मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मासे ४०) कान्टा

जागु ·

+१: कान्ट्याचं सुकं चवीला मस्त असतं! -१: घरात सगळ्यांना पुरे पडायचे म्हणजे हे ढीगभर विकत घ्यावे लागतात. आणि तसे ते घेतल्यावर ते साफ करायचं काम माझ्यावर पडायचं. तासभर तिच्यायला नुसता माशे साफ करतोय!!! त्यामुळे या माशांवर व्यक्तिगत राग आहे!! *diablo* हां जर दुसर्‍या कुणी साफ करून, (आणि तिसर्‍या जणीने शिजवून!) जर पानात पडले तर मात्र मस्त मजा आहे!!! *ok*

जागु 07/06/2014 - 11:19
पिवळा डँबिस हे मात्र खर की हे साफ करायला खुप किचकट काम आहे. कारण एकतर छोटे आणि हातातून सटकणारे पण. पण टेस्टच्या पुढे जरा हे श्रम मागे पडतात. मुक्त विहिर, दिपक धन्स. विशाखा कधीही ये.

आपण पेडवे म्हणतो त्या पैकी दिसते आहे. ह्याच्याच जरा मोठ्या जातीला तारली म्हणतात असे वाटते. खवले साफ करण्यात जास्त वेळ जातो हे खरे आहे. पण हे मासे चवीला अप्रतिम असतात. तारलीपेक्षा पेडव्यांचे खवले जास्त सहज निघतात. बाजारातून आणल्यावर मासे जरा पाण्यात ठेवावेत त्यामुळे खवले निघण्यास मदत होते. तारली मध्ये ओमेगा-३ हे शरीराला आवश्यक ऑईल हे जास्त असते. परंतु तारली आकाराने जास्त मोठी असेल तर त्यातील तेलामुळे त्याला जास्त उग्र वास येतो.

+१: कान्ट्याचं सुकं चवीला मस्त असतं! -१: घरात सगळ्यांना पुरे पडायचे म्हणजे हे ढीगभर विकत घ्यावे लागतात. आणि तसे ते घेतल्यावर ते साफ करायचं काम माझ्यावर पडायचं. तासभर तिच्यायला नुसता माशे साफ करतोय!!! त्यामुळे या माशांवर व्यक्तिगत राग आहे!! *diablo* हां जर दुसर्‍या कुणी साफ करून, (आणि तिसर्‍या जणीने शिजवून!) जर पानात पडले तर मात्र मस्त मजा आहे!!! *ok*

जागु 07/06/2014 - 11:19
पिवळा डँबिस हे मात्र खर की हे साफ करायला खुप किचकट काम आहे. कारण एकतर छोटे आणि हातातून सटकणारे पण. पण टेस्टच्या पुढे जरा हे श्रम मागे पडतात. मुक्त विहिर, दिपक धन्स. विशाखा कधीही ये.

आपण पेडवे म्हणतो त्या पैकी दिसते आहे. ह्याच्याच जरा मोठ्या जातीला तारली म्हणतात असे वाटते. खवले साफ करण्यात जास्त वेळ जातो हे खरे आहे. पण हे मासे चवीला अप्रतिम असतात. तारलीपेक्षा पेडव्यांचे खवले जास्त सहज निघतात. बाजारातून आणल्यावर मासे जरा पाण्यात ठेवावेत त्यामुळे खवले निघण्यास मदत होते. तारली मध्ये ओमेगा-३ हे शरीराला आवश्यक ऑईल हे जास्त असते. परंतु तारली आकाराने जास्त मोठी असेल तर त्यातील तेलामुळे त्याला जास्त उग्र वास येतो.
साहित्य : कान्टांचे २ वाटे लसूण पाकळ्या १५-२० २ चमचे मसाला अर्धा चमचा हळद लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ मुठभर चिरलेली कोथिंबीर २ मिरच्या चवीनुसार मिठ २ पळ्या तेल पाककृती: कान्टांची खवले, शेपुट व पोटातील घाण काढुन टाकावी व कान्टा तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात. भांडे तापवून त्यात तेल घालावे.

