी/बुवा/अत्रुप्त आत्मा), नुलकरकाका, स्पा ( मन्या/स्टीव राजा/स्पान्डुरंग ), दीपककुवेत, दमामि, यशो{धरा}, प्यारे१/धनंजय माने/सर्व नावे, दादा दरेकर/सर्व नावे, प्रमोद देर्देकर, पियुशा, अभ्या टिंबटिंब, चौकटराजा, ब्याटमन, नादखुळा ( पिंचिंवार्तापत्र ), आदूबाळ, विनोद१८, ग्रेटथिंकर, शान्तिप्रिय

In reply to by कंजूस

अभ्या.. 04/07/2016 - 14:16
अरे वा. आम्ही चर्चेत होतो म्हणा की. दोन चार डूआयडी वगळता सार्‍या भारी माणसात आमची गणना झाली हे काय कमी. भारी भारी. कट्ट्याचा काउंट वाढलायच मग. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 04/07/2016 - 14:48
डॅाक्टरांना मनापासून यायचे होते पण औरंगाबाद फारच लांब पडले. अभ्याला भेटायला जायचेच आहे ( बदामि ट्रिपच्या निमित्ताने - वल्ली आणि ग्यांग).

In reply to by कंजूस

जल्ला आमी इकडची काडी तिकडं कर्रीत नै , नी आमची आठवण कस्ली काढतांव. पन आठैन काढल्याबद्दल सर्वांस्नी राम राम बरंका !

गॅरी ट्रुमन 04/07/2016 - 10:38
जंगी मिपा कट्ट्याबद्दल सर्वांचेच आभार.फोटू आवडले. थोडा वेळ का होईना सर्वांना भेटता आले याचा आनंद आहे.

उल्का 04/07/2016 - 10:55
आयोजकांना सलाम! असे अनेक महाकट्टे करायची सुबुद्धी त्यांना वरचेवर होवो. :) सर्व फोटो भारी आले आहेत. कट्टा दणक्यात झाला. सर्वांचे आभार! रच्याकने मी ह्या कट्ट्याला गेले होते का? असा प्रश्न माझा मलाच पडला आहे. त्याचे उत्तर म्हणून इथेच एक खुसखुशीत अतिरंजित धमाल मिनिवृत्तांत लिहायचा मानस आहे. आयोजकांची हरकत नाही ना?

In reply to by टवाळ कार्टा

उल्का 04/07/2016 - 11:14
कार्टा, आपली काल भेट होऊनही 'नंतरचे नंतर बघू' अशी धमकी? (आश्चर्यकारक घाबरल्याची स्मायली) आता मी कसे लिहू? :प :द

In reply to by उल्का

टवाळ कार्टा 04/07/2016 - 11:19
आर्र...असा कसा उल्टा अर्थ घेता...नंतरचे नंतर म्हन्जे....आधी लिहा...कोणी आक्षेप घेतलाच तर त्याला फाट्यावर मारायचे =))

पियुशा 04/07/2016 - 11:38
वा !!! जबरी झकास महा- महाकट्टा ,फोटो सगळे जबराट ! माझी काय चर्च्चा केलीत म्हणे ;) बाकी ट क्या चा आय डी बदलुन द्यावा इतका निरागस वाटतोय फोटोट :प का अनाहिताची भीती वाटत होती म्ह्णुन चेहरा असा आलाय ;) ( मर्तेय मी , पळते मी ).......

धनंजय माने 04/07/2016 - 11:46
कंकाका, आम्हाला एका च आयडी ची हौस आहे. तेवढा सुद्धा ठेवत नाहीत म्हणून दुसरा उसना पासना मागावा लागतो. बरेच लोक थोरथोर असल्याने आम्हाला उदार मनाने देतात. बाकी कट्टा उत्तम झालेला आहे यात संशय नाही. काही ठिकाणी सोनेरी धान्यपेयं दिसली होती ब्वा!

मी (माझीही शॅम्पेन ) , किसन , मामलेदार पंखा , शीबीआय , आणि डॉक्टर आम्ही ठाण्याहून निघालो , माझ्या बरोबर एक माजी संपादक , एक WWF कुस्तीपटू , नेव्हीतील डॉक्टर आणि शीबीआय ऑफिसर असल्याने निर्धास्त होतो , मुलुंड - ऐरोली फाट्यया पर्यन्त व्यवस्थित आलो , मी गाडी चालवणारा अर्जुन आणि मार्ग दाखवणारा किसन अशी उलटी जोडी जमली होती , मध्येच एक खतरनाक रस्त्याने येण्याचा निर्णय झाला आणि आम्ही व्यवस्थित नवी मुंबई दर्शन करून दर मजल करत कसा बसा गंतव्य स्थानापर्यन्त पोहोचलो मध्येच गाडी बरेच वेळा स्पीड ब्रेअकर वर आपटली पण चाकातील हवा कमी असेल अशी स्वतः:ची भाबडी समजूत करून घेतली :) महा कट्टा कसला मस्त पैकी स्नेहसंमेलन चालू होत , अशी यशस्वी स्नेहसंमेलन फक्त ग्रेटर मुंबईकरच भरवू शकतो ह्याची खात्री झालि , वल्ली (प्रचतेस ) , सगा , गणामास्तर त्रिवेणी आणि अजून कोणी कोणी पुण्ययाहून आले होते , बरेच दिवसांनी फुल गॅंग भेटली मिपाची काही नाव बदलाविशी वाटली जस की टका >> शामळू कार्टा >>शाका , कंजूस काका >> चपळ काका , सुरंगी >> सूर-सुरी (फटाक्यातील) , बोका-इ-आझम >> प्रेमळबोका , प्रचतेसला त्याच्या नावावरून बरेच जणांनी पिडला असेल , प्रत्येक वेळेला तो ते वारुणाच नाव आहे असं सांगून सुटका करून घेत होता मक , निदे , विमे , प्रास , कंजूस , त्रिवेणी , पिंगू (पोपटी आठवते आहे ना रे ) , कोमल , वाघे अश्या काही जणांशी थोडक्यात चर्चा झाली , निदेनि बोभाटा.कॉम विषयी बरीच माहिती दिली , प्रत्येक मिपाकरांनी बोभाटा.कॉम ला अवश्य भेट दिली पाहिजे अफलातून उपक्रम आहे एकंदरीत अजय , विपा , बोका आणि इतर आयोजकांनी अफलातून आयोजन केलं होत , आता एखादी पिकनिक किंवा मुंबई आणि पुण्य मधोमध रेसोर्टवर भेटून मस्त गप्पा मारल्या पाहिजेत

अजया 04/07/2016 - 12:04
तर त्याचं असं झालं की हाम्रिकेत कट्टा,त्यात पण एकजण सात तास ड्राइव्ह करुन आलेले,युकेत कट्टा आणि मिपाच्या मातृभूमीत मात्र कट्टयाचा दुष्काळ :( याने आमची झाली जळजळ.मग बालके टकाशी खरडीखरडीत विषय निघाला आमची मुंबई कट्टा करायचा.पण जागा काही निश्चित करता येईना.मिपाकट्टा म्हणजे कसं ऐसपैस गप्पा मारता आल्या पाहिजेत.सोबत छानशी खादाडी हवी.त्यात ते टकं सारखं कोंबडीवालं हाॅटेलच पाहिजे करत नाचत होतं.आणि मी पूर्णपणे शाकाहारी.टकाने पहिलं नाव सुचवलं हाॅटेलचं ते 'झिंगा'! मला नाव ऐकुन चक्करच यायची बाकी :)मग दुसरे नाव मालवणी रस्सा.ते फिश स्पेशल. परत नाक मुरडले.मग इनाॅर्बिटला कट्टा करु. जे हवे ते खाऊ ठरवुन बोक्याला तसं कळवलं.पण जशी येणाऱ्या मिपाकरांची संख्या धाग्यात वाढायला लागली मला टेन्शन यायला लागलं.माॅलच्या गर्दीत कसं मॅनेज होणार.आणि त्याच वेळी वाशीकर मिपाकर विपा देवासारखे धावुन आले आणि त्यांच्यामुळे NMSA सारखी मस्त निवांत जागा कट्ट्यासाठी मिळाली.त्यांनी सगळे आयोजन करुन ठेवलेच होते. तिथल्या रेस्टाॅरंटचा मोठा भाग कट्टयासाठी आरक्षित होता.त्यामुळे कोणताही व्यत्यय न येता फार छान सोय झाली.विशेषतः बाहेर पाऊस असताना. कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर.भर पावसात लवकर निघून दिल्या वेळेला ते हजर होते. नंतर एकेक करत ठाणे,मुंबई, पनवेल,सानपाडा,बोयसर सगळे मिपाकर जमले. शिबिआयने मस्त गरम अप्पे करुन आणले होते.पुणेकरांनी आठवणीने बाकरवडी आणि ठाणे मुलुंड आघाडीने सुरळीच्या वड्या. सर्व तुटून पडतच होते तर आधीच वैतागलेले मॅनेजर साहेब प्लीज बाहेरचे फुड नाॅट अलौड म्हणत आले.खट्टु होऊन सगळे डबे बंद झाले :( मग विपा भाऊंनी मस्त गरम गरम मन्चाव सुपची ट्रिट देऊन आत्मे शांत केले! मग ओळखपरेड सुरु झाली.सगळे गोल करून उभे राहिले.आणि एकेकानं आपापली ओळख दिली.त्यामुळे एक बरे झाले.कोण कोण आलंय नीट कळाले.अगदी शेवटी अदि आणि तिची मैत्रीण आल्या.त्याही दंग्यात मनापासून सामील झाल्या! तोवर नुसता कल्ला आणि नो आॅर्डर वर वाढती लोकसंख्या बघून मॅणेजर साहेब हैराण झालेले.मग देवदूत नं दोन बनून स्वीट टाॅकर काका धावुन आले.त्यांच्या मदतीने मग सर्व मेनू मॅनेजरला सांगितल्या गेला.तो जसजश्या डिश आणत होता, एकेक मिपाकर अॅड होत होते! मग त्याला और पाचका खाना करत आॅर्डर वाढवत नेत होते! जेवण मात्र अगदी छान होते.नंतरची कुल्फी तर मस्तच. कोणा दुष्टाने तीन तुकडे पळवल्याने माझ्या वाटेला एकच तुकडा आला :-/ नंतर मिपाकरांची पांगापांग होण्याआधी ग्रुप फोटो झाला.तोपर्यंत सोनुली पण आली. यानंतर पिंचिकर आणि अर्धे ठाणे रवाना झाले.बाकीचे गॅरी भाऊंची वाट बघत गप्पा मारत बसले.बालके टवाळ कार्टा याच्या बालसुलभ बोबड्या बोलांना ऐकुन मिपाकरणींनी मनोरंजन करुन घेतले.वर त्यांच्या लाडोबासोबत फोटोही काढलाच;) चार वाजता चहाची अनावर तल्लफ आल्याने सर्वजण परत रेस्टॉरंटमध्ये आले.चहा होईस्तोवर गॅरी भाऊ आलेच.एक छोटीशी ओळखपरेड परत होऊन सगळे मार्गस्थ झाले. या कट्टयाचा सर्वात भावलेला भाग म्हणजे जुने नवे मिपाकर आवर्जुन आले.कट्ट्यात कोणत्याही छुप्या चर्चा,कटु विषय आदिला स्थान नव्हते.टकाची गंमत करणे सोडता आलेल्या सगळ्या मैत्रिणी या मिपाकरणी म्हणून आल्या होत्या.अनाहिता कट्टा असे नाही.सगळ्यात मिळुन मिसळुन मस्त गप्पाटप्पा झाल्या. धन्यवाद मिपाकरांनो,धन्यवाद विपा. तुमच्यामुळेच इतका जबरदस्त कट्टा झाला.

In reply to by अजया

नूतन सावंत 04/07/2016 - 17:41
कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर
नाय नाय,मी पायली होते.त्यानंतर यजमान पतीपत्नी नि त्यानंतर कंजूसकाका.पिंचिकार त्यानंतर.

कंजूस 04/07/2016 - 12:12
बारवी डॅम( बदलापूर ), जांभे धरण ( आसनगाव स्टेशन )याठिकाणी जाण्याला बय्राचजणांनी उत्सुकता दाखवली आहे तिकडे जाण्याचे लवकरच ठरवण्यात येईल. भुशी डॅम,कोंडेश्वरवगैरे ठिकाणे बाद केली आहेत.

