धोरण

कोचिंग उद्योग नियमावली

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
24 Jan 2024 - 12:56 pm

केंद्र शासनाने नुकतेच कोचिंग उद्योगाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली प्रकाशीत केली. शिक्षण हा सामायिक सूचीतील विषय असल्याने त्याचे अंतिम स्वरूप देण्याचे काम राज्यांवर सोडले आहे. त्या निमित्ताने मनात आलेले काही विचार.

धोरणविचार

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
5 Nov 2023 - 10:51 am

(काही सत्य सत्य आणि काही काल्पनिक )

धोरणसमाजविचारअनुभव

श्री गणेशोत्सव - अजुन काही ऐतिहासिक कविता

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
20 Sep 2023 - 11:37 pm

गणेसोत्सवात एक सकाळची पुजा आरती आणि एक संध्याकाळची पुजा आरती केली की उर्वरीत वेळ रिकामा असतो, किंबहुना जाणीवपुर्वक काही वाचनास, चिंतनास वेळ रिकामा ठेवलेला असतो. आज सहज वाचन करताना अजुन काही ऐतिहासिक कविता वाचनात आल्या त्या येथे उधृत करीत आहे.

सदर लेखन दामोदर हरि चापेकर ह्यांनी येरवडा जेल मध्ये असताना लिहिलेले आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांचे आडनाव चाफेकर असे नसुन चापेकर असे आहे. हे तिघे भाऊ
१. दामोदर हरि - वय २७,
२. बाळकृष्ण हरि - वय २४
आणि
३. वासुदेव हरि - वय १८.

धोरणविचार

श्रीगणेशोत्सव - एक ऐतिहासिक कविता

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
19 Sep 2023 - 12:48 am

श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड

धोरणविचार

२४० वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
14 Sep 2023 - 11:02 am

भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.

धोरणइतिहासराजकारणसमीक्षालेखबातमीमाहितीविरंगुळा

वार्तालाप: नेणतां वैरी जिंकती

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
1 Sep 2023 - 10:02 am

नेणतां वैरी जिंकती.
नेणतां अपाई पडती.
नेणतां संहारती घडती.
जीवनाश.

समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो.

या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो.

धोरणइतिहाससमाजआस्वादमत