मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिचे अभंग…।

वटवट ·

अनुप ढेरे 03/06/2014 - 15:14
मस्तं !
कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..!
आणि
मग जावे तिने, अगदी खुशाल, कवितेची शाल, माझ्या अंगा..!
हे विशेष आवडलं.

राही 03/06/2014 - 17:40
ओव्या फार आवडल्या. 'मिठाने चोळणे जखमांना' आणि 'पदरात जाळ श्रावणाच्या' हे खासच.

अनुप ढेरे 03/06/2014 - 15:14
मस्तं !
कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..!
आणि
मग जावे तिने, अगदी खुशाल, कवितेची शाल, माझ्या अंगा..!
हे विशेष आवडलं.

राही 03/06/2014 - 17:40
ओव्या फार आवडल्या. 'मिठाने चोळणे जखमांना' आणि 'पदरात जाळ श्रावणाच्या' हे खासच.
लेखनविषय:
तिचे अभंग…। आयुष्याची जेंव्हा, होते उजळणी, तिच्या आठवणी, खंडीभर..! तीच तीच असे, निळ्या ह्या आकाशी, स्पंदने उराशी, तिचीच रे..! कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..! उगाच एवढी, केली उठाठेव, तिच्या डोळी देव, दिसायचा..! काय काय सांगू, काय रे व्हायचे, मोर नाचायचे, ग्रीष्मातही..! ऋतुन्नी केवढा, मांडला गोंधळ, पदरात जाळ, श्रावणाच्या..! इवल्याश्या देही, किती उलाढाल, तिच्या लेखी झालं, काही नाही..! ह्याचीही तक्रार, कधी मी ना केली, झोळी हि भरली, आठवांनी..! अशात नेहमी, हवे ते ना घडे, अश्रुंचेच सडे, जागोजागी..! नको ते घडले, इथेही नेमके, चांदण-चटके, काळजाला..! शेवटची भेट, काळजाला पेट,

सौदी क्षणचित्रे : ०७ : राजधानी अर् रियाध

डॉ सुहास म्हात्रे ·

भाते 03/06/2014 - 12:36
मी पयला! नेहमी 'मी पहिला' म्हणणारा जेपी सहा महिने सुट्टीवर आहे. :) काका, मस्त सफर चालु आहे.

In reply to by दिपक.कुवेत

शिद 03/06/2014 - 14:21
तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत.
+१११११...पहिल्या भागापासुन अगदी हेचं मनातं येत होतं. मस्त चालु आहे सफर.

>>>तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत. बरे वाटले, मी सौदित नौकरी करतो असे भारतात सान्गीतले तर बरेच चेहरे बदलायचे.

भाते, दिपक.कुवेत, शिद, अत्रुप्त आत्मा आणि बारक्या_पहीलवान : अनेक धन्यवाद ! ============================================================== तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत. या संबद्धी जरा विस्ताराने अगोदरच्या भागात एका प्रतिसादाच्या उत्तरादाखल लिहीले होते. पुनरावृत्तीचा दोष स्विकारून ते इथे परत उद्धृत करणे आवश्यक वाटते... लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही... १. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे. २. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ. ३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे. ४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे. माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो... उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते. स्पष्टीकरण: १. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच ! २. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले. ३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उपाशी बोका 04/06/2014 - 03:10
स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही. एकदम सहमत. पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.)

In reply to by उपाशी बोका

पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.) :) तुम्हाला तुमची मते असण्याचे स्वातंत्र्य आहे. पण तुमची मते वाचून गम्मत वाटली. कारण, ती अवाजवी आणि अनावश्यक आहेत. केवळ तुमचा व इतरांचा गैरसमज नसावा म्हणून खालील वस्तुस्थितीची माहिती देत आहे: १. सौदी अरेबियात परदेशी नागरिकाला नागरिकत्व मिळत नाही. २. सौदी अरेबियात जाण्याचे पर्यटन हे कारण नसते. तिथे जाण्याचा व्हिसा मिळण्याची / मिळवण्याची मुख्य कारणे दोनच (अ) व्यापार / नोकरी करून पैसा कमावणे आणि (आ) मुस्लीम असल्यास हज ही इस्लमिक तिर्थयात्रा करणे. मी जे पर्यटन केले ते नोकरीसाठी मिळालेल्या स्थायी व्हिसावर तेथे राहात असल्यामुळे आणि केवळ माझ्या नवनवीन जागांच्या व संस्कृतींच्याबद्दलच्या कुतुहलामुळे. ३. पर्यटनासाठी कोणी कोठे जावे हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. मला स्वतःला 'रब अल् खाली या वाहत्या वाळूच्या वाळवंटापासून ते उत्तर धृवीय बर्फाळ वाळवंटांपर्यंत' आणि 'पाश्चिमात्य आधुनिक काँक्रीट जंगलापासून ते अंगकोरच्या प्राचीन अवशेषांपर्यंत' अश्या सर्व प्रकारच्या जागांचे कुतुहलपूर्ण आकर्षण आहे. माझी पर्यटनाची व्याख्या "आरामात वातानुकुलीत वातावरणात आणि / किंवा रमतगमत केलेली मजेशीर सहल" अशी नाही तर "मनाला आणि मेंदूला काहितरी नवीन आणि आश्चर्यकारक खाद्य पुरवणार्‍या ठिकाणाची सहल" अशी आहे. दुसर्‍या कोणाची काही वेगळी व्याख्या असल्यास त्याला माझा अजिबात आक्षेप नाही. :) मात्र आपली पर्यटनाची व्याख्या जितकी जास्त संकुचीत तेवढे या पृथ्वीतलावरचे विविध नजारे बघण्यापासून आपण जास्त वंचित होतो असे मला वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडेसे राहिलेच... ...बकालपणा... बकालपणा जगभर पाहिला आहे. आपल्या देशाबद्दल काही सांगायला हवे आहे असे नाही. पण अमेरिकेत न्युयॉर्क व वॉशिंगटन (डी सी) मधल्या घेट्टोंचीही चक्कर मारली आहे आणि संध्याकाळी सात नंतर न्युयॉर्कच्या मान्यवर ग्रँड सेंट्रल टर्मिनलवर केस पिंजारलेली अमलि-धुंद माणसे टाकून दिलेल्या अन्नाकरता डस्ट बिन्स उकरताना पाहीली आहेत. आता मुद्दा असा आहे की; परदेशात ज्या जागी आपण नोकरी/व्यवसाय करायला अथवा फिरायला जातो, त्या ठिकाणी मला जर त्या जागेवरच्या काही असुखकारक गोष्टींचा त्रास होत नसला आणि त्या गोष्टींना मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातभार लावत नसलो तर मला उगाचच नसते फुकाचे उमाळे येत नाहीत. कारणः १. मी माझे कायदेशीर करार केलेले कर्तव्य योग्य तर्‍हेने करून परदेशातल्या चांगल्या गोष्टींना हातभारच लावत असतो. पण तरीही.. २. मी तो देश जगातील उत्तम देश बनविण्याचा अधिकार घेउन तेथे गेलो आहे अशी समजूत माझ्या डोक्यात अजिबात नसते. :) (अर्थातच, माझ्या मायभूमीत माझ्या अधिकार आणि कर्तव्य याबाबत माझा विचार वेगळा असेल.) अनेक प्रकारच्या जागांवर अनेक प्रकारच्या वस्तुस्थितींत वैचारीक समतोल आणि मानसिक आनंद राखायला वरचा हाताळणीचा प्रकार (approach) उपयोगी ठरतो असा माझा अनुभव आहे.

पेट थेरपी 03/06/2014 - 16:15
खरेच बायका गाडी चालवू शकत नाहीत? मला तर बोवा जिथे स्कूटर वरून भुर्रकन जायला येते अशीच जागा आवडते. आणि हे लोक्स मेड सर्वंटस ना अब्युज करतात ना? ड्यांजर.

In reply to by पेट थेरपी

पेट थेरपीजी, भारतात १ दिवस असा जातो का, की रेपची बातमी नाही पेपरला? जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

In reply to by बारक्या_पहीलवान

रामपुरी 04/06/2014 - 03:42
स्पष्टीकरण आवडले. का हो 'तिकडे' रेप च्या बातम्या किती येतात वर्तमानपत्रात? कि 'बाईच आहे. होणारच रेप' अशी मनोवॄत्ती असते? मनोवॄत्तीत फरक आहे. जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

पैसा 13/06/2014 - 12:05
लेख, छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिक्रिया सगळेच नेहमीप्रमाणे आवडले.

माझं ऑफीस फैजलिया टॉवर मधे होतं ... आणि त्याचे मागे ते वझारे दाखिलिया मिनिस्ट्री ऑफ इन्टेरीयर दिसतय त्याच्या जवळ मी रहायला होतो :) खरंतर अतिप्रचंड उकाडा , नो अल्कोहोल , नो फ्लर्टींग आणि नो इन्टर्टेन्मेन्ट ह्या तीन चार जाचक गोष्टी सोडल्चा र्तर मला काहीच प्रॉब्लेम वाटला नाही त्या देशात :) असो, हे फोटो बघुन परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या :)

In reply to by प्रसाद गोडबोले

वा, वा ! एकदम प्रसिद्ध पत्यावर काम करत होतात तर ! रियाधपेक्षा दम्माम बरेच जास्त मोकळे आहे. आखाती देशांतला उकाडा हा प्रकार जरा तुलनात्मक प्रकार आहे. माझ्या नोकरीत मला इमारतीबाहेर काम (फिल्ड वर्क) करणे जरूर नव्हते. वातानुकुलित कार्यालये, गाड्या आणि घर यामुळे उन्हाचा त्रास नाही म्हणण्याइतकाच झाला. भारतात सुट्टीवर असतानाच उन्हाचा जास्त त्रास झाला ;) अर्थात फिल्ड वर्क असलेली नोकरी कितीही मोठी असली तरी इमारतीबाहेर काम करताना उन्हाचा जाच ही निश्चितच समस्या आहे, हे मात्र खरे. एंटरटेनमेंटचा मुद्दा आपले मित्रमंडळ जमवून छानपैकी सोडविता येतो. दम्माम्मध्ये तरी विकांताला लोक भरपूर (अर्थात कोरड्या ;) ) पार्ट्या करतात. मराठी मंडळ आणि मित्रपरिवारातील खाजगी मित्र मंडळे यात वेळ मजेत घालवता येतो. याबाबतीत रियाधच्या तुलनेने दम्माममध्ये अजून एक फार मोठा फायदा आहे. मल्टीपल व्हिसा असल्यास तासाभरात ४५ किमीवरचे (पूर्ण मोकळे-ढाकळे) बहरेन गाठता येते. विकांताला तर तिथल्या सीमेवरच्या इमिग्रेशन पोस्टवर मोठी गर्दी असते. अगदी कामाच्या दिवशीही दु ४:३० ला काम संपवून गाडी सरळ बहरेनच्या दिशेने वळवून एक चित्रपट आणि नंतर जुन्या मनामातल्या एखाद्या फक्कड भारतिय रेस्तराँमध्ये जेवून रात्री १०:३०-११ पर्यंत घरी परतता येते.

भाते 03/06/2014 - 12:36
मी पयला! नेहमी 'मी पहिला' म्हणणारा जेपी सहा महिने सुट्टीवर आहे. :) काका, मस्त सफर चालु आहे.

In reply to by दिपक.कुवेत

शिद 03/06/2014 - 14:21
तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत.
+१११११...पहिल्या भागापासुन अगदी हेचं मनातं येत होतं. मस्त चालु आहे सफर.

>>>तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत. बरे वाटले, मी सौदित नौकरी करतो असे भारतात सान्गीतले तर बरेच चेहरे बदलायचे.

भाते, दिपक.कुवेत, शिद, अत्रुप्त आत्मा आणि बारक्या_पहीलवान : अनेक धन्यवाद ! ============================================================== तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत. या संबद्धी जरा विस्ताराने अगोदरच्या भागात एका प्रतिसादाच्या उत्तरादाखल लिहीले होते. पुनरावृत्तीचा दोष स्विकारून ते इथे परत उद्धृत करणे आवश्यक वाटते... लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही... १. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे. २. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ. ३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे. ४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे. माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो... उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते. स्पष्टीकरण: १. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच ! २. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले. ३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उपाशी बोका 04/06/2014 - 03:10
स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही. एकदम सहमत. पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.)

In reply to by उपाशी बोका

पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.) :) तुम्हाला तुमची मते असण्याचे स्वातंत्र्य आहे. पण तुमची मते वाचून गम्मत वाटली. कारण, ती अवाजवी आणि अनावश्यक आहेत. केवळ तुमचा व इतरांचा गैरसमज नसावा म्हणून खालील वस्तुस्थितीची माहिती देत आहे: १. सौदी अरेबियात परदेशी नागरिकाला नागरिकत्व मिळत नाही. २. सौदी अरेबियात जाण्याचे पर्यटन हे कारण नसते. तिथे जाण्याचा व्हिसा मिळण्याची / मिळवण्याची मुख्य कारणे दोनच (अ) व्यापार / नोकरी करून पैसा कमावणे आणि (आ) मुस्लीम असल्यास हज ही इस्लमिक तिर्थयात्रा करणे. मी जे पर्यटन केले ते नोकरीसाठी मिळालेल्या स्थायी व्हिसावर तेथे राहात असल्यामुळे आणि केवळ माझ्या नवनवीन जागांच्या व संस्कृतींच्याबद्दलच्या कुतुहलामुळे. ३. पर्यटनासाठी कोणी कोठे जावे हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. मला स्वतःला 'रब अल् खाली या वाहत्या वाळूच्या वाळवंटापासून ते उत्तर धृवीय बर्फाळ वाळवंटांपर्यंत' आणि 'पाश्चिमात्य आधुनिक काँक्रीट जंगलापासून ते अंगकोरच्या प्राचीन अवशेषांपर्यंत' अश्या सर्व प्रकारच्या जागांचे कुतुहलपूर्ण आकर्षण आहे. माझी पर्यटनाची व्याख्या "आरामात वातानुकुलीत वातावरणात आणि / किंवा रमतगमत केलेली मजेशीर सहल" अशी नाही तर "मनाला आणि मेंदूला काहितरी नवीन आणि आश्चर्यकारक खाद्य पुरवणार्‍या ठिकाणाची सहल" अशी आहे. दुसर्‍या कोणाची काही वेगळी व्याख्या असल्यास त्याला माझा अजिबात आक्षेप नाही. :) मात्र आपली पर्यटनाची व्याख्या जितकी जास्त संकुचीत तेवढे या पृथ्वीतलावरचे विविध नजारे बघण्यापासून आपण जास्त वंचित होतो असे मला वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडेसे राहिलेच... ...बकालपणा... बकालपणा जगभर पाहिला आहे. आपल्या देशाबद्दल काही सांगायला हवे आहे असे नाही. पण अमेरिकेत न्युयॉर्क व वॉशिंगटन (डी सी) मधल्या घेट्टोंचीही चक्कर मारली आहे आणि संध्याकाळी सात नंतर न्युयॉर्कच्या मान्यवर ग्रँड सेंट्रल टर्मिनलवर केस पिंजारलेली अमलि-धुंद माणसे टाकून दिलेल्या अन्नाकरता डस्ट बिन्स उकरताना पाहीली आहेत. आता मुद्दा असा आहे की; परदेशात ज्या जागी आपण नोकरी/व्यवसाय करायला अथवा फिरायला जातो, त्या ठिकाणी मला जर त्या जागेवरच्या काही असुखकारक गोष्टींचा त्रास होत नसला आणि त्या गोष्टींना मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातभार लावत नसलो तर मला उगाचच नसते फुकाचे उमाळे येत नाहीत. कारणः १. मी माझे कायदेशीर करार केलेले कर्तव्य योग्य तर्‍हेने करून परदेशातल्या चांगल्या गोष्टींना हातभारच लावत असतो. पण तरीही.. २. मी तो देश जगातील उत्तम देश बनविण्याचा अधिकार घेउन तेथे गेलो आहे अशी समजूत माझ्या डोक्यात अजिबात नसते. :) (अर्थातच, माझ्या मायभूमीत माझ्या अधिकार आणि कर्तव्य याबाबत माझा विचार वेगळा असेल.) अनेक प्रकारच्या जागांवर अनेक प्रकारच्या वस्तुस्थितींत वैचारीक समतोल आणि मानसिक आनंद राखायला वरचा हाताळणीचा प्रकार (approach) उपयोगी ठरतो असा माझा अनुभव आहे.

पेट थेरपी 03/06/2014 - 16:15
खरेच बायका गाडी चालवू शकत नाहीत? मला तर बोवा जिथे स्कूटर वरून भुर्रकन जायला येते अशीच जागा आवडते. आणि हे लोक्स मेड सर्वंटस ना अब्युज करतात ना? ड्यांजर.

In reply to by पेट थेरपी

पेट थेरपीजी, भारतात १ दिवस असा जातो का, की रेपची बातमी नाही पेपरला? जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

In reply to by बारक्या_पहीलवान

रामपुरी 04/06/2014 - 03:42
स्पष्टीकरण आवडले. का हो 'तिकडे' रेप च्या बातम्या किती येतात वर्तमानपत्रात? कि 'बाईच आहे. होणारच रेप' अशी मनोवॄत्ती असते? मनोवॄत्तीत फरक आहे. जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

पैसा 13/06/2014 - 12:05
लेख, छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिक्रिया सगळेच नेहमीप्रमाणे आवडले.

माझं ऑफीस फैजलिया टॉवर मधे होतं ... आणि त्याचे मागे ते वझारे दाखिलिया मिनिस्ट्री ऑफ इन्टेरीयर दिसतय त्याच्या जवळ मी रहायला होतो :) खरंतर अतिप्रचंड उकाडा , नो अल्कोहोल , नो फ्लर्टींग आणि नो इन्टर्टेन्मेन्ट ह्या तीन चार जाचक गोष्टी सोडल्चा र्तर मला काहीच प्रॉब्लेम वाटला नाही त्या देशात :) असो, हे फोटो बघुन परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या :)

In reply to by प्रसाद गोडबोले

वा, वा ! एकदम प्रसिद्ध पत्यावर काम करत होतात तर ! रियाधपेक्षा दम्माम बरेच जास्त मोकळे आहे. आखाती देशांतला उकाडा हा प्रकार जरा तुलनात्मक प्रकार आहे. माझ्या नोकरीत मला इमारतीबाहेर काम (फिल्ड वर्क) करणे जरूर नव्हते. वातानुकुलित कार्यालये, गाड्या आणि घर यामुळे उन्हाचा त्रास नाही म्हणण्याइतकाच झाला. भारतात सुट्टीवर असतानाच उन्हाचा जास्त त्रास झाला ;) अर्थात फिल्ड वर्क असलेली नोकरी कितीही मोठी असली तरी इमारतीबाहेर काम करताना उन्हाचा जाच ही निश्चितच समस्या आहे, हे मात्र खरे. एंटरटेनमेंटचा मुद्दा आपले मित्रमंडळ जमवून छानपैकी सोडविता येतो. दम्माम्मध्ये तरी विकांताला लोक भरपूर (अर्थात कोरड्या ;) ) पार्ट्या करतात. मराठी मंडळ आणि मित्रपरिवारातील खाजगी मित्र मंडळे यात वेळ मजेत घालवता येतो. याबाबतीत रियाधच्या तुलनेने दम्माममध्ये अजून एक फार मोठा फायदा आहे. मल्टीपल व्हिसा असल्यास तासाभरात ४५ किमीवरचे (पूर्ण मोकळे-ढाकळे) बहरेन गाठता येते. विकांताला तर तिथल्या सीमेवरच्या इमिग्रेशन पोस्टवर मोठी गर्दी असते. अगदी कामाच्या दिवशीही दु ४:३० ला काम संपवून गाडी सरळ बहरेनच्या दिशेने वळवून एक चित्रपट आणि नंतर जुन्या मनामातल्या एखाद्या फक्कड भारतिय रेस्तराँमध्ये जेवून रात्री १०:३०-११ पर्यंत घरी परतता येते.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

येक ब्येणं…. गण्या…।

वटवट ·

कथा लिहीण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. कथेचा प्रवास कुठल्या दिशेने जातो आहे हे जाणवत होते तरीही प्रत्यक्ष प्रसंगाला पोहोचल्यावर डोळ्यात पाणी तरारले. ही जर सत्यकथा नसेल तर कल्पनेतल्या गण्याला शब्दांकित करताना कुठेही वाहवत जाणे नाही की कुठेही हातचे राखले नाही. हा समतोल अप्रतिम.

कथा लिहीण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. कथेचा प्रवास कुठल्या दिशेने जातो आहे हे जाणवत होते तरीही प्रत्यक्ष प्रसंगाला पोहोचल्यावर डोळ्यात पाणी तरारले. ही जर सत्यकथा नसेल तर कल्पनेतल्या गण्याला शब्दांकित करताना कुठेही वाहवत जाणे नाही की कुठेही हातचे राखले नाही. हा समतोल अप्रतिम.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वेडीच माणसं इतिहास घडवतात… इतिहास घडतो तो वेड्याच माणसांकडून.…. इतिहास जर घडवायचा असेल तर कुठलं ना कुठलं वेड हे रक्तात मुरवून घ्यावंच लागतं.… वगैरे वगैरे विधानं वक्तृत्व स्पर्धेतून हमखास उच्चारली जातात. अगदी तारस्वरात जर ही विधानं केली गेली तर हमखास टाळ्या पण मिळतात. आणि कदाचित बक्षीसं पण मिळतं. पण दैनंदिन जीवन जगताना आपण जी वेडी माणसं बघतो, ती सगळीच काही इतिहास घडवत नाहीत. हां… तसं पहायला गेलं तर प्रत्येकच माणूस इतिहास घडवत असतो पण त्याची दखल इतरांनी घ्यावी अशी व्यक्तिमत्वं थोडीच. मुळात इतिहास बितिहास गेला खड्ड्यात मला जसं जगायचंय तसंच मी जगणार.… अशीच काही मंडळी असतात, त्यापैकी आमचा गण्या.

गोपिनाथ मुंडे

विकास ·

खूप धक्कादायक बातमी... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... असेच म्हणतो. मनापासून आदरांजली.

नाखु 03/06/2014 - 09:22
राजकारणा पलिकडे समयोचीत समाजकारण अंगिकारणार्या "महाराष्ट्र" सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली..

मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. पवारबाजीला वेसण घालण्याची ताकद मुंडेंमधे होती. मुंडेसाहेब तुमची आज देशाला, महाराष्ट्राला फार गरज होती. का गेलात इतक्या तडकाफडकी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनन्दिता 03/06/2014 - 09:57
त्या पवारांना नडायची धमक दाखवणारा एकटाच नेता ..! आता उरलेत ते सगळे त्यांचे बगलबच्चे!ं छ्या ..देवा खुप चुकीचं केलंस तु ,,. :(

केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा.गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. मराठवाड्याचा एक मोठा लोकनेता, सामान्य माणसाशी संपर्क असलेला असा एक मोठा माणुस निघून गेला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... -दिलीप बिरुटे

किसन शिंदे 03/06/2014 - 09:32
मुंडेसाहेबांच्या मृत्यूमध्येही आता काही लोकं राजकारण करू पाहत आहेत. आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यासंबंधीच्या अफवा पसरण्यास सुरूवातही झाली आहे. या दुर्दैवी घटनेतही राजकारण करू पाहणार्‍या लोकांच्या मनाचा कोतेपणा कधी जायचा?? :(

In reply to by किसन शिंदे

विकास 03/06/2014 - 09:50
धन्यवाद किसनराव स्पष्ट केल्याबद्दल... आपण सर्वच हे लक्षात ठेवून कुठल्याही माध्यमातून असले मेसेजेस दुर्लक्षित करूया आणि फॉरवर्ड करण्याचे पूर्णपणे टाळूयात...

@स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...>>> +++१११ एक खरा लोकनेता हरपला! :(

विकास 03/06/2014 - 09:43
एनडीटिव्हीवर सांगितल्याप्रमाणे: एका गाडीने ट्रॅफिक सिग्नल लाल झाला तरी तो सिग्नल तोडून पुढे आली, जेंव्हा मुंडे यांची गाडी हिरव्या दिव्यामुळे पुढे आली होती. त्या गाडीला बाजूने (काटकोनात) जोरात धक्का मारला. थोडक्यात ही हानी होण्याचे कारण केवळ लाल सिग्नल तोडणे हे होते... डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे: त्यांना आणले तेंव्हाच त्यांचे श्वसन बंद होते आणि हृदयक्रीया बंद होती. जवळपास ५० मिनिटे त्यांना रिवाइव करण्याचा प्रयत्न केला गेला. एक नाकावर किंचित जखम सोडल्यास वरकरणी काहीच लागलेले नाही. अंतर्गत जखमा झाल्या होत्या का ते शवविच्छेदनानंतरच समजेल असे म्हणले जात आहे.

सावत्या 03/06/2014 - 09:50
धक्कादायक बातमी!!! महाराष्ट्राचे एक झुंजार नेतृत्व हरपलं!!!! महाराष्ट्राला त्यांची उणीव सदैव भासेल!!! मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!

हुप्प्या 03/06/2014 - 10:03
फार वाईट वाटले. असे व्हायला नको होते. नवी खासदारकी, नवे मंत्रीपद, कर्तृत्वाला आवाहन करणारी नवी क्षितिजे उघडत असताना दैवाने डाव साधला. माझी श्री मुंडे यांना श्रद्धांजली.

अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. कठोर संघर्ष करीत नावारुपाला आलेल्या धडाडीच्या नेत्याला केंद्रात मानाचे मंत्रीपद मिळाले असताना अचानक काळाने घाला घातला.

सौंदाळा 03/06/2014 - 10:10
श्रद्धांजली चांगला लोकनेता हरपला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.

मितान 03/06/2014 - 10:15
अत्यंत धक्कादायक बातमी. मराठवाड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या असंख्यांच्या बालपणावर प्रमोद महाजन्,विलासराव देशमूख आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे ठसे उमटलेले आहेत. माहेरचा कर्तबगार माणूस गेल्याचं फीलिंग येतंय :( सतत संघर्ष, अनेक यशापयश, कौटुंबिक आणि पक्षीय बंडाळी या सर्वांना पुरून उरलेला हा माणूस एका अपघातात गेला यावर विश्वासच बसत नाही. श्रद्धांजली !

शिद 03/06/2014 - 10:44
आयुष्यभर एक ध्यास घेऊन अखंड झटत राहायचं... कष्टांना नुकतीच कुठं फळं येऊ लागली असताना अपघाती मृत्यू व्हावा... अगदी हळहळ वाटण्यासारखं आणि सुन्न करून टाकणारं आहे हे!गोपीनाथ मुंडेंच्या अविरत कष्टांना सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली...!

पैसा 03/06/2014 - 10:55
ज्यासाठी इतकी वर्षे लढा दिला ते करून दाखवायची संधी समोर असताना असं व्हावं हे प्रचंड दुर्दैव. सगळ्यांचंच. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली. मात्र प्रमोद महाजनांना भावाने गोळ्या घातल्यावर एकट्याने उचलून हॉस्पिटलमधे नेणारा माणूस शॉकमधे जाऊन हार्ट अटॅक येऊन गेला यावर विश्वास बसत नाहीये. टीव्हीवर गाडी दाखवताहेत तिलाही फार धक्का बसल्याचं जाणवत नाहीये.

सर्वसाक्षी 03/06/2014 - 11:00
भाजप वैभवाच्या शिखरावर असताना आणि गोपिनाथजींना त्यांच्या दिर्घ पक्षनिष्ठेचे योग्य ते फळ मिळालेले असताना ते फळ चाखण्यापूर्वीच त्यांचे असे निधन व्हावे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. मुंडेसाहेबांची लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला नेत्रदिपक यश मिळवुन देण्याची महत्वाकांक्षा अधुरी राहीली. मा. श्री गोपिनाथ मुंडे यांना सादर श्रद्धांजली

_मनश्री_ 03/06/2014 - 11:19
अत्यंत धक्कादायक बातमी!! भावपुर्ण श्रध्दांजली........ *sad*

काही नेते नुकतेच नावापुरते नेते असतात. मात्र गोपीनाथ मुंडे हे खरेच लोकनेते होते. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अशा अकाली निधनाच्या बातम्या वाचल्यावर उरात धडकी भरते. जन पळभर म्ह्णतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय ! रामकृष्ण ही आले गेले त्या विना जग का ओसची पडीले ! ही भा. रा. तांबेंची कविता आठवते. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचे काय होईल हा विचार मनात सारखा सारखा येत असतो. इतर वेळेस मस्त मजेत जगताना असे प्रसंग मुळापासून हादरवतात. त्यामुळे कल करे सो आज कर ! आज करे सो अब ! पल मे प्रलय होएगी , बहुरि करेगा कब ? हेच खरे !

psajid 03/06/2014 - 11:37
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

मित्रहो 03/06/2014 - 11:39
मराठवाड्याचा वाघ हरवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. -मित्रहो

In reply to by स्पार्टाकस

आतिवास 03/06/2014 - 11:59
अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते. अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

psajid 03/06/2014 - 11:52
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

चौकटराजा 03/06/2014 - 13:19
दैवगति अविचारी असते. माणसांचे व तिचे हिशेबच वेगवेगळे असतात. महाजन मुंडे यांच्या कुटुंबांवर जे आघात झाले ते शत्रूवरही होउ नयेत असे होते.काहीसे मिश्कील तर बरेचसे गंभीर असे मुडे अजून खूप जगायला हवे होते.बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमूख यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने मराठी मन पोरके होते की काय असे वाटू लागले आहे.

राही 03/06/2014 - 13:26
आज दिवस उजाडला तो ही वाईट बातमी घेऊनच. एक उमदे आणि धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले.महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानि आहे. महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे बदलू शकतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

निलरंजन 03/06/2014 - 13:54
मुंडेजी लोकनेते तसेच भावी मुख्य मंञी सुद्धा होते फक्त क्षुल्लक अपघात होऊन त्यांचे जाणे मनास पटत नाही इंडिका गाडी नक्की कुणाची? ड्रायव्हर ताब्यात आहे तर ही चूक जाणूनबूजून की मुद्दम हे काही कऴले नाही

In reply to by निलरंजन

टवाळ कार्टा 03/06/2014 - 17:33
चोप्य पस्ते करुन अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

नंदन 03/06/2014 - 15:06
आणि दु:खद बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'आयडिया एक्स्चेंज'मध्ये झालेली त्यांची मुलाखत वाचली. त्यातला हा भाग वाचून पहा -
गिरीश कुबेर - सत्तेने भाजपला शांत केलेय का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यापुरता विरोध आणि बाकी सगळे एकत्र असे वातावरण असून यात भाजपचा नक्की वाटा काय? मुंडे- अविवाहितांना विवाहितांच्या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा अनेक गोष्टी मांडल्या. असं करू, तसं करू.. मात्र सत्ता आल्यानंतर कळते ही या गोष्टी करणे पॉसिबल नाही. एकेकाळी विरोधी पक्षाने सत्तेचा लवलेशही पाहिला नव्हता. तेव्हा आम्ही बोलत होतो त्याला धार होती. पण केंद्रात सत्तेवर आलो. महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलोय, काही राज्यांत सत्तेत आहोत. पण सत्तेत जाऊन आले की विरोधाची धार थोडी कमी होते. आम्ही सरकार चालवून बघितलेले आहे. म्हणून आम्ही त्या काळात काही भूमिका मांडल्या होत्या, त्या आता मांडत नाही. आता कोकणात जैतापूरला विजेचा प्रकल्प येतोय. त्याला भाजप विरोध करीत नाही. ही प्रगल्भता आता सत्तेत जाऊन आली आहे. सत्तेत नसताना आपण अनेक गोष्टी मांडतो पण सत्तेत गेल्यावर त्या गोष्टी करता येत नाहीत याची अनुभूती येते. त्यांनाही आता विरोधकात राहून विरोधकांच्या अडचणी काय असतात हे कळले आहे. दिनेश गुणे- त्यावेळी एन्रॉनला विरोध केला, त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटते? मुंडे- एन्रॉनला विरोध केला तो आजही योग्यच वाटतो. विरोधाचे कारण वीज नको हे नव्हते. तर एन्रॉनच्या कराराला विरोध होता. एन्रॉनचा करार हा निविदा न काढता दोघांनी सामंजस्याने केला होता. एन्रॉनची कॅपिटल कॉस्ट ही ९ हजार ८० कोटींेची होती. कोणत्याही प्रकल्पाची कॅपिटल कॉस्टच जेवढी जास्त असते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्तच असतो. ती कमी करा हीच माझी मागणी होती. माझी मागणी एन्रॉन रद्द करा अशी नव्हती तर एन्रॉनचा दर घोषित करा अशी मागणी होती. पण आम्ही म्हटले की फेकून द्या एन्रॉनला अरबी समुद्रात. पण हे मी जर बोललो नसतो तर आम्ही निवडणूक जिंकून सत्तेत आलो नसतो.

अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश होण्याची शक्यता ही च्नागली बातमी कानावर पडते तोवर ही वाईट बातमी वाचायला मिळाली. विनम्र श्रद्धांजली

समिर१२३ 03/06/2014 - 22:48
RIP. After staying in opposition for 15 yrs now he got so close to an opportunity to be in power in Maharashtra & he has to leave. Very Sad. Deepest Sympathies for family n friends. But no one seems to worry about cause of death. Its like failing to prevent preventable cause & waiting for next one. Its a road traffic accident. According to other car's (indica which hit Munde's car) driver, munde's drive run a red light leading to crash. So where is main culprit ? Is it free yet?

In reply to by समिर१२३

विकास 04/06/2014 - 19:07
अनेक ठिकाणी या संदर्भात वाचले.... अर्थात नक्की काय झाले हे कदाचीत पोलीस आणि मुंडे यांच्या ड्रायव्हर-सचिवासच माहीत असेल.
  1. धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
  2. मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
  3. धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
  4. त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
  5. अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता... खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो. ---- अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.

In reply to by विकास

नाव आडनाव 04/06/2014 - 19:51
माहिती साठी धन्यवाद. काल जे झाला ते दुर्दैवी आहेच. पण असं वाटतं जे आज अंतिम संकारा वेळी झालं तेही चुकीचं होतं. एक गाडी जाळली गेली, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, राज ठाकरे जे सरकार मध्ये नाहीत त्यांना घेराव घालण्यात आला. आजच बातमी होती कि सरकार ने चौकशी केलेली आहे आणि यात घातपात नाही, पण तरीही कार्य कर्त्यांची डोकी भडकावण्यात आली आणि या गोष्टी झाल्या. हे थांबलं पाहिजे. मिसळपाव वर लोकांनी अफवा पसरवण्याच थांबवण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by नाव आडनाव

विकास 04/06/2014 - 20:24
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. अजून एक गोष्ट नीट वाचली नाही पण नुसता फोटो पाहीला: महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. या संदर्भात किंचीत वेगळी पण एक पद्धत आठवते (मला वाटते आपल्याकडे ती पाळली जाते का ते माहीत नाही): अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीच्या वेळेस एक रँडम सेक्रेटरी (कॅबिनेट मंत्री) हा गैरहजर असतो आणि अज्ञात स्थळी असतो.

In reply to by विकास

मदनबाण 05/06/2014 - 06:53
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. सहमत. पण मॉब सायकोलॉजी हा एक वेगळा आणि समजायला आणि नियंत्रण करायला कठीण असलेला विषय आहे, अर्थात या कॄत्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येउ शकत नाही. महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. लोकांच्या भावना अनावर झाल्या हे खरं तर या प्रकाराच्या मागचे कारण आहे. मंत्री/संत्री यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली. एका लोकप्रिय नेत्याच्या मागे किती जनाधार असतो हे या घटनेने दिसुन आले. तसेच लोक उद्विग्न {जनता पिसाळली } तर ते मंत्री-संत्री लोकांना घेराव घालु शकतात/अडवु शकतात हे देखील दिसुन आले.

शैलेन्द्र 04/06/2014 - 11:37
पंकजा ही गोपिनाथरावांची राजकीय वारसदार आहे की नाही हे काळच ठरवेल, पण तिला त्यांच्या अंत्यविधिचा आधिकार देणार्‍या कुटुंबाला माझा सलाम..

In reply to by शैलेन्द्र

संपत 04/06/2014 - 12:55
दोन गोष्टींचे खरच कौतुक केले पाहिजे. १. भाजप कार्यकर्त्यांनी फारशा ठिकाणी बंद न पाळता दाखवलेला संयम. २. पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.

In reply to by संपत

शैलेन्द्र 04/06/2014 - 16:54
पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
वैदीक काळात कदाचीत ही रुढी असेल आणि आजच्या पुढारलेल्या जातींमधेही हे फारस नविन नाही, जर नविन काही असेल तर बीडसारख्या मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे.. समाज नेत्याला घडवतो, पण एक चांगला नेता, स्वता:ही समाजाला घडवतो, याचे एक छान उदाहरन म्हणुन ही गोष्ट लक्षात राहील.

In reply to by शैलेन्द्र

संपत 04/06/2014 - 17:19
मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे
हेच म्हणायचे होते.

In reply to by शैलेन्द्र

विकास 04/06/2014 - 19:11
सहमत. झाले ते दुर्दैवीच आहे. पण ही गोष्ट जनतेच्या नजरेत आणण्यासाठी माध्यमांनी कष्ट घेतले पाहीजेत असे वाटते. बाकी पुढारलेल्या कुटूंबांबद्दलच बोलायचे तर मला वाटते: इंदीरा गांधींनी नेहरूंचे, मल्लीका साराभाईंनी विक्रम साराभाईंचे, सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचे अंत्यसंस्कार केले होते... असे अजून अनेक असतील. पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.

In reply to by विकास

बॅटमॅन 04/06/2014 - 19:15
पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.
अतिशयच सहमत. असे सतत बिंबवल्याने काही अंशी तरी फरक पडेलसे वाटते.

खूप धक्कादायक बातमी... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... असेच म्हणतो. मनापासून आदरांजली.

नाखु 03/06/2014 - 09:22
राजकारणा पलिकडे समयोचीत समाजकारण अंगिकारणार्या "महाराष्ट्र" सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली..

मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. पवारबाजीला वेसण घालण्याची ताकद मुंडेंमधे होती. मुंडेसाहेब तुमची आज देशाला, महाराष्ट्राला फार गरज होती. का गेलात इतक्या तडकाफडकी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनन्दिता 03/06/2014 - 09:57
त्या पवारांना नडायची धमक दाखवणारा एकटाच नेता ..! आता उरलेत ते सगळे त्यांचे बगलबच्चे!ं छ्या ..देवा खुप चुकीचं केलंस तु ,,. :(

केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा.गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. मराठवाड्याचा एक मोठा लोकनेता, सामान्य माणसाशी संपर्क असलेला असा एक मोठा माणुस निघून गेला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... -दिलीप बिरुटे

किसन शिंदे 03/06/2014 - 09:32
मुंडेसाहेबांच्या मृत्यूमध्येही आता काही लोकं राजकारण करू पाहत आहेत. आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यासंबंधीच्या अफवा पसरण्यास सुरूवातही झाली आहे. या दुर्दैवी घटनेतही राजकारण करू पाहणार्‍या लोकांच्या मनाचा कोतेपणा कधी जायचा?? :(

In reply to by किसन शिंदे

विकास 03/06/2014 - 09:50
धन्यवाद किसनराव स्पष्ट केल्याबद्दल... आपण सर्वच हे लक्षात ठेवून कुठल्याही माध्यमातून असले मेसेजेस दुर्लक्षित करूया आणि फॉरवर्ड करण्याचे पूर्णपणे टाळूयात...

@स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...>>> +++१११ एक खरा लोकनेता हरपला! :(

विकास 03/06/2014 - 09:43
एनडीटिव्हीवर सांगितल्याप्रमाणे: एका गाडीने ट्रॅफिक सिग्नल लाल झाला तरी तो सिग्नल तोडून पुढे आली, जेंव्हा मुंडे यांची गाडी हिरव्या दिव्यामुळे पुढे आली होती. त्या गाडीला बाजूने (काटकोनात) जोरात धक्का मारला. थोडक्यात ही हानी होण्याचे कारण केवळ लाल सिग्नल तोडणे हे होते... डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे: त्यांना आणले तेंव्हाच त्यांचे श्वसन बंद होते आणि हृदयक्रीया बंद होती. जवळपास ५० मिनिटे त्यांना रिवाइव करण्याचा प्रयत्न केला गेला. एक नाकावर किंचित जखम सोडल्यास वरकरणी काहीच लागलेले नाही. अंतर्गत जखमा झाल्या होत्या का ते शवविच्छेदनानंतरच समजेल असे म्हणले जात आहे.

सावत्या 03/06/2014 - 09:50
धक्कादायक बातमी!!! महाराष्ट्राचे एक झुंजार नेतृत्व हरपलं!!!! महाराष्ट्राला त्यांची उणीव सदैव भासेल!!! मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!

हुप्प्या 03/06/2014 - 10:03
फार वाईट वाटले. असे व्हायला नको होते. नवी खासदारकी, नवे मंत्रीपद, कर्तृत्वाला आवाहन करणारी नवी क्षितिजे उघडत असताना दैवाने डाव साधला. माझी श्री मुंडे यांना श्रद्धांजली.

अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. कठोर संघर्ष करीत नावारुपाला आलेल्या धडाडीच्या नेत्याला केंद्रात मानाचे मंत्रीपद मिळाले असताना अचानक काळाने घाला घातला.

सौंदाळा 03/06/2014 - 10:10
श्रद्धांजली चांगला लोकनेता हरपला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.

मितान 03/06/2014 - 10:15
अत्यंत धक्कादायक बातमी. मराठवाड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या असंख्यांच्या बालपणावर प्रमोद महाजन्,विलासराव देशमूख आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे ठसे उमटलेले आहेत. माहेरचा कर्तबगार माणूस गेल्याचं फीलिंग येतंय :( सतत संघर्ष, अनेक यशापयश, कौटुंबिक आणि पक्षीय बंडाळी या सर्वांना पुरून उरलेला हा माणूस एका अपघातात गेला यावर विश्वासच बसत नाही. श्रद्धांजली !

शिद 03/06/2014 - 10:44
आयुष्यभर एक ध्यास घेऊन अखंड झटत राहायचं... कष्टांना नुकतीच कुठं फळं येऊ लागली असताना अपघाती मृत्यू व्हावा... अगदी हळहळ वाटण्यासारखं आणि सुन्न करून टाकणारं आहे हे!गोपीनाथ मुंडेंच्या अविरत कष्टांना सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली...!

पैसा 03/06/2014 - 10:55
ज्यासाठी इतकी वर्षे लढा दिला ते करून दाखवायची संधी समोर असताना असं व्हावं हे प्रचंड दुर्दैव. सगळ्यांचंच. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली. मात्र प्रमोद महाजनांना भावाने गोळ्या घातल्यावर एकट्याने उचलून हॉस्पिटलमधे नेणारा माणूस शॉकमधे जाऊन हार्ट अटॅक येऊन गेला यावर विश्वास बसत नाहीये. टीव्हीवर गाडी दाखवताहेत तिलाही फार धक्का बसल्याचं जाणवत नाहीये.

सर्वसाक्षी 03/06/2014 - 11:00
भाजप वैभवाच्या शिखरावर असताना आणि गोपिनाथजींना त्यांच्या दिर्घ पक्षनिष्ठेचे योग्य ते फळ मिळालेले असताना ते फळ चाखण्यापूर्वीच त्यांचे असे निधन व्हावे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. मुंडेसाहेबांची लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला नेत्रदिपक यश मिळवुन देण्याची महत्वाकांक्षा अधुरी राहीली. मा. श्री गोपिनाथ मुंडे यांना सादर श्रद्धांजली

_मनश्री_ 03/06/2014 - 11:19
अत्यंत धक्कादायक बातमी!! भावपुर्ण श्रध्दांजली........ *sad*

काही नेते नुकतेच नावापुरते नेते असतात. मात्र गोपीनाथ मुंडे हे खरेच लोकनेते होते. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अशा अकाली निधनाच्या बातम्या वाचल्यावर उरात धडकी भरते. जन पळभर म्ह्णतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय ! रामकृष्ण ही आले गेले त्या विना जग का ओसची पडीले ! ही भा. रा. तांबेंची कविता आठवते. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचे काय होईल हा विचार मनात सारखा सारखा येत असतो. इतर वेळेस मस्त मजेत जगताना असे प्रसंग मुळापासून हादरवतात. त्यामुळे कल करे सो आज कर ! आज करे सो अब ! पल मे प्रलय होएगी , बहुरि करेगा कब ? हेच खरे !

psajid 03/06/2014 - 11:37
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

मित्रहो 03/06/2014 - 11:39
मराठवाड्याचा वाघ हरवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. -मित्रहो

In reply to by स्पार्टाकस

आतिवास 03/06/2014 - 11:59
अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते. अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

psajid 03/06/2014 - 11:52
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

चौकटराजा 03/06/2014 - 13:19
दैवगति अविचारी असते. माणसांचे व तिचे हिशेबच वेगवेगळे असतात. महाजन मुंडे यांच्या कुटुंबांवर जे आघात झाले ते शत्रूवरही होउ नयेत असे होते.काहीसे मिश्कील तर बरेचसे गंभीर असे मुडे अजून खूप जगायला हवे होते.बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमूख यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने मराठी मन पोरके होते की काय असे वाटू लागले आहे.

राही 03/06/2014 - 13:26
आज दिवस उजाडला तो ही वाईट बातमी घेऊनच. एक उमदे आणि धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले.महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानि आहे. महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे बदलू शकतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

निलरंजन 03/06/2014 - 13:54
मुंडेजी लोकनेते तसेच भावी मुख्य मंञी सुद्धा होते फक्त क्षुल्लक अपघात होऊन त्यांचे जाणे मनास पटत नाही इंडिका गाडी नक्की कुणाची? ड्रायव्हर ताब्यात आहे तर ही चूक जाणूनबूजून की मुद्दम हे काही कऴले नाही

In reply to by निलरंजन

टवाळ कार्टा 03/06/2014 - 17:33
चोप्य पस्ते करुन अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

नंदन 03/06/2014 - 15:06
आणि दु:खद बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'आयडिया एक्स्चेंज'मध्ये झालेली त्यांची मुलाखत वाचली. त्यातला हा भाग वाचून पहा -
गिरीश कुबेर - सत्तेने भाजपला शांत केलेय का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यापुरता विरोध आणि बाकी सगळे एकत्र असे वातावरण असून यात भाजपचा नक्की वाटा काय? मुंडे- अविवाहितांना विवाहितांच्या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा अनेक गोष्टी मांडल्या. असं करू, तसं करू.. मात्र सत्ता आल्यानंतर कळते ही या गोष्टी करणे पॉसिबल नाही. एकेकाळी विरोधी पक्षाने सत्तेचा लवलेशही पाहिला नव्हता. तेव्हा आम्ही बोलत होतो त्याला धार होती. पण केंद्रात सत्तेवर आलो. महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलोय, काही राज्यांत सत्तेत आहोत. पण सत्तेत जाऊन आले की विरोधाची धार थोडी कमी होते. आम्ही सरकार चालवून बघितलेले आहे. म्हणून आम्ही त्या काळात काही भूमिका मांडल्या होत्या, त्या आता मांडत नाही. आता कोकणात जैतापूरला विजेचा प्रकल्प येतोय. त्याला भाजप विरोध करीत नाही. ही प्रगल्भता आता सत्तेत जाऊन आली आहे. सत्तेत नसताना आपण अनेक गोष्टी मांडतो पण सत्तेत गेल्यावर त्या गोष्टी करता येत नाहीत याची अनुभूती येते. त्यांनाही आता विरोधकात राहून विरोधकांच्या अडचणी काय असतात हे कळले आहे. दिनेश गुणे- त्यावेळी एन्रॉनला विरोध केला, त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटते? मुंडे- एन्रॉनला विरोध केला तो आजही योग्यच वाटतो. विरोधाचे कारण वीज नको हे नव्हते. तर एन्रॉनच्या कराराला विरोध होता. एन्रॉनचा करार हा निविदा न काढता दोघांनी सामंजस्याने केला होता. एन्रॉनची कॅपिटल कॉस्ट ही ९ हजार ८० कोटींेची होती. कोणत्याही प्रकल्पाची कॅपिटल कॉस्टच जेवढी जास्त असते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्तच असतो. ती कमी करा हीच माझी मागणी होती. माझी मागणी एन्रॉन रद्द करा अशी नव्हती तर एन्रॉनचा दर घोषित करा अशी मागणी होती. पण आम्ही म्हटले की फेकून द्या एन्रॉनला अरबी समुद्रात. पण हे मी जर बोललो नसतो तर आम्ही निवडणूक जिंकून सत्तेत आलो नसतो.

अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश होण्याची शक्यता ही च्नागली बातमी कानावर पडते तोवर ही वाईट बातमी वाचायला मिळाली. विनम्र श्रद्धांजली

समिर१२३ 03/06/2014 - 22:48
RIP. After staying in opposition for 15 yrs now he got so close to an opportunity to be in power in Maharashtra & he has to leave. Very Sad. Deepest Sympathies for family n friends. But no one seems to worry about cause of death. Its like failing to prevent preventable cause & waiting for next one. Its a road traffic accident. According to other car's (indica which hit Munde's car) driver, munde's drive run a red light leading to crash. So where is main culprit ? Is it free yet?

In reply to by समिर१२३

विकास 04/06/2014 - 19:07
अनेक ठिकाणी या संदर्भात वाचले.... अर्थात नक्की काय झाले हे कदाचीत पोलीस आणि मुंडे यांच्या ड्रायव्हर-सचिवासच माहीत असेल.
  1. धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
  2. मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
  3. धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
  4. त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
  5. अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता... खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो. ---- अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.

In reply to by विकास

नाव आडनाव 04/06/2014 - 19:51
माहिती साठी धन्यवाद. काल जे झाला ते दुर्दैवी आहेच. पण असं वाटतं जे आज अंतिम संकारा वेळी झालं तेही चुकीचं होतं. एक गाडी जाळली गेली, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, राज ठाकरे जे सरकार मध्ये नाहीत त्यांना घेराव घालण्यात आला. आजच बातमी होती कि सरकार ने चौकशी केलेली आहे आणि यात घातपात नाही, पण तरीही कार्य कर्त्यांची डोकी भडकावण्यात आली आणि या गोष्टी झाल्या. हे थांबलं पाहिजे. मिसळपाव वर लोकांनी अफवा पसरवण्याच थांबवण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by नाव आडनाव

विकास 04/06/2014 - 20:24
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. अजून एक गोष्ट नीट वाचली नाही पण नुसता फोटो पाहीला: महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. या संदर्भात किंचीत वेगळी पण एक पद्धत आठवते (मला वाटते आपल्याकडे ती पाळली जाते का ते माहीत नाही): अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीच्या वेळेस एक रँडम सेक्रेटरी (कॅबिनेट मंत्री) हा गैरहजर असतो आणि अज्ञात स्थळी असतो.

In reply to by विकास

मदनबाण 05/06/2014 - 06:53
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. सहमत. पण मॉब सायकोलॉजी हा एक वेगळा आणि समजायला आणि नियंत्रण करायला कठीण असलेला विषय आहे, अर्थात या कॄत्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येउ शकत नाही. महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. लोकांच्या भावना अनावर झाल्या हे खरं तर या प्रकाराच्या मागचे कारण आहे. मंत्री/संत्री यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली. एका लोकप्रिय नेत्याच्या मागे किती जनाधार असतो हे या घटनेने दिसुन आले. तसेच लोक उद्विग्न {जनता पिसाळली } तर ते मंत्री-संत्री लोकांना घेराव घालु शकतात/अडवु शकतात हे देखील दिसुन आले.

शैलेन्द्र 04/06/2014 - 11:37
पंकजा ही गोपिनाथरावांची राजकीय वारसदार आहे की नाही हे काळच ठरवेल, पण तिला त्यांच्या अंत्यविधिचा आधिकार देणार्‍या कुटुंबाला माझा सलाम..

In reply to by शैलेन्द्र

संपत 04/06/2014 - 12:55
दोन गोष्टींचे खरच कौतुक केले पाहिजे. १. भाजप कार्यकर्त्यांनी फारशा ठिकाणी बंद न पाळता दाखवलेला संयम. २. पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.

In reply to by संपत

शैलेन्द्र 04/06/2014 - 16:54
पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
वैदीक काळात कदाचीत ही रुढी असेल आणि आजच्या पुढारलेल्या जातींमधेही हे फारस नविन नाही, जर नविन काही असेल तर बीडसारख्या मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे.. समाज नेत्याला घडवतो, पण एक चांगला नेता, स्वता:ही समाजाला घडवतो, याचे एक छान उदाहरन म्हणुन ही गोष्ट लक्षात राहील.

In reply to by शैलेन्द्र

संपत 04/06/2014 - 17:19
मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे
हेच म्हणायचे होते.

In reply to by शैलेन्द्र

विकास 04/06/2014 - 19:11
सहमत. झाले ते दुर्दैवीच आहे. पण ही गोष्ट जनतेच्या नजरेत आणण्यासाठी माध्यमांनी कष्ट घेतले पाहीजेत असे वाटते. बाकी पुढारलेल्या कुटूंबांबद्दलच बोलायचे तर मला वाटते: इंदीरा गांधींनी नेहरूंचे, मल्लीका साराभाईंनी विक्रम साराभाईंचे, सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचे अंत्यसंस्कार केले होते... असे अजून अनेक असतील. पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.

In reply to by विकास

बॅटमॅन 04/06/2014 - 19:15
पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.
अतिशयच सहमत. असे सतत बिंबवल्याने काही अंशी तरी फरक पडेलसे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...

मँगो मुस

दिपक.कुवेत ·

हलकट.. ह्या ऐन हापूसच्या हंगामात आम्ही इकडे, अन तुम्ही लेको रोज मँगो केक खा अन मँगो मूस ओरपा. करा चैन... आता येच तू डोंबोलीला...

In reply to by प्रभाकर पेठकर

जरा जीभ तिखट-पणा आणि चमचमीतपणा विसरायला लागली आहे. आता जरासे, किंचीतसे, थोडेसे, मटण-कलिया मिळाले तर मस्तच...

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित 02/06/2014 - 20:19
पेठकरकाका,जर आपण आजच ठरवले तर पूढिल उन्हाळ्यापर्यन्त डायबेटीस विसराल आणि मनसोक्त आम्बे खाणार! बोला, आहे का तयारी? मला व्यनी करा!

In reply to by आयुर्हित

आंबे खाणं जाऊ दे खड्ड्यात. वर्षभरात डायबेटीस विसरायला लावणारा सोप्पा मार्ग व्यनित नाही इथेच सर्वांसमोर द्या. मिपावर मी एकटाच मधुमेही नाही. सर्वांनाच त्याचा फायदा होऊ दे नं!

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित 04/06/2014 - 12:34
सर्वांना फायदा देण्यासाठी मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत हा लेख आहेच की!

रेवती 02/06/2014 - 19:55
जंक्षन फोटू आलेत. कृतीही आवडली. आमच्या इकडेही इकडल्या पद्धतीची चांगली आम्रफळे मिळायला लागली आहेत. अजून जरा सिझन चांगला तापल्यास ही कृती करता येईल.

सूड 02/06/2014 - 20:13
>>पुअर मँगो फ्लेवरचं आईसक्रिम एंजॉय करु कराल ह्याची खात्री बाळगा संपादकांना सांगून जरा दुरुस्ती करुन घ्या. मूस बनवणं इतकं सोपं करुन सांगितल्याबद्दल धन्यवाद. ऐनवेळी शिंची इनोची बाटली सापडेना. ;)

शिद 02/06/2014 - 21:54
दिपकशेठ, तुमच्या कडे काय हापुस आंबा महोत्सव चालु आहे का? फोटो पाहून अशक्य जळजळ झाली आहे. युरोपातील हापुस बंदी मुळे आम्ही ह्यावर्षी हे असलं काही करुन खाण्यास मुकणार. :( बाकी पाकृ आणि फोटो तर एकदम कल्ला. *good*

मँगो मुस मस्तं दिसतय :) मी जेलीऐवजी व्हाईट चॉक्लेट थोडे वितळवून घालते, मस्तं सेट होतं. हे बघून बनवावेच लागणार. चला आता कॅन्ड मँगो प्युरेचा वापर करावा लागणार. (आम्हाला कुठे मिळणार हापूस आता :( )

हसरी 03/06/2014 - 11:01
फार सुंदर फोटो आहे. पाककृती पण सोपी वाटते आहे. काही शंका: १. मँगो जेलीचं अख्खं पाकीट अर्धा कप कोमट पाण्यात भिजवून वापरायचं का? २. क्रिमला काही दुसरा पर्याय आहे का? पनीर/ तोफू??

दिपक.कुवेत 03/06/2014 - 11:36
१. जेलीचं अर्ध पाकिट वापरलसं तरी चालेल. म्हणजे साहित्याच्या प्रमाणानुसार जेलीचं प्रमाण ठरवं. २. क्रिम एवजी पनीर्/तोफु घालुन कसं लागेल कल्पना नाहि. क्रिम मुळे एक जे स्मुथ/मखमली टेक्श्चर येतं ते पनीर्/तोफु घालुन येईल असं वाटत नाहि. अवांतरः काहि ठिकाणी ह्या मुस मधे अंड्याचा पांढरा भाग पण क्रिम सारखा व्हिप्ड करुन घालतात. मी अंडे वगळले. पण जर अंड वापरलस तर व्हॅनीला ईसेन्स जरुर घाल नाहितर मुस ला अंड्याचा वास येतो. अगदिच शाकाहारी असशील तर जेली एवजी अगार-अगार (व्हेज जेली) घाल.

हसरी 03/06/2014 - 11:44
धन्यवाद दीपक :-) क्रीम खूप हेवी होईल असे वाटल्याने पनीरचे विचारले. शिवाय इथे सध्या प्रचंड उन्हाळा असल्याने क्रिम बीट करणे अवघड जाईल. दोन मेजरींग कप आमरसासाठी जेलीचं अर्ध पाकीट पुरेसं होईल ना?

दिपक.कुवेत 03/06/2014 - 12:00
हो दोन कप आमरसा साठि जेलीचं अर्ध पाकिट पुरेल. पनीर घालायचचं असेल तर एकदा थोडसं पाणी घालुन मिक्सर मधुन फिरवं. कदाचीत स्मुथ टेक्च्शर येईल. कर आणि कळवं कस होतेयं ते. जमल्यास फोटो पण पोस्ट कर. ऑल दि बेस्ट!

In reply to by दिपक.कुवेत

हसरी 06/06/2014 - 14:23
सेट नाही झालं मूस :-( :-( खाणार्‍या मेंबरांनी मँगो मिल्कशेक म्हणत चाटून पुसून भांडंही साफ केलं तो भाग वेगळा... आता उन्हाळा कमी झाला की फ्रेश क्रिम वापरून बघेन. पण त्यावेळी जेली क्रिस्टल नाही घेणार, आगर-आगर वापरेन. वरच्या प्रमाणासाठी आगर-आगर किती लागेल?

In reply to by हसरी

दिपक.कुवेत 06/06/2014 - 20:57
खरं तर जेली घातल्यावर मुस एक ४-५ तासांत छान सेट होतं. पुढल्या वेळेस आधी एक अर्धा तास डिप फ्रिजर मधे ठेव आणि मग खाली फ्रिजर मधे ठेव. तसचं उन्हाळा आणि फ्रेश क्रिमचा संबंध समजला नाहि. उन्हाळा खुप असेल तर क्रिम नीट व्हिप्ड होत नाहि का?? विचारायचं कारण कि ईथे सुद्धा (कुवेत मधे) खुप उन्हाळा असतो/चालु झालाय आणि मला तरी निदान क्रिम व्हिप्ड करण्यात काहिच अडचण आली नाहि. मी अगार अगार कधी वापरलं नाहिये त्यामुळे तुझ्या अंदाजाने घाल.

In reply to by मुक्त विहारि

दिपक.कुवेत 07/06/2014 - 17:02
अगार अगार म्हणजे व्हेज जेली. काहि शाकाहारी लोकांना बाजारात जेली मिळते ती चालत नाहि कारण त्यात गायीच्या चरबीचा अंश असतो म्हणुन त्या एवजी हे अगार-अगार घालतात.

सुबोध खरे 03/06/2014 - 19:02
बिन कष्टाचे इतके सुंदर मूस कुठे मिळेल याचा विचार करत होतो? (आमची पाककला म्हणजे अजून भात टाकण्यापर्यंत पोहोचली नाही.) फोटो पाहून तर तोंडाला फारच पाणी सुटले आहे. हा हन्त.

भानस 15/07/2014 - 23:15
हा फोटो कमीतकमी दहावेळा पाहिलाय... :) खूपच छान दिसतेय आणि पाहूनच ' सुदिंग ' वाटते. :) करायलाच लागणार.

हलकट.. ह्या ऐन हापूसच्या हंगामात आम्ही इकडे, अन तुम्ही लेको रोज मँगो केक खा अन मँगो मूस ओरपा. करा चैन... आता येच तू डोंबोलीला...

In reply to by प्रभाकर पेठकर

जरा जीभ तिखट-पणा आणि चमचमीतपणा विसरायला लागली आहे. आता जरासे, किंचीतसे, थोडेसे, मटण-कलिया मिळाले तर मस्तच...

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित 02/06/2014 - 20:19
पेठकरकाका,जर आपण आजच ठरवले तर पूढिल उन्हाळ्यापर्यन्त डायबेटीस विसराल आणि मनसोक्त आम्बे खाणार! बोला, आहे का तयारी? मला व्यनी करा!

In reply to by आयुर्हित

आंबे खाणं जाऊ दे खड्ड्यात. वर्षभरात डायबेटीस विसरायला लावणारा सोप्पा मार्ग व्यनित नाही इथेच सर्वांसमोर द्या. मिपावर मी एकटाच मधुमेही नाही. सर्वांनाच त्याचा फायदा होऊ दे नं!

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित 04/06/2014 - 12:34
सर्वांना फायदा देण्यासाठी मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत हा लेख आहेच की!

रेवती 02/06/2014 - 19:55
जंक्षन फोटू आलेत. कृतीही आवडली. आमच्या इकडेही इकडल्या पद्धतीची चांगली आम्रफळे मिळायला लागली आहेत. अजून जरा सिझन चांगला तापल्यास ही कृती करता येईल.

सूड 02/06/2014 - 20:13
>>पुअर मँगो फ्लेवरचं आईसक्रिम एंजॉय करु कराल ह्याची खात्री बाळगा संपादकांना सांगून जरा दुरुस्ती करुन घ्या. मूस बनवणं इतकं सोपं करुन सांगितल्याबद्दल धन्यवाद. ऐनवेळी शिंची इनोची बाटली सापडेना. ;)

शिद 02/06/2014 - 21:54
दिपकशेठ, तुमच्या कडे काय हापुस आंबा महोत्सव चालु आहे का? फोटो पाहून अशक्य जळजळ झाली आहे. युरोपातील हापुस बंदी मुळे आम्ही ह्यावर्षी हे असलं काही करुन खाण्यास मुकणार. :( बाकी पाकृ आणि फोटो तर एकदम कल्ला. *good*

मँगो मुस मस्तं दिसतय :) मी जेलीऐवजी व्हाईट चॉक्लेट थोडे वितळवून घालते, मस्तं सेट होतं. हे बघून बनवावेच लागणार. चला आता कॅन्ड मँगो प्युरेचा वापर करावा लागणार. (आम्हाला कुठे मिळणार हापूस आता :( )

हसरी 03/06/2014 - 11:01
फार सुंदर फोटो आहे. पाककृती पण सोपी वाटते आहे. काही शंका: १. मँगो जेलीचं अख्खं पाकीट अर्धा कप कोमट पाण्यात भिजवून वापरायचं का? २. क्रिमला काही दुसरा पर्याय आहे का? पनीर/ तोफू??

दिपक.कुवेत 03/06/2014 - 11:36
१. जेलीचं अर्ध पाकिट वापरलसं तरी चालेल. म्हणजे साहित्याच्या प्रमाणानुसार जेलीचं प्रमाण ठरवं. २. क्रिम एवजी पनीर्/तोफु घालुन कसं लागेल कल्पना नाहि. क्रिम मुळे एक जे स्मुथ/मखमली टेक्श्चर येतं ते पनीर्/तोफु घालुन येईल असं वाटत नाहि. अवांतरः काहि ठिकाणी ह्या मुस मधे अंड्याचा पांढरा भाग पण क्रिम सारखा व्हिप्ड करुन घालतात. मी अंडे वगळले. पण जर अंड वापरलस तर व्हॅनीला ईसेन्स जरुर घाल नाहितर मुस ला अंड्याचा वास येतो. अगदिच शाकाहारी असशील तर जेली एवजी अगार-अगार (व्हेज जेली) घाल.

हसरी 03/06/2014 - 11:44
धन्यवाद दीपक :-) क्रीम खूप हेवी होईल असे वाटल्याने पनीरचे विचारले. शिवाय इथे सध्या प्रचंड उन्हाळा असल्याने क्रिम बीट करणे अवघड जाईल. दोन मेजरींग कप आमरसासाठी जेलीचं अर्ध पाकीट पुरेसं होईल ना?