कविता१९७८ 04/07/2016 - 12:37
बोका - ए - आझम नी कट्ट्याची घोषणा केली आणि या कट्ट्याला माझी हजेरी लागणार नाही हे मी ठरवुन टाकलं होत कारण वाशी हा माझ्या साठी अति लांबचा पल्ला कारण बोईसर म्हणजे एकदम एका टोकाला आहे. मुंबई हुन १०० कीमी आणि त्यात वाशी म्हणजे नवी मुंबई ते आणखी दुर. त्यात टका येणार या धडकीनेच मी कट्ट्याला जायचं नाही असं ठरवलं होतं पण एक आठवड्यापपुर्वी ट्रेक च्या दिवशी अजया भेटली आणि तिने सांगितलं की टका हा आयडी व्रात्य असला तरीही प्रत्यक्षात तो तितका व्रात्य नाहीये. मग मी जरा मना वर घेतलं पण इथे ३-४ दिवसा पासुन खुप पाउस असल्याने जाता येईल की नाही याचं टेन्शन आलं कारण अति पावसामुळे मुंबई रेल्वे च्या पश्चिम , मध्य आणि हार्बर अशा तिनी रेल्वे लाईन विस्कळीत झाल्या होत्या. ट्रेन जर मधेच बंद पडली तर पंचाईत व्हायची , त्यातच दर रविवारी मध्या आणि हार्बर रेल्वे लाईन ला मेगा ब्लॉक असतो आणि वेस्टर्नला जम्बो मेगा ब्लॉक . शेवटी कट्ट्याचा दिवस उजाडला. मी रेल्वेच्या पश्चिम लाईनशी कनेक्टेड आहे म्हणुन मी पश्चिम आणि हार्बर लाईन असा पर्याय निवडला. सकाळी ४ वाजता उठुन तयारी करुन ५.१५ ची डहाणुरोड - विरार ट्रेन मधे बसले, विरार ला उतरुन विरार - चर्च्-गेट ट्रेन पकडुन ८ वाजता माहीमला पोहोचले. तिथुन ९.५५ ची हार्बर लाईन हुन अंधेरी पनवेल ट्रेन होती पण ती ४५- मिनीटे उशीरा धावत होती. एकदाची ट्रेन मधे बसले. ११.१५ नंतर अजया आणि स्नेहश्री वाशी स्टेशन बाहेर भेटल्या तोवर पुणेकरणी पोहोचल्याची वर्दी मिळाली होती. गेल्यावर सगळ्यांची भेट घेतली फोटो सेशन झालं तो पर्यंत बाकीचे मिपाकर हळुहळु येउ लागले. बोका भाउ स्वतः आले आणि ओळख परेड सुरु झाली त्यानंतर डॉ. सुबोध खरेही आले त्यांच्याशीही ओळख झाली. जवळपास सगळे एकत्र जमल्यावर सगळ्यांनी आपापली ओळख दिली. गप्पांचा फड जमलेला असतानाही अजया आणि स्वीट टॉकर सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंग होते , दोघांचेही कौतुक कारण इतक्या जणांच्या जेवणाची व्यवस्था करणे म्हणजे खरंच कठीण काम होतं . जेवताना स्वीट टॉकर आणि टॉकरीणबाई, हेमंत वाघे , स्नेहशश्री, अजया यांच्या शी खुप गप्पा मारल्या, खुप माहीती मिळाली. खुप धम्माल केली, सगळ्यांना भेटुन बरे वाटले . मी ही हा पहिलाच कट्टा पाहीलाय जो इतका व्यवस्थित सुनियोजित होता. येताना दुसर्‍या दिवशी येण्याचा विचार होता पण अजयाने ६ वाजता पनवेल ला सोडले मग ६.३० ची पनवेल - डहाणु रोड ट्रेन पकडुन रात्री १० ला घरी पोहोचले आणि अजयाचे आभार कारण दुसर्‍या दिवशी म्हणजे आजच वेस्टर्न रेल्वे च्या ट्रेन्स लेट आहेत आणि आज आले असते तर ऑफीस गाठायला उशीर झाला असता कारण ऑफीस मधे मुंबईहुन येणारे सहकारी आज उशीरा आलेत.

In reply to by कविता१९७८

कंजूस 04/07/2016 - 15:00
कट्टाक्विन म्हणून तुम्हाला निवडण्यात यावे असा ठराव मांडतो.सत्कार पुढच्या कट्ट्याला करावा. मी त्या बाजूला प्रवास केला आहे आणि किती अडचणी आहेत ते माहित आहे. टक्याबद्दलचे गैरसमज दूर झाले हे एक कट्ट्याचे यशस्वी फलित म्हणता येईल.

प्रचेतस 04/07/2016 - 08:25
चिंचवडहून मी, गणामास्तर आणि गावडे सर निघालो ते ८ वाजता. धुव्वांधार पाऊस चालू होता. घाटात वातावरण अगदी तुफ्फान होतं. चोहोंबाजूंनी ढगांनी वेढून घेतलं होतं. धबधबे अक्षरश: कोसळत होते, ओहोळ फ़ुफ़ाटलेले होते. लोणावळ्यात एके ठिकाणी मिसळ खायला थांबलो तो एक वेगळाच किस्सा. :) साडेआकाराच्या आसपास वाशीत पोहोचलो. NMSAच्या आवारात येताच कंजूसकाका येताना दिसले. रिसेप्शनपाशीच श्री व सौ पाटील व सुरंगीताईंची भेट झाली. पाटलांबरोबर NMSA हिंडून पाहिलं. खूप छान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते. एकेक कट्टेकरी हळूहळू येत गेले मग काय गप्पांना बहार नुसता. प्रासदादाला जवळपास ३ वर्षांनी भेटून खूप आनंद झाला. पुण्यातली चांगली नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय करू लागलेल्या पिंगूची भेट झाली. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कंजूस काकांसोबत लवकरच विसापूर भटकंतीचा बेत ठरला. अजया, बोकेश, टका आणि श्री. विकास पाटील ह्यांचे नेटक्या आयोजनाबद्दल ख़ास कौतुक आणि आभार्स. बऱ्याच सदस्यांशी पहिल्यांदाच भेट झाली. एकूणातच मिपाकर्स - यु मेड माय डे. :)

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 04/07/2016 - 10:19
लोणावला सोडल्यावर गनामास्तरने अचानक गाडी उजवीकडे एका छोट्या रस्त्यात टाकली. आम्ही इकडे कुठे चाललो आहोत असे विचारले तर म्हणाला, चला तर. पाचेक मिनिटांचा एक चढ चढल्यावर आम्हाला दिसली asdf आम्ही तिथे मागवली asdf मिसळ इतकी अफलातून होती की आम्ही त्यांना म्हटले की तो आधीचा छोटा फलक तुमच्या मिसळीला न्याय देत नाही. मग त्यांनी आम्हाला मोठा बोर्ड दाखवला असदफ

अजया 06/07/2016 - 14:00
. डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री . . डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे . डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे . . . . . . गॅरीभौ आले एकदाचे!(दरवाजापाशी) . . अनाहिता आणि लाडोबा! . फोटो क्र.१ डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री फोटो क्र ३ डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे फोटो क्र,४ डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

In reply to by अजया

नाखु 04/07/2016 - 13:04
आवडलाच पण हा शेवटातला फोटो खास.. लाडोबा पळण्याच्या तयारीत असल्याचा अविर्भाव का ब्रे घेतला असावा? नेमकी त्या दिवशी मुलाची आंतरशालेय स्पर्धा असल्याने (आणण्याची सोडण्याची जबाबदारी असलेने येता आले नाही) तरीही अत्यंत मोकळ्या मनाने रा रा वल्ली,सगा आणि गणामास्तराम्नी येताना धावती भेट घेतली व कट्टा जोरर्दार झाल्याचे कालच कळविले. यशस्वी कट्ट्याबद्दल दोडोबासहीत सर्व स्वय्म्सेवकांचे अभिनंदन. अवघा हल्कल्लोळ करावा मिसळपाव धर्म जागवावा हेच खरे ! वाचकांची पत्रे मधून नाखु

In reply to by एस

>>>> कंजूसकाकांनी दिलेल्या फोटोंतील क्रम व तुमचा क्रम यात थोडी सांगड लागत नाहीये. नका लागू देऊ सांगड आणि क्रम, सोडून द्या. कट्टा झाला, छान झाला किस्सा खतम :) -दिलीप बिरुटे

कंजूस 04/07/2016 - 09:39
इथे पुन्हा देतोय फोटो- फोटो- फोटो पहिला ओळखपरेड उजवीकडून आइडीनावे बोका-ए-आझम, वि पा विलास पाटील, निशदे, किसन शिंदे, विमे, प्रास, प्रणव जोशी, कोमल (विपाकन्या), सौ० (मामलेदारचा पंखा), (१), (२), (३), (४) आणि चि० २ ) ओळखपरेड फोटो दुसरा ओळखपरेड () चिरंजीवसह पासून डावीकडे सौ पाटील, त्रिवेणी, शिबिआइ, (४), स्वीट टॅाकरीण, स्वीट टॅाकर, मस्त कलंदर आणि हातात मोबाइल असलेल्या अजया. ३ ) ओळखपरेड फोटो तिसरा ओळखपरेड मोबाइलने फोटो काढणाय्रा अजया पासून डावीकडे सुरंगी, फोटो काढणारे 'माझीही शॅम्पेन, हेमन्त वाघे, टवाळ कार्टा, डॅा सुबोध खरे(कोकाकोला घेतलेले), संदीप डांगे, प्रचेतस(=वल्ली निळा टी शर्टमध्ये), सतीश गावडे, मुक्तविहारि(मुवि), मामलेदारचा पंखा. ४ ) निघण्याअगोदर ५ ) निघण्याअगोदर ६ ) छत्री धरलेली चि० निलापी ७ ) शेवट गोड तर सर्वच गोड- चहा घेतल्यावर. खरे( डॅाक्टरेट) क्लिंटन ( मागे उभे लाल टीशर्टात ) सांगितल्याप्रमाणे आले आणि खरे डॅाक्टर कुठेत विचारलं तेव्हा हास्यकल्लोळ.

मिपाकरांची लक्षणीय उपस्थिती. खऱ्या अर्थाने महाकट्टा. बोका ए आझम आणि अजयाचे अभिनंदन. काय काय गप्पा झाल्या, माझ्याशी मैत्री करशील का, असे व्य नि कोणा कोणाला आले, वगैरे चर्चा झाल्या की नाही ? एक आयडी मेला की पुन्हा दुस-या आयडीने वर तोंड करून प्रतिसाद देणा-याबद्दल काही चर्चा झाली की नाही. बाकी, फोटोत धन्या, वल्ली, अजया, माऊ, डॉ. सुबोध,प्रास, निखिल, मस्त कलंदर, इतकेच ओळखता आलेत. बाकीच्यांचाही परिचय व्हावा.हरकत नसेल तर ! -दिलीप बिरुटे

अजया 04/07/2016 - 09:50
फोटो क्र.१ डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री फोटो क्र ३ डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे फोटो क्र,४ डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

निदान पुढील ३-४ वर्षे मी डोंबोलीत नसेन. त्यामुळे ह्या कट्ट्याला उपस्थित राहणार होतोच. सकाळी सौ.मुविंकडे काही विद्यार्थी जर्मन शिकायला येणार असल्याने, सौ. मुविंना येता आले नाही.

नंदन 04/07/2016 - 10:08
कट्टा दणक्यात झालेला दिसतोय. नवे-जुने-आजी-माजी-भावी मिपाकर एकत्र पाहून मस्त वाटलं.

In reply to by नंदन

स्पा 04/07/2016 - 11:24
असेच म्ह्नणतो जे बात विमे ला पाहून ब्रे वाटले

कंजूस 04/07/2016 - 10:10
कट्ट्याला उपस्थित मिपाकरांशिवाय जे तिथे चर्चेत होते ते मिपाकर- डॅा बिरुटे, पैसातै, नीलकांत, प्रशांत, आत्मबंध ( गुरुजी/बुवा/अत्रुप्त आत्मा), नुलकरकाका, स्पा ( मन्या/स्टीव राजा/स्पान्डुरंग ), दीपककुवेत, दमामि, यशो{धरा}, प्यारे१/धनंजय माने/सर्व नावे, दादा दरेकर/सर्व नावे, प्रमोद देर्देकर, पियुशा, अभ्या टिंबटिंब, चौकटराजा, ब्याटमन, नादखुळा ( पिंचिंवार्तापत्र ), आदूबाळ, विनोद१८, ग्रेटथिंकर, शान्तिप्रिय

In reply to by कंजूस

अभ्या.. 04/07/2016 - 14:16
अरे वा. आम्ही चर्चेत होतो म्हणा की. दोन चार डूआयडी वगळता सार्‍या भारी माणसात आमची गणना झाली हे काय कमी. भारी भारी. कट्ट्याचा काउंट वाढलायच मग. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 04/07/2016 - 14:48
डॅाक्टरांना मनापासून यायचे होते पण औरंगाबाद फारच लांब पडले. अभ्याला भेटायला जायचेच आहे ( बदामि ट्रिपच्या निमित्ताने - वल्ली आणि ग्यांग).

In reply to by कंजूस

जल्ला आमी इकडची काडी तिकडं कर्रीत नै , नी आमची आठवण कस्ली काढतांव. पन आठैन काढल्याबद्दल सर्वांस्नी राम राम बरंका !

गॅरी ट्रुमन 04/07/2016 - 10:38
जंगी मिपा कट्ट्याबद्दल सर्वांचेच आभार.फोटू आवडले. थोडा वेळ का होईना सर्वांना भेटता आले याचा आनंद आहे.

उल्का 04/07/2016 - 10:55
आयोजकांना सलाम! असे अनेक महाकट्टे करायची सुबुद्धी त्यांना वरचेवर होवो. :) सर्व फोटो भारी आले आहेत. कट्टा दणक्यात झाला. सर्वांचे आभार! रच्याकने मी ह्या कट्ट्याला गेले होते का? असा प्रश्न माझा मलाच पडला आहे. त्याचे उत्तर म्हणून इथेच एक खुसखुशीत अतिरंजित धमाल मिनिवृत्तांत लिहायचा मानस आहे. आयोजकांची हरकत नाही ना?

In reply to by टवाळ कार्टा

उल्का 04/07/2016 - 11:14
कार्टा, आपली काल भेट होऊनही 'नंतरचे नंतर बघू' अशी धमकी? (आश्चर्यकारक घाबरल्याची स्मायली) आता मी कसे लिहू? :प :द

In reply to by उल्का

टवाळ कार्टा 04/07/2016 - 11:19
आर्र...असा कसा उल्टा अर्थ घेता...नंतरचे नंतर म्हन्जे....आधी लिहा...कोणी आक्षेप घेतलाच तर त्याला फाट्यावर मारायचे =))

पियुशा 04/07/2016 - 11:38
वा !!! जबरी झकास महा- महाकट्टा ,फोटो सगळे जबराट ! माझी काय चर्च्चा केलीत म्हणे ;) बाकी ट क्या चा आय डी बदलुन द्यावा इतका निरागस वाटतोय फोटोट :प का अनाहिताची भीती वाटत होती म्ह्णुन चेहरा असा आलाय ;) ( मर्तेय मी , पळते मी ).......