पर्यावरणाचे भान

आयुर्हित ·

रेवती 06/06/2014 - 01:26
आज पर्यावरणाचे भान ठेवल्याने जरा दमणूक झालीये. ऑरग्यानिक शेतात काम करून आल्याने आता काही लिहिणे शक्य नाही. धो धो पाऊस पाडून पर्यावरणाने आमचे कपडे भिजवून तसेच काम करवले. काय म्हणू या पर्यावरणाला? ;)

कपिलमुनी 06/06/2014 - 15:45
वापरून झालेले शेव्हिंग ब्लेड्स कसे डिस्पोज करायचे ? कचराकूंडीत टाकले तर गायी / गुरे आणि कचरा वेचणार्याना इजा होते .. कोणी पर्यावरणपूरक मार्ग सुचवेल का ?

असंका 07/06/2014 - 11:51
आयुर्हितसाहेब, एक प्रश्न,- वरण भात करण्यासाठी मी एक वाटी तांदूळ, एक वाटी तूर डाळ यांना दोन दोन वाटी पाणी घेऊन प्रेशर कूकर मध्ये ठेवले. आता गॅस चा कमीत कमी वापर व्हावा म्ह्णून मी किती शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा?

In reply to by टवाळ कार्टा

असंका 07/06/2014 - 14:20
आता हे एव्हढे जिन्नस शिंगल माणसालाच पूरतील ना! पण आपण आलात तर दुधात साखर! निम्म निम्म वाटून घेऊ. फक्त ते शिट्ट्या किती ते सांगू देत, मग या. नाहितर कच्चा किंवा जळका खावा लागेल...

In reply to by टवाळ कार्टा

असंका 07/06/2014 - 14:50
आमचा कुकाणेकरांचा पण असाच नियम आहे- फुकट घालाल जेवू, तर बाप लेक येऊ...! ;-) पण सध्या तरी उत्तराची वाट बघा...किंवा मग आपणच ट्राय करा उत्तर द्यायचा..?

In reply to by असंका

कवितानागेश 07/06/2014 - 19:14
अहो अकौन्टन्ट, शिट्ट्या होउ द्यायच्या नसतातच. कूकरमध्ये प्रेशर आले, हिसिन्ग सुरु झालं, की गॅस्ची ज्योत कमी करायची. ५-७ मिनिटं तशीच कमी ठेवायची. तेवढ्या प्रेशरवर आतलं सगळं काही शिजतं. मग गॅस बन्द करायचा. आणि अजून १० मिनिटांनी कूकर उघडायचा.

वेल्लाभट 13/06/2014 - 16:17
पेट्रोलचा वापर कमी व्हावा म्हणून चाकात हवा फुल्ल ठेवणे
असलं काहीतरी करताना त्याचे तांत्रिक परिणाम व संभाव्य धोके लक्षात घ्या बरं का ! बाकी जे मिनिमाईझ व रिसायकल करता ते चांगलंच आहे.

In reply to by वेल्लाभट

आयुर्हित 15/06/2014 - 01:22
चाकात हवा फुल्ल ठेवणे म्हणजे गाडी/टायर उत्पादकांनी सुचविल्याप्रमाणे वरच्या पातळीत हवेचा दाब ठेवणे व दर आठवड्याला परत तपासुन घेणे असे म्हणायचे आहे. अवांतरः एक्स्प्रेसहायवेवरुन जातांना मुद्दाम परत एकदा हवा भरणे गरजेचे आहे. सिमेंट्चा रस्ता असल्याने असंख्य हादरे बसतात त्यामूळे हवा कमी असेल तर चाक फुटण्याची दाट शक्यता असते.