दिपक.कुवेत 03/06/2014 - 12:00
हो दोन कप आमरसा साठि जेलीचं अर्ध पाकिट पुरेल. पनीर घालायचचं असेल तर एकदा थोडसं पाणी घालुन मिक्सर मधुन फिरवं. कदाचीत स्मुथ टेक्च्शर येईल. कर आणि कळवं कस होतेयं ते. जमल्यास फोटो पण पोस्ट कर. ऑल दि बेस्ट!

In reply to by दिपक.कुवेत

हसरी 06/06/2014 - 14:23
सेट नाही झालं मूस :-( :-( खाणार्‍या मेंबरांनी मँगो मिल्कशेक म्हणत चाटून पुसून भांडंही साफ केलं तो भाग वेगळा... आता उन्हाळा कमी झाला की फ्रेश क्रिम वापरून बघेन. पण त्यावेळी जेली क्रिस्टल नाही घेणार, आगर-आगर वापरेन. वरच्या प्रमाणासाठी आगर-आगर किती लागेल?

In reply to by हसरी

दिपक.कुवेत 06/06/2014 - 20:57
खरं तर जेली घातल्यावर मुस एक ४-५ तासांत छान सेट होतं. पुढल्या वेळेस आधी एक अर्धा तास डिप फ्रिजर मधे ठेव आणि मग खाली फ्रिजर मधे ठेव. तसचं उन्हाळा आणि फ्रेश क्रिमचा संबंध समजला नाहि. उन्हाळा खुप असेल तर क्रिम नीट व्हिप्ड होत नाहि का?? विचारायचं कारण कि ईथे सुद्धा (कुवेत मधे) खुप उन्हाळा असतो/चालु झालाय आणि मला तरी निदान क्रिम व्हिप्ड करण्यात काहिच अडचण आली नाहि. मी अगार अगार कधी वापरलं नाहिये त्यामुळे तुझ्या अंदाजाने घाल.

In reply to by मुक्त विहारि

दिपक.कुवेत 07/06/2014 - 17:02
अगार अगार म्हणजे व्हेज जेली. काहि शाकाहारी लोकांना बाजारात जेली मिळते ती चालत नाहि कारण त्यात गायीच्या चरबीचा अंश असतो म्हणुन त्या एवजी हे अगार-अगार घालतात.

सुबोध खरे 03/06/2014 - 19:02
बिन कष्टाचे इतके सुंदर मूस कुठे मिळेल याचा विचार करत होतो? (आमची पाककला म्हणजे अजून भात टाकण्यापर्यंत पोहोचली नाही.) फोटो पाहून तर तोंडाला फारच पाणी सुटले आहे. हा हन्त.

भानस 15/07/2014 - 23:15
हा फोटो कमीतकमी दहावेळा पाहिलाय... :) खूपच छान दिसतेय आणि पाहूनच ' सुदिंग ' वाटते. :) करायलाच लागणार.
जल्ला ह्या उन्हाच्या काहिलीवर अजुन एक A1 उतारा.... dish 1 साहित्यः १. हापुस आंबे - ४ (ईसीली नाहिच मिळाले तर टिन मधला रस वापरा) २. व्हिपिंग क्रिम - २५० मिली ३. मँगो जेली १ पाकिट ४. साखर आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त ५. सजावटि साठि (टिप नं २ बघा) कॄती: १. आंब्यांचा रस मिक्सर मधुन काढा.

आंधळी कोशिंबीर - एक धमाल करमणूक

श्रीगुरुजी ·

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 31/05/2014 - 20:07
रिव्ह्यूज कसेही असले तरी मला हा चित्रपट आवडला. चित्रपटाला साजेशी रॉक स्टाईल गाणी आणि बालिशपणाचा अतिरेक करणारी अतिशय सुंदर दिसणारी मृण्मयी देशपांडे यांचा उल्लेख करायचा राहूनच गेला होता.

श्रीगुरुजी 31/05/2014 - 20:05
लोकसत्तामध्ये आलेले हे सविस्तर परीक्षण http://www.loksatta.com/manoranja-news/aandhali-koshimbir-marathi-movie-review-566320/ मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जीवनपट त्याचबरोबर राजकारण आणि मनाला भिडणा-या विषयांवर सखोल भाष्य करणा-या चित्रपटांची रांग लागलेली असताना ब-याच कालावधीनंतर एक विनोदीपट प्रदर्शित झाला आहे. आंधळी कोशिंबीर आज प्रदर्शित झाला. बराच अवधीनंतर आंधळी कोशिंबीरच्या निमित्ताने पक्व परंतु सुसंस्कृत प्रासंगिक व भाषिक विनोद आणि घरातल्या सर्वांनाच हास्याचा आनंद देणारी कथा पाहावयास मिळणार आहे. समाजामध्ये अनेक नातेसंबंधांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध विकसित होत असताना त्यांच्या जाणीवा, विचार बदलत असतात. जेव्हा असे चार वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन एक कुटुंब बनते, तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशा गोंधळातून निर्माण झालेला विनोदीपट म्हणजे आंधळी कोशिंबीर. ही कथा रेंगाळते ती आठ मुख्य पात्रांभोवती. भांडखोर स्वभाव असणारे बापू (अशोक सराफ) आणि त्यांचा मुलगा रंगा (अनिकेत विश्वासराव) हे एका प्रशस्त बंगल्यात राहत असतात. रंगाकडे काहीच काम नसल्यामुळे तो व्यवसाय करण्याच्या विचारात असतो. त्याला साथ लाभते ती त्याच्या वैचारीक मित्र वश्याची (हेमंत ढोमे). मात्र, प्रत्येक गोष्टी सांभाळून ठेवणारे अगदी गाडी घरात असूनही तिचा वापर न करणारे बापू रंगाला व्यवसायासाठी काही पैशाची मदत करत नाहीत. त्यामुळे हे दोघे गोरक्ष नावाच्या (ऋषिकेश जोशी) स्थानिक गुंडाकडून पैसे उधार घेतात. उधारी घेतलेल्या पैशांपेक्षा त्याचे व्याजच इतके होते की यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. आता हे कर्ज फेडायचे कसे म्हणून स्वतः गोरक्षच या दोघांना एक कल्पना सुचवतो. त्यासाठी ते बापूंचे घर त्यांच्या नकळत गहाण ठेवण्याचे ठरवतात. तेव्हा एन्ट्री होते ती वकिल मारणेची (आनंद इंगळे). पेशाने वकील पण मनाने कवी असलेला मारणे कॉलेजच्या दिवसापासूनच शांतीवर (वंदना गुप्ते) प्रेम करत असतो. दिवसभरात तिच्यावर डझनभर कविता करून तिला त्रास देणे आणि तिच्या फोटोची पूजा करणे हा मारणेचा दिनक्रम. शांतीला लग्नाच्या स्वप्नात सतत रमत असलेली मात्र डोक्याने अजूनही लहान अशी राधिका (मृण्मयी देशपांडे) मुलगी असते. आता या घोळात घोळ निर्माण होतो तो रंगा आणि वश्याच्या भन्नाट कल्पनेमुळे. बापूंकडून घराच्या कागदावर सह्या करून घ्यावयाच्या असल्याने रंगा-वश्या हे बापूचं आणि शांतीबाईंच भांडण लावायच ठरवतात. जोपर्यंत बापूंना भांडणात कोणी हरवत नाही तोपर्यंत त्यांचं खच्चीकरण होणार नाही, असा या दोघांचा समज असतो. आणि त्यांना भांडणात कोणी हरवू शकतं ते म्हणजे शांतीबाई. पण बापू-शांती भांडण करण्याऐवजी एकमेकांच्या प्रेमात पडतात. मूळतः हे दोघे वेडे असून ते त्यांच्या पहिल्या जोडीदारासारखे दिसत असल्याचे या दोघांना रंगा-वश्याने सांगितलेली असतं. प्रेमात पडल्यावर हे दोघ भांडणाऐवजी एकमेकांची अधिक काळजी घेऊ लागतात. मग त्यांना वेगळ करायला हवं या निर्णयावर पोहोचल्यावर हे दोघेही वेडे नसल्याचे सिद्ध करण्यासाठी म्हणून मंजूला (प्रिया बापट) रंगा घेऊन येतो. गोरक्षची बहिण मंजू हिच्या डोक्यात अभिनयाच खुळ असतं. प्रत्येक अभिनय हा खरा वाटला पाहिजे, असं मत असणारी मंजू रंगाची मदत करायला तयार होते. मदत कसली तिला तर तिचा अभिनय दाखविण्याची एक संधीच मिळते. पुढे सुरु होते ती नात्यांच्या गुंतागुंतीची आंधळी कोशिंबीर. पुढे जाऊन यांच्या जोड्या कश्या बनतात.... शांतीबाई मारणेसोबत जातात की बापूंसोबत..... रंगाला घराच्या कागदांवर बापूंच्या सह्या मिळतात की अजून काही गोंधळ उडतो.... मंजू तिच्या अभिनयाची जादू चालविण्यात यशस्वी होते का... डोक्यात लग्नाच खुळ असलेली राधिका वश्याला आपल्या वशमध्ये करते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि निखळ हास्याचा आनंद लुटण्यासाठी हा चित्रपट पाहावयास हवा. आंधळी कोशिंबीर... शीर्षकचं इतकं वेगळ आणि आकर्षक असल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरतो. नुसती ताणूनच धरत नाही तर चित्रपट पाहताना आपल्याला त्याचा पुरेपूर अनुभव त्यातील विनोदातून होतो. एखाद्याला रडवणं सोप पण हसवण कठीण म्हणतात ना. प्रेक्षकांना जबरदस्तीने हसवण्याचा अजिबात प्रयत्न न करता प्रत्येक विनोदाला टायमिंग आहे. त्यामुळे आपल्याला अगदी पोट धरुन हसू येईल याची काळजी लेखक आणि दिग्दर्शकाने घेतलेली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अवधूत गुप्तेने दिलेले शीर्षक गीत हे मराठीतील रॉक गीत झाले आहे. अवदूतचा आवाज म्हणजे रॉक संगीताला साजेसा. त्यामुळे अतिशय सुंदर आणि रॉकिंग चाल लाभलेले हे गीत आपल्याला त्याच्या तालावर थिरकायला भाग पाडते. जणू मराठीतील एक पार्टी साँग म्हणूनच हे वाजावल जाईल. अभिनय आणि अजिंक्य देव या दिग्दर्शक-अभिनेता बंधू जोडीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका नव्या जोडीची भर पडली आहे. ती म्हणजे आनंद आणि आदित्य इंगळे. पहिल्यांदाच दिग्दर्शन केलेल्या आदित्यच्या या चित्रपटात आनंद इंगळेने काम केले आहे. एक भाऊ दिग्दर्शक तर दुसरा अभिनेता. पण, आदित्यने पहिल्यांदाच दिग्दर्शन करूनही आपल्या कामाची कमान अतिशय उत्कृष्टरित्या पेलून एक धमाल चित्रपट तयार केला आहे. ब-याच कालावधीनंतर विनोदसम्राट अशोक सराफ हे विनोदी भूमिकेत पाहावयास मिळाले. त्यामुळे विनोदी भूमिकांपासून काहीकाळ दुरावलेले आणि आपल्या अभिनयाबाबत अतिशय चोखंदळ असलेले अशोक सराफ यांना पडद्यावर पाहताना आनंदच होतो. आपल्या चाहत्यांना अभिनयाने कसे मंत्रमुग्ध करावे हे त्यांना लिलया जमते. त्यांना तितकीच चांगली साथ मिळाली ती वंदना गुप्ते यांची. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दिग्गज कलाकारांच्या छत्रछायेत अनिकेत विश्वासराव, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे, ऋषिकेश जोशी, आनंद इंगळे या कलाकारांचा अभिनयही तितकाच तोडीसतोड झाला आहे. मृण्मयी पहिल्यांदाच एका वेगळ्या लूकमध्ये दिसतेय. अगदी बालीश वाटणारी मृण्मयी मनाला मोहून जाते. सारांश काय तर चित्रपटाची पटकथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे तुम्हाला मनोरंजनाची पूर्ण हमी मिळते. आठ पात्रांमध्ये रंगलेली आंधळी कोशिंबीर ही या आठवड्याची मेजवानीच आहे.

सुधीर जी 31/05/2014 - 20:22
ज्याना आपले पैसे फुकट जावू नये असे वाटत असेल तर घाई करू नये इतक्यात हा चित्रपट पाहण्याची कारण सध्या मराठीत इतर विषयावरील खुप छान चित्रपट आले होते आणि येतील पण विनोदाचा दर्जा पुर्विसारखा राहिला नाही

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विशेषतः लक्षा आणि अशोक हे दोघेही पाचकळ चित्रपटांमधे काम केल्यामुळे बरेच बदनाम झाले असले तरी विनोदाचा हातोडा यांच्या इतका वेगात - अचूक कोणी चालवू शकेल असे वाटत नाही. अशोक सराफांनी हे आता देखील एक डाव आणि अन्य अनेक चित्रपटांमधून हे सिध्द केले आहे.

In reply to by इनिगोय

सखी 16/06/2014 - 22:27
एक डाव भूताचा, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, लपंडाव (हा जालावर कुठे आहे का?) आणि रजंनाबरोबरचे बरचसे चित्रपट (मागे कोणीतरी रजंनाचे चि. इथेच दिले होते). त्यांच टाईमिंग खरचं खूप मस्त आहे. पण अमरीश पुरीला जसे खलनायकाचेच रोल देऊन देऊन एकच साचा बनवला गेला तसेच काहीसे अशोक सरांफाच्या बाबतीत विनोदी भुमिका देऊन झाल्याचे कुणीतरी जाणकार म्ह्टल्याचे आठवते आणि थांब थांब जाऊ नको लांब (पाहिला नाही :) ) सारख्या चित्रपटांवर त्यांचे नाव आहे.

In reply to by सखी

अशोक सराफ यांचे वजीर मधले काम देखील अप्रतिम. आपल्याला भौ लई आवडले. एक उनाड दिवस पण मस्तं.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सखी 17/06/2014 - 18:09
हो वजीर विसरलेच. तसेच आत्मविश्वास मधली त्यांची भूमिका छोटी होती का? कळत-नकळत सारखीच - त्यातली लहान भूमिका होती पण तोही चांगला होता. मला नक्की आठवत नाही पण त्यांची सुरवातीची 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक ही भूमिका खूप गाजली होती का?

In reply to by सखी

एस 17/06/2014 - 18:17
कमाल आहे. अशोक सराफ यांच्या वाईट भूमिका असलेल्या चित्रपटांची नावे आठवताहेत का? ह्या माणसाचा वाईट अभिनय अजून पाहिलेला नाही. भूमिका कलाकाराच्या हातात नसतात. अभिनय असतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आदूबाळ 17/06/2014 - 18:17
वजीरमध्ये "वेरी बीजी, वेरी वेरी बीजी" हा प्रसंग टाळता आला असता तर चार चांद लागले असते. लपंडाव म्हणजे "तीन फुल्या तीन बदाम" वाला ना? आपलीमराठी.कॉम वर आहे.

In reply to by सखी

एक प्रामाणिक शंका हे टाईमिंग नक्की कशाला म्हणायचे? खरे तर सगळे डायलॉग्ज आधीच लिहिलेले असतात मग जो विनोद होतो फक्त अभिनयापासून नक्कीच होत नाही मग टाईमिंग कशाला म्हणायचे?

In reply to by चैतन्य ईन्या

सखी 17/06/2014 - 19:06
सादरीकरण ही पण एक कला आहे, पटकथा नुसती वाचायचीच म्हटले तर कोणीही वाचु शकेल ना. त्यातुन परत काही काही अभिनेत्यांची एकमेकांशी केमेस्ट्रीपण असते, ते आपसुकपणे होत असावे पण नंतर ते अजुन मेहनतपण घेतच असणार. कधी बोलायचे, कधी थांबायचे, किती लांब पॉज घ्यायचा, प्रतिक्षिप्त क्रिया कशी आणि किती वेळ द्यायची ह्या सगळ्याचा अचुक परीणाम साधतं ते टाईमिंग असावं. मुळचं ऑल दी बेस्ट नाटक हे याचं खूप चांगल उदाहरण होतं एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे तिघे मुख्य कलाकार आणि एक मुलगी....त्या चारच कलाकारांनी खूप चांगली केमेस्ट्री साधली होती आणि प्रेक्षकांचे बारीक लक्ष असायचं आधंळा ह्ळुच बघतोय का किंवा मुका माणुस बोलतोय का यावर. खालचे वाक्य विकीवरुन. Comic timing is the use of rhythm, tempo and pausing to enhance comedy and humour. The pacing of the delivery of a joke can have a strong impact on its comedic effect, even altering its meaning; the same can also be true of more physical comedy such as slapstick.

In reply to by सखी

>>>> कधी बोलायचे, कधी थांबायचे, किती लांब पॉज घ्यायचा, प्रतिक्षिप्त क्रिया कशी आणि किती वेळ द्यायची ह्या सगळ्याचा अचुक परीणाम साधतं ते टाईमिंग असावं. टायमिंग हे संवादात, अभिनयात, दूसर्‍या कलाकाराच्या प्रतिक्रियेनंतर किंवा अभिनय्/संवाद ह्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून येतं. जेंव्हा एकूण प्रसंगाला उठाव मिळण्यासाठी अत्यंत योग्य प्रमाणात टायमिंगचा वापर केला जातो ते उत्तम टायमिंग. 'फार्स' ह्या नाट्यप्रकारात आशयापेक्षा संवादफेक आणि टायमिंग ह्याला फार महत्व असतं. ते चुकलं तर 'फार्स' परिणामकारक होत नाही. अशोक सराफ हा रमेश पवार ह्या एकांकिका लेखक आणि अभिनेत्याच्या साथीने अभिनय क्षेत्रात आला. त्या काळी महाराष्ट्रात एकांकीका स्पर्धांमधून रमेश पवार ह्यांच्या एकांकीका (तसेच महेश एल्कुंचवार ह्यांच्याही) अनेक बक्षिसे मिळवून जायच्या. अशोक सराफ आणि रमेश पवार हे 'म्ह्या' नांवाची एकांकिका करायचे ती महाराष्ट्रभर गाजली. पुढे रमेश पवारांनी 'वरचा कानून' की अशाच कांही नांवाची कथा लिहून त्याचे नाट्यरुपांतर केले होते. त्यातही रमेश पवार सोबत अशोक सराफ ह्यांची भूमिका गाजली होती. नाटक पडलं पण अशोक सराफचा नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला. तिथून पुढे मराठी चित्रपट अशी वाटचाल झाली. फार्स आणि रमेश पवार ह्यांच्या एकांकीकांमधून आल्यामुळे, त्यातल्या त्यात 'म्ह्या' गाजल्यामुळे फार्सिकल अभिनय हा अशोक सराफच्या अंगाअंगात भिनला. ह्याचा प्रत्यय त्याच्या 'हम पांच' ह्या हिन्दी मालीकेतही प्रभावीपणे जाणवला. दादा कोंडकेंच्या चित्रपटात 'म्हमद्या खाटीक' गाजला तो त्याच्या 'काटूं क्या?' ह्या सततच्या विचारणेने आणि त्यामागिल त्याच्या वैचारिक बैठकीतील विनोदामुळे. ह्या चित्रपटा दादा कोंडकेंनी अशोक सराफला आपल्या नियंत्रणात ठेवला. त्यामुळे म्हमद्या खाटिक आवडला. डोक्यात शिरला नाही. अशोक सराफला (निदान त्याकाळी) मो़कळा सोडला तर त्या अन त्याच अभिनयाने तो डोक्यात जातो. 'हम पांच' मध्येही सर्व पात्रांचा अभिनय आणि कथांमधी वैविध्य ह्याने मालीका गाजली. (विद्या बालन तिथूनच चित्रपट क्षेत्रात आली.) पण त्यातही पुढे पुढे अशोक सराफ ह्यांची एखाद्या संवादावरची/प्रसंगावरची प्रतिक्रिया काय असणार हे ओळखता येण्याइतपत त्याच्या अभिनयात एकसूरीपणा आला होता. एकूण काय तर अशोक सराफ हा चांगला अभिनेता आहे पण त्यालाही मर्यादा आहेत. आणि दिग्दर्शक त्याला कसा नियंत्रणात ठेवतो ह्यावर त्याच्या भूमिकेचे (आणि पर्यायाने कलाकृतीचे) भवितव्य अवलंबून असते असे माझे व्यक्तिशः निरिक्षण आहे. (ते बरोबरच आहे असा दावा नाही.) अशोक सराफचा अभिनय प्रवास अगदी सुरुवातीपासून पाहिल्याने एवढे सगळे लिहावेसे वाटले. त्याकाळी रमेश पवार, अशोक सराफ ह्यांच्या सोबत नाटकांमधून अनिकेत विश्वासरावचे वडिल शेखर विश्वासराव हेही असायचे.

In reply to by धन्या

रमेश पवार हे ७० च्या दशकातले एकांकिका लेखक आणि त्यांच्या स्वतःच्याच एकांकिकेत कामं करायचे. त्याकाळी त्यांच्या कांही एकांकिका महाराष्ट्रात अनेक स्पर्धांमधून निवडून आल्या होत्या. ते स्वतः विशेष नावाजले नाहीत. पुढे देशी दारूच्या आहारी जाऊन त्यांनी स्वतःचेच नुकसान करून घेतले. त्यांच्या ग्रूप मध्ये अशोक सराफ, प्रदिप कबरे, शेखर विश्वासराव (अनिकेतचे वडील) वगैरे होते. आजकालच्या वाहिन्या सुरु व्हायच्या आधी मुंबई दूरदर्शनवर 'कामगार विश्व' मध्ये होणार्‍या एकांकीकात कधी कधी दिसायचे. विशेष नावाजले नाहीत. पण अशोक सराफ आणि कांही अंशी प्रदिप कबरे ह्यांच्या नाट्यक्षेत्रातील प्रवेशाला त्यांचा हातभार लागला.

विनोदाचा दर्जा खालावला आहे , फु बाई फु फुकट दाखवत असतांना तसेस असे सिनेमे कालांतराने छोट्या पडद्यावर येत असतांना उगाच थेटरात जाऊन पाहण्याची काही गरज नाही , डोके बाजूला ठेवून पाहायचा झाला तर लय भारी पहा . निदान रितेश ला पहिल्यांदा मराठीत तेही मारामारी करतांना सलमान ला एका प्रसंगात पाहण्यासाठी गेला बाजारभाव अजय अतुल चे संगीत ऐकण्यासाठी कारणे बरीच आहेत ता,क रंजना च्या शिवाय अशोक चा अभिनय पाहणे असह्य अपवाद बनवा बनवी

श्रीगुरुजी 19/06/2014 - 12:37
अशोक सराफ हा चांगला अभिनेता आहे. त्याने रूढार्थाने फारश्या गंभीर भूमिका केल्या नाहीत. बहुसंख्य चित्रपटात त्याने विनोदी भूमिका साकारल्या आहेत. परंतु ज्या ज्या भूमिका त्याने केल्या, त्या सर्व भूमिकात त्याने चांगले काम केले आहे. सचिनने बनविलेला "सव्वाशेर" हा चित्रपट कोणी पाहिला आहे का? यात अशोक सराफ विनोदी भूमिकेत नसूनसुद्धा त्याने चांगले काम केले आहे. "चौकट राजा" व इतर काही चित्रपटात त्याने गंभीर भूमिका केल्या आहेत. त्यातही त्याने चांगले काम केले आहे. बहुतेक चित्रपटात तोच भाव खाऊन जायचा. त्यामुळे इतर काही अभिनेत्यांनी त्याचा धसका घेऊन पहिल्या चित्रपटानंतर त्याच्याबरोबर काम केले नाही. दादा कोंडकेच्या "तुमचं आमचं जमलं" मध्ये तो खलनायक होता. पण "राम राम गंगाराम" नंतर दादा कोंडकेने त्याला आपल्या चित्रपटात घेतले नाही. महेश कोठारेने देखील आपल्या पहिल्यावहिल्या "धूमधडाका" नंतर अशोक सराफला घेतले नाही. कारण उघड आहे. मुख्य नायकापेक्षा प्रेक्षकांना अशोक सराफच जास्त आवडायचा.

In reply to by श्रीगुरुजी

गवि 19/06/2014 - 12:53
अशोक सराफविषयी या प्रतिसादातल्या मताशी पूर्ण सहमत. काही अत्यंत रद्दड चित्रपट पाहतानाही त्यातला अशोक सराफ हा एकमेव अभिनेता बघण्यात तरीही आनंद मिळायचा. येतील त्या भूमिका स्वीकारायला लागणं हा व्यावसायिक आयुष्यातला भाग असेलही, पण जी भूमिका मिळालीय तिच्यात जीव ओतणं, अत्यंत उत्साहाने ती करणं हा गुण अशोक सराफ यांच्यात स्पष्ट दिसतो. इतर अनेक प्रसिद्ध अभिनेतेही रिलक्टंट वाटतात, तुझं झालं की माझी बोलण्याची पाळी .. माझं वाक्य टाकलं की आता तू बोल.. तोपर्यंत मी नामानिराळा.. असं असल्याप्रमाणे साचेबद्ध वाक्यं टाकतात पण चेहरा मधल्या सूक्ष्म क्षणात निर्विकार असतो. जणू रुटीन पाटी टाकल्यागत.. हे नाटकातल्या अभिनेत्यांबाबत फार जाणवतं. अशोक सराफ यांनी उत्स्फूर्तपणे सर्व संवादांत कंटिन्युइटी जमवली आहे. त्यांच्या समोर एकाच सीनमधे संवाद करणारे बरेच कलाकार निष्प्रभ दिसण्याचं किंवा उदासीन वाटण्याचं कारण हेच असावं की अशोक सराफच्या अभिनयात प्रचंड ऊर्जा असते.

In reply to by गवि

अनुप ढेरे 19/06/2014 - 23:43
प्रतिसाद आवडला. पण अशोक सराफचे २००४-०५ नंतरचे जे चित्रपट आले, म्हणजे मराठी सिनेमे 'प्रगल्भ' झाल्यानंतर, त्यातला अभिनय मला नाही आवडला. ८०-९० मधले पिक्चर बघताना जी मजा येते ती नाही येत.

पेठकर काकांना अनुमोदन अशोक ह्यांचा अभिनय हा छापील झाला होता , कोणत्या प्रसंगी तो कसा अभिनय करेल हे कोणीही ताडू शकते , अत्यंत एकसुरी व रटाळ पणा आला होता , राजाचा विषय निघाला म्हणून सांगतो , दर दोन तीन वाक्या नंतर सुस्कारे टाकून टाकणाऱ्या अशोक समोर दिलीप प्रभावळकर अष्टपैलू अभिनयाचे उत्कृष्ट उदाहरण आहे , तात्या विंचू ते गांधी ते नारबाची वाडी ते आता येऊ घातलेला पोस्टर बोइज दरवेळी पात्रानुसार अभिनय शैलीत वैविध्य असणारे अनेक जातिवंत कलाकार आपल्या सिनेमासृष्टीत आहेत. त्याची आणि सचिन ची जोडी ह्यासाठी जमते कारण दोघानाही आपली लाल करायला भयंकर आवडते , महेश कोठारे ह्यांच्या सिनेमात अशोक नसल्याचे जे कारण प्रतिसादात दिले आहे ते निखालस खोटे आहे. त्याकाळात महेश व सचिन ह्याचा स्वतःचा कंपू होता व त्यांच्यात शीत युद्ध जोरात चालले होते. अशोक सचिनच्या तर लक्ष्या महेश च्या कंपूचा हुकमाचा एक्का होता. महेश च्या सिनेमात लक्ष्याची भूमिका दुय्यम असली तरी कथानक हे लक्ष्या भोवती केंद्रित असायचे किंबहुना त्याला डोळ्यासमोर ठेऊन माझ्या सिनेमांच्या कथा लिहिल्या गेल्या. असे महेश ने स्वतः मुलाखतीत सांगितले आहे , महेश हा उत्कृष्ट नट नसला तरी एक उत्कृष्ट निर्माता होता, अपवाद वगळता लक्ष्या व अशोक हे अनुक्रमे सचिन व महेश च्या होम प्रोडक्शन मध्ये दिसले नाहीत.

In reply to by निनाद मुक्काम …

लक्ष्या ने सचिनच्या चार चित्रपटात कामे केली. अपवाद कसा म्हणता येईल ?? बनवाबनवी, आमच्यासारखे आम्हीच, भुताचा भाऊ आणि एकापेक्षा एक

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 31/05/2014 - 20:07
रिव्ह्यूज कसेही असले तरी मला हा चित्रपट आवडला. चित्रपटाला साजेशी रॉक स्टाईल गाणी आणि बालिशपणाचा अतिरेक करणारी अतिशय सुंदर दिसणारी मृण्मयी देशपांडे यांचा उल्लेख करायचा राहूनच गेला होता.