धनंजय माने 04/07/2016 - 11:46
कंकाका, आम्हाला एका च आयडी ची हौस आहे. तेवढा सुद्धा ठेवत नाहीत म्हणून दुसरा उसना पासना मागावा लागतो. बरेच लोक थोरथोर असल्याने आम्हाला उदार मनाने देतात. बाकी कट्टा उत्तम झालेला आहे यात संशय नाही. काही ठिकाणी सोनेरी धान्यपेयं दिसली होती ब्वा!

मी (माझीही शॅम्पेन ) , किसन , मामलेदार पंखा , शीबीआय , आणि डॉक्टर आम्ही ठाण्याहून निघालो , माझ्या बरोबर एक माजी संपादक , एक WWF कुस्तीपटू , नेव्हीतील डॉक्टर आणि शीबीआय ऑफिसर असल्याने निर्धास्त होतो , मुलुंड - ऐरोली फाट्यया पर्यन्त व्यवस्थित आलो , मी गाडी चालवणारा अर्जुन आणि मार्ग दाखवणारा किसन अशी उलटी जोडी जमली होती , मध्येच एक खतरनाक रस्त्याने येण्याचा निर्णय झाला आणि आम्ही व्यवस्थित नवी मुंबई दर्शन करून दर मजल करत कसा बसा गंतव्य स्थानापर्यन्त पोहोचलो मध्येच गाडी बरेच वेळा स्पीड ब्रेअकर वर आपटली पण चाकातील हवा कमी असेल अशी स्वतः:ची भाबडी समजूत करून घेतली :) महा कट्टा कसला मस्त पैकी स्नेहसंमेलन चालू होत , अशी यशस्वी स्नेहसंमेलन फक्त ग्रेटर मुंबईकरच भरवू शकतो ह्याची खात्री झालि , वल्ली (प्रचतेस ) , सगा , गणामास्तर त्रिवेणी आणि अजून कोणी कोणी पुण्ययाहून आले होते , बरेच दिवसांनी फुल गॅंग भेटली मिपाची काही नाव बदलाविशी वाटली जस की टका >> शामळू कार्टा >>शाका , कंजूस काका >> चपळ काका , सुरंगी >> सूर-सुरी (फटाक्यातील) , बोका-इ-आझम >> प्रेमळबोका , प्रचतेसला त्याच्या नावावरून बरेच जणांनी पिडला असेल , प्रत्येक वेळेला तो ते वारुणाच नाव आहे असं सांगून सुटका करून घेत होता मक , निदे , विमे , प्रास , कंजूस , त्रिवेणी , पिंगू (पोपटी आठवते आहे ना रे ) , कोमल , वाघे अश्या काही जणांशी थोडक्यात चर्चा झाली , निदेनि बोभाटा.कॉम विषयी बरीच माहिती दिली , प्रत्येक मिपाकरांनी बोभाटा.कॉम ला अवश्य भेट दिली पाहिजे अफलातून उपक्रम आहे एकंदरीत अजय , विपा , बोका आणि इतर आयोजकांनी अफलातून आयोजन केलं होत , आता एखादी पिकनिक किंवा मुंबई आणि पुण्य मधोमध रेसोर्टवर भेटून मस्त गप्पा मारल्या पाहिजेत

अजया 04/07/2016 - 12:04
तर त्याचं असं झालं की हाम्रिकेत कट्टा,त्यात पण एकजण सात तास ड्राइव्ह करुन आलेले,युकेत कट्टा आणि मिपाच्या मातृभूमीत मात्र कट्टयाचा दुष्काळ :( याने आमची झाली जळजळ.मग बालके टकाशी खरडीखरडीत विषय निघाला आमची मुंबई कट्टा करायचा.पण जागा काही निश्चित करता येईना.मिपाकट्टा म्हणजे कसं ऐसपैस गप्पा मारता आल्या पाहिजेत.सोबत छानशी खादाडी हवी.त्यात ते टकं सारखं कोंबडीवालं हाॅटेलच पाहिजे करत नाचत होतं.आणि मी पूर्णपणे शाकाहारी.टकाने पहिलं नाव सुचवलं हाॅटेलचं ते 'झिंगा'! मला नाव ऐकुन चक्करच यायची बाकी :)मग दुसरे नाव मालवणी रस्सा.ते फिश स्पेशल. परत नाक मुरडले.मग इनाॅर्बिटला कट्टा करु. जे हवे ते खाऊ ठरवुन बोक्याला तसं कळवलं.पण जशी येणाऱ्या मिपाकरांची संख्या धाग्यात वाढायला लागली मला टेन्शन यायला लागलं.माॅलच्या गर्दीत कसं मॅनेज होणार.आणि त्याच वेळी वाशीकर मिपाकर विपा देवासारखे धावुन आले आणि त्यांच्यामुळे NMSA सारखी मस्त निवांत जागा कट्ट्यासाठी मिळाली.त्यांनी सगळे आयोजन करुन ठेवलेच होते. तिथल्या रेस्टाॅरंटचा मोठा भाग कट्टयासाठी आरक्षित होता.त्यामुळे कोणताही व्यत्यय न येता फार छान सोय झाली.विशेषतः बाहेर पाऊस असताना. कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर.भर पावसात लवकर निघून दिल्या वेळेला ते हजर होते. नंतर एकेक करत ठाणे,मुंबई, पनवेल,सानपाडा,बोयसर सगळे मिपाकर जमले. शिबिआयने मस्त गरम अप्पे करुन आणले होते.पुणेकरांनी आठवणीने बाकरवडी आणि ठाणे मुलुंड आघाडीने सुरळीच्या वड्या. सर्व तुटून पडतच होते तर आधीच वैतागलेले मॅनेजर साहेब प्लीज बाहेरचे फुड नाॅट अलौड म्हणत आले.खट्टु होऊन सगळे डबे बंद झाले :( मग विपा भाऊंनी मस्त गरम गरम मन्चाव सुपची ट्रिट देऊन आत्मे शांत केले! मग ओळखपरेड सुरु झाली.सगळे गोल करून उभे राहिले.आणि एकेकानं आपापली ओळख दिली.त्यामुळे एक बरे झाले.कोण कोण आलंय नीट कळाले.अगदी शेवटी अदि आणि तिची मैत्रीण आल्या.त्याही दंग्यात मनापासून सामील झाल्या! तोवर नुसता कल्ला आणि नो आॅर्डर वर वाढती लोकसंख्या बघून मॅणेजर साहेब हैराण झालेले.मग देवदूत नं दोन बनून स्वीट टाॅकर काका धावुन आले.त्यांच्या मदतीने मग सर्व मेनू मॅनेजरला सांगितल्या गेला.तो जसजश्या डिश आणत होता, एकेक मिपाकर अॅड होत होते! मग त्याला और पाचका खाना करत आॅर्डर वाढवत नेत होते! जेवण मात्र अगदी छान होते.नंतरची कुल्फी तर मस्तच. कोणा दुष्टाने तीन तुकडे पळवल्याने माझ्या वाटेला एकच तुकडा आला :-/ नंतर मिपाकरांची पांगापांग होण्याआधी ग्रुप फोटो झाला.तोपर्यंत सोनुली पण आली. यानंतर पिंचिकर आणि अर्धे ठाणे रवाना झाले.बाकीचे गॅरी भाऊंची वाट बघत गप्पा मारत बसले.बालके टवाळ कार्टा याच्या बालसुलभ बोबड्या बोलांना ऐकुन मिपाकरणींनी मनोरंजन करुन घेतले.वर त्यांच्या लाडोबासोबत फोटोही काढलाच;) चार वाजता चहाची अनावर तल्लफ आल्याने सर्वजण परत रेस्टॉरंटमध्ये आले.चहा होईस्तोवर गॅरी भाऊ आलेच.एक छोटीशी ओळखपरेड परत होऊन सगळे मार्गस्थ झाले. या कट्टयाचा सर्वात भावलेला भाग म्हणजे जुने नवे मिपाकर आवर्जुन आले.कट्ट्यात कोणत्याही छुप्या चर्चा,कटु विषय आदिला स्थान नव्हते.टकाची गंमत करणे सोडता आलेल्या सगळ्या मैत्रिणी या मिपाकरणी म्हणून आल्या होत्या.अनाहिता कट्टा असे नाही.सगळ्यात मिळुन मिसळुन मस्त गप्पाटप्पा झाल्या. धन्यवाद मिपाकरांनो,धन्यवाद विपा. तुमच्यामुळेच इतका जबरदस्त कट्टा झाला.

In reply to by अजया

नूतन सावंत 04/07/2016 - 17:41
कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर
नाय नाय,मी पायली होते.त्यानंतर यजमान पतीपत्नी नि त्यानंतर कंजूसकाका.पिंचिकार त्यानंतर.

कंजूस 04/07/2016 - 12:12
बारवी डॅम( बदलापूर ), जांभे धरण ( आसनगाव स्टेशन )याठिकाणी जाण्याला बय्राचजणांनी उत्सुकता दाखवली आहे तिकडे जाण्याचे लवकरच ठरवण्यात येईल. भुशी डॅम,कोंडेश्वरवगैरे ठिकाणे बाद केली आहेत.

कविता१९७८ 04/07/2016 - 12:37
बोका - ए - आझम नी कट्ट्याची घोषणा केली आणि या कट्ट्याला माझी हजेरी लागणार नाही हे मी ठरवुन टाकलं होत कारण वाशी हा माझ्या साठी अति लांबचा पल्ला कारण बोईसर म्हणजे एकदम एका टोकाला आहे. मुंबई हुन १०० कीमी आणि त्यात वाशी म्हणजे नवी मुंबई ते आणखी दुर. त्यात टका येणार या धडकीनेच मी कट्ट्याला जायचं नाही असं ठरवलं होतं पण एक आठवड्यापपुर्वी ट्रेक च्या दिवशी अजया भेटली आणि तिने सांगितलं की टका हा आयडी व्रात्य असला तरीही प्रत्यक्षात तो तितका व्रात्य नाहीये. मग मी जरा मना वर घेतलं पण इथे ३-४ दिवसा पासुन खुप पाउस असल्याने जाता येईल की नाही याचं टेन्शन आलं कारण अति पावसामुळे मुंबई रेल्वे च्या पश्चिम , मध्य आणि हार्बर अशा तिनी रेल्वे लाईन विस्कळीत झाल्या होत्या. ट्रेन जर मधेच बंद पडली तर पंचाईत व्हायची , त्यातच दर रविवारी मध्या आणि हार्बर रेल्वे लाईन ला मेगा ब्लॉक असतो आणि वेस्टर्नला जम्बो मेगा ब्लॉक . शेवटी कट्ट्याचा दिवस उजाडला. मी रेल्वेच्या पश्चिम लाईनशी कनेक्टेड आहे म्हणुन मी पश्चिम आणि हार्बर लाईन असा पर्याय निवडला. सकाळी ४ वाजता उठुन तयारी करुन ५.१५ ची डहाणुरोड - विरार ट्रेन मधे बसले, विरार ला उतरुन विरार - चर्च्-गेट ट्रेन पकडुन ८ वाजता माहीमला पोहोचले. तिथुन ९.५५ ची हार्बर लाईन हुन अंधेरी पनवेल ट्रेन होती पण ती ४५- मिनीटे उशीरा धावत होती. एकदाची ट्रेन मधे बसले. ११.१५ नंतर अजया आणि स्नेहश्री वाशी स्टेशन बाहेर भेटल्या तोवर पुणेकरणी पोहोचल्याची वर्दी मिळाली होती. गेल्यावर सगळ्यांची भेट घेतली फोटो सेशन झालं तो पर्यंत बाकीचे मिपाकर हळुहळु येउ लागले. बोका भाउ स्वतः आले आणि ओळख परेड सुरु झाली त्यानंतर डॉ. सुबोध खरेही आले त्यांच्याशीही ओळख झाली. जवळपास सगळे एकत्र जमल्यावर सगळ्यांनी आपापली ओळख दिली. गप्पांचा फड जमलेला असतानाही अजया आणि स्वीट टॉकर सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंग होते , दोघांचेही कौतुक कारण इतक्या जणांच्या जेवणाची व्यवस्था करणे म्हणजे खरंच कठीण काम होतं . जेवताना स्वीट टॉकर आणि टॉकरीणबाई, हेमंत वाघे , स्नेहशश्री, अजया यांच्या शी खुप गप्पा मारल्या, खुप माहीती मिळाली. खुप धम्माल केली, सगळ्यांना भेटुन बरे वाटले . मी ही हा पहिलाच कट्टा पाहीलाय जो इतका व्यवस्थित सुनियोजित होता. येताना दुसर्‍या दिवशी येण्याचा विचार होता पण अजयाने ६ वाजता पनवेल ला सोडले मग ६.३० ची पनवेल - डहाणु रोड ट्रेन पकडुन रात्री १० ला घरी पोहोचले आणि अजयाचे आभार कारण दुसर्‍या दिवशी म्हणजे आजच वेस्टर्न रेल्वे च्या ट्रेन्स लेट आहेत आणि आज आले असते तर ऑफीस गाठायला उशीर झाला असता कारण ऑफीस मधे मुंबईहुन येणारे सहकारी आज उशीरा आलेत.

In reply to by कविता१९७८

कंजूस 04/07/2016 - 15:00
कट्टाक्विन म्हणून तुम्हाला निवडण्यात यावे असा ठराव मांडतो.सत्कार पुढच्या कट्ट्याला करावा. मी त्या बाजूला प्रवास केला आहे आणि किती अडचणी आहेत ते माहित आहे. टक्याबद्दलचे गैरसमज दूर झाले हे एक कट्ट्याचे यशस्वी फलित म्हणता येईल.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला.

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

स्वीट टॉकरीणबाई ·

बोका-ए-आझम 24/06/2016 - 10:34
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.