उर्जा कमीत कमी वापरली जावी म्हणून मी जास्तीत जास्त वेळ झोपून राहण्याचा प्रयत्न करतो पण बायको ऐकत नाही व जबरदस्तीने उठवते. जोक अपार्ट, चांगले उपाय. यातील बरेचसे अंमलात आणतो पण अभी भोत कुच करना बाकी हय !

पर्यावरण वगैरे कांही कळत नव्हते तेंव्हाच्या वयात ह्यातील अर्ध्याहून जास्त गोष्टी पिताश्रींनी आमच्या ढुंगणावर रट्टे हाणून शिकविल्या आहेत. त्याकाळी पर्यावरणापेक्षा, वडील घरात असले की, घरातले 'वातावरण' जास्त महत्त्वाचे असायचे.

In reply to by सस्नेह

आयुर्हित 20/06/2014 - 00:06
१० वर्षे नोकरी झाल्याबरोबर 'स्व' ला ओळखले आणि ज्यात आनंद मिळतो तेच करायचे ठरवले. पण योग्य वेळ येईपर्यंत म्ह्णजे अजून ८ वर्षांनी नोकरी सोडुन लोकांना कायमस्वरूपी अखंड आनंद (सत्चिदानंद) कसा होईल यावर लक्ष देत आहे. त्यामूळे वेळच वेळ असतो!

१. नव्या घरी शिफ्ट झाल्यावर मोठ्या मुश्कीलिने घरकामाला नवीन मोलकरीण मिळाली (जुनी तेवढ्या लांब यायला तयार नव्हती)...तिने पहील्या दिवसापासुन प्रत्येक कामाला धो धो नळ सोडायला सुरुवात केली. आमचे रक्त जळु लागले ते बघुन,पण काय करणार? निर्वाणीचा ईशारा "ह्ये पघा,मला अस्संच जमतंय,तुम्हाला झेपत नसंल तर नवी बाई ठेवा"....आमची माघार २.उरलेले अन्न खिडकीसमोर पत्र्यावर टाकु लागलो, तर कावळे कबुतरे ते खाउन खाली टाकु लागली. सोसायटीची नोटीस....सगळा ओला कचरा पेटीतच टाका नाहीतर दंड भरा अजुन भरपुर किस्से आहेत, पण बाकी गॅस,पाणी,वीज वाचवणे,सार्वजनिक वाहतुक वापरणे याच्याशी सहमत

इरसाल 20/06/2014 - 15:56
निर्वाणीचा ईशारा "ह्ये पघा,मला अस्संच जमतंय,तुम्हाला झेपत नसंल तरनवी बाई ठेवा....आमची माघार ओ काय पण काय सांगताय ?

रेवती 06/06/2014 - 01:26
आज पर्यावरणाचे भान ठेवल्याने जरा दमणूक झालीये. ऑरग्यानिक शेतात काम करून आल्याने आता काही लिहिणे शक्य नाही. धो धो पाऊस पाडून पर्यावरणाने आमचे कपडे भिजवून तसेच काम करवले. काय म्हणू या पर्यावरणाला? ;)

कपिलमुनी 06/06/2014 - 15:45
वापरून झालेले शेव्हिंग ब्लेड्स कसे डिस्पोज करायचे ? कचराकूंडीत टाकले तर गायी / गुरे आणि कचरा वेचणार्याना इजा होते .. कोणी पर्यावरणपूरक मार्ग सुचवेल का ?

असंका 07/06/2014 - 11:51
आयुर्हितसाहेब, एक प्रश्न,- वरण भात करण्यासाठी मी एक वाटी तांदूळ, एक वाटी तूर डाळ यांना दोन दोन वाटी पाणी घेऊन प्रेशर कूकर मध्ये ठेवले. आता गॅस चा कमीत कमी वापर व्हावा म्ह्णून मी किती शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा?