श्रीगुरुजी 31/05/2014 - 20:05
लोकसत्तामध्ये आलेले हे सविस्तर परीक्षण http://www.loksatta.com/manoranja-news/aandhali-koshimbir-marathi-movie-review-566320/ मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जीवनपट त्याचबरोबर राजकारण आणि मनाला भिडणा-या विषयांवर सखोल भाष्य करणा-या चित्रपटांची रांग लागलेली असताना ब-याच कालावधीनंतर एक विनोदीपट प्रदर्शित झाला आहे. आंधळी कोशिंबीर आज प्रदर्शित झाला. बराच अवधीनंतर आंधळी कोशिंबीरच्या निमित्ताने पक्व परंतु सुसंस्कृत प्रासंगिक व भाषिक विनोद आणि घरातल्या सर्वांनाच हास्याचा आनंद देणारी कथा पाहावयास मिळणार आहे. समाजामध्ये अनेक नातेसंबंधांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध विकसित होत असताना त्यांच्या जाणीवा, विचार बदलत असतात. जेव्हा असे चार वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन एक कुटुंब बनते, तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशा गोंधळातून निर्माण झालेला विनोदीपट म्हणजे आंधळी कोशिंबीर. ही कथा रेंगाळते ती आठ मुख्य पात्रांभोवती. भांडखोर स्वभाव असणारे बापू (अशोक सराफ) आणि त्यांचा मुलगा रंगा (अनिकेत विश्वासराव) हे एका प्रशस्त बंगल्यात राहत असतात. रंगाकडे काहीच काम नसल्यामुळे तो व्यवसाय करण्याच्या विचारात असतो. त्याला साथ लाभते ती त्याच्या वैचारीक मित्र वश्याची (हेमंत ढोमे). मात्र, प्रत्येक गोष्टी सांभाळून ठेवणारे अगदी गाडी घरात असूनही तिचा वापर न करणारे बापू रंगाला व्यवसायासाठी काही पैशाची मदत करत नाहीत. त्यामुळे हे दोघे गोरक्ष नावाच्या (ऋषिकेश जोशी) स्थानिक गुंडाकडून पैसे उधार घेतात. उधारी घेतलेल्या पैशांपेक्षा त्याचे व्याजच इतके होते की यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. आता हे कर्ज फेडायचे कसे म्हणून स्वतः गोरक्षच या दोघांना एक कल्पना सुचवतो. त्यासाठी ते बापूंचे घर त्यांच्या नकळत गहाण ठेवण्याचे ठरवतात. तेव्हा एन्ट्री होते ती वकिल मारणेची (आनंद इंगळे). पेशाने वकील पण मनाने कवी असलेला मारणे कॉलेजच्या दिवसापासूनच शांतीवर (वंदना गुप्ते) प्रेम करत असतो. दिवसभरात तिच्यावर डझनभर कविता करून तिला त्रास देणे आणि तिच्या फोटोची पूजा करणे हा मारणेचा दिनक्रम. शांतीला लग्नाच्या स्वप्नात सतत रमत असलेली मात्र डोक्याने अजूनही लहान अशी राधिका (मृण्मयी देशपांडे) मुलगी असते. आता या घोळात घोळ निर्माण होतो तो रंगा आणि वश्याच्या भन्नाट कल्पनेमुळे. बापूंकडून घराच्या कागदावर सह्या करून घ्यावयाच्या असल्याने रंगा-वश्या हे बापूचं आणि शांतीबाईंच भांडण लावायच ठरवतात. जोपर्यंत बापूंना भांडणात कोणी हरवत नाही तोपर्यंत त्यांचं खच्चीकरण होणार नाही, असा या दोघांचा समज असतो. आणि त्यांना भांडणात कोणी हरवू शकतं ते म्हणजे शांतीबाई. पण बापू-शांती भांडण करण्याऐवजी एकमेकांच्या प्रेमात पडतात. मूळतः हे दोघे वेडे असून ते त्यांच्या पहिल्या जोडीदारासारखे दिसत असल्याचे या दोघांना रंगा-वश्याने सांगितलेली असतं. प्रेमात पडल्यावर हे दोघ भांडणाऐवजी एकमेकांची अधिक काळजी घेऊ लागतात. मग त्यांना वेगळ करायला हवं या निर्णयावर पोहोचल्यावर हे दोघेही वेडे नसल्याचे सिद्ध करण्यासाठी म्हणून मंजूला (प्रिया बापट) रंगा घेऊन येतो. गोरक्षची बहिण मंजू हिच्या डोक्यात अभिनयाच खुळ असतं. प्रत्येक अभिनय हा खरा वाटला पाहिजे, असं मत असणारी मंजू रंगाची मदत करायला तयार होते. मदत कसली तिला तर तिचा अभिनय दाखविण्याची एक संधीच मिळते. पुढे सुरु होते ती नात्यांच्या गुंतागुंतीची आंधळी कोशिंबीर. पुढे जाऊन यांच्या जोड्या कश्या बनतात.... शांतीबाई मारणेसोबत जातात की बापूंसोबत..... रंगाला घराच्या कागदांवर बापूंच्या सह्या मिळतात की अजून काही गोंधळ उडतो.... मंजू तिच्या अभिनयाची जादू चालविण्यात यशस्वी होते का... डोक्यात लग्नाच खुळ असलेली राधिका वश्याला आपल्या वशमध्ये करते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि निखळ हास्याचा आनंद लुटण्यासाठी हा चित्रपट पाहावयास हवा. आंधळी कोशिंबीर... शीर्षकचं इतकं वेगळ आणि आकर्षक असल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरतो. नुसती ताणूनच धरत नाही तर चित्रपट पाहताना आपल्याला त्याचा पुरेपूर अनुभव त्यातील विनोदातून होतो. एखाद्याला रडवणं सोप पण हसवण कठीण म्हणतात ना. प्रेक्षकांना जबरदस्तीने हसवण्याचा अजिबात प्रयत्न न करता प्रत्येक विनोदाला टायमिंग आहे. त्यामुळे आपल्याला अगदी पोट धरुन हसू येईल याची काळजी लेखक आणि दिग्दर्शकाने घेतलेली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अवधूत गुप्तेने दिलेले शीर्षक गीत हे मराठीतील रॉक गीत झाले आहे. अवदूतचा आवाज म्हणजे रॉक संगीताला साजेसा. त्यामुळे अतिशय सुंदर आणि रॉकिंग चाल लाभलेले हे गीत आपल्याला त्याच्या तालावर थिरकायला भाग पाडते. जणू मराठीतील एक पार्टी साँग म्हणूनच हे वाजावल जाईल. अभिनय आणि अजिंक्य देव या दिग्दर्शक-अभिनेता बंधू जोडीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका नव्या जोडीची भर पडली आहे. ती म्हणजे आनंद आणि आदित्य इंगळे. पहिल्यांदाच दिग्दर्शन केलेल्या आदित्यच्या या चित्रपटात आनंद इंगळेने काम केले आहे. एक भाऊ दिग्दर्शक तर दुसरा अभिनेता. पण, आदित्यने पहिल्यांदाच दिग्दर्शन करूनही आपल्या कामाची कमान अतिशय उत्कृष्टरित्या पेलून एक धमाल चित्रपट तयार केला आहे. ब-याच कालावधीनंतर विनोदसम्राट अशोक सराफ हे विनोदी भूमिकेत पाहावयास मिळाले. त्यामुळे विनोदी भूमिकांपासून काहीकाळ दुरावलेले आणि आपल्या अभिनयाबाबत अतिशय चोखंदळ असलेले अशोक सराफ यांना पडद्यावर पाहताना आनंदच होतो. आपल्या चाहत्यांना अभिनयाने कसे मंत्रमुग्ध करावे हे त्यांना लिलया जमते. त्यांना तितकीच चांगली साथ मिळाली ती वंदना गुप्ते यांची. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दिग्गज कलाकारांच्या छत्रछायेत अनिकेत विश्वासराव, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे, ऋषिकेश जोशी, आनंद इंगळे या कलाकारांचा अभिनयही तितकाच तोडीसतोड झाला आहे. मृण्मयी पहिल्यांदाच एका वेगळ्या लूकमध्ये दिसतेय. अगदी बालीश वाटणारी मृण्मयी मनाला मोहून जाते. सारांश काय तर चित्रपटाची पटकथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे तुम्हाला मनोरंजनाची पूर्ण हमी मिळते. आठ पात्रांमध्ये रंगलेली आंधळी कोशिंबीर ही या आठवड्याची मेजवानीच आहे.

सुधीर जी 31/05/2014 - 20:22
ज्याना आपले पैसे फुकट जावू नये असे वाटत असेल तर घाई करू नये इतक्यात हा चित्रपट पाहण्याची कारण सध्या मराठीत इतर विषयावरील खुप छान चित्रपट आले होते आणि येतील पण विनोदाचा दर्जा पुर्विसारखा राहिला नाही

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विशेषतः लक्षा आणि अशोक हे दोघेही पाचकळ चित्रपटांमधे काम केल्यामुळे बरेच बदनाम झाले असले तरी विनोदाचा हातोडा यांच्या इतका वेगात - अचूक कोणी चालवू शकेल असे वाटत नाही. अशोक सराफांनी हे आता देखील एक डाव आणि अन्य अनेक चित्रपटांमधून हे सिध्द केले आहे.

In reply to by इनिगोय

सखी 16/06/2014 - 22:27
एक डाव भूताचा, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, लपंडाव (हा जालावर कुठे आहे का?) आणि रजंनाबरोबरचे बरचसे चित्रपट (मागे कोणीतरी रजंनाचे चि. इथेच दिले होते). त्यांच टाईमिंग खरचं खूप मस्त आहे. पण अमरीश पुरीला जसे खलनायकाचेच रोल देऊन देऊन एकच साचा बनवला गेला तसेच काहीसे अशोक सरांफाच्या बाबतीत विनोदी भुमिका देऊन झाल्याचे कुणीतरी जाणकार म्ह्टल्याचे आठवते आणि थांब थांब जाऊ नको लांब (पाहिला नाही :) ) सारख्या चित्रपटांवर त्यांचे नाव आहे.

In reply to by सखी

अशोक सराफ यांचे वजीर मधले काम देखील अप्रतिम. आपल्याला भौ लई आवडले. एक उनाड दिवस पण मस्तं.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सखी 17/06/2014 - 18:09
हो वजीर विसरलेच. तसेच आत्मविश्वास मधली त्यांची भूमिका छोटी होती का? कळत-नकळत सारखीच - त्यातली लहान भूमिका होती पण तोही चांगला होता. मला नक्की आठवत नाही पण त्यांची सुरवातीची 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक ही भूमिका खूप गाजली होती का?

In reply to by सखी

एस 17/06/2014 - 18:17
कमाल आहे. अशोक सराफ यांच्या वाईट भूमिका असलेल्या चित्रपटांची नावे आठवताहेत का? ह्या माणसाचा वाईट अभिनय अजून पाहिलेला नाही. भूमिका कलाकाराच्या हातात नसतात. अभिनय असतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आदूबाळ 17/06/2014 - 18:17
वजीरमध्ये "वेरी बीजी, वेरी वेरी बीजी" हा प्रसंग टाळता आला असता तर चार चांद लागले असते. लपंडाव म्हणजे "तीन फुल्या तीन बदाम" वाला ना? आपलीमराठी.कॉम वर आहे.

In reply to by सखी

एक प्रामाणिक शंका हे टाईमिंग नक्की कशाला म्हणायचे? खरे तर सगळे डायलॉग्ज आधीच लिहिलेले असतात मग जो विनोद होतो फक्त अभिनयापासून नक्कीच होत नाही मग टाईमिंग कशाला म्हणायचे?

In reply to by चैतन्य ईन्या

सखी 17/06/2014 - 19:06
सादरीकरण ही पण एक कला आहे, पटकथा नुसती वाचायचीच म्हटले तर कोणीही वाचु शकेल ना. त्यातुन परत काही काही अभिनेत्यांची एकमेकांशी केमेस्ट्रीपण असते, ते आपसुकपणे होत असावे पण नंतर ते अजुन मेहनतपण घेतच असणार. कधी बोलायचे, कधी थांबायचे, किती लांब पॉज घ्यायचा, प्रतिक्षिप्त क्रिया कशी आणि किती वेळ द्यायची ह्या सगळ्याचा अचुक परीणाम साधतं ते टाईमिंग असावं. मुळचं ऑल दी बेस्ट नाटक हे याचं खूप चांगल उदाहरण होतं एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे तिघे मुख्य कलाकार आणि एक मुलगी....त्या चारच कलाकारांनी खूप चांगली केमेस्ट्री साधली होती आणि प्रेक्षकांचे बारीक लक्ष असायचं आधंळा ह्ळुच बघतोय का किंवा मुका माणुस बोलतोय का यावर. खालचे वाक्य विकीवरुन. Comic timing is the use of rhythm, tempo and pausing to enhance comedy and humour. The pacing of the delivery of a joke can have a strong impact on its comedic effect, even altering its meaning; the same can also be true of more physical comedy such as slapstick.

In reply to by सखी

>>>> कधी बोलायचे, कधी थांबायचे, किती लांब पॉज घ्यायचा, प्रतिक्षिप्त क्रिया कशी आणि किती वेळ द्यायची ह्या सगळ्याचा अचुक परीणाम साधतं ते टाईमिंग असावं. टायमिंग हे संवादात, अभिनयात, दूसर्‍या कलाकाराच्या प्रतिक्रियेनंतर किंवा अभिनय्/संवाद ह्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून येतं. जेंव्हा एकूण प्रसंगाला उठाव मिळण्यासाठी अत्यंत योग्य प्रमाणात टायमिंगचा वापर केला जातो ते उत्तम टायमिंग. 'फार्स' ह्या नाट्यप्रकारात आशयापेक्षा संवादफेक आणि टायमिंग ह्याला फार महत्व असतं. ते चुकलं तर 'फार्स' परिणामकारक होत नाही. अशोक सराफ हा रमेश पवार ह्या एकांकिका लेखक आणि अभिनेत्याच्या साथीने अभिनय क्षेत्रात आला. त्या काळी महाराष्ट्रात एकांकीका स्पर्धांमधून रमेश पवार ह्यांच्या एकांकीका (तसेच महेश एल्कुंचवार ह्यांच्याही) अनेक बक्षिसे मिळवून जायच्या. अशोक सराफ आणि रमेश पवार हे 'म्ह्या' नांवाची एकांकिका करायचे ती महाराष्ट्रभर गाजली. पुढे रमेश पवारांनी 'वरचा कानून' की अशाच कांही नांवाची कथा लिहून त्याचे नाट्यरुपांतर केले होते. त्यातही रमेश पवार सोबत अशोक सराफ ह्यांची भूमिका गाजली होती. नाटक पडलं पण अशोक सराफचा नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला. तिथून पुढे मराठी चित्रपट अशी वाटचाल झाली. फार्स आणि रमेश पवार ह्यांच्या एकांकीकांमधून आल्यामुळे, त्यातल्या त्यात 'म्ह्या' गाजल्यामुळे फार्सिकल अभिनय हा अशोक सराफच्या अंगाअंगात भिनला. ह्याचा प्रत्यय त्याच्या 'हम पांच' ह्या हिन्दी मालीकेतही प्रभावीपणे जाणवला. दादा कोंडकेंच्या चित्रपटात 'म्हमद्या खाटीक' गाजला तो त्याच्या 'काटूं क्या?' ह्या सततच्या विचारणेने आणि त्यामागिल त्याच्या वैचारिक बैठकीतील विनोदामुळे. ह्या चित्रपटा दादा कोंडकेंनी अशोक सराफला आपल्या नियंत्रणात ठेवला. त्यामुळे म्हमद्या खाटिक आवडला. डोक्यात शिरला नाही. अशोक सराफला (निदान त्याकाळी) मो़कळा सोडला तर त्या अन त्याच अभिनयाने तो डोक्यात जातो. 'हम पांच' मध्येही सर्व पात्रांचा अभिनय आणि कथांमधी वैविध्य ह्याने मालीका गाजली. (विद्या बालन तिथूनच चित्रपट क्षेत्रात आली.) पण त्यातही पुढे पुढे अशोक सराफ ह्यांची एखाद्या संवादावरची/प्रसंगावरची प्रतिक्रिया काय असणार हे ओळखता येण्याइतपत त्याच्या अभिनयात एकसूरीपणा आला होता. एकूण काय तर अशोक सराफ हा चांगला अभिनेता आहे पण त्यालाही मर्यादा आहेत. आणि दिग्दर्शक त्याला कसा नियंत्रणात ठेवतो ह्यावर त्याच्या भूमिकेचे (आणि पर्यायाने कलाकृतीचे) भवितव्य अवलंबून असते असे माझे व्यक्तिशः निरिक्षण आहे. (ते बरोबरच आहे असा दावा नाही.) अशोक सराफचा अभिनय प्रवास अगदी सुरुवातीपासून पाहिल्याने एवढे सगळे लिहावेसे वाटले. त्याकाळी रमेश पवार, अशोक सराफ ह्यांच्या सोबत नाटकांमधून अनिकेत विश्वासरावचे वडिल शेखर विश्वासराव हेही असायचे.

In reply to by धन्या

रमेश पवार हे ७० च्या दशकातले एकांकिका लेखक आणि त्यांच्या स्वतःच्याच एकांकिकेत कामं करायचे. त्याकाळी त्यांच्या कांही एकांकिका महाराष्ट्रात अनेक स्पर्धांमधून निवडून आल्या होत्या. ते स्वतः विशेष नावाजले नाहीत. पुढे देशी दारूच्या आहारी जाऊन त्यांनी स्वतःचेच नुकसान करून घेतले. त्यांच्या ग्रूप मध्ये अशोक सराफ, प्रदिप कबरे, शेखर विश्वासराव (अनिकेतचे वडील) वगैरे होते. आजकालच्या वाहिन्या सुरु व्हायच्या आधी मुंबई दूरदर्शनवर 'कामगार विश्व' मध्ये होणार्‍या एकांकीकात कधी कधी दिसायचे. विशेष नावाजले नाहीत. पण अशोक सराफ आणि कांही अंशी प्रदिप कबरे ह्यांच्या नाट्यक्षेत्रातील प्रवेशाला त्यांचा हातभार लागला.

विनोदाचा दर्जा खालावला आहे , फु बाई फु फुकट दाखवत असतांना तसेस असे सिनेमे कालांतराने छोट्या पडद्यावर येत असतांना उगाच थेटरात जाऊन पाहण्याची काही गरज नाही , डोके बाजूला ठेवून पाहायचा झाला तर लय भारी पहा . निदान रितेश ला पहिल्यांदा मराठीत तेही मारामारी करतांना सलमान ला एका प्रसंगात पाहण्यासाठी गेला बाजारभाव अजय अतुल चे संगीत ऐकण्यासाठी कारणे बरीच आहेत ता,क रंजना च्या शिवाय अशोक चा अभिनय पाहणे असह्य अपवाद बनवा बनवी

श्रीगुरुजी 19/06/2014 - 12:37
अशोक सराफ हा चांगला अभिनेता आहे. त्याने रूढार्थाने फारश्या गंभीर भूमिका केल्या नाहीत. बहुसंख्य चित्रपटात त्याने विनोदी भूमिका साकारल्या आहेत. परंतु ज्या ज्या भूमिका त्याने केल्या, त्या सर्व भूमिकात त्याने चांगले काम केले आहे. सचिनने बनविलेला "सव्वाशेर" हा चित्रपट कोणी पाहिला आहे का? यात अशोक सराफ विनोदी भूमिकेत नसूनसुद्धा त्याने चांगले काम केले आहे. "चौकट राजा" व इतर काही चित्रपटात त्याने गंभीर भूमिका केल्या आहेत. त्यातही त्याने चांगले काम केले आहे. बहुतेक चित्रपटात तोच भाव खाऊन जायचा. त्यामुळे इतर काही अभिनेत्यांनी त्याचा धसका घेऊन पहिल्या चित्रपटानंतर त्याच्याबरोबर काम केले नाही. दादा कोंडकेच्या "तुमचं आमचं जमलं" मध्ये तो खलनायक होता. पण "राम राम गंगाराम" नंतर दादा कोंडकेने त्याला आपल्या चित्रपटात घेतले नाही. महेश कोठारेने देखील आपल्या पहिल्यावहिल्या "धूमधडाका" नंतर अशोक सराफला घेतले नाही. कारण उघड आहे. मुख्य नायकापेक्षा प्रेक्षकांना अशोक सराफच जास्त आवडायचा.

In reply to by श्रीगुरुजी

गवि 19/06/2014 - 12:53
अशोक सराफविषयी या प्रतिसादातल्या मताशी पूर्ण सहमत. काही अत्यंत रद्दड चित्रपट पाहतानाही त्यातला अशोक सराफ हा एकमेव अभिनेता बघण्यात तरीही आनंद मिळायचा. येतील त्या भूमिका स्वीकारायला लागणं हा व्यावसायिक आयुष्यातला भाग असेलही, पण जी भूमिका मिळालीय तिच्यात जीव ओतणं, अत्यंत उत्साहाने ती करणं हा गुण अशोक सराफ यांच्यात स्पष्ट दिसतो. इतर अनेक प्रसिद्ध अभिनेतेही रिलक्टंट वाटतात, तुझं झालं की माझी बोलण्याची पाळी .. माझं वाक्य टाकलं की आता तू बोल.. तोपर्यंत मी नामानिराळा.. असं असल्याप्रमाणे साचेबद्ध वाक्यं टाकतात पण चेहरा मधल्या सूक्ष्म क्षणात निर्विकार असतो. जणू रुटीन पाटी टाकल्यागत.. हे नाटकातल्या अभिनेत्यांबाबत फार जाणवतं. अशोक सराफ यांनी उत्स्फूर्तपणे सर्व संवादांत कंटिन्युइटी जमवली आहे. त्यांच्या समोर एकाच सीनमधे संवाद करणारे बरेच कलाकार निष्प्रभ दिसण्याचं किंवा उदासीन वाटण्याचं कारण हेच असावं की अशोक सराफच्या अभिनयात प्रचंड ऊर्जा असते.

In reply to by गवि

अनुप ढेरे 19/06/2014 - 23:43
प्रतिसाद आवडला. पण अशोक सराफचे २००४-०५ नंतरचे जे चित्रपट आले, म्हणजे मराठी सिनेमे 'प्रगल्भ' झाल्यानंतर, त्यातला अभिनय मला नाही आवडला. ८०-९० मधले पिक्चर बघताना जी मजा येते ती नाही येत.

पेठकर काकांना अनुमोदन अशोक ह्यांचा अभिनय हा छापील झाला होता , कोणत्या प्रसंगी तो कसा अभिनय करेल हे कोणीही ताडू शकते , अत्यंत एकसुरी व रटाळ पणा आला होता , राजाचा विषय निघाला म्हणून सांगतो , दर दोन तीन वाक्या नंतर सुस्कारे टाकून टाकणाऱ्या अशोक समोर दिलीप प्रभावळकर अष्टपैलू अभिनयाचे उत्कृष्ट उदाहरण आहे , तात्या विंचू ते गांधी ते नारबाची वाडी ते आता येऊ घातलेला पोस्टर बोइज दरवेळी पात्रानुसार अभिनय शैलीत वैविध्य असणारे अनेक जातिवंत कलाकार आपल्या सिनेमासृष्टीत आहेत. त्याची आणि सचिन ची जोडी ह्यासाठी जमते कारण दोघानाही आपली लाल करायला भयंकर आवडते , महेश कोठारे ह्यांच्या सिनेमात अशोक नसल्याचे जे कारण प्रतिसादात दिले आहे ते निखालस खोटे आहे. त्याकाळात महेश व सचिन ह्याचा स्वतःचा कंपू होता व त्यांच्यात शीत युद्ध जोरात चालले होते. अशोक सचिनच्या तर लक्ष्या महेश च्या कंपूचा हुकमाचा एक्का होता. महेश च्या सिनेमात लक्ष्याची भूमिका दुय्यम असली तरी कथानक हे लक्ष्या भोवती केंद्रित असायचे किंबहुना त्याला डोळ्यासमोर ठेऊन माझ्या सिनेमांच्या कथा लिहिल्या गेल्या. असे महेश ने स्वतः मुलाखतीत सांगितले आहे , महेश हा उत्कृष्ट नट नसला तरी एक उत्कृष्ट निर्माता होता, अपवाद वगळता लक्ष्या व अशोक हे अनुक्रमे सचिन व महेश च्या होम प्रोडक्शन मध्ये दिसले नाहीत.

In reply to by निनाद मुक्काम …

लक्ष्या ने सचिनच्या चार चित्रपटात कामे केली. अपवाद कसा म्हणता येईल ?? बनवाबनवी, आमच्यासारखे आम्हीच, भुताचा भाऊ आणि एकापेक्षा एक
लेखनविषय:
लेखनप्रकार
बापू सदावर्ते (अशोक सराफ) एक निवृत्त विधुर. एका मोठ्या बंगल्यात तो आपल्या रंगा (अनिकेत विश्वासराव) नावाच्या तरूण अविवाहीत मुलाबरोबर राहतो. बापू स्वतः अत्यंत काटकसरी व प्रचंड भांडकुदळ. भांडणात कोणालाही हार जात नाही. शांती चिटणीस (वंदना गुप्ते) आपल्या वयात आलेल्या पण अत्यंत पोरकट असलेल्या राधिका (मृण्मयी देशपांडे) नावाच्या मुलीबरोबर एकटीच राहणारी विधवा. ती सुद्धा प्रचंड भांडकुदळ. राधिका जराशी पोरकट, काहीशी अर्धवट. तिच्या शेजारी दुष्यंत मारणे (आनंद इंगळे) हा अविवाहीत वकील आहे. त्याचा शांतीवर क्रश आहे.

नि व ड नु क

जयनीत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आम्हाले नवीन शाळा बांधून देनार हायेत दोन मजल्याची! अन धाव्वी नंतरच्या पोरांसाठी कॉलेज पन उघडनार अजून काय काय होणार हाय सांगू? दवाखाना, धरन! नाल्या गटारं आता सार्खी उघडी वागडी नाय -हानार सा-या रस्ते सडका पक्क्या होनार हायत एकदम चकाचक!! सा-याईले पक्के मकान अन प्रत्येकाले काम काय पन भारी अस्ते नाय का? निवडनुक!!!

अजित डोवाल : बस नाम हि काफी है

पिंपातला उंदीर ·

मृत्युन्जय 31/05/2014 - 12:23
चांगली माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः झैदी यांची डोंगरी ते दुबई हे पुस्तक उत्तम आहे यात वादच नाही. पण झैदींनी पुस्तकाचे फिल्मीकरण केल्यासारखे वाटते त्यामुळे बर्‍याच ठिकाणी दाऊद हिरो असल्यासारखे वाटते आणि बर्‍याच ठिकाणी दाऊद निर्दोष असुन त्याला उगाच फसवले आहे असे झैदींना म्हणायचे आहे असे दिसते. अर्थात त्या (मुंबै बॉंबस्फोट) गोष्टींच्या संदर्भात तो दोषी असल्याचे संदर्भ सुद्धा पुस्तकात आढळतात. एकुणात पुस्तक वाचताना दाऊद गुन्हेगार आणि देशद्रोही आहे हे पक्के लक्षात ठेवुन वाचले तर उत्तम पुस्तक आहे. दाऊद मुसलमान असल्याने त्याला अडकवले गेले असे वाटत असणार्‍या लोकांना तो हिरो वाटायला लागु शकतो.

In reply to by मृत्युन्जय

पुस्तकाच्या फ़िल्मिकरणाच्या मुद्द्यावर सहमत . पण दाउद चे कुठे समर्थन केले आहे असे मला तरी वाटले नाही . लेखकाने दाउद चा घेतलेला interview वाचण्यासारखा आहे. पाकीस्तान्धार्जीन्या अमेरिकी राजकीय अधिकार्याला लेखकाने पत्रकार परिषदेत दाउद आणि पाकिस्तान च्या मुद्द्यावर कसे धारेवर धरले हे त्या पुस्तकात दिले आहे . दाउद हा देशद्रोहीच आहे हे पण लेखकाने ठासून सांगितले आहे .

स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा हेच म्हणतो ! अनसंग हिरो राहणे हा हेर आणि हेरखात्याचा जितका "ऑक्युपेशनल हॅझार्ड" आहे त्यापेक्षा अनेक पटींनी ती "प्रत्येक हेराच्या वैयक्तीक आणि एकूण सर्वच देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी" असते, हे अनिवार्य सत्य आहे. मात्र अजित डोवाल यांची खुद्द पंतप्रधानांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्याने मोदींचा मानसीक कणखरपणा आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी ठाम राजकीय इच्छाशक्ती अधोरेखीत झाली आहे. काही दिवसांच्याच कालावधीतच मोदींनी उचलेल्या या आणि इतर काही राजकीय पावलांमुळे जगातल्या आपल्या (मोजकेच किंवा नावाखातर असलेल्या) मित्रांना, कुंपणावर बसलेल्यांना आणि शत्रूंना योग्य ते संदेश जात आहेत. भारतीय नागरिकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

पैसा 31/05/2014 - 13:08
अशी काही मोजकी माणसे योग्य जागी असतील तर ती नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे.

सुबोध खरे 31/05/2014 - 13:49
अमोल साहेब, हा लेख लिहून अशा काळोखातील वीराबद्दल लिहिल्या बद्दल धन्यवाद. माझे अनुभव अशा गुप्तहेर खात्यातील माणसांबद्दल अतिशय चांगले आहेत आहेत. एकतर हि माणसे निवडताना अतिशय कणखर मनाची आणि अफाट जिद्दीची असतील तरच निवडली जातात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. यामुळे हि माणसे सर्वसामान्यांपेक्षा वेगळीच असतात. दुर्दैवाने त्यांना सुद्धा त्यांच्या राजकारणी वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागते. त्यामुळे एखादे कार्य पूर्ण करत आणले असताना सुद्धा मंत्री बदलला कि धोरण बदलल्याने त्यांना आहे त्या कामावर पाणी सोडावे लागू शकते. याने त्यांचे मनोधैर्य खच्ची होते. शिवाय असा माणूस हेरगिरी करणारा आहे हे लक्षात आल्यावर आय एस आय सारख्या संस्था भारतात सुद्धा त्यांचा कट काढण्याचे कट रचित असतातच.( जर हा माणूस दाउद ला उडवण्याचा प्रयत्न करतो तर आय एस आय IM( इंडियन मुजाहिद्दीन) ला हाताशी धरून त्यांना उडवण्याचा प्रयत्न करणारच) असे असूनही हि माणसे देशासाठी छायेत वावरत असतात. म्हणूनच अशा अनाम वीरांना सलाम.

In reply to by सुबोध खरे

@सुबोध खरे साहेब दुर्दैवाने त्यांना सुद्धा त्यांच्या राजकारणी वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागते. त्यामुळे एखादे कार्य पूर्ण करत आणले असताना सुद्धा मंत्री बदलला कि धोरण बदलल्याने त्यांना आहे त्या कामावर पाणी सोडावे लागू शकते. एकदम सह्मत. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना पाकिस्तान शी संबंध सुधारण्याच्या नादात त्यांनी पाकिस्तान मधील आपल्या गुप्तहेर जाळ्याची माहिती पाकिस्तानी अधिकार्याना पुरवली होती असे वाचल्याचे स्मरते . या नादान आत्मघाती पणाने झालेलं नुकसान अजून पण भरून नाही निघाले असे म्हन्तात.

ग्रेट ! बस्स नाम ही काफी नही था खरे तर .. हि ओळख होणे गरजेचे होते .. हि माहिती आणखी चार जणांना सांगायचे काम आता कर्तव्य म्हणून बजावण्यात येईल.

आत्मशून्य 31/05/2014 - 14:17
आता तर मोदी पंतप्रधान आहे म्हटल्यावर एकुणच रोक शो चा द्ण्क्यात प्रारंभ होणार होता यात शंका न्हवती. परवाच जालावर बुध्दीबळ खेळ्ताना प्ल्याढुन प्रश्न आला , So u r exited abt ur new PM ? मी उडालोच म्हटलं कंच्या भागचा रं तू ? उत्तर आले Colorado. मी खूषित उत्तर दिले Yes. we , entire country is Very excited about our new PM named as "MODI SARKAR" unofficially but widely.

आत्मशून्य 31/05/2014 - 14:18
आता तर मोदी पंतप्रधान आहे म्हटल्यावर एकुणच रोक शो चा द्ण्क्यात प्रारंभ होणार होता यात शंका न्हवती. परवाच जालावर बुध्दीबळ खेळ्ताना प्ल्याढुन प्रश्न आला , So u r exited abt ur new PM ? मी उडालोच म्हटलं कंच्या भागचा रं तू ? उत्तर आले Colorado. मी खूषित उत्तर दिले Yes. we , entire country is Very excited about our new PM named as "MODI SARKAR" unofficially but widely.

शिद 31/05/2014 - 15:06
धन्यवाद अजित डोवाल ह्यांची ओळख करुन दिल्याबद्दल. नविन माहीती मिळाली. आजच्या सामना मधील बातमी: Ajit Dowal डोवाल नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख अजित डोवाल हे देशाचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील. पोलीस खात्यातून कीर्तिचक्र मिळवणारे ते एकमेव अधिकारी आहेत. डोभाल हे मानाच्या पोलीस पदकाचेही मानकरी आहेत. डोभाल हे १९६८ च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मिझोरम, पंजाब व कश्मीरमधील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग होता.

In reply to by रेवती

आत्मशून्य 31/05/2014 - 18:18
बाकी D-Day चित्रपटात आशा धर्तीचा प्रसंग सिनेमेटिक लिबर्टी घेउन चित्रीत केलाय. अर्थात चित्रपट नंतर बराच भरकट्तो हां भाग अलहिदा.

सुबोध खरे 31/05/2014 - 20:32
मी तटरक्षक दलातील वज्र हा जहाजावर होतो त्या जहाजावर घडलेली हि खरी हकीकत. १९९०-९१ सालची असेल. तेंव्हा माझा वर्गमित्र तेथे डॉक्टर म्हणून होता. त्या काळात तस्करीचा जितका माल पकडलं त्याच्या १० % रक्कम हि जहाजावरील सर्व कर्मचार्यांना मिळत असे त्यामुळे तस्करीचे जहाज सापडले कि सर्व लोकांच्या अंगात उत्साहाचा संचार होत असे. असेच एकदा हेन्जाहाज मुंबईच्या दक्षिणेला गस्त घालत असताना एक बोट विचित्र रित्या फिरत असताना त्यांना आढळली. यांनी त्या बोटीचा पाठ्लाद केला तेंव्हा ती बोट पळून जाण्याच्या तयारीत होती म्हणून वज्र ने त्या जहाजाच्या पुढे दोन तोफ गोळे डागले. ते पाहून त्या जहाजाची घाबरगुंडी उडालीआणि ते थांबले. जेंव्हा वज्रचे जवान त्या जहाजाची तपासणी करायला उतरले तेंव्हा त्यांना तेथे २७ लाख रुपयाची चांदी असलेली आढळली. यावर त्यासर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि वज्रचे जवान त्या बोटीला मागे बांधून परत घेऊन येऊ लागले. काही वेळाने उपग्रह फोन वर दाउद इब्राहीम स्वतः आला आणि वज्राच्या कॅप्टन शी बोलू लागला. माझा मित्र त्यावेळी स्वतः हजर होता. दाउद ने सांगितले कि कॅप्टन साहब अपने हमारा जहाज पकडा है उसे छोड दिजीये. उसमे सिर्फ २७ लाख का माल है उसमे आपको क्या मिलेगा सिर्फ २.७ लाख वो भी सब लोगोंको मिलके. मै अभी एक पचास लाख का माल लेके जहाज आपके लिये भेजता हुं आप उस जहाज को छोड दिजीये. क्योंकी मैने किसीको जुबान दि हुई है कि आपको माल पहूनच जायेगा. कॅप्टनने अर्थात नकार दिला यावर दौड परत त्यांची मनधरणी करू लागला मै अभी आपके खाते मी तीन लाख रुपये पाहुणचा देता हुं. मी किसीकि ऐसे मिन्नते नही करता. लेकिन मैने किसीको जुबान दि हुई है. कॅप्टनने अर्थात परत नकार दिला. यावर त्याने अप बेवकूफ हो म्हणून फोन ठेवून दिला. यावर माझ्या मित्राने कॅप्टनला विचारले सर तो दाउदच होता कशावरून. त्यावर कैप्टन साहेब म्हणाले डॉक्टर आपली बिनतारी यंत्रणेची फ्रेक्वेंसी रोज बदलते आणि हि बदलेली फ्रिक्वेन्सी फक्त आठवड्याला कोडीफाय होते आणि याचे कोड फक्त कोस्ट गार्ड कमांडर आणि गृह मंत्रालयात माहित असते. ज्याअर्थी हे कोड गृह मंत्रालयातून मिळवून तो फोन वर आला या अर्थीच तो दाउद होता आणि चिंतेची बाब अशी आहे कि आपल्या गृह मंत्रालयात त्याचे लागे बांधे आहेत. अर्थात या प्रकारामुले आणि मुंबई बॉम्ब स्फोटामुळे नंतर तटरक्षक दलाचे गृह मंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात स्थानांतरण झाले.( यामुळेच नंतर फार मोठ्या प्रमाणावर तस्करी पकडली गेली. लष्कराचा असा कयास होता कि तटरक्षक दलाची जहाजे कुठे असतील याचा अंदाज गृह मंत्रालयाकडून तस्करांना तोपर्यंत मिळत असावा). पुढे आर्थिक उदारीकरणामुळे अमली पदार्थ सोडून इतर सर्व गोष्टींची तस्करी बर्याच प्रमाणावर थांबली हीही वस्तुस्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

तटरक्षक दलाच्या सैनिकांनी दाखवलेल्या अभिमानास्पद कामगिरीचे अभिनंदन आणि कौतूक आहेच ! स्वार्थापुढे देशाचा विश्वासघात करणार्‍यांची भारतात कमी नाही याचे मुख्य कारण देश चालवण्याची जबाबदारी घेतलेल्या बहुतेकांची फितुरी आणि बेफिकिरी हेच आहे. म्हणुनच दुर्दैवाने असे म्हटले जाते की, "India has progressed so far, not because of Government, but in spite of it !" नव्या नेत्रुत्वाने ही परिस्थिती बदलावी अशी अपेक्षा आहे. या एका गोष्टीनेही देश बराच पुढे जाईल.