अजया 24/06/2016 - 11:07
आपल्याकडच्या स्त्री भृणहत्येचं मूळ स्त्री ने स्वतःला कमी लेखण्याच्या मानसिकतेतून आहेच.तसंच स्वतःच्या ताकदीच्या शक्यता न आजमावता येणे,न अजमावणे,गृहित धरणे यातही आहेच.तसंच आपल्या समाजातली प्रचंड हिपाॅक्रसीदेखील यात कारणीभूत आहे. अनेक लोकांचे स्वार्थ स्त्रीभृणहत्येत बांधले गेले आहेत.कोणाला वंशाचा दिवा हवाय,कोणाला सोनोग्राफीचे पैसे तर कोणाची अॅबाॅर्शन प्रॅक्टिस :( यात ती शेळी अजूनही जिवानिशी जातेच आहे हे सर्वात वाईट :(

अत्रे 24/06/2016 - 11:13
लेख आवडला. इथल्या 'वर-वधूंच्या अपेक्षा वाढल्या आहेत का' या लेखावरची चर्चा वाचावी.

लेखात स्त्रीभ्रुणहत्येच्या कारणापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला पण मूळ कारणापर्यंत तुम्हि पोहोचला नाही. हुंडा हे मूळ कारण आहे ? नक्कीच नाही... हुंडा प्रथेच्या मुळाशी जाण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला दिसत नाहि. स्त्रियांची काहीशी कमी असणारी शारिरिक ताकद हेही कारण नाही. (काहीशी हा शब्द महत्वाचा. प्रत्येक स्त्रीची प्रत्येक पुरुषापेक्षा ताकद कमी आहे असं नक्कीच नाही.) मूळ कारण फार साधे आणि सोपे आहे. ते मानववंशाच्या इतिहासात दडलेले आहे. आपण मानवी इतिहासाच्या त्या पानावर जावू (किती हजार वा लाख वर्ष मागे ते मी सांगू शकत नाही , मानववंशशास्त्रज्ञ सांगू शकतील) माणूस हा एकमेव प्राणि असा आहे ज्यात नर हा मादीवर बलात्कार करु शकतो. बलात्कारामुळे नको असलेली संतती निर्माण होवू शकते. मानवाच्या एकूणच शारिरिक क्षमता काहीशा कमी असल्याने संततीचे संरक्षण व पालणपोषण यासाठी स्त्रीला पुरुषाच्या मदतीची गरज पडते , पुरुषाचीच का ? तर इतर स्त्रीया सुद्दा त्यांच्या संतती सांभाळण्यात व्यस्त आहेत. आता पुरुष स्त्रीला का मदत करेल ? ती संतती त्याची असेल तरच. म्हणजे याकरिता तो स्त्रीकडून योनिशुचितेची हमी मागणार आणि बदल्यात तिला व तिला आपल्यापासूनच झालेल्या संततीला संरक्षण पुरविणार. मग या संरक्षणाकरिता तो स्वतःच्या अटी तिच्यावर लादणार (तैनाती फौजेच्या अटी :) उदा: मी फक्त माझ्याच संततीस संरक्षण पुरवीन पण एकूणातच तू माझ्याशिवाय इतर पुरुषांची संतती जन्माला घालायची नाहीस, नाहीतर मी माझ्याही संततीला वार्‍यावर सोडून देईन. यातून योनिशुचितेचे महत्व अतोनात वाढले. याठिकाणी हे लक्षात घ्या की जशी एकटी स्त्री सर्व संततीचे रक्षण वा पालनपोषण करण्यास पुर्णपणे समर्थ नाहीये. पण स्त्रीने अपत्याला जन्म दिला तर ति त्याला वाढवणे ही स्वतःची जबाबदारी समजत आहे, तर पुरुष ते सक्तीचं मानत नाही. झालंच तर पुरुषाची अपत्यनिर्मीतीची क्षमता स्त्रीच्या तुलनेने अफाट आहे (जवळपास रोज एका स्त्रीला तो गर्भधारणा घडवून आणू शकतो , तेही अगदी म्हातारा होईपर्यंत) त्यामूळे त्याला अपत्याची तितकीशी फिकीर नाही. या सर्वातून काहीच मार्ग नाही का ? स्त्रीला मुक्ती मिळणार नाही का ? प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या वा स्त्रीहत्या का होत नसतील ? असे प्रश्न पडू शकतात त्यांची उत्तरे पण विचारांती मिळू शकतील. स्त्रीला बलात्कारापासून संरक्षण देणे हे प्रगत कायद्याचे आणि कायद्याच्या रक्षकांचे काम आहे. पण ते १०० % यशस्वी होईल असे नाही. अगदी पाश्चात्य देशांतही बलात्कार होतातच (प्रमाण कमी असेल कदाचित) बलात्कारापासून नको असलेली संतती ? हो यापासून मुक्ती मिळालीये... गर्भनिरोधाची वा गर्भपाताची साधने यांमुळे नको असलेल्या संततीच्या धोक्यापासून स्त्रियांना मुक्तता मिळालेली आहे. मग आता नेमकी अडचण काय आहे ? तर योनिशुचितेचे अतोनात महत्व, त्यातून सतत असलेले बलात्काराचे भय आणि या भयापोटी पुरुषाकडे संरक्षण मागण्याची मानसिकता आणि मिळालेल्या संरक्षणाच्या (?) मोबदल्यात वाटेल त्या अटी स्वीकारण्याची तयारी. योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल. "जर माझ्यावर कधी दुर्देवाने बलात्कार झालाच तर मी पोलीस तक्रार करेन, दवाखान्यात जाईन , आवश्यक ते उपचार घेइन, एक दोन दिवस आराम करेन हवं तर आणि मग कामाला लागेन... गरज पडेल तशी न्यायालयात वगैरे जाईन. किंवा मी अविवाहित असली तर माझ्या मर्जीने मला आवडणार्‍या पुरुषाशी संबंध ठेवू शकते, ती माझी आणि त्याची खासगी बाब असेल आणि जरी कधी कोणत्याही कारणाने ही बाब जगासमोर उघड झाली तरी त्याने माझी बदनामी झाली अस मानायचं काही एक कारण नाही" एक स्त्री स्वतःची व स्वतःच्या मुलीची अशी मानसिकता घडवू शकते का ? नसेल तर 'स्त्री स्वातंत्र्याबद्दल' बोलणे व्यर्थ आहे. बाकी हुंडा प्रथा वगैरे वरवरची धूळ आहे फुंकर मारली तरी उडून जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नेत्रेश 24/06/2016 - 13:54
१. प्राण्यांमध्ये ही रेप होतो, विषेशतः एप्/चिंपांझी सारख्या पुढारलेल्या प्राण्यांच्यात. (थोडा गुगल सर्च केलात तरी खुप माहीती मिळेल) २. प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या होत नाहीत याचे कारण त्या देशांमधे एकतर भ्रुण हत्या संपुर्ण बेकासदेशीर असते, किंवा ती करणे जवळ जवळ अशक्य केलेले असते. मग गर्भधारणा बलात्कारापासुन झालेली असो, वा ती स्त्री मरणाच्या दारात असो. जो पर्यंत गर्भाच्या हृदयाचे ठोके चालु आहेत तो पर्यंत डॉकटर त्याला टच करत नाहीत. भलेही ती स्त्री मेली तरी चालेल. आणी हे सर्व पुढारलेल्या देशांत होते. ही पहा अमेरीकेत काय स्थीती आहे: ३.
योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल
हे अत्यंत चुकीचे वीधान आहे. पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा जीथे योनिशुचितेचे फारसे महत्व नाही तीथे ही बलात्कार हा स्त्रीला तेवढाच उध्वस्त करणारा असतो. तो आत्मा आणी आत्मसन्मान यांची न भरुन येणारी हानी करणारा पाशवी हल्ला असतो. दोन दीवस आराम करुन भरुन येणारी जखम नसते. त्यामुळे शेवटचा परीच्छेद हा बलात्कार पीडीतांच्या दु:खाविषयी खुपच असंवेदनाशील वाटतो.

रेवती 24/06/2016 - 15:59
मिपावर आणि इतर मिडियामध्ये याविषयावर भरपूर चर्चा करून/ऐकून झालिये. आता बाकी कोणी नाही पण आईवडिलांनी ठरवायचे की मुलगी झाली तरी गर्भपात, जन्म देऊन मारणे, तिला मोठी करताना मुलगी म्हणून (सुरक्षिततेचे सोडता) वेगळे नियम, कमीपणा असले काहीही करायचे नाही. यापुढे तेवढीच आवश्यकता आहे. आता याचे दुसरे टोक गाठणारे असतात याचा अनुभव आहे. मुली झाल्यावर तोरा व मुले झाल्यावर दु:स्वास असेही करतात. मुलगी म्हणजे लक्षुमी आणो मुलगा म्हणाजे कुलदिपक वगैरे कल्पना बोलण्यातूनही काढून टाकल्या पाहिजेत. कित्येक लक्षुम्या गरिबीत तर कुलदिपक दिवे लावत हिंडत असतात.

बोका-ए-आझम 24/06/2016 - 22:50
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.

आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.” +११११

कंजूस 25/06/2016 - 07:02
खरं कारण १) समाज भोंदू आहे - बोलतात एक करतात दुसरं.,२) वडलोपार्जीत मिळकतीत वाटणी ही मिळकत विकली तरच मिळते नाहीतर फक्त कागदोपत्री वाटा असतो.,मुलीच्या पालकांनी मुलीचे लग्न खर्च करून द्यायचे आणि हुंडाही द्यायचा ही समाजरीत.३) मुलगे लग्न करून बरेचसे आइवडिलांच्या घरात राहातात त्या प्रथेने स्वतंत्र होत नाहीत/होऊ शकत नाहीत.जिथे मुलगेच स्वतंत्र विचार करू शकत नाहीत तिथे त्या 'घरात' पडलेल्या मुलीला कितीशी किंमत राहाणार?- दावणीला बांधलेल्या जनावरासारखी.५)मुलगी झाल्याने आइवडिलांना आर्थिक धरून इतरही त्रास होतो म्हणून त्या समाजात स्त्रीभ्रूणहत्त्या वाढते.वरील कारणे दूर होण्याची शक्यता बय्राच ठिकाणी अजूनही दिसत नाही. परदेशात जिथे मुलग्यांचेही सज्ञान झाल्यावर लाड करून जवळ बाळगत नाहीत ,हाकलतात तिथे आपोआपच पुरुषी अहंकार राहातच नाही आणि तो इतरांचा विचार करायला शिकतो.

सर्वांचे मनापासून आणि विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! हा विषय खूपच पूर्वीच चर्चिला गेला आहे त्यामुळे क्रेझींनी म्हटल्याप्रमाणे त्यात आता नव काही राहिलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की त्याचं कारण काय आहे त्यापेक्षा आता आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे. आपण जो शब्दप्रयोग वापरतो, उदा. 'स्त्री पुरुषांनी एक्मेकांना आदराची वागणूक दिली पाहिजे' वगैरे, यातल्या 'पाहिजे' या शब्दा ला काही अर्थ नाही. दुसरा काय करतो यावर आपला कधीच कंट्रोल नसतो. आपल्या मुलीला जर सासरी नाहक त्रास होत असेल तर तेव्हां आपण तिला योग्य सल्ला, मदत वगैरे देतो का 'काहीही करून त्यांच्याशी जुळवून घे' असा सल्ला देतो हे महत्वाचं आहे. 'म्हणजे काय? मुलीचं घर तोडायचं आहे का?' असा प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतोच की! निग्रह आणि नाहक हट्ट यामधली रेष प्रत्येकाची वेगवेगळी असते.

नगरीनिरंजन 25/06/2016 - 21:49
वा! काय सडेतोड लिहिलंय! पण स्वीट-टॉकरीणबाई, मेली ही लग्नाची, पोराबाळांची व स्वतः कमावती असूनही आपल्यापेक्षा वरचढ जोडीदार मिळवायची हौस आड येती बघा ताकद दाखवण्याच्या.

In reply to by नगरीनिरंजन

pj 30/06/2016 - 01:14
मुलाबाळांची हौस असणे, हे स्त्रीत्वाचे लक्षण आहे आणि ती पुरूषालाही असू शकते. पण आपल्यापेक्ष्या वरचढ जोडीदार असावा ही काही अंशी सुद्‍र्ढ संतती साठी नैसर्गिक जाणीव (animal instinct) असली तरी बर्याच प्रमाणात सामाजाच्या दंभिकपणाचे लक्षण आहे. जर बायको वरचढ असली तर समाज त्या नवर्‍याला हसायला कमी करत नाही. किंवा अनेकवेळा नवर्‍याचा आत्मसंमान दुखावला जाऊन त्याचा परीणाम कुटंबावर (मुलांवर) होतो. म्हणून अनेक वेळा वरचढ स्त्रीने स्वत:चा वरचढपणा उघडपणे न दाखवणे ही एक तडजॊड असते. तिथे काय जळत असते हे तिलाच माहीत असते. हौस म्हणणे सोपे आहे!!

नाखु 27/06/2016 - 10:28
एकाच भागात संपवण्यासारखा नाही हे लक्ष्यात येतेय्च पण तरीही बर्याच मुद्द्यांना फक्त स्पर्ष करून टाकला आहे.
मात्र पुढे आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो. आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो.
हे वाक्य खासच. मुलींना स्वतःच्या पायावर सक्षम आणि निरणय निर्णय सारासारविवेकी करण्याऐवजी उच्चशिक्षीत करून चांगले स्थ्ळ मिळावे असाच आटाटोप (बहुतांश) घरात असतो. काही अपवाद असतीलही, पण कह्रेच खरेच प्रामाणिकपणाने सांगावे बहुसदस्य कुटुंबात मुलीने शिकलेल्या ज्ञानाचा/पदवीचा/कौशल्याचा पुढे उपयोग करून घेतला जातो ,अगदी शहरातही सनदी लेखापाल्,वैदकीय्,करसल्लागार वगळता इतर मुलींना लग्नाअगोदर घेतलेले शिक्षण पुढे स्वतःच्या आर्थीक/व्यक्तीमत्व उन्नतीसाठी वापरण्याची संधी/अवकाष फार कमी मिळते. मुलींचे पालकही तसा कधी विचार करीत नाहीत हे कटु असले तरी सत्य आहे आणि त्यामुळेच अकस्मात दुर्दवी परिस्थीतीत मुलीला सग्ळी सुरुवात शुन्यापासून करावी लागते.