In reply to by टवाळ कार्टा

असंका 07/06/2014 - 14:20
आता हे एव्हढे जिन्नस शिंगल माणसालाच पूरतील ना! पण आपण आलात तर दुधात साखर! निम्म निम्म वाटून घेऊ. फक्त ते शिट्ट्या किती ते सांगू देत, मग या. नाहितर कच्चा किंवा जळका खावा लागेल...

In reply to by टवाळ कार्टा

असंका 07/06/2014 - 14:50
आमचा कुकाणेकरांचा पण असाच नियम आहे- फुकट घालाल जेवू, तर बाप लेक येऊ...! ;-) पण सध्या तरी उत्तराची वाट बघा...किंवा मग आपणच ट्राय करा उत्तर द्यायचा..?

In reply to by असंका

कवितानागेश 07/06/2014 - 19:14
अहो अकौन्टन्ट, शिट्ट्या होउ द्यायच्या नसतातच. कूकरमध्ये प्रेशर आले, हिसिन्ग सुरु झालं, की गॅस्ची ज्योत कमी करायची. ५-७ मिनिटं तशीच कमी ठेवायची. तेवढ्या प्रेशरवर आतलं सगळं काही शिजतं. मग गॅस बन्द करायचा. आणि अजून १० मिनिटांनी कूकर उघडायचा.

वेल्लाभट 13/06/2014 - 16:17
पेट्रोलचा वापर कमी व्हावा म्हणून चाकात हवा फुल्ल ठेवणे
असलं काहीतरी करताना त्याचे तांत्रिक परिणाम व संभाव्य धोके लक्षात घ्या बरं का ! बाकी जे मिनिमाईझ व रिसायकल करता ते चांगलंच आहे.

In reply to by वेल्लाभट

आयुर्हित 15/06/2014 - 01:22
चाकात हवा फुल्ल ठेवणे म्हणजे गाडी/टायर उत्पादकांनी सुचविल्याप्रमाणे वरच्या पातळीत हवेचा दाब ठेवणे व दर आठवड्याला परत तपासुन घेणे असे म्हणायचे आहे. अवांतरः एक्स्प्रेसहायवेवरुन जातांना मुद्दाम परत एकदा हवा भरणे गरजेचे आहे. सिमेंट्चा रस्ता असल्याने असंख्य हादरे बसतात त्यामूळे हवा कमी असेल तर चाक फुटण्याची दाट शक्यता असते.

उर्जा कमीत कमी वापरली जावी म्हणून मी जास्तीत जास्त वेळ झोपून राहण्याचा प्रयत्न करतो पण बायको ऐकत नाही व जबरदस्तीने उठवते. जोक अपार्ट, चांगले उपाय. यातील बरेचसे अंमलात आणतो पण अभी भोत कुच करना बाकी हय !

पर्यावरण वगैरे कांही कळत नव्हते तेंव्हाच्या वयात ह्यातील अर्ध्याहून जास्त गोष्टी पिताश्रींनी आमच्या ढुंगणावर रट्टे हाणून शिकविल्या आहेत. त्याकाळी पर्यावरणापेक्षा, वडील घरात असले की, घरातले 'वातावरण' जास्त महत्त्वाचे असायचे.

In reply to by सस्नेह

आयुर्हित 20/06/2014 - 00:06
१० वर्षे नोकरी झाल्याबरोबर 'स्व' ला ओळखले आणि ज्यात आनंद मिळतो तेच करायचे ठरवले. पण योग्य वेळ येईपर्यंत म्ह्णजे अजून ८ वर्षांनी नोकरी सोडुन लोकांना कायमस्वरूपी अखंड आनंद (सत्चिदानंद) कसा होईल यावर लक्ष देत आहे. त्यामूळे वेळच वेळ असतो!

