माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
पाहुणचार बरेचदा औपचारिकता,आपली संस्कृती आहे.पण आपल्याच माणसांकडे खेळीमेळीचा पाहुणचार न राहता ती होती आपुलकीची सय..मऊ,कोमल.
आत्याच्या गावी निवांत जायचे.. किती दिवस ...नाही वर्षांपासूनचा अपूर्ण राहिलेला बेत.जगाच्या गोल गोल रिंगा या चक्रात अडकल्यामुळे ,पुढल्या वेळी पुढल्या वेळी असच होत राहिलं.शेवटी मुहूर्त लाभला,आणि भराभरा आम्ही बेगा भरत एक रात्र मुक्कामाचा बेत ठरवत सुसाट घराबाहेर पडलो.चेहऱ्याला मुसक्या बांधत,गर्दीतून वाट काढत मोकळ्या रस्त्याला लागलो.
२००,३०० किमी BRM झाल्यावर पुढच्या स्पर्धेचा किडा वळवळला. आमच्या वेळापत्रकात बसेल अशी स्पर्धा शोध चालू होता. सगळे पर्याय विचारात घेता १९ फेब्रुवारीला औरंगाबादला असणारी ६०० किमीच्या BRM ची निवड झाली. बरोबर स्वप्नील दाभोळकरआणि तेजानंद होतेच. अचानक ३ दिवस आधी रोशनची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.आता आम्ही एकूण ५ जण झालो. आताशा BRM ला ग्रुप ने जायचं कि बोलेरोमध्ये सायकल टाकायच्या आणि बाकीच्यांनी कारने जायचं हे जवळपास समीकरण ठरूनच गेलाय. ३०० नंतर ४०० न करता डायरेक्ट ६०० ची झेप घेणं आव्हानात्मक होत. पण प्रयत्न करून बघू, आपल्याला जमेल असा विश्वास होता.
वाजवा रे वाजवा.
गुरुवार गुंज आणि गुरु.
खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे.
सटाणा- पिंपळनेर ह्या ऊत्तर महाराष्ट्रातील प्रचंड निसर्गरम्य स्थळ मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगर ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो.
सदर लेख हा माझा लाईफ पार्टनर श्रीनिवास याने लिहिला आहे. मी फक्त शब्दांकन करण्यास हातभार लावला.