In reply to by सुबोध खरे

रेवती 02/06/2014 - 19:05
एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटत आहे. कठीण आहे. एकंदरीतच देश जे काय चाललाय तो नक्की कोणामुळे आणि कशामुळे? असा विचार केला तर भीतीची सुक्ष्म लहर मेंदूतून गेल्याशिवाय रहात नाही.

अजित दोवेल ह्यांचे नक्कीच अभिनंदन पण झैदी ह्यांनी त्यांच्या पुस्तकात ब्लफ केले आहे.विकी मल्होत्रा व फरीद तानाशा ह्यांनी दाउद ला मारण्याचा प्रयत्न पाकिस्तानात जाऊन केला होता. मात्र दाउद च्या मुलीचे वेडिंग दुबई मध्ये होते तेव्हा तो जर तेथे आला तर त्याला मारण्याचे मनसुबे मल्होत्रा , तानाशा ह्यांनी आखले होते. पण ते तेव्हा दिल्ली मध्ये होते व मल्होत्रा सोबत होते आपले अजित डावल पण नाट्यमय घडामोडी अंतर्गत मुंबई पोलिस अधिकारी हे खूद दिल्लीत येउन त्यांनी मल्होत्रा ह्याला पकडले मात्र अजित ह्यांना जाऊ दिले , ह्या प्रकारचा गोषवारा विकीलीक्स मध्ये सापडेल , त्यावेळी भारतीय मीडियात त्यांचे नाव न छापता आय बी चा अधिकारी असा उल्लेख केला होता , आता त्यांना अश्या मोक्याच्या जागेवर नियुक्ती देऊन मोदी सरकार ने जणू पाकिस्तान ला इशारा दिला आहे , तुम्ही आमच्या देशात छुपे युद्ध तर आम्ही सुद्धा तसेच करू शकतो गडकरी म्हणालेच आहे हे मनमोहन चे नाही आमचे सरकार आहे , आम्ही गप्प बसणार

विकास 02/06/2014 - 21:31
लेख आणि प्रतिक्रीया दोन्ही वाचनीय! बरीच नवीन माहिती समजली. धन्यवाद! फक्त डोवाल यांच्याबद्दल इतकी जाहीर माहिती कशी हे समजत नाही. तो तुमच्यावरचा अविश्वास नाही अथवा डोवाल अथवा इतर गुप्तहेरांवर शंका घेण्याचा उद्देश नाही. पण शक्यतोवर गुप्तहेरांचे नाव देखील समजू नये अशी पाश्चात्य देश काळजी घेतात. त्या संदर्भात वाटले इतकेच.

In reply to by विकास

डोवाल यांच्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे हे खर . पण त्याला वेगवेगळी कारण असावीत . लेखात उल्लेख केलेलं दाउद हत्येच्या प्रयत्न करण्याच्या प्रकरणाच श्रेय झैदी सारख्या पत्रकार कम लेखकाला द्याव लागत . पण या अनुषंगानेच हा मुद्दा पुढे न्यावासा वाटतो . अमेरिकेने अनेक 'Celebrated' गुप्तहेर दिले . आणि त्यांचा बिनदिक्कत गाजावाजा केला . त्यांची कामगिरी आणि कारकीर्द संपुष्टात आल्यावर त्यांनी त्यांचा उघडपणे गौरव केला . केनेडी सारखे (संदर्भ लेखातले केनेडी चे अवतरण ) त्यांना समजून घेणारे नेते मिळाले . नुकताच माजी CIA Chief असणाऱ्या जे , एडगर हुवर वरचा आणि लेओनार्डो ने आपल्या अभिनयाने जिवंत केलेला hollywood bio -pic बघितला आणि हि गोष्ट अजूनच जाणवली . आपल्याकडे अजित डोवाल आणि त्याच्यासारखे अजून इतर अनेक जण आहेत . आता एका अजित डोवल ला सन्मान मिळाला पण दुर्लक्षित असणाऱ्या त्याचासारख्या इतरानच contribution हा देश कधी acknowledge करणार हा प्रश्न उरतोच

विकास ते नुसते गुप्तचर नव्हते तर आय बी चे प्रमुख होते ते २००५ च्या सुमारास निवृत्त झाल्यावर सुद्धा ते देशातआंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. देशी विदेशी प्रसार माध्यमांच्या मध्ये ते मुलाखती ,व्याख्याने देतात. व हिंदुत्वाबाबत व संघाबाबत त्यांना आपुलकी आहे.. ए बी पी न्यूज ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत त्यांनी गुप्तचर विभागातून मिळणाऱ्या सूचना व राज्य सरकार चा दृष्टीकोन ह्यावर विस्तृत चर्चा केली आहे.

उत्तम माहिती. दाउदला नाही पकडले तरी त्याचे खापर व्यवस्थेवर फोडायला मोदी व डोवल मोकळे आहेतच.दाऊदला पकडता येत नाही पण त्याच्या भारतातल्या पाठिराख्यांना,त्याच्या गडगंज संपत्तीवर कब्जा करायला डोवल व त्यांच्या संघटनेला-रॉ ला कोणी अडवलेय म्हणते मी? की पुन्हा तिकडे राजकारण्यांचा दबाव वगैरे? (स्पष्ट) माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

लै भारी माईकाकू, इतका विनोदी प्रतिसाद फार दिवसांनी वाचला ! =)) याला अज्ञान म्हणावे की कांगावा की उपहास... पण यापैकी एक किंवा अनेक नक्कीच आहे/त !

सुबोध खरे 03/06/2014 - 12:58
http://www.thelivepost.com/ipl-spot-fixing-court-orders-to-attach-dawood-ibrahim-property-16140101/ मुळात बरीच संपत्ती दुसर्याच्या नावावर असते किंवा हवाला मार्फत प्रवास करते. लोकशाही राज्याला कोणालाही शिक्षा देण्यासाठी पुरावे गोळा करून न्यायालयापुढे ठेवावे लागतात. कसाब रंगेहात पकडला गेल्यावरही पूर्ण साक्षी पुरावे का करावे लागले? गुंड पुंण्डाना कोणताही कायदा लागत नाही. आपल्या गळ्याला सुरा टेकवून आपली संपत्ती हडप केल्यावर आपण न्यायालयापुढे पुरावा देण्यासाठी हजर राहणार काय? हा कायद्याचे राज्य आणी बेकायदेशीर लोकांमधील फरक( दोष म्हणा) आहे

In reply to by सुबोध खरे

पण हे कुणी 'दुसरे' असतात ज्यांच्या नावावर संपत्तीअसते त्यांना गुप्तहेर खाते काहीच करू शकत नाही का? म्हणजे दुसर्‍या देशात जावून तिकडे बॉम्ब लावू शकतात(डोवल ह्यांचे नाही म्हणत आहे मी.इन जनरल!) तर मग ह्याच देशातल्या दावूदच्या लोकांना काही करता नाही का येणार? त्याचे हस्तक खुद्द राजकारणीच आहेत्,गृहमंत्रालयातले बाबू लोक आहेत. जर हे एवढे ढलागता?सत्य माहित आहे तर मग हातचे सोडून पळत्याच्या मागे का लागता?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 03/06/2014 - 18:52
माईसाहेब, आदर्श आणि कॅम्पा जर इतकी वर्षे होऊनहि उभ्या आहेत ज्यातील घोटाळा धडधडीत पणे समोर आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवीत एस आय टी स्थापन न करण्यासाठी कांग्रेस ने तीन वर्षे लावली आणि सत्ता सोडायच्या एक आठवडा अगोदर न्यायालयात फेरविचारासाठी अर्ज दाखल केला. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने तो कचर्यात टाकला ते अलाहिदा. http://www.vakilno1.com/supreme-court/sc-instructs-upa-set-sit-investigations-black-money-cases.html तेथे गुप्तहेर खाते फार तर पुरावे गोळा करतील. पण त्यावर खटला भरण्यासाठी सरकारचीच तयारी नसेल तर ते तरी काय करणार?जर आपल्या कल्याणकारी राज्यात भ्रष्ट बाबुंवर खटला भरण्यासाठी २००३ पासून आजतागायत सरकारची परवानगी मिळत नाही http://www.corruptioninmaharashtra.com/?p=385 http://ibnlive.in.com/news/adarsh-scam-maharashtra-governor-says-no-to-prosecute-ashok-chavan/440255-37-64.html http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-okays-prosecution-of-42-officials-for-corruption/articleshow/18842643.cms आणि चव्हाण साहेबाना कांग्रेसने तिकीट देऊन निवडून सुद्धा आणले तर संदिग्ध गोष्टींबद्दल गुप्तहेर खात्याला दोषी धरणे कितपत योग्य आहे? एक तर आपण झोपेचे सोंग घेतले आहे किंवा आपली मते पुर्वग्रहदुषित असावीत. असो आपली मते आपल्यापाशी

In reply to by सुबोध खरे

तुम्ही पुन्हा भाजपा विरुद्ध कॉन्रेस असे रूप आणता असे दिस्तेय. मला त्यात रस नाही.मुंबई हल्ला असो वा त्यानंतर विविध ठिकाणिइ झालेले स्फोट असोत, गुप्तहेर खात्याला दोषी धरायचे नाहीतर कोणाला दोषी धरायचे? असो आता सुराज्य आले आहे!.बघुया काय होते. (संपादित)

माई तुम्हाला अजित ह्यांनी ए बी पी ह्या वाहिनीला दिलेल्या विस्तृत मुलाखतीची लिंक मी आधीच्या प्रतिसादात उपलब्ध केली आहे , त्यात गुप्तचर खाते कसे कार्य करते व त्यांच्या मर्यादा काय व त्यावर उपाय काय व राजकारण मग ते कोणत्याही पक्षाचे असो कसे आडवे येते ह्या बाबत सविस्तर माहिती दिली आहे , ती पहिली तर तुमचे खरडायचे श्रम वाचतील.

In reply to by निनाद मुक्काम …

अहो.... ट्रोलिंग करणार्‍यांकडे वाचनासाठी वेळ नसतो. आमच्या प्रश्र्नांची उत्तरे देता देता "ग्रेट थिंकर" लुप्त झाले. तस्मात, अशा आय.डींच्या प्रतिसादाला प्रतिसाद देण्यापेक्षा अन आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा, मस्त बियर पित कट्टा एंजॉय करावा.

निशदे 05/06/2014 - 05:23
अतिशय उत्तम माहिती मिळाली. अशा असंख्य देशाच्या इतिहासाला वळण देणारया कामगिऱ्या पार पाडणारा हा लढवय्या कायमच पडद्याआड राहिला .>> पडद्यामागे राहिल्यामुळेच असे लोक इतकी मोठी कामे बिनबोभाट करू शकत असावेत.

एस 05/06/2014 - 13:31
गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. अनेक उदाहरण अशी आहेत की गुप्तहेर खात्याच्या सतर्कतेमुळे अनेक बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले टळले आहेत. मात्र सर्व सामान्य जनतेपुढे हि माहिती फारशी येत नाहि. पण कुठे बॉम्बस्फोट झाले की प्रसारमाध्यम लगेच आपल्या गुप्तहेर यंत्रणेतल्या त्रुटिवरुन आरडाओरड सुरु करतात . आणि फुटबॉल क्रमवारी पासून जागतिक आरोग्या निर्देशांकामध्ये पाकिस्तान शी स्पर्धा करण्याच्या भारतीय वृत्तीला, "त्या पाक्ड्यांची ISI बघा कशी हिरीरीने काम करते नाहीतर आपली RAW बघा बसलेत हातावर हात ठेवून " अस म्हणे मानवते. यातल्या बहुतेक लोकाना RAW चा longform पण माहित नसतो मग त्यांनी १९७१ च्या युद्धात बजावलेली जबरदस्त कामगिरी यांचा पत्ता असण्याची सुतराम शक्यता नाहिच. गुप्तहेर खात्याबद्दल चे हे औदासिन्य सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वत्र आढळते .
या आख्ख्या परिच्छेदाकरता टाळ्या. *clapping* मागे एकदा इथल्या चर्चेवर मी आपल्या गुप्तहेर संघटनांच्या कामाचे आणि क्षमतेचे कौतुक केले होते तेव्हा त्यावर बर्‍याच शंका-कुशंका आल्या. त्याची हेटाळणीसुद्धा झाली. असो. धन्यवाद, छान लेख आहे.

शशिकांत ओक 06/06/2014 - 22:10
नवे सरकार कामाला लागले कीव्यक्ति चे अपहरण पुर्वी ही झाले आहे. अफगाणिस्तानात फादर ला परत मिळवायच्या कामी डोभाल व त्यांचे सहकारी कसे मदत करतात यावरून त्यांच्या पूर्व अनुभवाचा लाभ कळेल.

मृत्युन्जय 31/05/2014 - 12:23
चांगली माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः झैदी यांची डोंगरी ते दुबई हे पुस्तक उत्तम आहे यात वादच नाही. पण झैदींनी पुस्तकाचे फिल्मीकरण केल्यासारखे वाटते त्यामुळे बर्‍याच ठिकाणी दाऊद हिरो असल्यासारखे वाटते आणि बर्‍याच ठिकाणी दाऊद निर्दोष असुन त्याला उगाच फसवले आहे असे झैदींना म्हणायचे आहे असे दिसते. अर्थात त्या (मुंबै बॉंबस्फोट) गोष्टींच्या संदर्भात तो दोषी असल्याचे संदर्भ सुद्धा पुस्तकात आढळतात. एकुणात पुस्तक वाचताना दाऊद गुन्हेगार आणि देशद्रोही आहे हे पक्के लक्षात ठेवुन वाचले तर उत्तम पुस्तक आहे. दाऊद मुसलमान असल्याने त्याला अडकवले गेले असे वाटत असणार्‍या लोकांना तो हिरो वाटायला लागु शकतो.

In reply to by मृत्युन्जय

पुस्तकाच्या फ़िल्मिकरणाच्या मुद्द्यावर सहमत . पण दाउद चे कुठे समर्थन केले आहे असे मला तरी वाटले नाही . लेखकाने दाउद चा घेतलेला interview वाचण्यासारखा आहे. पाकीस्तान्धार्जीन्या अमेरिकी राजकीय अधिकार्याला लेखकाने पत्रकार परिषदेत दाउद आणि पाकिस्तान च्या मुद्द्यावर कसे धारेवर धरले हे त्या पुस्तकात दिले आहे . दाउद हा देशद्रोहीच आहे हे पण लेखकाने ठासून सांगितले आहे .

स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा हेच म्हणतो ! अनसंग हिरो राहणे हा हेर आणि हेरखात्याचा जितका "ऑक्युपेशनल हॅझार्ड" आहे त्यापेक्षा अनेक पटींनी ती "प्रत्येक हेराच्या वैयक्तीक आणि एकूण सर्वच देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी" असते, हे अनिवार्य सत्य आहे. मात्र अजित डोवाल यांची खुद्द पंतप्रधानांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्याने मोदींचा मानसीक कणखरपणा आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी ठाम राजकीय इच्छाशक्ती अधोरेखीत झाली आहे. काही दिवसांच्याच कालावधीतच मोदींनी उचलेल्या या आणि इतर काही राजकीय पावलांमुळे जगातल्या आपल्या (मोजकेच किंवा नावाखातर असलेल्या) मित्रांना, कुंपणावर बसलेल्यांना आणि शत्रूंना योग्य ते संदेश जात आहेत. भारतीय नागरिकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

पैसा 31/05/2014 - 13:08
अशी काही मोजकी माणसे योग्य जागी असतील तर ती नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे.

सुबोध खरे 31/05/2014 - 13:49
अमोल साहेब, हा लेख लिहून अशा काळोखातील वीराबद्दल लिहिल्या बद्दल धन्यवाद. माझे अनुभव अशा गुप्तहेर खात्यातील माणसांबद्दल अतिशय चांगले आहेत आहेत. एकतर हि माणसे निवडताना अतिशय कणखर मनाची आणि अफाट जिद्दीची असतील तरच निवडली जातात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. यामुळे हि माणसे सर्वसामान्यांपेक्षा वेगळीच असतात. दुर्दैवाने त्यांना सुद्धा त्यांच्या राजकारणी वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागते. त्यामुळे एखादे कार्य पूर्ण करत आणले असताना सुद्धा मंत्री बदलला कि धोरण बदलल्याने त्यांना आहे त्या कामावर पाणी सोडावे लागू शकते. याने त्यांचे मनोधैर्य खच्ची होते. शिवाय असा माणूस हेरगिरी करणारा आहे हे लक्षात आल्यावर आय एस आय सारख्या संस्था भारतात सुद्धा त्यांचा कट काढण्याचे कट रचित असतातच.( जर हा माणूस दाउद ला उडवण्याचा प्रयत्न करतो तर आय एस आय IM( इंडियन मुजाहिद्दीन) ला हाताशी धरून त्यांना उडवण्याचा प्रयत्न करणारच) असे असूनही हि माणसे देशासाठी छायेत वावरत असतात. म्हणूनच अशा अनाम वीरांना सलाम.

In reply to by सुबोध खरे

@सुबोध खरे साहेब दुर्दैवाने त्यांना सुद्धा त्यांच्या राजकारणी वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागते. त्यामुळे एखादे कार्य पूर्ण करत आणले असताना सुद्धा मंत्री बदलला कि धोरण बदलल्याने त्यांना आहे त्या कामावर पाणी सोडावे लागू शकते. एकदम सह्मत. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना पाकिस्तान शी संबंध सुधारण्याच्या नादात त्यांनी पाकिस्तान मधील आपल्या गुप्तहेर जाळ्याची माहिती पाकिस्तानी अधिकार्याना पुरवली होती असे वाचल्याचे स्मरते . या नादान आत्मघाती पणाने झालेलं नुकसान अजून पण भरून नाही निघाले असे म्हन्तात.

ग्रेट ! बस्स नाम ही काफी नही था खरे तर .. हि ओळख होणे गरजेचे होते .. हि माहिती आणखी चार जणांना सांगायचे काम आता कर्तव्य म्हणून बजावण्यात येईल.

आत्मशून्य 31/05/2014 - 14:17
आता तर मोदी पंतप्रधान आहे म्हटल्यावर एकुणच रोक शो चा द्ण्क्यात प्रारंभ होणार होता यात शंका न्हवती. परवाच जालावर बुध्दीबळ खेळ्ताना प्ल्याढुन प्रश्न आला , So u r exited abt ur new PM ? मी उडालोच म्हटलं कंच्या भागचा रं तू ? उत्तर आले Colorado. मी खूषित उत्तर दिले Yes. we , entire country is Very excited about our new PM named as "MODI SARKAR" unofficially but widely.

आत्मशून्य 31/05/2014 - 14:18
आता तर मोदी पंतप्रधान आहे म्हटल्यावर एकुणच रोक शो चा द्ण्क्यात प्रारंभ होणार होता यात शंका न्हवती. परवाच जालावर बुध्दीबळ खेळ्ताना प्ल्याढुन प्रश्न आला , So u r exited abt ur new PM ? मी उडालोच म्हटलं कंच्या भागचा रं तू ? उत्तर आले Colorado. मी खूषित उत्तर दिले Yes. we , entire country is Very excited about our new PM named as "MODI SARKAR" unofficially but widely.

शिद 31/05/2014 - 15:06
धन्यवाद अजित डोवाल ह्यांची ओळख करुन दिल्याबद्दल. नविन माहीती मिळाली. आजच्या सामना मधील बातमी: Ajit Dowal डोवाल नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख अजित डोवाल हे देशाचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील. पोलीस खात्यातून कीर्तिचक्र मिळवणारे ते एकमेव अधिकारी आहेत. डोभाल हे मानाच्या पोलीस पदकाचेही मानकरी आहेत. डोभाल हे १९६८ च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मिझोरम, पंजाब व कश्मीरमधील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग होता.

In reply to by रेवती

आत्मशून्य 31/05/2014 - 18:18
बाकी D-Day चित्रपटात आशा धर्तीचा प्रसंग सिनेमेटिक लिबर्टी घेउन चित्रीत केलाय. अर्थात चित्रपट नंतर बराच भरकट्तो हां भाग अलहिदा.

सुबोध खरे 31/05/2014 - 20:32
मी तटरक्षक दलातील वज्र हा जहाजावर होतो त्या जहाजावर घडलेली हि खरी हकीकत. १९९०-९१ सालची असेल. तेंव्हा माझा वर्गमित्र तेथे डॉक्टर म्हणून होता. त्या काळात तस्करीचा जितका माल पकडलं त्याच्या १० % रक्कम हि जहाजावरील सर्व कर्मचार्यांना मिळत असे त्यामुळे तस्करीचे जहाज सापडले कि सर्व लोकांच्या अंगात उत्साहाचा संचार होत असे. असेच एकदा हेन्जाहाज मुंबईच्या दक्षिणेला गस्त घालत असताना एक बोट विचित्र रित्या फिरत असताना त्यांना आढळली. यांनी त्या बोटीचा पाठ्लाद केला तेंव्हा ती बोट पळून जाण्याच्या तयारीत होती म्हणून वज्र ने त्या जहाजाच्या पुढे दोन तोफ गोळे डागले. ते पाहून त्या जहाजाची घाबरगुंडी उडालीआणि ते थांबले. जेंव्हा वज्रचे जवान त्या जहाजाची तपासणी करायला उतरले तेंव्हा त्यांना तेथे २७ लाख रुपयाची चांदी असलेली आढळली. यावर त्यासर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि वज्रचे जवान त्या बोटीला मागे बांधून परत घेऊन येऊ लागले. काही वेळाने उपग्रह फोन वर दाउद इब्राहीम स्वतः आला आणि वज्राच्या कॅप्टन शी बोलू लागला. माझा मित्र त्यावेळी स्वतः हजर होता. दाउद ने सांगितले कि कॅप्टन साहब अपने हमारा जहाज पकडा है उसे छोड दिजीये. उसमे सिर्फ २७ लाख का माल है उसमे आपको क्या मिलेगा सिर्फ २.७ लाख वो भी सब लोगोंको मिलके. मै अभी एक पचास लाख का माल लेके जहाज आपके लिये भेजता हुं आप उस जहाज को छोड दिजीये. क्योंकी मैने किसीको जुबान दि हुई है कि आपको माल पहूनच जायेगा. कॅप्टनने अर्थात नकार दिला यावर दौड परत त्यांची मनधरणी करू लागला मै अभी आपके खाते मी तीन लाख रुपये पाहुणचा देता हुं. मी किसीकि ऐसे मिन्नते नही करता. लेकिन मैने किसीको जुबान दि हुई है. कॅप्टनने अर्थात परत नकार दिला. यावर त्याने अप बेवकूफ हो म्हणून फोन ठेवून दिला. यावर माझ्या मित्राने कॅप्टनला विचारले सर तो दाउदच होता कशावरून. त्यावर कैप्टन साहेब म्हणाले डॉक्टर आपली बिनतारी यंत्रणेची फ्रेक्वेंसी रोज बदलते आणि हि बदलेली फ्रिक्वेन्सी फक्त आठवड्याला कोडीफाय होते आणि याचे कोड फक्त कोस्ट गार्ड कमांडर आणि गृह मंत्रालयात माहित असते. ज्याअर्थी हे कोड गृह मंत्रालयातून मिळवून तो फोन वर आला या अर्थीच तो दाउद होता आणि चिंतेची बाब अशी आहे कि आपल्या गृह मंत्रालयात त्याचे लागे बांधे आहेत. अर्थात या प्रकारामुले आणि मुंबई बॉम्ब स्फोटामुळे नंतर तटरक्षक दलाचे गृह मंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात स्थानांतरण झाले.( यामुळेच नंतर फार मोठ्या प्रमाणावर तस्करी पकडली गेली. लष्कराचा असा कयास होता कि तटरक्षक दलाची जहाजे कुठे असतील याचा अंदाज गृह मंत्रालयाकडून तस्करांना तोपर्यंत मिळत असावा). पुढे आर्थिक उदारीकरणामुळे अमली पदार्थ सोडून इतर सर्व गोष्टींची तस्करी बर्याच प्रमाणावर थांबली हीही वस्तुस्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

तटरक्षक दलाच्या सैनिकांनी दाखवलेल्या अभिमानास्पद कामगिरीचे अभिनंदन आणि कौतूक आहेच ! स्वार्थापुढे देशाचा विश्वासघात करणार्‍यांची भारतात कमी नाही याचे मुख्य कारण देश चालवण्याची जबाबदारी घेतलेल्या बहुतेकांची फितुरी आणि बेफिकिरी हेच आहे. म्हणुनच दुर्दैवाने असे म्हटले जाते की, "India has progressed so far, not because of Government, but in spite of it !" नव्या नेत्रुत्वाने ही परिस्थिती बदलावी अशी अपेक्षा आहे. या एका गोष्टीनेही देश बराच पुढे जाईल.

In reply to by सुबोध खरे

रेवती 02/06/2014 - 19:05
एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटत आहे. कठीण आहे. एकंदरीतच देश जे काय चाललाय तो नक्की कोणामुळे आणि कशामुळे? असा विचार केला तर भीतीची सुक्ष्म लहर मेंदूतून गेल्याशिवाय रहात नाही.

अजित दोवेल ह्यांचे नक्कीच अभिनंदन पण झैदी ह्यांनी त्यांच्या पुस्तकात ब्लफ केले आहे.विकी मल्होत्रा व फरीद तानाशा ह्यांनी दाउद ला मारण्याचा प्रयत्न पाकिस्तानात जाऊन केला होता. मात्र दाउद च्या मुलीचे वेडिंग दुबई मध्ये होते तेव्हा तो जर तेथे आला तर त्याला मारण्याचे मनसुबे मल्होत्रा , तानाशा ह्यांनी आखले होते. पण ते तेव्हा दिल्ली मध्ये होते व मल्होत्रा सोबत होते आपले अजित डावल पण नाट्यमय घडामोडी अंतर्गत मुंबई पोलिस अधिकारी हे खूद दिल्लीत येउन त्यांनी मल्होत्रा ह्याला पकडले मात्र अजित ह्यांना जाऊ दिले , ह्या प्रकारचा गोषवारा विकीलीक्स मध्ये सापडेल , त्यावेळी भारतीय मीडियात त्यांचे नाव न छापता आय बी चा अधिकारी असा उल्लेख केला होता , आता त्यांना अश्या मोक्याच्या जागेवर नियुक्ती देऊन मोदी सरकार ने जणू पाकिस्तान ला इशारा दिला आहे , तुम्ही आमच्या देशात छुपे युद्ध तर आम्ही सुद्धा तसेच करू शकतो गडकरी म्हणालेच आहे हे मनमोहन चे नाही आमचे सरकार आहे , आम्ही गप्प बसणार

विकास 02/06/2014 - 21:31
लेख आणि प्रतिक्रीया दोन्ही वाचनीय! बरीच नवीन माहिती समजली. धन्यवाद! फक्त डोवाल यांच्याबद्दल इतकी जाहीर माहिती कशी हे समजत नाही. तो तुमच्यावरचा अविश्वास नाही अथवा डोवाल अथवा इतर गुप्तहेरांवर शंका घेण्याचा उद्देश नाही. पण शक्यतोवर गुप्तहेरांचे नाव देखील समजू नये अशी पाश्चात्य देश काळजी घेतात. त्या संदर्भात वाटले इतकेच.

In reply to by विकास

डोवाल यांच्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे हे खर . पण त्याला वेगवेगळी कारण असावीत . लेखात उल्लेख केलेलं दाउद हत्येच्या प्रयत्न करण्याच्या प्रकरणाच श्रेय झैदी सारख्या पत्रकार कम लेखकाला द्याव लागत . पण या अनुषंगानेच हा मुद्दा पुढे न्यावासा वाटतो . अमेरिकेने अनेक 'Celebrated' गुप्तहेर दिले . आणि त्यांचा बिनदिक्कत गाजावाजा केला . त्यांची कामगिरी आणि कारकीर्द संपुष्टात आल्यावर त्यांनी त्यांचा उघडपणे गौरव केला . केनेडी सारखे (संदर्भ लेखातले केनेडी चे अवतरण ) त्यांना समजून घेणारे नेते मिळाले . नुकताच माजी CIA Chief असणाऱ्या जे , एडगर हुवर वरचा आणि लेओनार्डो ने आपल्या अभिनयाने जिवंत केलेला hollywood bio -pic बघितला आणि हि गोष्ट अजूनच जाणवली . आपल्याकडे अजित डोवाल आणि त्याच्यासारखे अजून इतर अनेक जण आहेत . आता एका अजित डोवल ला सन्मान मिळाला पण दुर्लक्षित असणाऱ्या त्याचासारख्या इतरानच contribution हा देश कधी acknowledge करणार हा प्रश्न उरतोच

विकास ते नुसते गुप्तचर नव्हते तर आय बी चे प्रमुख होते ते २००५ च्या सुमारास निवृत्त झाल्यावर सुद्धा ते देशातआंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. देशी विदेशी प्रसार माध्यमांच्या मध्ये ते मुलाखती ,व्याख्याने देतात. व हिंदुत्वाबाबत व संघाबाबत त्यांना आपुलकी आहे.. ए बी पी न्यूज ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत त्यांनी गुप्तचर विभागातून मिळणाऱ्या सूचना व राज्य सरकार चा दृष्टीकोन ह्यावर विस्तृत चर्चा केली आहे.

उत्तम माहिती. दाउदला नाही पकडले तरी त्याचे खापर व्यवस्थेवर फोडायला मोदी व डोवल मोकळे आहेतच.दाऊदला पकडता येत नाही पण त्याच्या भारतातल्या पाठिराख्यांना,त्याच्या गडगंज संपत्तीवर कब्जा करायला डोवल व त्यांच्या संघटनेला-रॉ ला कोणी अडवलेय म्हणते मी? की पुन्हा तिकडे राजकारण्यांचा दबाव वगैरे? (स्पष्ट) माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

लै भारी माईकाकू, इतका विनोदी प्रतिसाद फार दिवसांनी वाचला ! =)) याला अज्ञान म्हणावे की कांगावा की उपहास... पण यापैकी एक किंवा अनेक नक्कीच आहे/त !