रुपी 28/06/2016 - 03:53
“निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही. >> मला वाटते, मुळात हे अजून स्त्रियाच स्वतःलाच सांगू शकलेल्या नाहीत. कितीतरी बाबतीत त्या अजूनही दुय्यम भूमिका स्वखुषीने घेतात, किंवा त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. स्वतःचे ताट न उचलणे, टॉवेल न वाळवणे, अंथरुण/ पांघरुण न उचलणे या गोष्टी पुरुषाने नाही केल्या तर बायकांना त्याचे काहीच वाटत नाही! आमच्या घरात पुरुषांना रोज गरम नाष्टा लागतो, रोज पानात वेगळा पदार्थ लागतो, प्रत्येक पुरुषाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या कशा हे घरातल्या बायका कौतुकाने सांगतात! स्वतःपुरतं बोलायचं तर आमच्याकडे कार घेणे, पैसे गुंतवणे, घरात एखादे मोठे काम करवून घेणे, मोठी खरेदी करणे, एखादी लांबची ट्रीप काढणे या गोष्टी नवरा करतो, किंवा मीच त्याच्यावर सोडलं आहे. तो मला कितीही म्हणाला, की तूही यात थोडं लक्ष घाल तरी मी आपली तिकडे दुर्लक्ष करते. याचा अर्थ मी स्त्रीभ्रूणहत्या करेन किंवा करण्याचा विचार करेन असा नक्कीच नाही. पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो. त्यामुळे ही दुय्यम भूमिका आपणच घेतली जाते. मुळात ही मानसिकता आधी बदलायला हवी. उगीचच विषयाला फाटे फोडायचे म्हणून नाही, पण एक मनात आलं ते लिहिते. इथे मिपावर कित्येकजण एकमेकांना प्रत्यक्षात ओळखत नाहीत, कुणी कुठला आयडी घ्यावा याचे बंधन नाही. असे असतानाही तुम्ही "स्वीट-टॉकरीणबाई" हाच आयडी का घेतला असावा? खरी सांगायचे तर तुमची स्वतःची एक वेगळी ओळख असताना, तुमचा आयडी पाहिल्याबरोबर "या स्वीट-टॉकर यांच्या पत्नी" अशीच प्रतिमा आधी पुढे येते. तुमच्याच लेखनाला प्रतिसाद देताना तुमच्याकडे बोट दाखवण्याचा हेतू नाही, पण दुय्यम भूमिकेबद्दल विचार करताना हा विरोधाभास नक्कीच जाणवला.

रुपी - तुम्ही ते वाक्य कॉपी पेस्ट केलंत ते बरं झालं. त्यातला 'निष्कारण' हा शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीत, जी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र करतात, कोणाला ना कोणाला दुय्यम भूमिका घ्यावीच लागते आणि घ्यावीच. दोन मुख्याध्यापक असलेली शाळा नीट चालणार नाही. मात्र कोण लीडर आणि कोण दुय्यम हे ते काम कोण जास्त चांगलं करू शकतो यावर ठरायला हवं. लिंगावर नाही. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आता नवी मुंबईला महाकट्टा ठरतोय. जे सभासद त्याचं आयोजन करताहेत त्यांना जागा, मेनु, वेळ या सगळ्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य देऊन आपण बाकीच्या सगळ्यांनी दुय्यम भूमिका घ्यायची असते. ज्या काही वैयक्तिक आवडीनिवडी असतील त्या घरी ठेऊन तिथे यायचं आणि धमाल करायची बस्स. ऑर्गनाइझर पुरुष आहेत की बाई, त्यांचा अनुभव किंवा वयं काय आहेत वगैरे प्रश्न निघताच कामा नयेत. तुम्ही जे लिहिलं आहे "पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो." हे अगदी खरं आहे. मात्र यावर एक उत्तम उपाय आहे. असं काम हाती घेण्याआधी नवर्याला आणि मुलांना स्पष्ट सांगितलं की "मी हे पहिल्यांदाच करतिये. चुकण्याची शक्यता खूपच आहे. कोणीही कुरकुर करू नका. कबूल?" ते नुसतंच कबूल करतात येवढंच नाही, पाळतातही! याचे फायदे इथेच संपत नाहीत. आपल्याला आपण मोठी कामं सहज करू शकतो याचा आत्मविश्वास येतो. शिवाय घरातलं कामांचं विभागीकरण (compartmentalization) संपल्यामुळे वातावरण जास्त हेल्दी होतं. आय डी बद्दल - आमचा आय डी हा अजिबात कल्पनाशक्ती न वापरता सरळ नावाचं भाषांतर केलेलं आहे. दुसर्या एका संकेतस्थळावर मी 'स्वीटर टॉकर' आहे. तो आधी सभासद झाला म्हणून असं झालं. असं ही होऊ शकलं असतं की जर या संकेतस्थळांची सभासद मी आधी झाले असते तर मी 'स्वीट टॉकर' झाले असते. मग त्याला 'स्वीट टॉकरबुवा' असं घ्यायला लागलं असतं.

कायरा 30/06/2016 - 10:26
बायकांनाच स्वत:ला खरतर मुलगी ऐवजी मुलगा हवा असतो. उगाच नाही लालबाग चा राजा (गणपती)ला लोक 24 तास रांगेत उभे रहात.एकदा का मुलगा झाला की मग पालकांना मुलीच्या लग्नासाठी करावी लागणारी भिकमागी धडपड आपआपोच नाहीशी होते.त्यामुळे बायकांना मुलगा झाला की अगदी सुरक्षित वाटते. त्यानंतर त्यांचा तोरा काय वर्णावा!!

In reply to by कायरा

बोका-ए-आझम 30/06/2016 - 19:26
आणि असायलाच पाहिजे. आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी.आणि मुलीच्या लग्नासाठी धडपड करायला नको म्हणून लोकांना मुलगा हवा असतो हे म्हणणं चुकीचा आहे. धडपड दोघांच्याही लग्नासाठी करावी लागते आहे. मुलांची लग्नं होणं हे पूर्वीप्रमाणे सोपं राहिलेलं नाही. शिक्षणामुळे मुली आता आईवडिलांनी दाखवलेल्या मुलाशी निमूटपणे लग्न करुन मोकळ्या होत नाहीत आणि मुलगेदेखील आईवडिलांचा मान राखायचा म्हणून कोणत्याही मुलीशी लग्न करत नाहीत. शेवटी हा बाजार आहे. जेव्हा विकणारा आणि विकत घेणारा यांना choice असतो तेव्हा ते बाजार पालथा घालणारच.

मुली आणि मुलगे, दोघेही अतिशय चोखंदळ झाली आहेत. पूर्वी तीन अटींपैकी दोन पूर्ण झाल्या की ते स्थळ योग्य आहे असं समजलं जायचं. आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे अरेंज्ड मॅरेज अतिशय अवघड झालं आहे असं गेल्या पाच दहा वर्षातलं चित्र आहे. (निदान शहरांच्या बाबतीत तरी.)

In reply to by स्वीट टॉकरीणबाई

नाखु 01/07/2016 - 14:50
आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे
शिवाय त्या वेळोवेळी बदलत असल्याने आणखी थांबु असा प्रकार वाढला आहे. छोटेच प्रश्न :
  • मुलगा शेतकरी सधन कुटुंब (अगदी वार्षीक ७-८ लाखापेक्षा जास्त उत्पन्न) आणि स्वतःचे स्वतंत्र घर्,शेत तरी लग्न जमत नाही.
  • मुलगा निर्वयसनी पण साधीच नोकरी सध्या घर नाही पण उधळ्या/चैनी स्वभाव नसल्याने घर घेईल अशी खात्रीची परिस्थीती तरी लग्न जमत नाही.
  • मुलगा व्यसनी (सिगरेटपासून दारुपर्यंत) पण नोकरी आहे शहरात बाप (आणि आड मार्गाने भावी सासर्याकडून घर घेण्याची तयारी असलेला) लग्न लगेच ठरते.आणि पैश्याच्या धुरात होतेही
  • मुलगा आई बापाच्याच घरात रहायला वडीलांचा स्वकष्टाजीत कारखाना (प्रेस वर्कशॉप) पण आईची पैशाची महालालसा (बापाचा मूक पाठींबा), लांबच्या नात्यातील मुलगी (मुलाच्या मानने अतिषय देखणी व शिकलेली). सध्या पैश्यासाठी रोज मारहाण्,आणि शिविगाळ (लग्न झटक्यात जमवलेले आहे).
उत्तरे ऊमजतील न उमजतील पण प्रश्न पडायला काय आहे? समाजातलाच संसारी नाखु

झेन 01/07/2016 - 22:04
दांभिकपणा हाआपल्या समाजात इतका खोलवर रूजला आहे की त्यात काही चूूकिचे वाटेनासे झाले आहे. पण या चावून चोथा झालेल्या विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ? मला एक सामान्य माणूस म्हणून असे वाटते कि मानवामधे संभोग आणि मन याचा जवळचा संबंध असतो, त्यामुळे साहित्य, मालिका यात असणारा स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा गोंधळ वास्तविकआयुष्यात जास्त भरकटून टाकेल. सिनेमातली आर्ची असो नाहीतर प्रत्यक्षातली गौरी भिडे नाहीतर आजकाल शहरातून अत्यंत कमी कपड्यात रस्त्यावरून सिगरेट फुंकत फिरणार्या तरूणी असोत या चार दीनकी चाँदनी वाटतात. तस्मात मुलगा असो वा मुलगी त्यांना स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजवूया.

In reply to by झेन

विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ?
प्रश्नच्या मुळाशी जायची इच्छा नाही तर राहिलं...

गामा पैलवान 02/07/2016 - 13:50
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जो कायदा केला आहे तो जाचक असून प्रामाणिक कंपनचिकित्सक (सोनोग्राफर्स) भरडले जात आहेत. म्हणून या कायद्याविरोधात ते संपाच्या पावित्र्यात आहेत : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N9VTIr -गा.पै.

बोका-ए-आझम 24/06/2016 - 10:34
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.

अजया 24/06/2016 - 11:07
आपल्याकडच्या स्त्री भृणहत्येचं मूळ स्त्री ने स्वतःला कमी लेखण्याच्या मानसिकतेतून आहेच.तसंच स्वतःच्या ताकदीच्या शक्यता न आजमावता येणे,न अजमावणे,गृहित धरणे यातही आहेच.तसंच आपल्या समाजातली प्रचंड हिपाॅक्रसीदेखील यात कारणीभूत आहे. अनेक लोकांचे स्वार्थ स्त्रीभृणहत्येत बांधले गेले आहेत.कोणाला वंशाचा दिवा हवाय,कोणाला सोनोग्राफीचे पैसे तर कोणाची अॅबाॅर्शन प्रॅक्टिस :( यात ती शेळी अजूनही जिवानिशी जातेच आहे हे सर्वात वाईट :(

अत्रे 24/06/2016 - 11:13
लेख आवडला. इथल्या 'वर-वधूंच्या अपेक्षा वाढल्या आहेत का' या लेखावरची चर्चा वाचावी.

