धोरण

डोंबिवली कट्टा...भाग २....

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच.

वेळ : संध्याकाळी ७:३०

स्थळ : नंदी पॅलेस

कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात.

खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल.

प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या..

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

एल बी .टी चा तिढा कसा सुटणार??

लेखनविषय:: 

एल बी .टी चा तिढा कसा सुटणार??
लोक त्रस्त आहेत...
दुकानदार - व्यापारी माजलेत ...! अशी भावना बळावत आहे
तर एल बीटी कर द्यायला व्यापारांचा नकार नाहि..पण व्ह्याट खाली तो वसुल करावा व सरकारने ति रक्कम नगर पालिकेस द्यावी असा आग्रह आहे व सरकार हि जबाब दारी घेण्यास नकार देत आहे..हा कळीचा मुद्दा आहे..
सरकार जबाब दारी झटकत ति व्यापारावर टाकत आहे त्याला मुळ आक्षेप आहे.
आता कामगार हि ह्या लढाइत उतरत आहेत..व त्यांनी हि बंद ची हाक दिली आहे.
भाजप ने उघड पणे ्संपास पाठिंबा दिला आहे.तर मन्से व सेना तळ्यात मळ्यात आहेत..

डोंबिवली कट्टा....

प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो,

दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे.

नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे.

ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल.

प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.

ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे...

मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.

लेखनविषय:: 

शूटआऊट @ वडाला

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

काल काल शूटआऊट @ वडाला पाहिला

अतिरिक्त भडक सीन आणि मध्यंतरपूर्वीचा संथ वेग वगळता बरा वाटला

पण मन्या सुर्वे ची कहाणी अधिक परिणामकारक रित्या सांगता आली असती असे वाटले

बॉलीवूड गुंडांचे ग्लोरीफिकेशन करतेय असा आरोप होत असला तरी दावूद ला टक्कर देणारा एकमात्र मराठी माणूस म्हणून मन्या बद्दल कुठेतरी हळवा कोपरा निर्माण होतो! मन्या सुर्वे मूळचा रत्नागिरी पावस जवळच्या रनपार गावचा ,म्हणजे आमच्या गावपासुन अगदी जवळ !तोही एक भावनिक मुद्दा होताच!!!!

चित्रपट संपताना एक विचार मनात येतो-

मुंबई पोलिसांनी मन्याचे एंकाऊंटर केले नसते तर ........................?

आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

माझ्या मनात खूप दिवसापासून एक प्रश्न घोळत आहे

आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?

मला वाटते कि आपल्या ह्या गुळमुळ आणी अति सामान्य राष्ट्राप्रेमामुळे आपल्या भारतात काहीही होऊ शकते.

पहा हे असे होईल…

उद्या सानिया मिर्झाला मुलगा झाला आणि ही बाई २० वर्षानी तलाक देऊन इंडिया मध्ये आली आणि हिचा मुलगा लोकाल एलेक्शन मध्ये उभा राहिला … कालांतराने जर हा हैदराबाद मध्ये एमलअे म्हणून निवडून आला.
आणी कदाचित हाच पंतप्रधान म्हणून देखील निवडला जाऊ शकेल. जिथे एका राज्यापलीकडे कोणी ओळखत न्हव्ते त्या देवे गोडला पंतप्रधान केले ना वेळ आल्यावर ….

(जयपूर घटनेच्या निमित्ताने) अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी काय करता येईल?

लेखनविषय:: 

जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
जयपूर अपघात

पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही अरेरे मदतीसाठी थांबत नाही.

चिन्यांचा उपद्व्याप

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.

2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

आजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते.

नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट बाबत

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

नमस्कार,
आम्ही एक नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट सुविधा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
सध्या आंतरजालावर सतराशे साठ वेबसाईट असतांना अजून एक नवी वेबसाईट कशाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या वेबसाईटवर अनेक त्रुटी / कमतरता आहेत / असू शकतात ज्यांचा अभ्यास चालू आहे आणी त्या आम्हाला दूर करावयाच्या आहेत.

आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे ती नोंदणी करणार्‍याच्या माहितीची सत्यता पडताळणे आणी गोपनीयता राखणे.

कॅमेरा /जुगार्/जुगाड

चांगला कॅमेरा पाहिजे असे मनाने घेतले..
तसा माझ्या कडे ओलिंफस चा एका डिजिटल कॅमेरा आहे..
पण पेन्सिल ब्याटरिवाला, वैतागवाडी काम.. तसेच तो थोडा बोजड पण आहे..
त्या मुळे त्याची ब्याग घेवून तो बाळगणे पण कंटाळवाणे व्हायचे... शिवाय ४ मेगा पिक्सल चा तो कॅमेरा..
नेट वर कलरपिस्कचे कॅमेरे पाहिले अन सिगारेट केसच्या आकाराचे ते हॅन्डी कॅमेरे मनात भरले.. निकॉन कंपनिचाच कॅमेरा घ्यायचा घेतला तर असे मनात ठरवले

लेखनविषय:: 

Pages