सुबोध खरे 03/06/2014 - 12:58
http://www.thelivepost.com/ipl-spot-fixing-court-orders-to-attach-dawood-ibrahim-property-16140101/ मुळात बरीच संपत्ती दुसर्याच्या नावावर असते किंवा हवाला मार्फत प्रवास करते. लोकशाही राज्याला कोणालाही शिक्षा देण्यासाठी पुरावे गोळा करून न्यायालयापुढे ठेवावे लागतात. कसाब रंगेहात पकडला गेल्यावरही पूर्ण साक्षी पुरावे का करावे लागले? गुंड पुंण्डाना कोणताही कायदा लागत नाही. आपल्या गळ्याला सुरा टेकवून आपली संपत्ती हडप केल्यावर आपण न्यायालयापुढे पुरावा देण्यासाठी हजर राहणार काय? हा कायद्याचे राज्य आणी बेकायदेशीर लोकांमधील फरक( दोष म्हणा) आहे

In reply to by सुबोध खरे

पण हे कुणी 'दुसरे' असतात ज्यांच्या नावावर संपत्तीअसते त्यांना गुप्तहेर खाते काहीच करू शकत नाही का? म्हणजे दुसर्‍या देशात जावून तिकडे बॉम्ब लावू शकतात(डोवल ह्यांचे नाही म्हणत आहे मी.इन जनरल!) तर मग ह्याच देशातल्या दावूदच्या लोकांना काही करता नाही का येणार? त्याचे हस्तक खुद्द राजकारणीच आहेत्,गृहमंत्रालयातले बाबू लोक आहेत. जर हे एवढे ढलागता?सत्य माहित आहे तर मग हातचे सोडून पळत्याच्या मागे का लागता?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 03/06/2014 - 18:52
माईसाहेब, आदर्श आणि कॅम्पा जर इतकी वर्षे होऊनहि उभ्या आहेत ज्यातील घोटाळा धडधडीत पणे समोर आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवीत एस आय टी स्थापन न करण्यासाठी कांग्रेस ने तीन वर्षे लावली आणि सत्ता सोडायच्या एक आठवडा अगोदर न्यायालयात फेरविचारासाठी अर्ज दाखल केला. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने तो कचर्यात टाकला ते अलाहिदा. http://www.vakilno1.com/supreme-court/sc-instructs-upa-set-sit-investigations-black-money-cases.html तेथे गुप्तहेर खाते फार तर पुरावे गोळा करतील. पण त्यावर खटला भरण्यासाठी सरकारचीच तयारी नसेल तर ते तरी काय करणार?जर आपल्या कल्याणकारी राज्यात भ्रष्ट बाबुंवर खटला भरण्यासाठी २००३ पासून आजतागायत सरकारची परवानगी मिळत नाही http://www.corruptioninmaharashtra.com/?p=385 http://ibnlive.in.com/news/adarsh-scam-maharashtra-governor-says-no-to-prosecute-ashok-chavan/440255-37-64.html http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-okays-prosecution-of-42-officials-for-corruption/articleshow/18842643.cms आणि चव्हाण साहेबाना कांग्रेसने तिकीट देऊन निवडून सुद्धा आणले तर संदिग्ध गोष्टींबद्दल गुप्तहेर खात्याला दोषी धरणे कितपत योग्य आहे? एक तर आपण झोपेचे सोंग घेतले आहे किंवा आपली मते पुर्वग्रहदुषित असावीत. असो आपली मते आपल्यापाशी

In reply to by सुबोध खरे

तुम्ही पुन्हा भाजपा विरुद्ध कॉन्रेस असे रूप आणता असे दिस्तेय. मला त्यात रस नाही.मुंबई हल्ला असो वा त्यानंतर विविध ठिकाणिइ झालेले स्फोट असोत, गुप्तहेर खात्याला दोषी धरायचे नाहीतर कोणाला दोषी धरायचे? असो आता सुराज्य आले आहे!.बघुया काय होते. (संपादित)

माई तुम्हाला अजित ह्यांनी ए बी पी ह्या वाहिनीला दिलेल्या विस्तृत मुलाखतीची लिंक मी आधीच्या प्रतिसादात उपलब्ध केली आहे , त्यात गुप्तचर खाते कसे कार्य करते व त्यांच्या मर्यादा काय व त्यावर उपाय काय व राजकारण मग ते कोणत्याही पक्षाचे असो कसे आडवे येते ह्या बाबत सविस्तर माहिती दिली आहे , ती पहिली तर तुमचे खरडायचे श्रम वाचतील.

In reply to by निनाद मुक्काम …

अहो.... ट्रोलिंग करणार्‍यांकडे वाचनासाठी वेळ नसतो. आमच्या प्रश्र्नांची उत्तरे देता देता "ग्रेट थिंकर" लुप्त झाले. तस्मात, अशा आय.डींच्या प्रतिसादाला प्रतिसाद देण्यापेक्षा अन आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा, मस्त बियर पित कट्टा एंजॉय करावा.

निशदे 05/06/2014 - 05:23
अतिशय उत्तम माहिती मिळाली. अशा असंख्य देशाच्या इतिहासाला वळण देणारया कामगिऱ्या पार पाडणारा हा लढवय्या कायमच पडद्याआड राहिला .>> पडद्यामागे राहिल्यामुळेच असे लोक इतकी मोठी कामे बिनबोभाट करू शकत असावेत.

एस 05/06/2014 - 13:31
गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. अनेक उदाहरण अशी आहेत की गुप्तहेर खात्याच्या सतर्कतेमुळे अनेक बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले टळले आहेत. मात्र सर्व सामान्य जनतेपुढे हि माहिती फारशी येत नाहि. पण कुठे बॉम्बस्फोट झाले की प्रसारमाध्यम लगेच आपल्या गुप्तहेर यंत्रणेतल्या त्रुटिवरुन आरडाओरड सुरु करतात . आणि फुटबॉल क्रमवारी पासून जागतिक आरोग्या निर्देशांकामध्ये पाकिस्तान शी स्पर्धा करण्याच्या भारतीय वृत्तीला, "त्या पाक्ड्यांची ISI बघा कशी हिरीरीने काम करते नाहीतर आपली RAW बघा बसलेत हातावर हात ठेवून " अस म्हणे मानवते. यातल्या बहुतेक लोकाना RAW चा longform पण माहित नसतो मग त्यांनी १९७१ च्या युद्धात बजावलेली जबरदस्त कामगिरी यांचा पत्ता असण्याची सुतराम शक्यता नाहिच. गुप्तहेर खात्याबद्दल चे हे औदासिन्य सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वत्र आढळते .
या आख्ख्या परिच्छेदाकरता टाळ्या. *clapping* मागे एकदा इथल्या चर्चेवर मी आपल्या गुप्तहेर संघटनांच्या कामाचे आणि क्षमतेचे कौतुक केले होते तेव्हा त्यावर बर्‍याच शंका-कुशंका आल्या. त्याची हेटाळणीसुद्धा झाली. असो. धन्यवाद, छान लेख आहे.

शशिकांत ओक 06/06/2014 - 22:10
नवे सरकार कामाला लागले कीव्यक्ति चे अपहरण पुर्वी ही झाले आहे. अफगाणिस्तानात फादर ला परत मिळवायच्या कामी डोभाल व त्यांचे सहकारी कसे मदत करतात यावरून त्यांच्या पूर्व अनुभवाचा लाभ कळेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted." President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961 गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो.

छायाचित्रण भाग १०. एक्स्पोजर ट्रायॅंगल आणि हिस्टोग्राम

एस ·

कंजूस 31/05/2014 - 06:18
झकास लिहिते आहेस .फोकल स्टॉपचे आकडे 1.4,2.0.2.8,4.0इत्यादी 1.4पटीत असतात कारण भिंगाचा व्यास इतका वाढवला अथवा कमी केला की भिँगाचा उघढा राहाणारा भाग दुपटीने वाढतो अथवा कमी होतो .

In reply to by कंजूस

एस 31/05/2014 - 16:32

धन्यवाद, मी फार वाईट लिहितो आहे. (माझ्या सर्व लेखांत सर्वसामान्य सर्वनाम स्त्रीलिंगी मुद्दामच वापरले आहे. त्याबद्दल अदितीचं वाक्य उद्धृत करत आहे:

स्त्रिया फोटो काढतात, फोटोग्राफर म्हटल्यावर ती बाईसुद्धा असू शकते असं नेहेमीपेक्षा वेगळं दिसणारं व्याकरण वापरल्याबद्दल खास आभार.
याची प्रेरणा विख्यात वृत्तछायाचित्रकार महिला होमाई व्यारावाला या होत. त्यांची एक प्रतिमा मी छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार या भागात दिली होती.

वरचा खुलासा बेसनलाडूंच्या ह्या प्रतिसादावरून प्रेरित. ;-)

फोकल स्टॉपचे आकडे 1.4,2.0.2.8,4.0 इत्यादी 1.4 पटीत असतात

फोकल स्टॉप हे साधारणत: तीन श्रेण्यांमध्ये दर्शवले जाते. उदा.


'फुल एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.4, f/2, f/2.8, f/4, f/5.6, f/8, f/11, f/16, f/22, f/32...
'हाफ् एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.2, f/1.4, f/1.7, f/2, f/2.4, f/2.8, f/3.3, f/4, f/4.8, f/5.6, f/6.7, f/8, f/9.5, f/11, f/13, f/16, f/19, f/22...
'वन-थर्ड एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.1, f/1.2, f/1.4, f/1.6, f/1.8, f/2, f/2.2, f/2.5, f/2.8, f/3.2, f/3.5, f/4, f/4.5, f/5.0, f/5.6...

यातील प्रत्येक फुल एफ्-स्टॉप हा आधीच्या फुल एफ्-स्टॉपपेक्षा म्हणजेच सुमारे ०.७०७१ इतक्या पटीने लहान असतो. ही लॉगरिदमची उतरती भूमितीय श्रेणी आहे.

सारांश असा की, किमान फुल एफ्-स्टॉपची f/1.0, f/1.4, f/2, f/2.8, f/4, f/5.6, f/8, f/11, f/16, f/22, f/32 ही श्रेणी जरी ढोबळ मानाने लक्षात ठेवली तरी आपण किती अ‍ॅपर्चर वापरतोय हे कळून मग त्यायोगे जसे चौरा म्हणताहेत तसे आयएसओ किंवा शटर इन्टर्वल मध्ये वाढ-घट करून योग्य उद्भासन कमीतकमी प्रयत्नांत मिळवता येते.

In reply to by स्पा

एस 02/06/2014 - 20:51
35 mm f1.4 मला काय इतकी आवडली नाही. किंचित डिस्टॉर्शन वाटले. ५०मिमी इतकी शार्प पण नाही वाटली. पोर्ट्रेट लेन्स मात्र नक्कीच नाही. DX प्रकारच्या कॅमेर्‍यांवर सुद्धा परिणामी नाभीय अंतर सुमारे ५२.५ मिमी इतकेच येत असल्याने पोर्ट्रेट्समध्ये कान किंचित मोठे येतात. त्यापेक्षा ५० मिमी किंवा ८५ मिमी चांगलीय. अर्थात पोर्ट्रेट्स साठी सर्वात सुयोग्य परिणामी नाभीय अंतर किमान ८५ ते ३०० मिमी असायला हवं. त्या दृष्टीने ८५ मिमी, १०५ मिमी, १३५ मिमी, २०० मिमी, ३०० मिमी ह्या फास्ट प्राईम सर्वात क्लास. (वरील सर्व मत हे कीस काढणार्‍यांसाठी. *wink* नाहीतर ही खरंच चांगली आणि व्हॅल्यू-फॉर्-मनी लेन्स आहे.) ३५ मिमी ऑन डीएक्स फॉरमॅट हे कॉम्बिनेशन रिपोर्ताज प्रकारच्या छायाचित्रणासाठी जास्त सूटेबल आहे असं माझं मत आहे.

In reply to by एस

मदनबाण 04/06/2014 - 10:30
सुरेख लेखमाला. हिस्टोग्रामवर चा वापर मी प्रत्येक फोटोसाठी करतो. निकोन 35 mm f1.4 घेतलीये ती 50 चाही बाप आहे . जबराट पोट्रेट येतात स्पावड्याशी सहमत.मध्यंतरी निकॉन लेन्सची ऑफर चालु होती, त्यावेळी माझे तिर्थरुप कॅमेराच्या कामासाठीच फॉर्ट भागात गेले होते आणि तिथे त्यांनी ती ऑफर पाहिली आणि माझ्यासाठी ३५ एमएम लेन्स घेउन आले. :) पोट्रेट्स तर झकास येताच पण bokeh ही झकास मिळतो. ही लेन्स अनेक प्रकारच्या फोटोग्राफीसाठी उपयुक्त आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे In terms of composition, the 35mm lens is the closest to the focal composition of the human eye {अर्थात हे कितपत खरं आहे ते ठावुक नाही.} हे फोटो:- { काहीही... }{शेवटचा सोडुन} ३५ एमएम लेन्स वापरुनच काढले आहेत. :) काही रोचक दुवे :- Why shooting with just a 35mm lens WILL improve your photography The Top 8 Reasons Why I’m a Big Believer in 35mm Lens Photography Why the 35mm lens is great for travel photography सध्या माझी अभ्यासासाठी आवडती साईट :- http://35mmstreet.com/ :- 35mm Street :: Street Photography by Derek Clark

In reply to by स्पा

मदनबाण 04/06/2014 - 10:59
जालावर चक्कर टाकताना नविन काही सापडले तर नक्कीच कळवतो... जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा इथे :- http://www.boston.com/bigpicture/ जातो. टॉप फोटोग्राफरांच्या नजरेतुन जग पाहताना अगदी होलसेल मधे शिकायला मिळत ! :)

In reply to by मदनबाण

एस 05/06/2014 - 19:21
ही साईट मस्त आहेच. विशेषत: तेथे रिपोर्ताज प्रकारच्या छायाचित्रणातील एकसे एक प्रतिमा पहायला मिळतात. पण ह्या साईटवर भारताचं काहीसं नकारात्मक रूपच जास्त ठसवलं जातं. विशेषतः काश्मीर, गरीबी, मूलतत्त्ववाद ह्यांचेच जास्त चित्रण असतं. http://www.incredibleindia.org/ इथे सुपर्ब मॅटर आहे. खरंच विश्वास बसत नाही.

चौकटराजा 31/05/2014 - 09:06
डी एसेल आर चे काही मालक यातील काहीचाही वापर न करताना दिसतात. कारण कमी नॉईज, डेप्थ ऑफ फिल्ड ,टोनल डिस्टीब्युशन याचे फायदे काय हे त्यानी जाणूनच घेतलेले नसते. ( आहेत पैशे घे डीएसेलार ) ! सामान्य हौशींसाठी खालील रूल्स चा वापर होउ शकतो. १) सर्वात महत्वाचा गुण म्हणजे हव्या त्या फोटोविषयाचे फोकसिंग करता येणे. २)लांबचा फोटो कमी छिद्र, जास्त शटर टाईम, ट्रायपॉड ३) जवळचा फोटो जास्त जास्त छिद्र , कमी शटर टाईम. ४)हलणारा विषय- कमी शटर टाईम, जास्त छिद्र ५) हलणारा विषय- मिश्रण इफेक्ट- ट्रायपोड, जास्त शटर टाईम . ६)हिस्टोग्राम मधील शिखर मधोमध दिसणे- फोटो चांगला येणार. आपला लेख आपल्या लौकिकाला साजेसाच आहे. .

In reply to by चौकटराजा

एस 31/05/2014 - 16:46
( आहेत पैशे घे डीएसेलार ) !
अगदी बरोबर चौराकाका. नुकतीच मित्रांबरोबर या विषयावर चर्चा झाली होती त्यातही बहुतेक जणांचा हाच सूर लागला. "अरे, डीएसएलआर का घेऊ नको? आहेत आमच्याकडे पैसे, घ्यायचाय आम्हांला डीएसएलआर!" मी म्हटलं एवढीच खाज आलीय तर घ्या बाबांनो. (मग डी३२००/डी५३०० घेऊ का असे काय विचारताय, डायरेक्ट डी४एस किंवा गेलाबाजार डी८००ई तरी घ्या की.) :-P यातला चेष्टेचा भाग सोडला तर एक गोष्ट नवीन डीएसएलआर घेऊ पाहणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो. कॅमेर्‍याला सगळे पैसे घालवून मग लेन्सेस हलक्या दर्जाच्या घेण्यापेक्षा कॅमेरा शक्यतो एक-दोन मॉडेल जुना घेऊन वाचवलेले पैसे प्राइम लेन्सेसमध्ये घालवल्यास त्यातूनतरी काहीतरी फायदा होईल. किंवा कॅमेरा बॉडी अगदी जुनी पण ओळखीच्याकडून घेतली आणि ५०मिमी f/१.८ किंवा टोकिना ११-१६मिमी f/२.८ सारख्या फर्स्टक्लास लेन्सेस घेतल्या तर खर्च केलेले पैसेतरी वसूल झाल्याचे समाधान लाभेल. जसा जात्याचे बल्लवाचार्य/र्या आंब्याचा केक अगदी कुकरमध्ये मीठ वा वाळू पसरून करू शकतात, त्यासाठी त्यांना महागड्या व सोफिस्टिकेटेड ओवनची गरज लागत नाही तसेच जातीच्या छायाचित्रकारांना अगदी मोबाइलचा कॅमेरा दिला तरी त्यातूनही ते चांगल्या प्रतिमा निश्चित घेऊ शकतात.

आतिवास 31/05/2014 - 09:15
डीएसएलआर जमेल तेव्हा घ्यायचा विचार आहे. त्यावेळी ही मालिका खूप उपयोगी होईल मला. सध्या फक्त वाचते आहे; पण प्रत्यक्ष करून पाहिल्यावर अधिक समजेल याची जाणीव आहे.

In reply to by आतिवास

एस 31/05/2014 - 16:52
तुम्ही यातली मूलभूत तत्त्वे पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यातही वापरून पाहू शकता. कॅमेरा जर मॅन्युअल मोड देत असेल तर उत्तमच. नाहीतर प्रतिमा घेतल्यानंतर तिचा Exif विदा पाहून ऑटो सेटिंगवर या सगळ्या घटकांची काय मूल्ये आलीत व एखादी प्रतिमा चांगली आली असेल तर त्यामागे उद्भासन त्रिकोणाची कुठली मूल्यसंगती (कॉम्बिनेशन) कारणीभूत ठरली व वाईट प्रतिमेच्या वेळी काय चुकले हे पाहून ठेवत चला. शुभेच्छा व धन्यवाद.

एस 31/05/2014 - 16:47
अंतु बर्वा, कंजूस, स्पा, चौकटराजा, आतिवास, सर्वांचे आभार...!

उपाशी बोका 04/06/2014 - 03:17
इतकी मेहनत घेऊन एव्हडे छान लेख लिहिलेत, म्हणून मनापासून धन्यवाद, स्वॅप्स. ही लेखमाला संपली की हे सगळे लेख एकत्रित करून १ पुस्तक काढा. बेस्टसेलर होईल.

In reply to by उपाशी बोका

एस 04/06/2014 - 11:21
ह्या मूलभूत गोष्टींपेक्षा छायाचित्रणाच्या कलेसंबंधी मी कधीतरी लिहीन. मला त्यात जास्त रस आहे. Michael Freeman यांचे "The Photographers Mind: Creative Thinking for better digital photos", किंवा Nick Brandt यांचे "On This Earth, a Shadow Falls" ही पुस्तके कधी मिळाली तर वाचून पहा. ब्रिटिश लायब्ररीत मिळतील. लिहावं तर असं लिहावं आणि फोटो काढावेत ते असे काढावेत. मी तर कःपदार्थ आहे छायाचित्रणाच्या जगात. :-)

प्रचेतस 04/06/2014 - 09:07
भन्नाट लेखमाला.
वाइड शटर इन्टर्वल (स्लो शटरस्पीड इन ले मॅन्स लॅन्ग्वेज शक्यतो जाणीवपूर्वक गतीचा प्रभाव दाखवायचा असेल तर वापरतात. उदा. धबधब्यांच्या दुधाच्या प्रवाहासारख्या प्रतिमा
आता ह्यात शटर इन्टर्वल जास्त ठेवलं तर प्रतिमा बरीच ओव्हरएक्पोज होऊन जाते. तेव्हा प्रकाशाचा जास्त परिणाम कमी करण्यासाठी एनडी फिल्टर वापरणे योग्य ठरावे का? किंवा एनडी फिल्टर न वापरताही ह्या प्रतिमा कशा प्रकारे घेता येऊ शकतात?

In reply to by प्रचेतस

शैलेन्द्र 04/06/2014 - 10:43
भन्नाट लेखन स्वॅप साहेब..
आता ह्यात शटर इन्टर्वल जास्त ठेवलं तर प्रतिमा बरीच ओव्हरएक्पोज होऊन जाते. तेव्हा प्रकाशाचा जास्त परिणाम कमी करण्यासाठी एनडी फिल्टर वापरणे योग्य ठरावे का
दोन मार्ग आहेत, एकतर आयेसो किंवा/व अ‍ॅपर्चेर कमीत कमी ठेवायचे, म्हणजे आत येणारा प्रकाश कमीत कमी येतो.. जर सुरवातीला हे जमत नसेल तर प्रोग्रॅम मोड मधे शटर स्पीड ठरवुन फोटो काढुन मग त्याचा एक्सीफ डाटा बघायचा, मग तसाच मन्युअल किंवा शटर प्रायोरीटीमधे काढायचा, त्याच वेळी त्याच्या जवळच्या व्हॅल्यु वापरुन दोन चार फोटो काढुन ठेवायचे....

In reply to by शैलेन्द्र

प्रचेतस 04/06/2014 - 10:48
धन्स रे शैलेन्द्र. आता पावसाळ्यात धबधब्यांचे फोटो काढायची संधी येईलच. तेव्हा हे प्रयोग करून बघता येतील.

In reply to by शैलेन्द्र

स्पा 04/06/2014 - 10:53
मग तसाच मन्युअल किंवा शटर प्रायोरीटीमधे काढायचा, त्याच वेळी त्याच्या जवळच्या व्हॅल्यु वापरुन दोन चार फोटो काढुन ठेवायचे....
एस , मी पण असेच करतो

In reply to by प्रचेतस

एस 04/06/2014 - 11:03
होय, जास्तीत जास्त दुधाळपणा यावा यासाठी जास्तीत जास्त शटर इन्टर्वल ठेवावे लागते. त्यासाठी खालील काही उपाय करता येतीलः १. अगदी सकाळी किंवा संध्याकाळी आकाश अभ्राच्छादित असताना असणार्‍या कमी प्रकाशाचा फायदा घेणे. २. तिवई म्हणजेच ट्रायपॉड वापरणे. ३. किमान २ ते ३ स्टॉप देणारा एनडी फिल्टर वापरणे. असे दोन-तीन फिल्टर स्टॅक करून (एकावर एक जुळवून) वापरावे. एनडी फिल्टर नसल्यास वेल्डिंगची १४ नंबरची काच पण वापरू शकता. ४. अ‍ॅपर्चर f/16 पेक्षा जास्त मोठे असू नये. ५. मॅन्युअल संकेंद्रिकरण करणे. (जास्तीत जास्त वाईड अ‍ॅपर्चर वापरून फोकस सेट करून ठेवणे आणि समाधान झाल्यावर मग लेन्स स्टॉप-डाऊन करणे. ६. एक्स्पोजर मीटरिंग हे सेन्टर्-वेइटेड अ‍ॅव्हरेज मोड वर ठेवणे म्हणजे कॅमेरा अल्गोरिदम हा उगाच प्रतिमेतील पाण्याचा भाग अतिउद्भासित करणार नाही. ७. शुभ्रसंतुलन (व्हाइट बॅलन्स) हे जास्त निळाई येईल असे ठेवणे. (हे कॅमेरा-कॅमेरा वर अवलंबून आहे.) ८. शटर इन्टर्वल हे Bulb मोडवर आणणे. ९. एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन हे उणे २ किंवा उणे ३ पर्यंत खाली आणणे. १०. कॅमेरा सेट करून झाल्यावर दूरनियंत्रक (रिमोट कंट्रोल) ने उद्भासन घेणे. प्रतिमा RAW मध्ये घेतल्यास नंतर त्यातील प्रखर प्रकाशातील डिटेल्स पोस्टप्रोसेसिंगमध्ये मिळवता येतात. हीच तत्त्वे लॉन्ग शटर टाइम वापराव्या लागणार्‍या सर्व प्रकारच्या छायाचित्रणास लागू होतील. उदा. स्टारट्रेल्स, लाइट पेण्टिंग, आकाशातली फटाक्यांची आतिशबाजी, विजांचा कडकडाट इ. अशा छायाचित्रणात वाइड अ‍ॅन्गल लेन्स ला पर्याय नाही.

In reply to by एस

प्रचेतस 04/06/2014 - 13:42
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हे सर्वच प्रयोग सहज करून बघण्यासारखे आहेत.
प्रतिमा RAW मध्ये घेतल्यास नंतर त्यातील प्रखर प्रकाशातील डिटेल्स पोस्टप्रोसेसिंगमध्ये मिळवता येतात.
हे कसे करायचे यावर एखादा लेख अवश्य लिहा. कारण फोटोशॉप किंवा तत्सम पोस्ट प्रोसेसिंग करणार्‍या सॉफ्टवेयरबाबत शून्य ज्ञान आहे. थोडेसे मार्गदर्शन मिळाले की पुढचे स्वतःचे स्वत:च शिकता येईल.

In reply to by प्रचेतस

एस 04/06/2014 - 13:57
बेसिक पोस्टप्रोसेसिंग करता एक लेख येईलच. त्यात फोटोशॉपपेक्षा फक्त प्रतिमाप्रक्रियातील मूलभूत टप्पे घेईन म्हणजे सर्वांना ते करून पाहता येईल.

एस 05/06/2014 - 19:14
वरच्या प्रतिसादातील टिप्समध्ये अजून एक अ‍ॅड करता येईल. ते म्हणजे मल्टी-एक्स्पोजर छायाचित्रण. बर्‍याच डीएसएलआर मध्ये दोन ते तीन प्रतिमा घेऊन कॅमेर्‍यातच त्या एकावर एक अशा स्टॅक करून लाँग एक्स्पोजरसारखा परिणाम मिळवता येतो. अर्थात त्यात खूप दीर्घ शटर इन्टर्वल सारखा चांगला परिणाम मिळत नसला तरी त्यातही बरेच काही क्रिएटिव करता येण्याजोगे आहे. पण यासाठीही लेन्स तेवढ्या पटीत स्टॉप-डाऊन करणे गरजेचे असते. पाहिलंत, इथेही हा उद्भासन त्रिकोण माहित असणे किती महत्त्वाचे आहे ते! :) या सगळ्या गोष्टी कॅमेर्‍याच्या तुमच्या ज्ञानावर आणि नियमित सरावावर अवलंबून असतात. म्हणूनच तुमचे छायाचित्रणाचे साहित्य आणि त्याच्या वापरातील बारकावे नीट समजून घ्या. पुढील भागात मीटरींग.

In reply to by उदय

एस 05/06/2014 - 23:27
ब्रॅकेटिंग हे मल्टीएक्स्पोजर शिवायही वापरता येते. किंवा मल्टीएक्स्पोजरमध्ये ब्रॅकेटिंग नाही केले तरी चालते, उदा. इंटर्वल टायमर फोटोग्राफी. यात कॅमेरा ठराविक वेळाने ठराविक वेळापुरते उद्भासन घेत राहतो. इथे ब्रॅकेटिंगचा प्रश्न येत नाही. धबधब्याचा तरलपणा टिपण्यासाठी जे मल्टीएक्स्पोजर मी म्हणत होतो ते या इंटर्वल टायमर फोटोग्राफीनेही करता येते. ब्रॅकेटिंगमध्ये प्रत्येक एक्स्पोजर हे वेगळी प्रतिमा म्हणूनच गणले जाते. तोच ब्रॅकेटिंगचा मूळ उद्देश आहे. असे वेगवेगळे फोटो नंतर प्रतिमासंस्करणात एकावर एक स्टॅक करून HDR छायाचित्रणाचा परिणाम साधता येतो.

विषेशतः भाग १, ८, ९ आणि १० जास्त आवडले. 'शटर स्पीड'ऐवजी 'शटर इंटर्व्हल' हा शब्द वापरायला सुरुवात केली आहे. अलीकडेच एक कॅमेरा घेतला. (एसएलआर नव्हे). त्यावर प्रयोग चालू आहेत. जरा हात बसला की एक-दोन वर्षांत एसएलआर घेणार आहे.
तुम्ही यातली मूलभूत तत्त्वे पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यातही वापरून पाहू शकता. कॅमेरा जर मॅन्युअल मोड देत असेल तर उत्तमच. नाहीतर प्रतिमा घेतल्यानंतर तिचा Exif विदा पाहून ऑटो सेटिंगवर या सगळ्या घटकांची काय मूल्ये आलीत व एखादी प्रतिमा चांगली आली असेल तर त्यामागे उद्भासन त्रिकोणाची कुठली मूल्यसंगती (कॉम्बिनेशन) कारणीभूत ठरली व वाईट प्रतिमेच्या वेळी काय चुकले हे पाहून ठेवत चला.
...असंच करतो. वाचनखूण साठवून ठेवली आहे.