लेखात स्त्रीभ्रुणहत्येच्या कारणापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला पण मूळ कारणापर्यंत तुम्हि पोहोचला नाही. हुंडा हे मूळ कारण आहे ? नक्कीच नाही... हुंडा प्रथेच्या मुळाशी जाण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला दिसत नाहि. स्त्रियांची काहीशी कमी असणारी शारिरिक ताकद हेही कारण नाही. (काहीशी हा शब्द महत्वाचा. प्रत्येक स्त्रीची प्रत्येक पुरुषापेक्षा ताकद कमी आहे असं नक्कीच नाही.) मूळ कारण फार साधे आणि सोपे आहे. ते मानववंशाच्या इतिहासात दडलेले आहे. आपण मानवी इतिहासाच्या त्या पानावर जावू (किती हजार वा लाख वर्ष मागे ते मी सांगू शकत नाही , मानववंशशास्त्रज्ञ सांगू शकतील) माणूस हा एकमेव प्राणि असा आहे ज्यात नर हा मादीवर बलात्कार करु शकतो. बलात्कारामुळे नको असलेली संतती निर्माण होवू शकते. मानवाच्या एकूणच शारिरिक क्षमता काहीशा कमी असल्याने संततीचे संरक्षण व पालणपोषण यासाठी स्त्रीला पुरुषाच्या मदतीची गरज पडते , पुरुषाचीच का ? तर इतर स्त्रीया सुद्दा त्यांच्या संतती सांभाळण्यात व्यस्त आहेत. आता पुरुष स्त्रीला का मदत करेल ? ती संतती त्याची असेल तरच. म्हणजे याकरिता तो स्त्रीकडून योनिशुचितेची हमी मागणार आणि बदल्यात तिला व तिला आपल्यापासूनच झालेल्या संततीला संरक्षण पुरविणार. मग या संरक्षणाकरिता तो स्वतःच्या अटी तिच्यावर लादणार (तैनाती फौजेच्या अटी :) उदा: मी फक्त माझ्याच संततीस संरक्षण पुरवीन पण एकूणातच तू माझ्याशिवाय इतर पुरुषांची संतती जन्माला घालायची नाहीस, नाहीतर मी माझ्याही संततीला वार्‍यावर सोडून देईन. यातून योनिशुचितेचे महत्व अतोनात वाढले. याठिकाणी हे लक्षात घ्या की जशी एकटी स्त्री सर्व संततीचे रक्षण वा पालनपोषण करण्यास पुर्णपणे समर्थ नाहीये. पण स्त्रीने अपत्याला जन्म दिला तर ति त्याला वाढवणे ही स्वतःची जबाबदारी समजत आहे, तर पुरुष ते सक्तीचं मानत नाही. झालंच तर पुरुषाची अपत्यनिर्मीतीची क्षमता स्त्रीच्या तुलनेने अफाट आहे (जवळपास रोज एका स्त्रीला तो गर्भधारणा घडवून आणू शकतो , तेही अगदी म्हातारा होईपर्यंत) त्यामूळे त्याला अपत्याची तितकीशी फिकीर नाही. या सर्वातून काहीच मार्ग नाही का ? स्त्रीला मुक्ती मिळणार नाही का ? प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या वा स्त्रीहत्या का होत नसतील ? असे प्रश्न पडू शकतात त्यांची उत्तरे पण विचारांती मिळू शकतील. स्त्रीला बलात्कारापासून संरक्षण देणे हे प्रगत कायद्याचे आणि कायद्याच्या रक्षकांचे काम आहे. पण ते १०० % यशस्वी होईल असे नाही. अगदी पाश्चात्य देशांतही बलात्कार होतातच (प्रमाण कमी असेल कदाचित) बलात्कारापासून नको असलेली संतती ? हो यापासून मुक्ती मिळालीये... गर्भनिरोधाची वा गर्भपाताची साधने यांमुळे नको असलेल्या संततीच्या धोक्यापासून स्त्रियांना मुक्तता मिळालेली आहे. मग आता नेमकी अडचण काय आहे ? तर योनिशुचितेचे अतोनात महत्व, त्यातून सतत असलेले बलात्काराचे भय आणि या भयापोटी पुरुषाकडे संरक्षण मागण्याची मानसिकता आणि मिळालेल्या संरक्षणाच्या (?) मोबदल्यात वाटेल त्या अटी स्वीकारण्याची तयारी. योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल. "जर माझ्यावर कधी दुर्देवाने बलात्कार झालाच तर मी पोलीस तक्रार करेन, दवाखान्यात जाईन , आवश्यक ते उपचार घेइन, एक दोन दिवस आराम करेन हवं तर आणि मग कामाला लागेन... गरज पडेल तशी न्यायालयात वगैरे जाईन. किंवा मी अविवाहित असली तर माझ्या मर्जीने मला आवडणार्‍या पुरुषाशी संबंध ठेवू शकते, ती माझी आणि त्याची खासगी बाब असेल आणि जरी कधी कोणत्याही कारणाने ही बाब जगासमोर उघड झाली तरी त्याने माझी बदनामी झाली अस मानायचं काही एक कारण नाही" एक स्त्री स्वतःची व स्वतःच्या मुलीची अशी मानसिकता घडवू शकते का ? नसेल तर 'स्त्री स्वातंत्र्याबद्दल' बोलणे व्यर्थ आहे. बाकी हुंडा प्रथा वगैरे वरवरची धूळ आहे फुंकर मारली तरी उडून जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नेत्रेश 24/06/2016 - 13:54
१. प्राण्यांमध्ये ही रेप होतो, विषेशतः एप्/चिंपांझी सारख्या पुढारलेल्या प्राण्यांच्यात. (थोडा गुगल सर्च केलात तरी खुप माहीती मिळेल) २. प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या होत नाहीत याचे कारण त्या देशांमधे एकतर भ्रुण हत्या संपुर्ण बेकासदेशीर असते, किंवा ती करणे जवळ जवळ अशक्य केलेले असते. मग गर्भधारणा बलात्कारापासुन झालेली असो, वा ती स्त्री मरणाच्या दारात असो. जो पर्यंत गर्भाच्या हृदयाचे ठोके चालु आहेत तो पर्यंत डॉकटर त्याला टच करत नाहीत. भलेही ती स्त्री मेली तरी चालेल. आणी हे सर्व पुढारलेल्या देशांत होते. ही पहा अमेरीकेत काय स्थीती आहे: ३.
योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल
हे अत्यंत चुकीचे वीधान आहे. पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा जीथे योनिशुचितेचे फारसे महत्व नाही तीथे ही बलात्कार हा स्त्रीला तेवढाच उध्वस्त करणारा असतो. तो आत्मा आणी आत्मसन्मान यांची न भरुन येणारी हानी करणारा पाशवी हल्ला असतो. दोन दीवस आराम करुन भरुन येणारी जखम नसते. त्यामुळे शेवटचा परीच्छेद हा बलात्कार पीडीतांच्या दु:खाविषयी खुपच असंवेदनाशील वाटतो.

रेवती 24/06/2016 - 15:59
मिपावर आणि इतर मिडियामध्ये याविषयावर भरपूर चर्चा करून/ऐकून झालिये. आता बाकी कोणी नाही पण आईवडिलांनी ठरवायचे की मुलगी झाली तरी गर्भपात, जन्म देऊन मारणे, तिला मोठी करताना मुलगी म्हणून (सुरक्षिततेचे सोडता) वेगळे नियम, कमीपणा असले काहीही करायचे नाही. यापुढे तेवढीच आवश्यकता आहे. आता याचे दुसरे टोक गाठणारे असतात याचा अनुभव आहे. मुली झाल्यावर तोरा व मुले झाल्यावर दु:स्वास असेही करतात. मुलगी म्हणजे लक्षुमी आणो मुलगा म्हणाजे कुलदिपक वगैरे कल्पना बोलण्यातूनही काढून टाकल्या पाहिजेत. कित्येक लक्षुम्या गरिबीत तर कुलदिपक दिवे लावत हिंडत असतात.

बोका-ए-आझम 24/06/2016 - 22:50
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.

आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.” +११११

कंजूस 25/06/2016 - 07:02
खरं कारण १) समाज भोंदू आहे - बोलतात एक करतात दुसरं.,२) वडलोपार्जीत मिळकतीत वाटणी ही मिळकत विकली तरच मिळते नाहीतर फक्त कागदोपत्री वाटा असतो.,मुलीच्या पालकांनी मुलीचे लग्न खर्च करून द्यायचे आणि हुंडाही द्यायचा ही समाजरीत.३) मुलगे लग्न करून बरेचसे आइवडिलांच्या घरात राहातात त्या प्रथेने स्वतंत्र होत नाहीत/होऊ शकत नाहीत.जिथे मुलगेच स्वतंत्र विचार करू शकत नाहीत तिथे त्या 'घरात' पडलेल्या मुलीला कितीशी किंमत राहाणार?- दावणीला बांधलेल्या जनावरासारखी.५)मुलगी झाल्याने आइवडिलांना आर्थिक धरून इतरही त्रास होतो म्हणून त्या समाजात स्त्रीभ्रूणहत्त्या वाढते.वरील कारणे दूर होण्याची शक्यता बय्राच ठिकाणी अजूनही दिसत नाही. परदेशात जिथे मुलग्यांचेही सज्ञान झाल्यावर लाड करून जवळ बाळगत नाहीत ,हाकलतात तिथे आपोआपच पुरुषी अहंकार राहातच नाही आणि तो इतरांचा विचार करायला शिकतो.

सर्वांचे मनापासून आणि विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! हा विषय खूपच पूर्वीच चर्चिला गेला आहे त्यामुळे क्रेझींनी म्हटल्याप्रमाणे त्यात आता नव काही राहिलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की त्याचं कारण काय आहे त्यापेक्षा आता आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे. आपण जो शब्दप्रयोग वापरतो, उदा. 'स्त्री पुरुषांनी एक्मेकांना आदराची वागणूक दिली पाहिजे' वगैरे, यातल्या 'पाहिजे' या शब्दा ला काही अर्थ नाही. दुसरा काय करतो यावर आपला कधीच कंट्रोल नसतो. आपल्या मुलीला जर सासरी नाहक त्रास होत असेल तर तेव्हां आपण तिला योग्य सल्ला, मदत वगैरे देतो का 'काहीही करून त्यांच्याशी जुळवून घे' असा सल्ला देतो हे महत्वाचं आहे. 'म्हणजे काय? मुलीचं घर तोडायचं आहे का?' असा प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतोच की! निग्रह आणि नाहक हट्ट यामधली रेष प्रत्येकाची वेगवेगळी असते.

नगरीनिरंजन 25/06/2016 - 21:49
वा! काय सडेतोड लिहिलंय! पण स्वीट-टॉकरीणबाई, मेली ही लग्नाची, पोराबाळांची व स्वतः कमावती असूनही आपल्यापेक्षा वरचढ जोडीदार मिळवायची हौस आड येती बघा ताकद दाखवण्याच्या.

In reply to by नगरीनिरंजन

pj 30/06/2016 - 01:14
मुलाबाळांची हौस असणे, हे स्त्रीत्वाचे लक्षण आहे आणि ती पुरूषालाही असू शकते. पण आपल्यापेक्ष्या वरचढ जोडीदार असावा ही काही अंशी सुद्‍र्ढ संतती साठी नैसर्गिक जाणीव (animal instinct) असली तरी बर्याच प्रमाणात सामाजाच्या दंभिकपणाचे लक्षण आहे. जर बायको वरचढ असली तर समाज त्या नवर्‍याला हसायला कमी करत नाही. किंवा अनेकवेळा नवर्‍याचा आत्मसंमान दुखावला जाऊन त्याचा परीणाम कुटंबावर (मुलांवर) होतो. म्हणून अनेक वेळा वरचढ स्त्रीने स्वत:चा वरचढपणा उघडपणे न दाखवणे ही एक तडजॊड असते. तिथे काय जळत असते हे तिलाच माहीत असते. हौस म्हणणे सोपे आहे!!

नाखु 27/06/2016 - 10:28
एकाच भागात संपवण्यासारखा नाही हे लक्ष्यात येतेय्च पण तरीही बर्याच मुद्द्यांना फक्त स्पर्ष करून टाकला आहे.
मात्र पुढे आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो. आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो.
हे वाक्य खासच. मुलींना स्वतःच्या पायावर सक्षम आणि निरणय निर्णय सारासारविवेकी करण्याऐवजी उच्चशिक्षीत करून चांगले स्थ्ळ मिळावे असाच आटाटोप (बहुतांश) घरात असतो. काही अपवाद असतीलही, पण कह्रेच खरेच प्रामाणिकपणाने सांगावे बहुसदस्य कुटुंबात मुलीने शिकलेल्या ज्ञानाचा/पदवीचा/कौशल्याचा पुढे उपयोग करून घेतला जातो ,अगदी शहरातही सनदी लेखापाल्,वैदकीय्,करसल्लागार वगळता इतर मुलींना लग्नाअगोदर घेतलेले शिक्षण पुढे स्वतःच्या आर्थीक/व्यक्तीमत्व उन्नतीसाठी वापरण्याची संधी/अवकाष फार कमी मिळते. मुलींचे पालकही तसा कधी विचार करीत नाहीत हे कटु असले तरी सत्य आहे आणि त्यामुळेच अकस्मात दुर्दवी परिस्थीतीत मुलीला सग्ळी सुरुवात शुन्यापासून करावी लागते.

रुपी 28/06/2016 - 03:53
“निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही. >> मला वाटते, मुळात हे अजून स्त्रियाच स्वतःलाच सांगू शकलेल्या नाहीत. कितीतरी बाबतीत त्या अजूनही दुय्यम भूमिका स्वखुषीने घेतात, किंवा त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. स्वतःचे ताट न उचलणे, टॉवेल न वाळवणे, अंथरुण/ पांघरुण न उचलणे या गोष्टी पुरुषाने नाही केल्या तर बायकांना त्याचे काहीच वाटत नाही! आमच्या घरात पुरुषांना रोज गरम नाष्टा लागतो, रोज पानात वेगळा पदार्थ लागतो, प्रत्येक पुरुषाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या कशा हे घरातल्या बायका कौतुकाने सांगतात! स्वतःपुरतं बोलायचं तर आमच्याकडे कार घेणे, पैसे गुंतवणे, घरात एखादे मोठे काम करवून घेणे, मोठी खरेदी करणे, एखादी लांबची ट्रीप काढणे या गोष्टी नवरा करतो, किंवा मीच त्याच्यावर सोडलं आहे. तो मला कितीही म्हणाला, की तूही यात थोडं लक्ष घाल तरी मी आपली तिकडे दुर्लक्ष करते. याचा अर्थ मी स्त्रीभ्रूणहत्या करेन किंवा करण्याचा विचार करेन असा नक्कीच नाही. पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो. त्यामुळे ही दुय्यम भूमिका आपणच घेतली जाते. मुळात ही मानसिकता आधी बदलायला हवी. उगीचच विषयाला फाटे फोडायचे म्हणून नाही, पण एक मनात आलं ते लिहिते. इथे मिपावर कित्येकजण एकमेकांना प्रत्यक्षात ओळखत नाहीत, कुणी कुठला आयडी घ्यावा याचे बंधन नाही. असे असतानाही तुम्ही "स्वीट-टॉकरीणबाई" हाच आयडी का घेतला असावा? खरी सांगायचे तर तुमची स्वतःची एक वेगळी ओळख असताना, तुमचा आयडी पाहिल्याबरोबर "या स्वीट-टॉकर यांच्या पत्नी" अशीच प्रतिमा आधी पुढे येते. तुमच्याच लेखनाला प्रतिसाद देताना तुमच्याकडे बोट दाखवण्याचा हेतू नाही, पण दुय्यम भूमिकेबद्दल विचार करताना हा विरोधाभास नक्कीच जाणवला.

रुपी - तुम्ही ते वाक्य कॉपी पेस्ट केलंत ते बरं झालं. त्यातला 'निष्कारण' हा शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीत, जी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र करतात, कोणाला ना कोणाला दुय्यम भूमिका घ्यावीच लागते आणि घ्यावीच. दोन मुख्याध्यापक असलेली शाळा नीट चालणार नाही. मात्र कोण लीडर आणि कोण दुय्यम हे ते काम कोण जास्त चांगलं करू शकतो यावर ठरायला हवं. लिंगावर नाही. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आता नवी मुंबईला महाकट्टा ठरतोय. जे सभासद त्याचं आयोजन करताहेत त्यांना जागा, मेनु, वेळ या सगळ्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य देऊन आपण बाकीच्या सगळ्यांनी दुय्यम भूमिका घ्यायची असते. ज्या काही वैयक्तिक आवडीनिवडी असतील त्या घरी ठेऊन तिथे यायचं आणि धमाल करायची बस्स. ऑर्गनाइझर पुरुष आहेत की बाई, त्यांचा अनुभव किंवा वयं काय आहेत वगैरे प्रश्न निघताच कामा नयेत. तुम्ही जे लिहिलं आहे "पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो." हे अगदी खरं आहे. मात्र यावर एक उत्तम उपाय आहे. असं काम हाती घेण्याआधी नवर्याला आणि मुलांना स्पष्ट सांगितलं की "मी हे पहिल्यांदाच करतिये. चुकण्याची शक्यता खूपच आहे. कोणीही कुरकुर करू नका. कबूल?" ते नुसतंच कबूल करतात येवढंच नाही, पाळतातही! याचे फायदे इथेच संपत नाहीत. आपल्याला आपण मोठी कामं सहज करू शकतो याचा आत्मविश्वास येतो. शिवाय घरातलं कामांचं विभागीकरण (compartmentalization) संपल्यामुळे वातावरण जास्त हेल्दी होतं. आय डी बद्दल - आमचा आय डी हा अजिबात कल्पनाशक्ती न वापरता सरळ नावाचं भाषांतर केलेलं आहे. दुसर्या एका संकेतस्थळावर मी 'स्वीटर टॉकर' आहे. तो आधी सभासद झाला म्हणून असं झालं. असं ही होऊ शकलं असतं की जर या संकेतस्थळांची सभासद मी आधी झाले असते तर मी 'स्वीट टॉकर' झाले असते. मग त्याला 'स्वीट टॉकरबुवा' असं घ्यायला लागलं असतं.

कायरा 30/06/2016 - 10:26
बायकांनाच स्वत:ला खरतर मुलगी ऐवजी मुलगा हवा असतो. उगाच नाही लालबाग चा राजा (गणपती)ला लोक 24 तास रांगेत उभे रहात.एकदा का मुलगा झाला की मग पालकांना मुलीच्या लग्नासाठी करावी लागणारी भिकमागी धडपड आपआपोच नाहीशी होते.त्यामुळे बायकांना मुलगा झाला की अगदी सुरक्षित वाटते. त्यानंतर त्यांचा तोरा काय वर्णावा!!

In reply to by कायरा

बोका-ए-आझम 30/06/2016 - 19:26
आणि असायलाच पाहिजे. आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी.आणि मुलीच्या लग्नासाठी धडपड करायला नको म्हणून लोकांना मुलगा हवा असतो हे म्हणणं चुकीचा आहे. धडपड दोघांच्याही लग्नासाठी करावी लागते आहे. मुलांची लग्नं होणं हे पूर्वीप्रमाणे सोपं राहिलेलं नाही. शिक्षणामुळे मुली आता आईवडिलांनी दाखवलेल्या मुलाशी निमूटपणे लग्न करुन मोकळ्या होत नाहीत आणि मुलगेदेखील आईवडिलांचा मान राखायचा म्हणून कोणत्याही मुलीशी लग्न करत नाहीत. शेवटी हा बाजार आहे. जेव्हा विकणारा आणि विकत घेणारा यांना choice असतो तेव्हा ते बाजार पालथा घालणारच.

मुली आणि मुलगे, दोघेही अतिशय चोखंदळ झाली आहेत. पूर्वी तीन अटींपैकी दोन पूर्ण झाल्या की ते स्थळ योग्य आहे असं समजलं जायचं. आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे अरेंज्ड मॅरेज अतिशय अवघड झालं आहे असं गेल्या पाच दहा वर्षातलं चित्र आहे. (निदान शहरांच्या बाबतीत तरी.)

In reply to by स्वीट टॉकरीणबाई

नाखु 01/07/2016 - 14:50
आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे
शिवाय त्या वेळोवेळी बदलत असल्याने आणखी थांबु असा प्रकार वाढला आहे. छोटेच प्रश्न :
  • मुलगा शेतकरी सधन कुटुंब (अगदी वार्षीक ७-८ लाखापेक्षा जास्त उत्पन्न) आणि स्वतःचे स्वतंत्र घर्,शेत तरी लग्न जमत नाही.
  • मुलगा निर्वयसनी पण साधीच नोकरी सध्या घर नाही पण उधळ्या/चैनी स्वभाव नसल्याने घर घेईल अशी खात्रीची परिस्थीती तरी लग्न जमत नाही.
  • मुलगा व्यसनी (सिगरेटपासून दारुपर्यंत) पण नोकरी आहे शहरात बाप (आणि आड मार्गाने भावी सासर्याकडून घर घेण्याची तयारी असलेला) लग्न लगेच ठरते.आणि पैश्याच्या धुरात होतेही
  • मुलगा आई बापाच्याच घरात रहायला वडीलांचा स्वकष्टाजीत कारखाना (प्रेस वर्कशॉप) पण आईची पैशाची महालालसा (बापाचा मूक पाठींबा), लांबच्या नात्यातील मुलगी (मुलाच्या मानने अतिषय देखणी व शिकलेली). सध्या पैश्यासाठी रोज मारहाण्,आणि शिविगाळ (लग्न झटक्यात जमवलेले आहे).
उत्तरे ऊमजतील न उमजतील पण प्रश्न पडायला काय आहे? समाजातलाच संसारी नाखु

झेन 01/07/2016 - 22:04
दांभिकपणा हाआपल्या समाजात इतका खोलवर रूजला आहे की त्यात काही चूूकिचे वाटेनासे झाले आहे. पण या चावून चोथा झालेल्या विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ? मला एक सामान्य माणूस म्हणून असे वाटते कि मानवामधे संभोग आणि मन याचा जवळचा संबंध असतो, त्यामुळे साहित्य, मालिका यात असणारा स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा गोंधळ वास्तविकआयुष्यात जास्त भरकटून टाकेल. सिनेमातली आर्ची असो नाहीतर प्रत्यक्षातली गौरी भिडे नाहीतर आजकाल शहरातून अत्यंत कमी कपड्यात रस्त्यावरून सिगरेट फुंकत फिरणार्या तरूणी असोत या चार दीनकी चाँदनी वाटतात. तस्मात मुलगा असो वा मुलगी त्यांना स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजवूया.

In reply to by झेन

विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ?
प्रश्नच्या मुळाशी जायची इच्छा नाही तर राहिलं...

गामा पैलवान 02/07/2016 - 13:50
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जो कायदा केला आहे तो जाचक असून प्रामाणिक कंपनचिकित्सक (सोनोग्राफर्स) भरडले जात आहेत. म्हणून या कायद्याविरोधात ते संपाच्या पावित्र्यात आहेत : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N9VTIr -गा.पै.
लेखनप्रकार
स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण? अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते. कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे.

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

चित्रगुप्त ·

तिमा 20/06/2016 - 17:26
एका संग्राह्य, उत्तम लेखमालिकेला सुरवात. सर्व छायाचित्रे आवडली.

अभ्या.. 20/06/2016 - 17:37
जबरदस्त लेखमाला चित्रगुप्तजी. एका मुरब्बी चित्रकाराच्या नजरेतून पाहिलेले हे संग्रहालय खरोखरी डोळे दिपवणारेच आहे. शाही जिन्यातल्या सजावटीखालील तुमचा फोटो अप्रतिम आलाय हो अगदी. सर्वच फोटो आवडले. आपणासोबत आमचे प्रशांतमालक पाहून नवल वाटले (म्हणजे प्यारिसात ते असतात बर्‍याचदा पण म्युझियममध्ये म्हणजे.....)

आपली आवड़ आणि त्या निमित्ताने केलेली भटकंती आवडली. चित्र छान. त्रिस्तनी शिल्प महाराष्ट्रात कुठे आहेत का ? वल्ली सांगेलच. बाकी, शिल्प, प्रसाद, राजवाड़े, यांची छायाचित्र सुंदरच. प्रचेतस यांनी आपल्याला लिहायला उद्युक्त केल्याबदल त्यांचेही आभार. पुलेशु. अवांतर : आपला आणि प्रशांतचा फोटोही आवडला. प्रशांतला पॅरिस मधलं काय काय दाखवलं, सांगायला विसरु नका. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 20/06/2016 - 18:42
त्रिस्तनी शिल्प महाराष्ट्राततरी मी कुठे पाहिले नाही. मीनाक्षी देवी साउथ इंडियन. तिचेच असे शिल्प असते. जन्मजात ती त्रिस्तनी. तिला योग्य असा नवरा मिळाल्यावर जादाचा एक स्तन गळून जाइल असे काहीसे वरदान तिला असते अशी कथा वाचली होती पूर्वी.

प्रचेतस 20/06/2016 - 18:39
ह्या विषयावर लिहिते झाल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. सालारजंगमधलं व्हेल्ड रिबेकाचं संगमरवरी शिल्प अतिशय आवडीचं. केवळ तेव्हढं बघण्यासाठीच तिथं जावं. फोंतेनब्लो प्रासाद, तिथली चित्रं, तिथली शिल्पं खूपच सुंदर. सौष्ठव खूपच खुलवतात हे इटालियन शिल्पकार. नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही.

In reply to by प्रचेतस

सही रे सई 21/06/2016 - 20:05
नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही. अगदी हेच मनात आले माझ्या. ते सिंहासन बघून असे वाटले की एव्हढा मोठ्ठा राजा, भव्य प्रासाद आणि सिंहासन फारच साधे. तसच हे पण मनात आल की शिवाजी महाराजांच सिंहासन (वाचलेल्या वर्णनावरून) केव्हढं भव्य आणि शाही असेल. आपल्या राज्यकर्त्यांचा सर्व ठेवा आपल्याला जतन करून ठेवता आला असता तर किती नवीन गोष्टी कळल्या असत्या आपल्याला. बाकी लेख सुंदरच लिहिलाय. आणि बाकिच्यांनी म्हणल्याप्रमाणे चित्रकाराच्या नजरेतून कलाकृतींविषयी अजून थोडं सविस्तर वाचायला आवडेल. ते पुढील लेखांमधे येऊद्या. (शिल्पप्रेमी) सई

बोका-ए-आझम 20/06/2016 - 18:54
यात काही कळत नसलं तरी जाणकार माणसाचं बोट धरून भ्रमंती करायला नेहमीच मजा येते. चित्रगुप्तकाकांबरोबर तशीच मजा येणार आहे याची खात्री आहे. पुभाप्र!

चौकटराजा 20/06/2016 - 19:12
शिल्प चित्र व वाडे या बरोबरच युरोपमधे अनेक जागी कारंजी बागा व पुषकर्णी यांची रेलचेल आहे..त्यातील एक फोन्तेनब्लो आपण स्वतः पाहिले व आपले प्रशांत यानाही दाखविले. आता मिपाच्या भाषेत ते काय इनो का काय त्याची बाधा झाली. फ्रान्स मधील अन्य अशाच जागा पाहिल्या असल्यास आम्हाला लेखातून का होईना तिथे जाता येईल.

अप्रतिम चित्रांनी भरलेला माहितीपूर्ण लेख ! अर्थात चित्रगुप्त संग्रहालयांवर लिहिताहेत म्हटल्यावर हे सर्व अपेक्षित होतेच. एका भन्नाट मालिकेची सुंदर सुरुवात ! पुभाप्र.

गेल्या वर्षी चित्रगुप्त काकांबरोबर Cathedrale Notre Dame आणि लूव्र एका चित्रकाराच्या नजरेतून बघितले ...आणि तो एक अविस्मरणीय अनुभव आहे .... मोनालिसा सोडून काहीही माहित नसलेले आम्ही (मी व माझे २ मित्र) त्या (गुप्त) कट्ट्या नंतर २ दिवस फक्त चित्रगुप्त काका आणि लूव्र ची त्यांची जानकारी ह्यावर बोलत होतो ...

नीलमोहर 21/06/2016 - 12:23
उत्तम माहिती आणि मस्त फोटो, या लेखमालेत लुव्र येईलच, मात्र पुढे रोम, व्हॅटिकन बद्दलही स्वतंत्रपणे लिहावे ही विनंती. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.

निनाद 21/06/2016 - 12:26
खूप छान विषय आहे, तुमची माहिती पण छान. तरीही चित्रकाराच्या नजरेतून अजून आस्वाद असायला हवा होता. आणि शैली अधिक विस्ताराने हवी, अशी विनंती करतो.

नाखु 21/06/2016 - 14:17
पुण्यसंचय असल्याने राजा,नालजिना आणि शिल्पी दिसली. बाकी मालीका पुढे पुढे रोचक होत जाणार हे नक्की. दर्दी माणसाकडून बारकावेच सम्जत नाहीत तर बघण्याची दृष्टी मिळते हे नुलकर काका आणि लेणी महंताकडून अनुभवले आहे. वाचक नाखु

नंदन 21/06/2016 - 15:59
लेख आवडला. छायाचित्रं आणि सोबतची माहितीही खास. पु.भा.प्र.

खेडूत 21/06/2016 - 16:04
नव्या मालिकेचे स्वागत. पहिल भाग सुरेख झालाय. फोटू पाहून मन भरले! छतांवरचं काम नुसतं पहात रहावं. दोनदा प्यारीसला जाऊनही असले कांही पाहिले नाही, पुढे ठाऊक नाही. त्यामुळे अश्याच छान ठिकाणांचा परिचय करून द्यावा ही विनंती.