एस 22/06/2014 - 13:11
मला व्यनिमधून एक प्रश्न नुकताच विचारण्यात आला आहे. हा प्रश्न नवख्या डीएसएलआर-मालकांसाठी महत्त्वाचा वाटल्याने आणि हा लेखही त्याचसंदर्भात असल्याने याचे उत्तर धाग्यावर देत आहे. (व्यनि असल्यामुळे प्रश्नकर्त्यांचा उल्लेख इथे करत नाही). प्रश्न विचारणारी व्यक्ती आधी कंझ्यूमर कॅमेरे वापरत होती व त्यात मॅन्युअल मोड नव्हता. आता यांनी एक एन्ट्रीलेवल डीएसएलआर आणि किट लेन्स घेतली आहे, पण त्यातील तांत्रिकतेमुळे छायाचित्रण किंचित जड जात आहे.
प्रश्न असा आहे कि फोटोग्राफी शिकण्यासाठी नेमकी सुरुवात कशी करू ? सुरुवातीचा कॅमेरा Point And Shoot असल्याने फार कष्ट न घेता फक्त डायलर फिरवत इफेक्ट लाऊन फोटो काढणे इतपतच करायचो आणि तेच आता अंगवळणी पडल्याने SLR अवघड वाटतो. हा कॅमेरा टेबलावर ठेऊन त्याकडे बघत बसतो, ह्यात पण मला इफेक्ट मोडवर ठेऊनच वापरायचा खूप मोह होतोय, पण मला तस नकोय, aperture shutter speed मधलं नेमकं गुणोत्तर समजत नसल्याने फोटो अंधारलेले येतात सगळे. नेमकं काय करावं ते कळेनात. :/
पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेरे तुम्हांला फक्त कॉम्पोजिशन करणे आणि शटर रिलीज बटन दाबणे इथपर्यंतच नियंत्रणाची मोकळीक देतात. बाकीचे सर्व काम म्हणजेच संकेंद्रीकरण करणे, उद्भासन त्रिकोणाच्या घटकांचे मूल्यगुणोत्तर ठरवणे, प्रतिमेवर प्रक्रिया करणे हा छायाचित्रणातील सर्वात महत्त्वाचा भाग स्वयंचलित किंवा ऑटोमॅटिकपणे घडून येतो. डीएसएलआर कॅमेरा तुम्हांला या प्रत्येक टप्प्याचे नियंत्रण स्वतःकडे घेऊ देतो. हा या दोन प्रकारच्या कॅमेर्‍यांमधील सर्वात मोठा फरक आहे. आता हे आव्हानपण आहे आणि संधीही. आणि हे आव्हान आता सोप्पं झालंय ते कॅमेर्‍याच्या मागील बाजूस असणार्‍या एलसीडी पडद्यामुळे. आता प्रतिमा घेतल्यावर लगेच ती कशी आली आहे हे स्क्रीनवर दिसते. डिजिटल युगात आपण हवे तितके फोटो घेऊ शकतो आणि नको असलेले फोटो पुसून टाकू शकतो. त्यामुळे आपल्याला प्रयोग करायला भरपूर वाव आहे. डीएसएलआरच्या डायलवर तुम्हांला M, A, P आणि S (निकॉन) किंवा M, Av, Tv आणि P (कॅनन) असे मोड दिसतील. ह्या मोडची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे:
मोड अर्थ कार्य
M मॅन्युअल अ‍ॅपर्चर, शटर इन्टर्वल आणि आयएसओ छायाचित्रकाराला ठरवता येतात. संपूर्ण स्वातंत्र्य.
A किंवा Av अ‍ॅपर्चर प्रायोरिटी अ‍ॅपर्चर आणि आयएसओ छायाचित्रकार ठरवते. सुयोग्य शटर इन्टर्वल कॅमेरा स्वतः ठरवतो.
S किंवा Tv शटर इन्टर्वल प्रायोरिटी शटर इन्टर्वल आणि आयएसओ छायाचित्रकार ठरवते. सुयोग्य अ‍ॅपर्चर कॅमेरा स्वतः ठरवतो.
P प्रोग्रॅम्ड ऑटो आयएसओ छायाचित्रकार ठरवते, अ‍ॅपर्चर आणि शटर इन्टर्वल यांच्या वेगवेगळ्या मूल्यांची कॉम्बिनेशन कॅमेरा सुचवतो. त्यातील योग्य कॉम्बिनेशन छायाचित्रकार निवडू शकते.
छायाचित्रण शिकायला सुरुवात करताना आपण मॅन्युअल मोडपासून सुरुवात करू आणि क्रमाक्रमाने अ‍ॅपर्चर प्रायोरिटी, शटर इन्टर्वल प्रायोरिटी आणि प्रोग्रॅम्ड ऑटो ह्यांचा वापर कसा करायचा हे शिकूया. १. मॅन्युअल मोडमध्ये अ‍ॅपर्चर, शटर इन्टर्वल आणि आयएसओ यांची मूल्ये कशी बदलायची हे प्रत्येक कॅमेर्‍याच्या व लेन्सच्या मॉडेलवर अवलंबून आहे. हे एकदा कॅमेरा युजर गाईड वाचून शिकून घ्या व त्याचा सराव करा. २. तसेच संकेंद्रीकरण (मॅन्युअल फोकसिंग) कसे करायचे ह्याचाही सराव करा. ३. सुरुवातीला छायाचित्रणासाठी सोप्पे अशा स्थिर विषयवस्तू घ्या. त्यावर पुरेसा नैसर्गिक प्रकाश असू द्या. आता तुमची लेन्स पहा. त्यावर त्या लेन्सचे कमाल अ‍ॅपर्चर मूल्य दिलेले असते. १८-५५मिमीच्या बाबतीत हे f/3.5 ते f/5.6 इथपर्यंत झूम बदलेल तसे बदलते. उदा. लेन्स १८मिमीला ठेवली असता मिळू शकणारे कमाल अ‍ॅपर्चर हे f/3.5 इतके असते. लेन्स टेलिफोटो एण्डकडे झूम करत असताना हे कमाल अ‍ॅपर्चर f/4, f/5.6 असे लहान होत जाते हे लक्षात ठेवा. ४. कॅमेरा हलणार नाही अशा पद्धतीने ट्रायपॉडवर किंवा टेबलासारख्या स्थिर आधारावर ठेवा. चौकट हलू देऊ नका म्हणजे कॉम्पोजिशन बदलणार नाही. आता डायल मॅन्युअल मोडवर आणा. विषयवस्तूवर लेन्स संकेंद्रीत करा. ५. आपल्याला सुरुवातीला उद्भासन त्रिकोणातील एकेक घटकाचे मूल्य बदलत आणि बाकीच्या घटकांची मूल्ये कायम ठेवत प्रतिमेवर त्याचा काय परिणाम होतो हे पहायचे आहे. ६. सुरुवातीला आयएसओ स्पीड स्थिर ठेवा - उदा. आयएसओ १००. ७. आता शटर इन्टर्वल स्थिर ठेवा - उदा. 1/100. ८. मग एकेक करून अ‍ॅपर्चर व्हॅल्यू बदलून कॅमेरा हलणार नाही अशा पद्धतीने शॉट घ्या. प्रत्येक वेळी प्रतिमा कशी येतेय हे पहा. अ‍ॅपर्चर जास्त असताना जास्त प्रकाश येईल व प्रतिमा ब्राइट येईल. जसजसे अ‍ॅपर्चर कमी करत जाऊ (f/3.5, f/4, f/5.6, f/8, f/11 वगैरे) तसतशी प्रतिमा गडद व अंधारी होत जाईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त भाग हा इनफोकस येत राहील. म्हणजेच डेप्थ ऑफ् फिल्ड वाढत चाललीय. ९. आता अ‍ॅपर्चर स्थिर ठेवा, उदा. f/3.5. १०. अशाच पद्धतीने आता आयएसओ स्पीड वाढवत न्या. इथे हळूहळू प्रकाशाचे प्रमाण वाढत जातेय त्यामुळे प्रतिमा जास्त ब्राइट होत जाईल. पण कॅमेर्‍यातील एलसीडी स्क्रीनवर प्रत्येक वेळी प्रतिमा झूम करून नीट पहा. त्यात तुम्हांला कुरव किंवा नॉइज वाढलेला दिसेल. विशेषतः अंधुक प्रकाशात हा प्रयोग करून पहा. म्हणजेच आयएसओ स्पीड हा कमीत कमी ठेवणे का आवश्यक आहे हे तुम्हांला कळेल. तुमचा कॅमेरा किती जास्त आयएसओ पर्यंत कुरव नियंत्रणात ठेवतोय ह्याची नोंद करा. साधारणतः ISO640 पर्यंत कुरव नियंत्रणात राहतो की नाही हे पहा. ११. शटर इन्टर्वलचा परिणाम पाहण्यासाठी कॅमेरा हातात घ्या व घरातील एखाद्या व्यक्तीचा फोटो काढायला सुरुवात करा. इथे अ‍ॅपर्चर कमाल मूल्यावर ठेवा, आयएसओ किमान ठेवा (f/3.5, ISO100). शटर इन्टर्वल 1/1000s पासून सुरुवात करून 1/800s, 1/400s, 1/200s, 1/100s, 1/80, 1/60, 1/50, 1/40, 1/30, 1/20, 1/10, 1/5, 1", 1.5", 2" असा वाढवत न्या आणि प्रतिमा कॅमेरा हातात धरून सुस्पष्ट येतेय का ते पहा. १२. हलत्या व्यक्तीनंतर आता एखाद्या स्थिर वस्तूचे फोटो कॅमेरा हातात धरून काढा. वरीलप्रमाणेच शटर इन्टर्वल कमीजास्त करून कुठल्या शटर इन्टर्वलला प्रतिमा स्थिर येते आणि पुरेशी ब्राइटपण येते हे पडताळून पहा. (रूल ऑफ् थंब इज, तुम्ही कॅमेरा हातात घेऊन जास्तीत जास्त शटर इन्टर्वल हे एक भागिले तुमच्या लेन्सचे परिणामी नाभीय अंतर इतकेच ठेऊ शकता. त्यापेक्षा मोठा शटर इन्टर्वल वापरल्यास प्रतिमा हलेल. उदा. १८ मिमीला हॅण्डहेल्ड पद्धतीत कमाल शटर इन्टर्वल हे १/(१८ गुणिले क्रॉप फॅक्टर) इतकेच ठेवता येते. म्हणजे साधारणपणे 1/27s.) १३. यानंतर तुम्ही अ‍ॅपर्चर प्रायोरिटी मोड कसा काम करतो, शटर इन्टर्वल प्रायोरिटी मोड काय करतो हे टप्प्याटप्प्याने शिकू शकाल. प्रोग्रॅम्ड ऑटो हा जास्त अभ्यासाचा विषय आहे. ते नंतर कधीतरी. एकदा विशिष्ट प्रकाशयोजना आणि हलत्या विषयवस्तू असताना सुयोग्य उद्भासन कसे घ्यायचे हे जमू लागले की मग तुम्हांला मॅन्युअल मोडची भीती वाटणार नाही. पण कुठल्याही परिस्थितीत निराश होऊन ऑटो मोडकडे वळू नका. ऑटो मोडचा वापर हा फक्त कॅमेरा कसा विचार करतो हे पडताळण्यासाठी करा. उदा. मॅन्युअली एक प्रतिमा घेतल्यावर ऑटो मोडवर ठेऊन पुन्हा तीच प्रतिमा घ्या. दोन्हींमध्ये फरक वाटल्यास ऑटोमोडमध्ये कॅमेर्‍याने काय सेटिंग वापरले ह्याची नोंद करा. मग मॅन्युअल मोडमध्ये तीच सेटिंग स्वतः करा आणि प्रतिमा घ्या. आता त्यातील आयएसओ 100 ला ठेऊन त्यातील अ‍ॅपर्चर आणि शटर इन्टर्वलची वेगवेगळी कॉम्बीनेशन करून तीच प्रतिमा पुनःपुन्हा घेत रहा. एका कॉम्बिनेशनला ऑटो मोडसारखी प्रतिमा मिळेल. अशाच पद्धतीने प्रयत्न करत रहा. प्रॅक्टिस इज द की. सराव करत रहा. आता फिल्मरोल नाही, त्यामुळे कितीपण फोटो काढत बसा. डोळ्यांसमोर विविध नियतकालिकांतील त्याच विषयांतील सर्वोत्तम फोटो ठेवा. आपल्याला तसे फोटो काढण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास करा. अजून काही मदत हवी असेल तर जरूर कळवा. तुम्ही घेतलेल्या प्रतिमा जर व्यनिमधून पाठवल्या तर त्यांचे परीक्षण करून कुठे सुधारणा करता येईल हेही सांगण्याचा प्रयत्न जरूर करेन. एकमेकां सहाय्य करू। अवघा करू क्लिकक्लिकाट।।

In reply to by एस

प्रचेतस 22/06/2014 - 14:30
सविस्तर प्रतिसाद आवडला. जिथे भरपूर फोटो घेणे आवश्यक वाटतात तिथे ऑटो मोड मला तरी आवश्यकच वाटतो. उदा. वेरूळसारख्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात फोटो घ्यावे लागतात. अगदी कमीत कमी म्हटले तरी ४०० पेक्षा जास्त तरी नक्कीच. अशा ठिकाणी पुरेशा वेळेअभावी मॅन्युअल मोडवर फोटो घेणे फारसे शक्यच होत नाही. अर्थात तिथल्या काही अंधार्‍या ठिकाणी मॅन्युअल मोड वापरणे भागच पडते. ऑटो मोड फोकस करत नाही. अशा ठिकाणी मॅन्युअल मोडवर कमीत कमी वेळात भरपूर फोटो काढण्यासाठी प्रचंड सराव आवश्यक आहे असे मला वाटते.

चौकटराजा 26/06/2014 - 08:55
आपल्या फोटोतील प्रकाश बरोबर आहे की नाही हे प्रगत पॉईन्ट शूट कयामेर्‍यात फोकस करताना हिस्टोग्राम प्रकट होतो. ते पहावे . त्यातील डोंगर मधोमध उंच आला तर फोटोला न्याय मिळतो. मॅन्यल मोड मधे एक आडवा पट्टा दिसतो त्यावरील लाईटची रेघ डावीकडे सरकल्यास कमी प्रकाश उजवी कडे सरकल्यास जास्त प्रकाश व मधोमध टिपक्याच्या स्वरूपात दिसल्यास योग्य प्रकाश .( फक्त त्या सिच्वेशनला ) .अशा दोन ते तीन सिचवेशन चे सेटींग साठवता येते व ते परत परत वापरता येते. या गोष्टीचा वापर थोडाच फरक ( प्रकाश स्थीतीचा )असलेल्या जागी वापरता येईल. मग आटो मोड वापरायची गरज लागणार नाही.

In reply to by चौकटराजा

एस 26/06/2014 - 11:10
आपली उद्भासन त्रिकोणाची मूल्यसंगती बरोबर आहे की नाही हे 'हिस्टोग्राम' आणि 'एक्स्पोजर इंडिकेटर बार' या दोन्ही मार्गाने मॅन्युअल मोडमध्ये पडताळून पाहता येते. त्यातल्या त्यात 'एक्स्पोजर इंडिकेटर बार' समजायला जास्त सोपा आहे. पण त्यासाठी आधी एक्स्पोजर सेट करताना काय टप्पे घ्यावेत हे माहीत हवे. आधी आयएसओ स्पीड, मग अ‍ॅपर्चर आणि मग शटर इन्टर्वल अशा टप्प्यांनी जर सेटिंग बदलत गेलो की मग ठराविक प्रकारच्या प्रकाशाला साधारण तेच सेटिंग वापरता येते याचा अंदाज येतो. लेण्यांसारख्या अंधारी जागेत जास्त आयएसओ वापरावे लागेल, पण ८००च्या वर गेलो तर कुरव येईल. मग अ‍ॅपर्चर कमाल ठेवावे लागेल, त्यानंतर शटर इन्टर्वल स्लो करावा लागेल. एवढे करूनही प्रतिमा अंडरएक्स्पोज होतेय असे इंडिकेटर बारवरून दिसले तर मग एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन शून्यावरून धन बाजूकडे +१, +२ असे वाढवून पहावे लागेल. हे केवळ एक उदाहरण झाले. ऑटो मोडमध्ये कॅमेरा ३२००च्या पुढे आयएसओ वापरेल किंवा शटर इन्टर्वल इतका स्लो ठेवेल की हात थरथरून प्रतिमा पुसट येईल. आणि एलसीडी स्क्रीनवरून प्रतिमा कशी आली असावी याचा अंदाज बांधणे कठीण जाते कारण एलसीडीपण कॅलिब्रेट करायची असते, जे न केल्यामुळे प्रतिमा एलसीडीवर वेगळ्या आणि नंतर मॉनिटरवर वेगळ्या दिसतात. बाकी यात मीटरींग नेमके काय करते आणि कुठे चुकते हे पुढच्या भागात. :-)

In reply to by चौकटराजा

एस 26/06/2014 - 14:05
कॅमेर्‍याचा एलसीडी पडदा आणि संगणकाचा पडदा हे दोन्ही कॅलिब्रेट करून घ्यायचे असतात. या दोन्हींसाठी बरेच वर्कफ्लो आणि हार्डवेअर+सॉफ्टवेअर पर्याय उपलब्ध आहेत. तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. सोपा उपाय म्हणजे एलसीडी ब्राइटनेस योग्य ठेवणे. विशेषतः मॅन्युअल मोडमध्ये एलसीडीकडे न बघता हिस्टोग्राम आणि एक्स्पोजर इंडिकेटरवरून प्रतिमेचे उद्भासन जोखणे महत्त्वाचे आहे. रात्रीच्या वेळी किंवा गुहा/लेणी अशा कमी प्रकाशात एलसीडी स्क्रीनचाही प्रखरपणा कमी केला पाहिजे. हे कॅमेर्‍या-कॅमेर्‍यावर अवलंबून आहे. काही कॅमेर्‍यांना असे करायची गरज भासत नाही. काही कॅमेर्‍यांचा एलसीडी नेहमीच थोडा डार्क ठेवावा लागतो. जी प्रतिमा एलसीडीवर नीट उद्भासित झाली आहे असे वाटते तीच संगणकाच्या पडद्यावर १००% झूम करून पाहिल्यास जास्त काळपट दिसते. तिला नंतर ब्राइट करायला गेलो की मग कुरव वाढणे, क्रोमॅटिक अ‍ॅबरेशन प्रकर्षाने दिसणे, शार्पनेस कमी होणे, रंग एकदमच सॅच्युरेट होणे, काळा काळा न उरणे आणि पांढरा एकदम जळून गेल्यासारखा दिसणे असे दोष आपल्याला पोस्टप्रोसेसिंगमध्ये दिसून येतात. दुसरा उपाय म्हणजे प्रतिमेच्या पूर्वदृश्यात अतिउद्भासित होऊन ब्लो-आऊट होणारे भाग हे हायलाइट करण्याची सोय काही कॅमेर्‍यांत असते. तिचा वापर करावा. RAW मध्ये प्रतिमा घेत असाल तर एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन नंतर कमी करता येते. संकेंद्रीकरणाचेही असेच आहे. एलसीडीवर छान सुस्पष्ट प्रतिमा दिसते आणि मोठ्या पडद्यावर ती किती धूसर आलीय हे नंतर कळते. म्हणून एकतर प्रत्येक कॅमेर्‍याचे फोकसिंग पॉईंट ठरलेले असतात. त्यात कुठला फोकसिंग पॉईंट आपण प्रतिमेत वापरलाय आणि फोकस तिथे केले असताना व्ह्यू-फाइंडरमध्ये हिरवा ठिपका दिसतोय की नाही हे पहावे. (पॉइंट-अ‍ॅण्ड्-शूट मध्ये लाल/पिवळी चौकट हिरवी होणे.) शेवटी काही झाले तरी कॅमेर्‍याचा एलसीडी कमी रिझॉल्यूशन चा असतो (e.g. 921000 Dots). त्यात मूळ प्रतिमा दिसत नसून तिचे पूर्वदृश्य दिसत असते आणि त्या प्रक्रियेत पूर्वदृश्याचा आकार कमी झाल्यामुळे ज्याला 'कलर गॅमुट' म्हणतात तो रंगभेदन आवाका एकदम आकसतो. म्हणून कॅमेर्‍याच्या एलसीडीवर अवलंबून राहू नये. :-)

पैसा 28/06/2014 - 23:33
किचकट तांत्रिक परिभाषा सगळ्यांना समजेल अशा प्रकारे समजावून देत आहात. धन्यवाद! सोबत उदाहरण म्हणून समर्पक छायाचित्रे दिल्याने पटकन समजते. प्रतिसादातूनही बरीच माहिती मिळते आहे. खूप छान! मिपावरच्या काही अतिउत्तम लेखमालिकांपैकी एक मालिका झाली आहे ही!

In reply to by पैसा

एस 28/06/2014 - 23:56
चर्चेत सहभाग घेणार्‍या सर्वांचे आणि विशेषतः चौरा व वल्लींचे खास आभार. मीटरींगवर लेख लवकरच टाकतो.

In reply to by एस

चौकटराजा 29/06/2014 - 07:04
हा लेख तयार करताना जाता जाता म्हणून एक्पोझर कॉम्पेंसेशन कोणत्या परिस्थितीत करावे लागते वा उपयुक्त ठरते त्याची माहिती द्यावी. माझ्या अंदाजाने मॅनुअल मोड न वापरताना या सोयीचा वापर होणे स्वाभाविक आहे.

कंजूस 31/05/2014 - 06:18
झकास लिहिते आहेस .फोकल स्टॉपचे आकडे 1.4,2.0.2.8,4.0इत्यादी 1.4पटीत असतात कारण भिंगाचा व्यास इतका वाढवला अथवा कमी केला की भिँगाचा उघढा राहाणारा भाग दुपटीने वाढतो अथवा कमी होतो .

In reply to by कंजूस

एस 31/05/2014 - 16:32

धन्यवाद, मी फार वाईट लिहितो आहे. (माझ्या सर्व लेखांत सर्वसामान्य सर्वनाम स्त्रीलिंगी मुद्दामच वापरले आहे. त्याबद्दल अदितीचं वाक्य उद्धृत करत आहे:

स्त्रिया फोटो काढतात, फोटोग्राफर म्हटल्यावर ती बाईसुद्धा असू शकते असं नेहेमीपेक्षा वेगळं दिसणारं व्याकरण वापरल्याबद्दल खास आभार.
याची प्रेरणा विख्यात वृत्तछायाचित्रकार महिला होमाई व्यारावाला या होत. त्यांची एक प्रतिमा मी छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार या भागात दिली होती.

वरचा खुलासा बेसनलाडूंच्या ह्या प्रतिसादावरून प्रेरित. ;-)

फोकल स्टॉपचे आकडे 1.4,2.0.2.8,4.0 इत्यादी 1.4 पटीत असतात

फोकल स्टॉप हे साधारणत: तीन श्रेण्यांमध्ये दर्शवले जाते. उदा.


'फुल एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.4, f/2, f/2.8, f/4, f/5.6, f/8, f/11, f/16, f/22, f/32...
'हाफ् एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.2, f/1.4, f/1.7, f/2, f/2.4, f/2.8, f/3.3, f/4, f/4.8, f/5.6, f/6.7, f/8, f/9.5, f/11, f/13, f/16, f/19, f/22...
'वन-थर्ड एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.1, f/1.2, f/1.4, f/1.6, f/1.8, f/2, f/2.2, f/2.5, f/2.8, f/3.2, f/3.5, f/4, f/4.5, f/5.0, f/5.6...

यातील प्रत्येक फुल एफ्-स्टॉप हा आधीच्या फुल एफ्-स्टॉपपेक्षा म्हणजेच सुमारे ०.७०७१ इतक्या पटीने लहान असतो. ही लॉगरिदमची उतरती भूमितीय श्रेणी आहे.

सारांश असा की, किमान फुल एफ्-स्टॉपची f/1.0, f/1.4, f/2, f/2.8, f/4, f/5.6, f/8, f/11, f/16, f/22, f/32 ही श्रेणी जरी ढोबळ मानाने लक्षात ठेवली तरी आपण किती अ‍ॅपर्चर वापरतोय हे कळून मग त्यायोगे जसे चौरा म्हणताहेत तसे आयएसओ किंवा शटर इन्टर्वल मध्ये वाढ-घट करून योग्य उद्भासन कमीतकमी प्रयत्नांत मिळवता येते.

In reply to by स्पा

एस 02/06/2014 - 20:51
35 mm f1.4 मला काय इतकी आवडली नाही. किंचित डिस्टॉर्शन वाटले. ५०मिमी इतकी शार्प पण नाही वाटली. पोर्ट्रेट लेन्स मात्र नक्कीच नाही. DX प्रकारच्या कॅमेर्‍यांवर सुद्धा परिणामी नाभीय अंतर सुमारे ५२.५ मिमी इतकेच येत असल्याने पोर्ट्रेट्समध्ये कान किंचित मोठे येतात. त्यापेक्षा ५० मिमी किंवा ८५ मिमी चांगलीय. अर्थात पोर्ट्रेट्स साठी सर्वात सुयोग्य परिणामी नाभीय अंतर किमान ८५ ते ३०० मिमी असायला हवं. त्या दृष्टीने ८५ मिमी, १०५ मिमी, १३५ मिमी, २०० मिमी, ३०० मिमी ह्या फास्ट प्राईम सर्वात क्लास. (वरील सर्व मत हे कीस काढणार्‍यांसाठी. *wink* नाहीतर ही खरंच चांगली आणि व्हॅल्यू-फॉर्-मनी लेन्स आहे.) ३५ मिमी ऑन डीएक्स फॉरमॅट हे कॉम्बिनेशन रिपोर्ताज प्रकारच्या छायाचित्रणासाठी जास्त सूटेबल आहे असं माझं मत आहे.

In reply to by एस

मदनबाण 04/06/2014 - 10:30
सुरेख लेखमाला. हिस्टोग्रामवर चा वापर मी प्रत्येक फोटोसाठी करतो. निकोन 35 mm f1.4 घेतलीये ती 50 चाही बाप आहे . जबराट पोट्रेट येतात स्पावड्याशी सहमत.मध्यंतरी निकॉन लेन्सची ऑफर चालु होती, त्यावेळी माझे तिर्थरुप कॅमेराच्या कामासाठीच फॉर्ट भागात गेले होते आणि तिथे त्यांनी ती ऑफर पाहिली आणि माझ्यासाठी ३५ एमएम लेन्स घेउन आले. :) पोट्रेट्स तर झकास येताच पण bokeh ही झकास मिळतो. ही लेन्स अनेक प्रकारच्या फोटोग्राफीसाठी उपयुक्त आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे In terms of composition, the 35mm lens is the closest to the focal composition of the human eye {अर्थात हे कितपत खरं आहे ते ठावुक नाही.} हे फोटो:- { काहीही... }{शेवटचा सोडुन} ३५ एमएम लेन्स वापरुनच काढले आहेत. :) काही रोचक दुवे :- Why shooting with just a 35mm lens WILL improve your photography The Top 8 Reasons Why I’m a Big Believer in 35mm Lens Photography Why the 35mm lens is great for travel photography सध्या माझी अभ्यासासाठी आवडती साईट :- http://35mmstreet.com/ :- 35mm Street :: Street Photography by Derek Clark

In reply to by स्पा

मदनबाण 04/06/2014 - 10:59
जालावर चक्कर टाकताना नविन काही सापडले तर नक्कीच कळवतो... जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा इथे :- http://www.boston.com/bigpicture/ जातो. टॉप फोटोग्राफरांच्या नजरेतुन जग पाहताना अगदी होलसेल मधे शिकायला मिळत ! :)

In reply to by मदनबाण

एस 05/06/2014 - 19:21
ही साईट मस्त आहेच. विशेषत: तेथे रिपोर्ताज प्रकारच्या छायाचित्रणातील एकसे एक प्रतिमा पहायला मिळतात. पण ह्या साईटवर भारताचं काहीसं नकारात्मक रूपच जास्त ठसवलं जातं. विशेषतः काश्मीर, गरीबी, मूलतत्त्ववाद ह्यांचेच जास्त चित्रण असतं. http://www.incredibleindia.org/ इथे सुपर्ब मॅटर आहे. खरंच विश्वास बसत नाही.

चौकटराजा 31/05/2014 - 09:06
डी एसेल आर चे काही मालक यातील काहीचाही वापर न करताना दिसतात. कारण कमी नॉईज, डेप्थ ऑफ फिल्ड ,टोनल डिस्टीब्युशन याचे फायदे काय हे त्यानी जाणूनच घेतलेले नसते. ( आहेत पैशे घे डीएसेलार ) ! सामान्य हौशींसाठी खालील रूल्स चा वापर होउ शकतो. १) सर्वात महत्वाचा गुण म्हणजे हव्या त्या फोटोविषयाचे फोकसिंग करता येणे. २)लांबचा फोटो कमी छिद्र, जास्त शटर टाईम, ट्रायपॉड ३) जवळचा फोटो जास्त जास्त छिद्र , कमी शटर टाईम. ४)हलणारा विषय- कमी शटर टाईम, जास्त छिद्र ५) हलणारा विषय- मिश्रण इफेक्ट- ट्रायपोड, जास्त शटर टाईम . ६)हिस्टोग्राम मधील शिखर मधोमध दिसणे- फोटो चांगला येणार. आपला लेख आपल्या लौकिकाला साजेसाच आहे. .

In reply to by चौकटराजा

एस 31/05/2014 - 16:46
( आहेत पैशे घे डीएसेलार ) !
अगदी बरोबर चौराकाका. नुकतीच मित्रांबरोबर या विषयावर चर्चा झाली होती त्यातही बहुतेक जणांचा हाच सूर लागला. "अरे, डीएसएलआर का घेऊ नको? आहेत आमच्याकडे पैसे, घ्यायचाय आम्हांला डीएसएलआर!" मी म्हटलं एवढीच खाज आलीय तर घ्या बाबांनो. (मग डी३२००/डी५३०० घेऊ का असे काय विचारताय, डायरेक्ट डी४एस किंवा गेलाबाजार डी८००ई तरी घ्या की.) :-P यातला चेष्टेचा भाग सोडला तर एक गोष्ट नवीन डीएसएलआर घेऊ पाहणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो. कॅमेर्‍याला सगळे पैसे घालवून मग लेन्सेस हलक्या दर्जाच्या घेण्यापेक्षा कॅमेरा शक्यतो एक-दोन मॉडेल जुना घेऊन वाचवलेले पैसे प्राइम लेन्सेसमध्ये घालवल्यास त्यातूनतरी काहीतरी फायदा होईल. किंवा कॅमेरा बॉडी अगदी जुनी पण ओळखीच्याकडून घेतली आणि ५०मिमी f/१.८ किंवा टोकिना ११-१६मिमी f/२.८ सारख्या फर्स्टक्लास लेन्सेस घेतल्या तर खर्च केलेले पैसेतरी वसूल झाल्याचे समाधान लाभेल. जसा जात्याचे बल्लवाचार्य/र्या आंब्याचा केक अगदी कुकरमध्ये मीठ वा वाळू पसरून करू शकतात, त्यासाठी त्यांना महागड्या व सोफिस्टिकेटेड ओवनची गरज लागत नाही तसेच जातीच्या छायाचित्रकारांना अगदी मोबाइलचा कॅमेरा दिला तरी त्यातूनही ते चांगल्या प्रतिमा निश्चित घेऊ शकतात.

आतिवास 31/05/2014 - 09:15
डीएसएलआर जमेल तेव्हा घ्यायचा विचार आहे. त्यावेळी ही मालिका खूप उपयोगी होईल मला. सध्या फक्त वाचते आहे; पण प्रत्यक्ष करून पाहिल्यावर अधिक समजेल याची जाणीव आहे.

In reply to by आतिवास

एस 31/05/2014 - 16:52
तुम्ही यातली मूलभूत तत्त्वे पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यातही वापरून पाहू शकता. कॅमेरा जर मॅन्युअल मोड देत असेल तर उत्तमच. नाहीतर प्रतिमा घेतल्यानंतर तिचा Exif विदा पाहून ऑटो सेटिंगवर या सगळ्या घटकांची काय मूल्ये आलीत व एखादी प्रतिमा चांगली आली असेल तर त्यामागे उद्भासन त्रिकोणाची कुठली मूल्यसंगती (कॉम्बिनेशन) कारणीभूत ठरली व वाईट प्रतिमेच्या वेळी काय चुकले हे पाहून ठेवत चला. शुभेच्छा व धन्यवाद.

एस 31/05/2014 - 16:47
अंतु बर्वा, कंजूस, स्पा, चौकटराजा, आतिवास, सर्वांचे आभार...!

उपाशी बोका 04/06/2014 - 03:17
इतकी मेहनत घेऊन एव्हडे छान लेख लिहिलेत, म्हणून मनापासून धन्यवाद, स्वॅप्स. ही लेखमाला संपली की हे सगळे लेख एकत्रित करून १ पुस्तक काढा. बेस्टसेलर होईल.

In reply to by उपाशी बोका

एस 04/06/2014 - 11:21
ह्या मूलभूत गोष्टींपेक्षा छायाचित्रणाच्या कलेसंबंधी मी कधीतरी लिहीन. मला त्यात जास्त रस आहे. Michael Freeman यांचे "The Photographers Mind: Creative Thinking for better digital photos", किंवा Nick Brandt यांचे "On This Earth, a Shadow Falls" ही पुस्तके कधी मिळाली तर वाचून पहा. ब्रिटिश लायब्ररीत मिळतील. लिहावं तर असं लिहावं आणि फोटो काढावेत ते असे काढावेत. मी तर कःपदार्थ आहे छायाचित्रणाच्या जगात. :-)

प्रचेतस 04/06/2014 - 09:07
भन्नाट लेखमाला.
वाइड शटर इन्टर्वल (स्लो शटरस्पीड इन ले मॅन्स लॅन्ग्वेज शक्यतो जाणीवपूर्वक गतीचा प्रभाव दाखवायचा असेल तर वापरतात. उदा. धबधब्यांच्या दुधाच्या प्रवाहासारख्या प्रतिमा
आता ह्यात शटर इन्टर्वल जास्त ठेवलं तर प्रतिमा बरीच ओव्हरएक्पोज होऊन जाते. तेव्हा प्रकाशाचा जास्त परिणाम कमी करण्यासाठी एनडी फिल्टर वापरणे योग्य ठरावे का? किंवा एनडी फिल्टर न वापरताही ह्या प्रतिमा कशा प्रकारे घेता येऊ शकतात?

In reply to by प्रचेतस

शैलेन्द्र 04/06/2014 - 10:43
भन्नाट लेखन स्वॅप साहेब..
आता ह्यात शटर इन्टर्वल जास्त ठेवलं तर प्रतिमा बरीच ओव्हरएक्पोज होऊन जाते. तेव्हा प्रकाशाचा जास्त परिणाम कमी करण्यासाठी एनडी फिल्टर वापरणे योग्य ठरावे का
दोन मार्ग आहेत, एकतर आयेसो किंवा/व अ‍ॅपर्चेर कमीत कमी ठेवायचे, म्हणजे आत येणारा प्रकाश कमीत कमी येतो.. जर सुरवातीला हे जमत नसेल तर प्रोग्रॅम मोड मधे शटर स्पीड ठरवुन फोटो काढुन मग त्याचा एक्सीफ डाटा बघायचा, मग तसाच मन्युअल किंवा शटर प्रायोरीटीमधे काढायचा, त्याच वेळी त्याच्या जवळच्या व्हॅल्यु वापरुन दोन चार फोटो काढुन ठेवायचे....

In reply to by शैलेन्द्र

प्रचेतस 04/06/2014 - 10:48
धन्स रे शैलेन्द्र. आता पावसाळ्यात धबधब्यांचे फोटो काढायची संधी येईलच. तेव्हा हे प्रयोग करून बघता येतील.

In reply to by शैलेन्द्र

स्पा 04/06/2014 - 10:53
मग तसाच मन्युअल किंवा शटर प्रायोरीटीमधे काढायचा, त्याच वेळी त्याच्या जवळच्या व्हॅल्यु वापरुन दोन चार फोटो काढुन ठेवायचे....
एस , मी पण असेच करतो

In reply to by प्रचेतस

एस 04/06/2014 - 11:03
होय, जास्तीत जास्त दुधाळपणा यावा यासाठी जास्तीत जास्त शटर इन्टर्वल ठेवावे लागते. त्यासाठी खालील काही उपाय करता येतीलः १. अगदी सकाळी किंवा संध्याकाळी आकाश अभ्राच्छादित असताना असणार्‍या कमी प्रकाशाचा फायदा घेणे. २. तिवई म्हणजेच ट्रायपॉड वापरणे. ३. किमान २ ते ३ स्टॉप देणारा एनडी फिल्टर वापरणे. असे दोन-तीन फिल्टर स्टॅक करून (एकावर एक जुळवून) वापरावे. एनडी फिल्टर नसल्यास वेल्डिंगची १४ नंबरची काच पण वापरू शकता. ४. अ‍ॅपर्चर f/16 पेक्षा जास्त मोठे असू नये. ५. मॅन्युअल संकेंद्रिकरण करणे. (जास्तीत जास्त वाईड अ‍ॅपर्चर वापरून फोकस सेट करून ठेवणे आणि समाधान झाल्यावर मग लेन्स स्टॉप-डाऊन करणे. ६. एक्स्पोजर मीटरिंग हे सेन्टर्-वेइटेड अ‍ॅव्हरेज मोड वर ठेवणे म्हणजे कॅमेरा अल्गोरिदम हा उगाच प्रतिमेतील पाण्याचा भाग अतिउद्भासित करणार नाही. ७. शुभ्रसंतुलन (व्हाइट बॅलन्स) हे जास्त निळाई येईल असे ठेवणे. (हे कॅमेरा-कॅमेरा वर अवलंबून आहे.) ८. शटर इन्टर्वल हे Bulb मोडवर आणणे. ९. एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन हे उणे २ किंवा उणे ३ पर्यंत खाली आणणे. १०. कॅमेरा सेट करून झाल्यावर दूरनियंत्रक (रिमोट कंट्रोल) ने उद्भासन घेणे. प्रतिमा RAW मध्ये घेतल्यास नंतर त्यातील प्रखर प्रकाशातील डिटेल्स पोस्टप्रोसेसिंगमध्ये मिळवता येतात. हीच तत्त्वे लॉन्ग शटर टाइम वापराव्या लागणार्‍या सर्व प्रकारच्या छायाचित्रणास लागू होतील. उदा. स्टारट्रेल्स, लाइट पेण्टिंग, आकाशातली फटाक्यांची आतिशबाजी, विजांचा कडकडाट इ. अशा छायाचित्रणात वाइड अ‍ॅन्गल लेन्स ला पर्याय नाही.