बबन ताम्बे 22/06/2016 - 12:06
सर्व फोटो अप्रतिम. त्याकाळात किती असंख्य कलाकार या सुंदर कलाकृतीं घडवण्यासाठी राबले असतील.युरोपात हे सगळे खूप चांगल्या रितीने जतन केले आहे. मागे उरळी कांचनजवळील भुलेश्वर मंदीर पहावयास गेलो होतो. एव्ह्ढया अप्रतिम मुर्ती, पण तुटलेल्या अवस्थेत पाहून वाईट वाटले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

पैसा 22/06/2016 - 22:15
सुंदर! हे फोटो म्हणजे डोळ्यांना मेजवानी आहे अगदी! त्यात तुम्ही इतके सुरेख वर्णन केलंय की क्या कहने!

साधा मुलगा 25/06/2016 - 19:42
सुंदर आणि अप्रतिम! पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबबत माहिती घ्यायला आवडेल. मागे पेठकरकाकांचा आणि आणखी एका ताईंचा/ काकूंचा या शहराच्या सफरी विषयी लेख वाचला होता. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

In reply to by साधा मुलगा

चित्रगुप्त 18/11/2021 - 20:45
@ साधा मुलगा: पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबाबत लिहीण्याचे राहून गेले होते, ते आता हाती घेण्याचा विचार आहे. पुढील एक-दीड महिना मी रोज या परिसरात भटकंती करणार असल्याने आता ते जमण्यासारखे आहे.

शिल्प आणि तैलचित्र मनाला फार लुभावतात. चित्रकलेचे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे चित्रकाराच्या नजरेतून शिल्पाचे विश्लेषण करणे, रसग्रहण करणे जमत नाही. पण शिल्पाचे, तैलचित्राचे तपशिल पाहताना कलाकाराच्या कलेने थक्क व्हायला होतं. हि लेखमाला आमच्या रसिक मनाला शिल्पाची माहिती, इतिहास इत्यादी साज चढवून आनंदाची उधळण करणार ह्यात शंका नाही. शुभेच्छा..!

तिमा 20/06/2016 - 17:26
एका संग्राह्य, उत्तम लेखमालिकेला सुरवात. सर्व छायाचित्रे आवडली.

अभ्या.. 20/06/2016 - 17:37
जबरदस्त लेखमाला चित्रगुप्तजी. एका मुरब्बी चित्रकाराच्या नजरेतून पाहिलेले हे संग्रहालय खरोखरी डोळे दिपवणारेच आहे. शाही जिन्यातल्या सजावटीखालील तुमचा फोटो अप्रतिम आलाय हो अगदी. सर्वच फोटो आवडले. आपणासोबत आमचे प्रशांतमालक पाहून नवल वाटले (म्हणजे प्यारिसात ते असतात बर्‍याचदा पण म्युझियममध्ये म्हणजे.....)

आपली आवड़ आणि त्या निमित्ताने केलेली भटकंती आवडली. चित्र छान. त्रिस्तनी शिल्प महाराष्ट्रात कुठे आहेत का ? वल्ली सांगेलच. बाकी, शिल्प, प्रसाद, राजवाड़े, यांची छायाचित्र सुंदरच. प्रचेतस यांनी आपल्याला लिहायला उद्युक्त केल्याबदल त्यांचेही आभार. पुलेशु. अवांतर : आपला आणि प्रशांतचा फोटोही आवडला. प्रशांतला पॅरिस मधलं काय काय दाखवलं, सांगायला विसरु नका. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 20/06/2016 - 18:42
त्रिस्तनी शिल्प महाराष्ट्राततरी मी कुठे पाहिले नाही. मीनाक्षी देवी साउथ इंडियन. तिचेच असे शिल्प असते. जन्मजात ती त्रिस्तनी. तिला योग्य असा नवरा मिळाल्यावर जादाचा एक स्तन गळून जाइल असे काहीसे वरदान तिला असते अशी कथा वाचली होती पूर्वी.

प्रचेतस 20/06/2016 - 18:39
ह्या विषयावर लिहिते झाल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. सालारजंगमधलं व्हेल्ड रिबेकाचं संगमरवरी शिल्प अतिशय आवडीचं. केवळ तेव्हढं बघण्यासाठीच तिथं जावं. फोंतेनब्लो प्रासाद, तिथली चित्रं, तिथली शिल्पं खूपच सुंदर. सौष्ठव खूपच खुलवतात हे इटालियन शिल्पकार. नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही.

In reply to by प्रचेतस

सही रे सई 21/06/2016 - 20:05
नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही. अगदी हेच मनात आले माझ्या. ते सिंहासन बघून असे वाटले की एव्हढा मोठ्ठा राजा, भव्य प्रासाद आणि सिंहासन फारच साधे. तसच हे पण मनात आल की शिवाजी महाराजांच सिंहासन (वाचलेल्या वर्णनावरून) केव्हढं भव्य आणि शाही असेल. आपल्या राज्यकर्त्यांचा सर्व ठेवा आपल्याला जतन करून ठेवता आला असता तर किती नवीन गोष्टी कळल्या असत्या आपल्याला. बाकी लेख सुंदरच लिहिलाय. आणि बाकिच्यांनी म्हणल्याप्रमाणे चित्रकाराच्या नजरेतून कलाकृतींविषयी अजून थोडं सविस्तर वाचायला आवडेल. ते पुढील लेखांमधे येऊद्या. (शिल्पप्रेमी) सई

बोका-ए-आझम 20/06/2016 - 18:54
यात काही कळत नसलं तरी जाणकार माणसाचं बोट धरून भ्रमंती करायला नेहमीच मजा येते. चित्रगुप्तकाकांबरोबर तशीच मजा येणार आहे याची खात्री आहे. पुभाप्र!

चौकटराजा 20/06/2016 - 19:12
शिल्प चित्र व वाडे या बरोबरच युरोपमधे अनेक जागी कारंजी बागा व पुषकर्णी यांची रेलचेल आहे..त्यातील एक फोन्तेनब्लो आपण स्वतः पाहिले व आपले प्रशांत यानाही दाखविले. आता मिपाच्या भाषेत ते काय इनो का काय त्याची बाधा झाली. फ्रान्स मधील अन्य अशाच जागा पाहिल्या असल्यास आम्हाला लेखातून का होईना तिथे जाता येईल.

अप्रतिम चित्रांनी भरलेला माहितीपूर्ण लेख ! अर्थात चित्रगुप्त संग्रहालयांवर लिहिताहेत म्हटल्यावर हे सर्व अपेक्षित होतेच. एका भन्नाट मालिकेची सुंदर सुरुवात ! पुभाप्र.

गेल्या वर्षी चित्रगुप्त काकांबरोबर Cathedrale Notre Dame आणि लूव्र एका चित्रकाराच्या नजरेतून बघितले ...आणि तो एक अविस्मरणीय अनुभव आहे .... मोनालिसा सोडून काहीही माहित नसलेले आम्ही (मी व माझे २ मित्र) त्या (गुप्त) कट्ट्या नंतर २ दिवस फक्त चित्रगुप्त काका आणि लूव्र ची त्यांची जानकारी ह्यावर बोलत होतो ...

नीलमोहर 21/06/2016 - 12:23
उत्तम माहिती आणि मस्त फोटो, या लेखमालेत लुव्र येईलच, मात्र पुढे रोम, व्हॅटिकन बद्दलही स्वतंत्रपणे लिहावे ही विनंती. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.

निनाद 21/06/2016 - 12:26
खूप छान विषय आहे, तुमची माहिती पण छान. तरीही चित्रकाराच्या नजरेतून अजून आस्वाद असायला हवा होता. आणि शैली अधिक विस्ताराने हवी, अशी विनंती करतो.

नाखु 21/06/2016 - 14:17
पुण्यसंचय असल्याने राजा,नालजिना आणि शिल्पी दिसली. बाकी मालीका पुढे पुढे रोचक होत जाणार हे नक्की. दर्दी माणसाकडून बारकावेच सम्जत नाहीत तर बघण्याची दृष्टी मिळते हे नुलकर काका आणि लेणी महंताकडून अनुभवले आहे. वाचक नाखु

नंदन 21/06/2016 - 15:59
लेख आवडला. छायाचित्रं आणि सोबतची माहितीही खास. पु.भा.प्र.

खेडूत 21/06/2016 - 16:04
नव्या मालिकेचे स्वागत. पहिल भाग सुरेख झालाय. फोटू पाहून मन भरले! छतांवरचं काम नुसतं पहात रहावं. दोनदा प्यारीसला जाऊनही असले कांही पाहिले नाही, पुढे ठाऊक नाही. त्यामुळे अश्याच छान ठिकाणांचा परिचय करून द्यावा ही विनंती.

बबन ताम्बे 22/06/2016 - 12:06
सर्व फोटो अप्रतिम. त्याकाळात किती असंख्य कलाकार या सुंदर कलाकृतीं घडवण्यासाठी राबले असतील.युरोपात हे सगळे खूप चांगल्या रितीने जतन केले आहे. मागे उरळी कांचनजवळील भुलेश्वर मंदीर पहावयास गेलो होतो. एव्ह्ढया अप्रतिम मुर्ती, पण तुटलेल्या अवस्थेत पाहून वाईट वाटले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

पैसा 22/06/2016 - 22:15
सुंदर! हे फोटो म्हणजे डोळ्यांना मेजवानी आहे अगदी! त्यात तुम्ही इतके सुरेख वर्णन केलंय की क्या कहने!

साधा मुलगा 25/06/2016 - 19:42
सुंदर आणि अप्रतिम! पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबबत माहिती घ्यायला आवडेल. मागे पेठकरकाकांचा आणि आणखी एका ताईंचा/ काकूंचा या शहराच्या सफरी विषयी लेख वाचला होता. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

In reply to by साधा मुलगा

चित्रगुप्त 18/11/2021 - 20:45
@ साधा मुलगा: पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबाबत लिहीण्याचे राहून गेले होते, ते आता हाती घेण्याचा विचार आहे. पुढील एक-दीड महिना मी रोज या परिसरात भटकंती करणार असल्याने आता ते जमण्यासारखे आहे.

शिल्प आणि तैलचित्र मनाला फार लुभावतात. चित्रकलेचे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे चित्रकाराच्या नजरेतून शिल्पाचे विश्लेषण करणे, रसग्रहण करणे जमत नाही. पण शिल्पाचे, तैलचित्राचे तपशिल पाहताना कलाकाराच्या कलेने थक्क व्हायला होतं. हि लेखमाला आमच्या रसिक मनाला शिल्पाची माहिती, इतिहास इत्यादी साज चढवून आनंदाची उधळण करणार ह्यात शंका नाही. शुभेच्छा..!
. वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय. संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली. पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे.

अवघे विश्वचि माझे घर... हे कितपत खरं?

वडापाव ·

आनन्दा 18/06/2016 - 21:20
माणसाची 'स्व' ची व्याख्या त्याच्या स्वार्थावर ठरते.. तो स्वतः, त्याचे कुटुंब, त्याचा मित्र परिवार, मग गोतावळा, त्यानंतर जात, धर्म, राज्य, देश वगैरे चढत्या क्रमाने व्यापक होत जाते.

In reply to by सतिश गावडे

नाखु 21/06/2016 - 09:54
एक्दा समाज, देश यांच्यापल्याड गेलेकी पहिल्या एक दोन पायर्यांबद्दल तटस्थपणा आला तरच खरा समाजसेवेचा अंगिकार करता येतो. अन्यथा गुंत्यातून गुंत्याकडे प्रवास अटळ आहे.

पूर्ण लेख वाचला नाही पण काय म्हणायचे असावे हे साधारण लक्षात आले. झाकीर नाईक साहेबांनी त्यावर छान उत्तर दिले आहे. मुस्लीम धर्मात फक्त मुस्लीम ब्रदरहुड मानला जातो. जो जो मुस्लीम तो तो आपला बंधु बाकी विश्वबंधुत्व वगैरे फाजील संकल्पना नाहीत. जर विश्वबंधुत्व मान्य करायचेच असेल तर समोरच्यालाही मुसलमान बनवा व मग त्याला बिनदिक्कतपणे बंधु माना.

आनन्दा 18/06/2016 - 21:20
माणसाची 'स्व' ची व्याख्या त्याच्या स्वार्थावर ठरते.. तो स्वतः, त्याचे कुटुंब, त्याचा मित्र परिवार, मग गोतावळा, त्यानंतर जात, धर्म, राज्य, देश वगैरे चढत्या क्रमाने व्यापक होत जाते.

In reply to by सतिश गावडे

नाखु 21/06/2016 - 09:54
एक्दा समाज, देश यांच्यापल्याड गेलेकी पहिल्या एक दोन पायर्यांबद्दल तटस्थपणा आला तरच खरा समाजसेवेचा अंगिकार करता येतो. अन्यथा गुंत्यातून गुंत्याकडे प्रवास अटळ आहे.

पूर्ण लेख वाचला नाही पण काय म्हणायचे असावे हे साधारण लक्षात आले. झाकीर नाईक साहेबांनी त्यावर छान उत्तर दिले आहे. मुस्लीम धर्मात फक्त मुस्लीम ब्रदरहुड मानला जातो. जो जो मुस्लीम तो तो आपला बंधु बाकी विश्वबंधुत्व वगैरे फाजील संकल्पना नाहीत. जर विश्वबंधुत्व मान्य करायचेच असेल तर समोरच्यालाही मुसलमान बनवा व मग त्याला बिनदिक्कतपणे बंधु माना.
आपण जन्माला कोणामुळे आणि कोणाच्या पोटी येऊ, कुठल्या वातावरणातल्या घरात वाढू, कोणत्या समाजात राहून लहानाचे मोठे होऊ, कसे निपजू आणि किती जगू या सगळ्यातल्या काही गोष्टी तरी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असत्या तर? या कल्पनेला रंगवताना आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या अवस्थेत आहोत आणि आपली मनस्थिती कशी आहे यानुसार रंगसंगतीत कायम फेरफार होत राहतात.