In reply to by एस

प्रचेतस 04/06/2014 - 13:42
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हे सर्वच प्रयोग सहज करून बघण्यासारखे आहेत.
प्रतिमा RAW मध्ये घेतल्यास नंतर त्यातील प्रखर प्रकाशातील डिटेल्स पोस्टप्रोसेसिंगमध्ये मिळवता येतात.
हे कसे करायचे यावर एखादा लेख अवश्य लिहा. कारण फोटोशॉप किंवा तत्सम पोस्ट प्रोसेसिंग करणार्‍या सॉफ्टवेयरबाबत शून्य ज्ञान आहे. थोडेसे मार्गदर्शन मिळाले की पुढचे स्वतःचे स्वत:च शिकता येईल.

In reply to by प्रचेतस

एस 04/06/2014 - 13:57
बेसिक पोस्टप्रोसेसिंग करता एक लेख येईलच. त्यात फोटोशॉपपेक्षा फक्त प्रतिमाप्रक्रियातील मूलभूत टप्पे घेईन म्हणजे सर्वांना ते करून पाहता येईल.

एस 05/06/2014 - 19:14
वरच्या प्रतिसादातील टिप्समध्ये अजून एक अ‍ॅड करता येईल. ते म्हणजे मल्टी-एक्स्पोजर छायाचित्रण. बर्‍याच डीएसएलआर मध्ये दोन ते तीन प्रतिमा घेऊन कॅमेर्‍यातच त्या एकावर एक अशा स्टॅक करून लाँग एक्स्पोजरसारखा परिणाम मिळवता येतो. अर्थात त्यात खूप दीर्घ शटर इन्टर्वल सारखा चांगला परिणाम मिळत नसला तरी त्यातही बरेच काही क्रिएटिव करता येण्याजोगे आहे. पण यासाठीही लेन्स तेवढ्या पटीत स्टॉप-डाऊन करणे गरजेचे असते. पाहिलंत, इथेही हा उद्भासन त्रिकोण माहित असणे किती महत्त्वाचे आहे ते! :) या सगळ्या गोष्टी कॅमेर्‍याच्या तुमच्या ज्ञानावर आणि नियमित सरावावर अवलंबून असतात. म्हणूनच तुमचे छायाचित्रणाचे साहित्य आणि त्याच्या वापरातील बारकावे नीट समजून घ्या. पुढील भागात मीटरींग.

In reply to by उदय

एस 05/06/2014 - 23:27
ब्रॅकेटिंग हे मल्टीएक्स्पोजर शिवायही वापरता येते. किंवा मल्टीएक्स्पोजरमध्ये ब्रॅकेटिंग नाही केले तरी चालते, उदा. इंटर्वल टायमर फोटोग्राफी. यात कॅमेरा ठराविक वेळाने ठराविक वेळापुरते उद्भासन घेत राहतो. इथे ब्रॅकेटिंगचा प्रश्न येत नाही. धबधब्याचा तरलपणा टिपण्यासाठी जे मल्टीएक्स्पोजर मी म्हणत होतो ते या इंटर्वल टायमर फोटोग्राफीनेही करता येते. ब्रॅकेटिंगमध्ये प्रत्येक एक्स्पोजर हे वेगळी प्रतिमा म्हणूनच गणले जाते. तोच ब्रॅकेटिंगचा मूळ उद्देश आहे. असे वेगवेगळे फोटो नंतर प्रतिमासंस्करणात एकावर एक स्टॅक करून HDR छायाचित्रणाचा परिणाम साधता येतो.

विषेशतः भाग १, ८, ९ आणि १० जास्त आवडले. 'शटर स्पीड'ऐवजी 'शटर इंटर्व्हल' हा शब्द वापरायला सुरुवात केली आहे. अलीकडेच एक कॅमेरा घेतला. (एसएलआर नव्हे). त्यावर प्रयोग चालू आहेत. जरा हात बसला की एक-दोन वर्षांत एसएलआर घेणार आहे.
तुम्ही यातली मूलभूत तत्त्वे पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यातही वापरून पाहू शकता. कॅमेरा जर मॅन्युअल मोड देत असेल तर उत्तमच. नाहीतर प्रतिमा घेतल्यानंतर तिचा Exif विदा पाहून ऑटो सेटिंगवर या सगळ्या घटकांची काय मूल्ये आलीत व एखादी प्रतिमा चांगली आली असेल तर त्यामागे उद्भासन त्रिकोणाची कुठली मूल्यसंगती (कॉम्बिनेशन) कारणीभूत ठरली व वाईट प्रतिमेच्या वेळी काय चुकले हे पाहून ठेवत चला.
...असंच करतो. वाचनखूण साठवून ठेवली आहे.

एस 22/06/2014 - 13:11
मला व्यनिमधून एक प्रश्न नुकताच विचारण्यात आला आहे. हा प्रश्न नवख्या डीएसएलआर-मालकांसाठी महत्त्वाचा वाटल्याने आणि हा लेखही त्याचसंदर्भात असल्याने याचे उत्तर धाग्यावर देत आहे. (व्यनि असल्यामुळे प्रश्नकर्त्यांचा उल्लेख इथे करत नाही). प्रश्न विचारणारी व्यक्ती आधी कंझ्यूमर कॅमेरे वापरत होती व त्यात मॅन्युअल मोड नव्हता. आता यांनी एक एन्ट्रीलेवल डीएसएलआर आणि किट लेन्स घेतली आहे, पण त्यातील तांत्रिकतेमुळे छायाचित्रण किंचित जड जात आहे.
प्रश्न असा आहे कि फोटोग्राफी शिकण्यासाठी नेमकी सुरुवात कशी करू ? सुरुवातीचा कॅमेरा Point And Shoot असल्याने फार कष्ट न घेता फक्त डायलर फिरवत इफेक्ट लाऊन फोटो काढणे इतपतच करायचो आणि तेच आता अंगवळणी पडल्याने SLR अवघड वाटतो. हा कॅमेरा टेबलावर ठेऊन त्याकडे बघत बसतो, ह्यात पण मला इफेक्ट मोडवर ठेऊनच वापरायचा खूप मोह होतोय, पण मला तस नकोय, aperture shutter speed मधलं नेमकं गुणोत्तर समजत नसल्याने फोटो अंधारलेले येतात सगळे. नेमकं काय करावं ते कळेनात. :/
पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेरे तुम्हांला फक्त कॉम्पोजिशन करणे आणि शटर रिलीज बटन दाबणे इथपर्यंतच नियंत्रणाची मोकळीक देतात. बाकीचे सर्व काम म्हणजेच संकेंद्रीकरण करणे, उद्भासन त्रिकोणाच्या घटकांचे मूल्यगुणोत्तर ठरवणे, प्रतिमेवर प्रक्रिया करणे हा छायाचित्रणातील सर्वात महत्त्वाचा भाग स्वयंचलित किंवा ऑटोमॅटिकपणे घडून येतो. डीएसएलआर कॅमेरा तुम्हांला या प्रत्येक टप्प्याचे नियंत्रण स्वतःकडे घेऊ देतो. हा या दोन प्रकारच्या कॅमेर्‍यांमधील सर्वात मोठा फरक आहे. आता हे आव्हानपण आहे आणि संधीही. आणि हे आव्हान आता सोप्पं झालंय ते कॅमेर्‍याच्या मागील बाजूस असणार्‍या एलसीडी पडद्यामुळे. आता प्रतिमा घेतल्यावर लगेच ती कशी आली आहे हे स्क्रीनवर दिसते. डिजिटल युगात आपण हवे तितके फोटो घेऊ शकतो आणि नको असलेले फोटो पुसून टाकू शकतो. त्यामुळे आपल्याला प्रयोग करायला भरपूर वाव आहे. डीएसएलआरच्या डायलवर तुम्हांला M, A, P आणि S (निकॉन) किंवा M, Av, Tv आणि P (कॅनन) असे मोड दिसतील. ह्या मोडची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे:
मोड अर्थ कार्य
M मॅन्युअल अ‍ॅपर्चर, शटर इन्टर्वल आणि आयएसओ छायाचित्रकाराला ठरवता येतात. संपूर्ण स्वातंत्र्य.
A किंवा Av अ‍ॅपर्चर प्रायोरिटी अ‍ॅपर्चर आणि आयएसओ छायाचित्रकार ठरवते. सुयोग्य शटर इन्टर्वल कॅमेरा स्वतः ठरवतो.
S किंवा Tv शटर इन्टर्वल प्रायोरिटी शटर इन्टर्वल आणि आयएसओ छायाचित्रकार ठरवते. सुयोग्य अ‍ॅपर्चर कॅमेरा स्वतः ठरवतो.
P प्रोग्रॅम्ड ऑटो आयएसओ छायाचित्रकार ठरवते, अ‍ॅपर्चर आणि शटर इन्टर्वल यांच्या वेगवेगळ्या मूल्यांची कॉम्बिनेशन कॅमेरा सुचवतो. त्यातील योग्य कॉम्बिनेशन छायाचित्रकार निवडू शकते.
छायाचित्रण शिकायला सुरुवात करताना आपण मॅन्युअल मोडपासून सुरुवात करू आणि क्रमाक्रमाने अ‍ॅपर्चर प्रायोरिटी, शटर इन्टर्वल प्रायोरिटी आणि प्रोग्रॅम्ड ऑटो ह्यांचा वापर कसा करायचा हे शिकूया. १. मॅन्युअल मोडमध्ये अ‍ॅपर्चर, शटर इन्टर्वल आणि आयएसओ यांची मूल्ये कशी बदलायची हे प्रत्येक कॅमेर्‍याच्या व लेन्सच्या मॉडेलवर अवलंबून आहे. हे एकदा कॅमेरा युजर गाईड वाचून शिकून घ्या व त्याचा सराव करा. २. तसेच संकेंद्रीकरण (मॅन्युअल फोकसिंग) कसे करायचे ह्याचाही सराव करा. ३. सुरुवातीला छायाचित्रणासाठी सोप्पे अशा स्थिर विषयवस्तू घ्या. त्यावर पुरेसा नैसर्गिक प्रकाश असू द्या. आता तुमची लेन्स पहा. त्यावर त्या लेन्सचे कमाल अ‍ॅपर्चर मूल्य दिलेले असते. १८-५५मिमीच्या बाबतीत हे f/3.5 ते f/5.6 इथपर्यंत झूम बदलेल तसे बदलते. उदा. लेन्स १८मिमीला ठेवली असता मिळू शकणारे कमाल अ‍ॅपर्चर हे f/3.5 इतके असते. लेन्स टेलिफोटो एण्डकडे झूम करत असताना हे कमाल अ‍ॅपर्चर f/4, f/5.6 असे लहान होत जाते हे लक्षात ठेवा. ४. कॅमेरा हलणार नाही अशा पद्धतीने ट्रायपॉडवर किंवा टेबलासारख्या स्थिर आधारावर ठेवा. चौकट हलू देऊ नका म्हणजे कॉम्पोजिशन बदलणार नाही. आता डायल मॅन्युअल मोडवर आणा. विषयवस्तूवर लेन्स संकेंद्रीत करा. ५. आपल्याला सुरुवातीला उद्भासन त्रिकोणातील एकेक घटकाचे मूल्य बदलत आणि बाकीच्या घटकांची मूल्ये कायम ठेवत प्रतिमेवर त्याचा काय परिणाम होतो हे पहायचे आहे. ६. सुरुवातीला आयएसओ स्पीड स्थिर ठेवा - उदा. आयएसओ १००. ७. आता शटर इन्टर्वल स्थिर ठेवा - उदा. 1/100. ८. मग एकेक करून अ‍ॅपर्चर व्हॅल्यू बदलून कॅमेरा हलणार नाही अशा पद्धतीने शॉट घ्या. प्रत्येक वेळी प्रतिमा कशी येतेय हे पहा. अ‍ॅपर्चर जास्त असताना जास्त प्रकाश येईल व प्रतिमा ब्राइट येईल. जसजसे अ‍ॅपर्चर कमी करत जाऊ (f/3.5, f/4, f/5.6, f/8, f/11 वगैरे) तसतशी प्रतिमा गडद व अंधारी होत जाईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त भाग हा इनफोकस येत राहील. म्हणजेच डेप्थ ऑफ् फिल्ड वाढत चाललीय. ९. आता अ‍ॅपर्चर स्थिर ठेवा, उदा. f/3.5. १०. अशाच पद्धतीने आता आयएसओ स्पीड वाढवत न्या. इथे हळूहळू प्रकाशाचे प्रमाण वाढत जातेय त्यामुळे प्रतिमा जास्त ब्राइट होत जाईल. पण कॅमेर्‍यातील एलसीडी स्क्रीनवर प्रत्येक वेळी प्रतिमा झूम करून नीट पहा. त्यात तुम्हांला कुरव किंवा नॉइज वाढलेला दिसेल. विशेषतः अंधुक प्रकाशात हा प्रयोग करून पहा. म्हणजेच आयएसओ स्पीड हा कमीत कमी ठेवणे का आवश्यक आहे हे तुम्हांला कळेल. तुमचा कॅमेरा किती जास्त आयएसओ पर्यंत कुरव नियंत्रणात ठेवतोय ह्याची नोंद करा. साधारणतः ISO640 पर्यंत कुरव नियंत्रणात राहतो की नाही हे पहा. ११. शटर इन्टर्वलचा परिणाम पाहण्यासाठी कॅमेरा हातात घ्या व घरातील एखाद्या व्यक्तीचा फोटो काढायला सुरुवात करा. इथे अ‍ॅपर्चर कमाल मूल्यावर ठेवा, आयएसओ किमान ठेवा (f/3.5, ISO100). शटर इन्टर्वल 1/1000s पासून सुरुवात करून 1/800s, 1/400s, 1/200s, 1/100s, 1/80, 1/60, 1/50, 1/40, 1/30, 1/20, 1/10, 1/5, 1", 1.5", 2" असा वाढवत न्या आणि प्रतिमा कॅमेरा हातात धरून सुस्पष्ट येतेय का ते पहा. १२. हलत्या व्यक्तीनंतर आता एखाद्या स्थिर वस्तूचे फोटो कॅमेरा हातात धरून काढा. वरीलप्रमाणेच शटर इन्टर्वल कमीजास्त करून कुठल्या शटर इन्टर्वलला प्रतिमा स्थिर येते आणि पुरेशी ब्राइटपण येते हे पडताळून पहा. (रूल ऑफ् थंब इज, तुम्ही कॅमेरा हातात घेऊन जास्तीत जास्त शटर इन्टर्वल हे एक भागिले तुमच्या लेन्सचे परिणामी नाभीय अंतर इतकेच ठेऊ शकता. त्यापेक्षा मोठा शटर इन्टर्वल वापरल्यास प्रतिमा हलेल. उदा. १८ मिमीला हॅण्डहेल्ड पद्धतीत कमाल शटर इन्टर्वल हे १/(१८ गुणिले क्रॉप फॅक्टर) इतकेच ठेवता येते. म्हणजे साधारणपणे 1/27s.) १३. यानंतर तुम्ही अ‍ॅपर्चर प्रायोरिटी मोड कसा काम करतो, शटर इन्टर्वल प्रायोरिटी मोड काय करतो हे टप्प्याटप्प्याने शिकू शकाल. प्रोग्रॅम्ड ऑटो हा जास्त अभ्यासाचा विषय आहे. ते नंतर कधीतरी. एकदा विशिष्ट प्रकाशयोजना आणि हलत्या विषयवस्तू असताना सुयोग्य उद्भासन कसे घ्यायचे हे जमू लागले की मग तुम्हांला मॅन्युअल मोडची भीती वाटणार नाही. पण कुठल्याही परिस्थितीत निराश होऊन ऑटो मोडकडे वळू नका. ऑटो मोडचा वापर हा फक्त कॅमेरा कसा विचार करतो हे पडताळण्यासाठी करा. उदा. मॅन्युअली एक प्रतिमा घेतल्यावर ऑटो मोडवर ठेऊन पुन्हा तीच प्रतिमा घ्या. दोन्हींमध्ये फरक वाटल्यास ऑटोमोडमध्ये कॅमेर्‍याने काय सेटिंग वापरले ह्याची नोंद करा. मग मॅन्युअल मोडमध्ये तीच सेटिंग स्वतः करा आणि प्रतिमा घ्या. आता त्यातील आयएसओ 100 ला ठेऊन त्यातील अ‍ॅपर्चर आणि शटर इन्टर्वलची वेगवेगळी कॉम्बीनेशन करून तीच प्रतिमा पुनःपुन्हा घेत रहा. एका कॉम्बिनेशनला ऑटो मोडसारखी प्रतिमा मिळेल. अशाच पद्धतीने प्रयत्न करत रहा. प्रॅक्टिस इज द की. सराव करत रहा. आता फिल्मरोल नाही, त्यामुळे कितीपण फोटो काढत बसा. डोळ्यांसमोर विविध नियतकालिकांतील त्याच विषयांतील सर्वोत्तम फोटो ठेवा. आपल्याला तसे फोटो काढण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास करा. अजून काही मदत हवी असेल तर जरूर कळवा. तुम्ही घेतलेल्या प्रतिमा जर व्यनिमधून पाठवल्या तर त्यांचे परीक्षण करून कुठे सुधारणा करता येईल हेही सांगण्याचा प्रयत्न जरूर करेन. एकमेकां सहाय्य करू। अवघा करू क्लिकक्लिकाट।।

In reply to by एस

प्रचेतस 22/06/2014 - 14:30
सविस्तर प्रतिसाद आवडला. जिथे भरपूर फोटो घेणे आवश्यक वाटतात तिथे ऑटो मोड मला तरी आवश्यकच वाटतो. उदा. वेरूळसारख्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात फोटो घ्यावे लागतात. अगदी कमीत कमी म्हटले तरी ४०० पेक्षा जास्त तरी नक्कीच. अशा ठिकाणी पुरेशा वेळेअभावी मॅन्युअल मोडवर फोटो घेणे फारसे शक्यच होत नाही. अर्थात तिथल्या काही अंधार्‍या ठिकाणी मॅन्युअल मोड वापरणे भागच पडते. ऑटो मोड फोकस करत नाही. अशा ठिकाणी मॅन्युअल मोडवर कमीत कमी वेळात भरपूर फोटो काढण्यासाठी प्रचंड सराव आवश्यक आहे असे मला वाटते.

चौकटराजा 26/06/2014 - 08:55
आपल्या फोटोतील प्रकाश बरोबर आहे की नाही हे प्रगत पॉईन्ट शूट कयामेर्‍यात फोकस करताना हिस्टोग्राम प्रकट होतो. ते पहावे . त्यातील डोंगर मधोमध उंच आला तर फोटोला न्याय मिळतो. मॅन्यल मोड मधे एक आडवा पट्टा दिसतो त्यावरील लाईटची रेघ डावीकडे सरकल्यास कमी प्रकाश उजवी कडे सरकल्यास जास्त प्रकाश व मधोमध टिपक्याच्या स्वरूपात दिसल्यास योग्य प्रकाश .( फक्त त्या सिच्वेशनला ) .अशा दोन ते तीन सिचवेशन चे सेटींग साठवता येते व ते परत परत वापरता येते. या गोष्टीचा वापर थोडाच फरक ( प्रकाश स्थीतीचा )असलेल्या जागी वापरता येईल. मग आटो मोड वापरायची गरज लागणार नाही.

In reply to by चौकटराजा

एस 26/06/2014 - 11:10
आपली उद्भासन त्रिकोणाची मूल्यसंगती बरोबर आहे की नाही हे 'हिस्टोग्राम' आणि 'एक्स्पोजर इंडिकेटर बार' या दोन्ही मार्गाने मॅन्युअल मोडमध्ये पडताळून पाहता येते. त्यातल्या त्यात 'एक्स्पोजर इंडिकेटर बार' समजायला जास्त सोपा आहे. पण त्यासाठी आधी एक्स्पोजर सेट करताना काय टप्पे घ्यावेत हे माहीत हवे. आधी आयएसओ स्पीड, मग अ‍ॅपर्चर आणि मग शटर इन्टर्वल अशा टप्प्यांनी जर सेटिंग बदलत गेलो की मग ठराविक प्रकारच्या प्रकाशाला साधारण तेच सेटिंग वापरता येते याचा अंदाज येतो. लेण्यांसारख्या अंधारी जागेत जास्त आयएसओ वापरावे लागेल, पण ८००च्या वर गेलो तर कुरव येईल. मग अ‍ॅपर्चर कमाल ठेवावे लागेल, त्यानंतर शटर इन्टर्वल स्लो करावा लागेल. एवढे करूनही प्रतिमा अंडरएक्स्पोज होतेय असे इंडिकेटर बारवरून दिसले तर मग एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन शून्यावरून धन बाजूकडे +१, +२ असे वाढवून पहावे लागेल. हे केवळ एक उदाहरण झाले. ऑटो मोडमध्ये कॅमेरा ३२००च्या पुढे आयएसओ वापरेल किंवा शटर इन्टर्वल इतका स्लो ठेवेल की हात थरथरून प्रतिमा पुसट येईल. आणि एलसीडी स्क्रीनवरून प्रतिमा कशी आली असावी याचा अंदाज बांधणे कठीण जाते कारण एलसीडीपण कॅलिब्रेट करायची असते, जे न केल्यामुळे प्रतिमा एलसीडीवर वेगळ्या आणि नंतर मॉनिटरवर वेगळ्या दिसतात. बाकी यात मीटरींग नेमके काय करते आणि कुठे चुकते हे पुढच्या भागात. :-)

In reply to by चौकटराजा

एस 26/06/2014 - 14:05
कॅमेर्‍याचा एलसीडी पडदा आणि संगणकाचा पडदा हे दोन्ही कॅलिब्रेट करून घ्यायचे असतात. या दोन्हींसाठी बरेच वर्कफ्लो आणि हार्डवेअर+सॉफ्टवेअर पर्याय उपलब्ध आहेत. तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. सोपा उपाय म्हणजे एलसीडी ब्राइटनेस योग्य ठेवणे. विशेषतः मॅन्युअल मोडमध्ये एलसीडीकडे न बघता हिस्टोग्राम आणि एक्स्पोजर इंडिकेटरवरून प्रतिमेचे उद्भासन जोखणे महत्त्वाचे आहे. रात्रीच्या वेळी किंवा गुहा/लेणी अशा कमी प्रकाशात एलसीडी स्क्रीनचाही प्रखरपणा कमी केला पाहिजे. हे कॅमेर्‍या-कॅमेर्‍यावर अवलंबून आहे. काही कॅमेर्‍यांना असे करायची गरज भासत नाही. काही कॅमेर्‍यांचा एलसीडी नेहमीच थोडा डार्क ठेवावा लागतो. जी प्रतिमा एलसीडीवर नीट उद्भासित झाली आहे असे वाटते तीच संगणकाच्या पडद्यावर १००% झूम करून पाहिल्यास जास्त काळपट दिसते. तिला नंतर ब्राइट करायला गेलो की मग कुरव वाढणे, क्रोमॅटिक अ‍ॅबरेशन प्रकर्षाने दिसणे, शार्पनेस कमी होणे, रंग एकदमच सॅच्युरेट होणे, काळा काळा न उरणे आणि पांढरा एकदम जळून गेल्यासारखा दिसणे असे दोष आपल्याला पोस्टप्रोसेसिंगमध्ये दिसून येतात. दुसरा उपाय म्हणजे प्रतिमेच्या पूर्वदृश्यात अतिउद्भासित होऊन ब्लो-आऊट होणारे भाग हे हायलाइट करण्याची सोय काही कॅमेर्‍यांत असते. तिचा वापर करावा. RAW मध्ये प्रतिमा घेत असाल तर एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन नंतर कमी करता येते. संकेंद्रीकरणाचेही असेच आहे. एलसीडीवर छान सुस्पष्ट प्रतिमा दिसते आणि मोठ्या पडद्यावर ती किती धूसर आलीय हे नंतर कळते. म्हणून एकतर प्रत्येक कॅमेर्‍याचे फोकसिंग पॉईंट ठरलेले असतात. त्यात कुठला फोकसिंग पॉईंट आपण प्रतिमेत वापरलाय आणि फोकस तिथे केले असताना व्ह्यू-फाइंडरमध्ये हिरवा ठिपका दिसतोय की नाही हे पहावे. (पॉइंट-अ‍ॅण्ड्-शूट मध्ये लाल/पिवळी चौकट हिरवी होणे.) शेवटी काही झाले तरी कॅमेर्‍याचा एलसीडी कमी रिझॉल्यूशन चा असतो (e.g. 921000 Dots). त्यात मूळ प्रतिमा दिसत नसून तिचे पूर्वदृश्य दिसत असते आणि त्या प्रक्रियेत पूर्वदृश्याचा आकार कमी झाल्यामुळे ज्याला 'कलर गॅमुट' म्हणतात तो रंगभेदन आवाका एकदम आकसतो. म्हणून कॅमेर्‍याच्या एलसीडीवर अवलंबून राहू नये. :-)

पैसा 28/06/2014 - 23:33
किचकट तांत्रिक परिभाषा सगळ्यांना समजेल अशा प्रकारे समजावून देत आहात. धन्यवाद! सोबत उदाहरण म्हणून समर्पक छायाचित्रे दिल्याने पटकन समजते. प्रतिसादातूनही बरीच माहिती मिळते आहे. खूप छान! मिपावरच्या काही अतिउत्तम लेखमालिकांपैकी एक मालिका झाली आहे ही!

In reply to by पैसा

एस 28/06/2014 - 23:56
चर्चेत सहभाग घेणार्‍या सर्वांचे आणि विशेषतः चौरा व वल्लींचे खास आभार. मीटरींगवर लेख लवकरच टाकतो.

In reply to by एस

चौकटराजा 29/06/2014 - 07:04
हा लेख तयार करताना जाता जाता म्हणून एक्पोझर कॉम्पेंसेशन कोणत्या परिस्थितीत करावे लागते वा उपयुक्त ठरते त्याची माहिती द्यावी. माझ्या अंदाजाने मॅनुअल मोड न वापरताना या सोयीचा वापर होणे स्वाभाविक आहे.

महाभारत

निलरंजन ·

पोटे 31/05/2014 - 18:21
आता पुढची कविता येउ दे. हे जीवन एक रामायण आहे ताई.

In reply to by पोटे

मृगनयनी 02/06/2014 - 19:53
इथे रोजच होतेय स्ञियांचे विडंबन,
येथे "विडंबन" ऐवजी "विटंबना" किंवा तत्सम शब्द अधिक उचित वाटला असता. "विडंबन" हा एक लेखनप्रकार आहे. :)

निलरंजन 31/05/2014 - 20:27
आत्मशून्य तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तुमच्या सूचनाचे मी नक्कीच पालन करीन पोटे साहेब ही कविता मनातल्या उत्कट भावनांचे प्रतीक आहे महाभारत संपले पण आजही आपल्याला पांडवासारखे लढावे लागते आणि सगऴयात जास्त ञास ते आपलीच माणसं हा जडलेला ञास वेदना दायी ठरतोय आणि तो मुक्या ने सहन सुदधा करावा लागतोय

In reply to by निलरंजन

आता रामायण लिहायला घेणार का?
हा जडलेला ञास वेदना दायी ठरतोय आणि तो मुक्या ने सहन सुदधा करावा लागतोय
ज्याम प्रयत्न करुनही तुमच्यासारखा त्रास काढता येत नाही. नक्की कसला त्रास होतोयं तुम्हाला?

In reply to by संजय क्षीरसागर

निलरंजन 31/05/2014 - 21:08
आपल्याला हेच कळत नाही के आपले शञू आपलेच जवळजवळचे लोक आहेत आणि जेव्हा हे कळते तेव्हा फार च ऊशीर झालेला असतो तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणार्यांची भीती वाटते

जेपी 31/05/2014 - 20:32
हे g.one मिसळपाव आहे, इथे लेखापेक्षा प्रतिसादाचीच भिती वाटते, लिखाणाची आस असेल तर सुद्दलेखन सुधरावेच लागते, संस्थळ फुकट असले तरी काय झाल इंटरनेटचे बिल भरावेच लागते.

In reply to by जेपी

हे जीवन एक महाभारतच हे ताऊ !! इथे रोजच होतेय वस्त्रांचे उन्नयन, मोक्यामोक्यावर दिसतायत दिपिका आणि बालन, काही न पाहणार्‍या धृतराष्ट्राला सुद्धा करावेसे वाटेल प्रशासन

In reply to by निलरंजन

हे जीवन एक महाभारत झालेय दादू !! घरची हौस पुरवायला बाहेरचं कमवावं सुद्धा लागतं, मोहाला उपाय नाही, आपलं काय परकं सुद्धा जपावं लागतं, कृष्ण काय आणि अर्जुन काय इच्छा असो वा नसो प्रत्येकाला त्यासाठी वाकावचं लागतं

पोटे 31/05/2014 - 18:21
आता पुढची कविता येउ दे. हे जीवन एक रामायण आहे ताई.

In reply to by पोटे

मृगनयनी 02/06/2014 - 19:53
इथे रोजच होतेय स्ञियांचे विडंबन,
येथे "विडंबन" ऐवजी "विटंबना" किंवा तत्सम शब्द अधिक उचित वाटला असता. "विडंबन" हा एक लेखनप्रकार आहे. :)

निलरंजन 31/05/2014 - 20:27
आत्मशून्य तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तुमच्या सूचनाचे मी नक्कीच पालन करीन पोटे साहेब ही कविता मनातल्या उत्कट भावनांचे प्रतीक आहे महाभारत संपले पण आजही आपल्याला पांडवासारखे लढावे लागते आणि सगऴयात जास्त ञास ते आपलीच माणसं हा जडलेला ञास वेदना दायी ठरतोय आणि तो मुक्या ने सहन सुदधा करावा लागतोय

In reply to by निलरंजन

आता रामायण लिहायला घेणार का?
हा जडलेला ञास वेदना दायी ठरतोय आणि तो मुक्या ने सहन सुदधा करावा लागतोय
ज्याम प्रयत्न करुनही तुमच्यासारखा त्रास काढता येत नाही. नक्की कसला त्रास होतोयं तुम्हाला?

In reply to by संजय क्षीरसागर

निलरंजन 31/05/2014 - 21:08
आपल्याला हेच कळत नाही के आपले शञू आपलेच जवळजवळचे लोक आहेत आणि जेव्हा हे कळते तेव्हा फार च ऊशीर झालेला असतो तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणार्यांची भीती वाटते

जेपी 31/05/2014 - 20:32
हे g.one मिसळपाव आहे, इथे लेखापेक्षा प्रतिसादाचीच भिती वाटते, लिखाणाची आस असेल तर सुद्दलेखन सुधरावेच लागते, संस्थळ फुकट असले तरी काय झाल इंटरनेटचे बिल भरावेच लागते.

In reply to by जेपी

हे जीवन एक महाभारतच हे ताऊ !! इथे रोजच होतेय वस्त्रांचे उन्नयन, मोक्यामोक्यावर दिसतायत दिपिका आणि बालन, काही न पाहणार्‍या धृतराष्ट्राला सुद्धा करावेसे वाटेल प्रशासन

In reply to by निलरंजन

हे जीवन एक महाभारत झालेय दादू !! घरची हौस पुरवायला बाहेरचं कमवावं सुद्धा लागतं, मोहाला उपाय नाही, आपलं काय परकं सुद्धा जपावं लागतं, कृष्ण काय आणि अर्जुन काय इच्छा असो वा नसो प्रत्येकाला त्यासाठी वाकावचं लागतं
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते, जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते, छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार झगडावे लागते, हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय, जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय, तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय, हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !! इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय, माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय, दूरदूरवर पसरलाय अन्याय, न्याय माञ कुठेतरी हरवलाय, हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !! मानसन्मान हेवेदावे हे रोजचेच पाहुणे झालेत, शकुनी तर माणसा माणसात ढीगाने सापडायला ला