१. नव्या घरी शिफ्ट झाल्यावर मोठ्या मुश्कीलिने घरकामाला नवीन मोलकरीण मिळाली (जुनी तेवढ्या लांब यायला तयार नव्हती)...तिने पहील्या दिवसापासुन प्रत्येक कामाला धो धो नळ सोडायला सुरुवात केली. आमचे रक्त जळु लागले ते बघुन,पण काय करणार? निर्वाणीचा ईशारा "ह्ये पघा,मला अस्संच जमतंय,तुम्हाला झेपत नसंल तर नवी बाई ठेवा"....आमची माघार २.उरलेले अन्न खिडकीसमोर पत्र्यावर टाकु लागलो, तर कावळे कबुतरे ते खाउन खाली टाकु लागली. सोसायटीची नोटीस....सगळा ओला कचरा पेटीतच टाका नाहीतर दंड भरा अजुन भरपुर किस्से आहेत, पण बाकी गॅस,पाणी,वीज वाचवणे,सार्वजनिक वाहतुक वापरणे याच्याशी सहमत

इरसाल 20/06/2014 - 15:56
निर्वाणीचा ईशारा "ह्ये पघा,मला अस्संच जमतंय,तुम्हाला झेपत नसंल तरनवी बाई ठेवा....आमची माघार ओ काय पण काय सांगताय ?
५ जून म्हणजे पर्यावरण दिवस या निमित्ताने पर्यावरणाचे भान सर्व जबाबदार नागरीक जमेल तशी पर्यावरणाची काळजी घेत आहेतच परंतू त्याला एक चळवळ बनवून सर्व नागरीकांना पर्यावरणाचे भान असेल इतपत सुजाण करणे ही सूद्दा आपली सर्व मिपाकारांचीच जबाबदारी आहे. मला माझे जूने दिवस आठवतात व अजुनही मला या विषयावर खूप काही नवीन करावेसे वाटते ते असे.....

किस्से लाईव्ह चे...१

माधुरी विनायक ·

आदूबाळ 05/06/2014 - 18:13
जबरी किस्सा! बातम्या देताना एखादा शब्द चुकून वेगळा वाचला गेला तर ते कसं मॅनेज करतात याबद्दलही कुतूहल आहे. एक मित्र पाठ केलेला पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपती मधला शिवजन्माचा (स्फूर्तिदायक वगैरे वगैरे) उतारा शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत म्हणत होता. त्यात "चवताळलेल्या महाकालिकेची क्षुधा" याऐवजी तो चुकून "चवताळलेल्या महापालिकेची क्षुधा" असं बोलून गेला. ठोठो हसलं पब्लिक. बिचार्‍याच्या भाषणाचा विचका झाला.

In reply to by आदूबाळ

सुबोध खरे 06/06/2014 - 09:45
श्री श्रीकांत मोघे यांनी सांगितलेला किस्सा -- ते एकदा ऐतिहासिक नाटकाची रंगीत तालीम करीत होते त्यात सिंहगडावर चढाई करण्यापूर्वी तानाजी शिवाजी महाराजांना म्हणत असे कि महाराज तुम्हीच असा "धीर" सोडू लागलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे या ऐवजी तानाजीचे पात्र चुकून म्हणाले कि महाराज तुम्हीच असा "धूर" सोडू लागलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे. यावर तेथे इतका हशा पिकला कि रंगीत तालीम गुंडाळायची पाळी आली होती

In reply to by आदूबाळ

योगी९०० 06/06/2014 - 13:15
जबरी किस्सा! वरील आदूबाळ आणि खरे साहेबांचे किस्से ही मस्तच.. असाच एका आतरजालिय दिवाळी अंकात एकाचा लहानपणीच्या नाटकाचा अनुभव वाचला होता. तानाजीच्या "गड आला पण सिंह गेला" यावर हे नाटक आधारीत होते. त्यात शेलारमामाची भुमिका करणार्‍या मुलाने तानाजी पडल्यावर पळणार्‍या सेनेला "पळताय काय भ्याडांनो ? मी केव्हाच दोर कापून टाकलेत".. याऐवजी "पळताय काय भाड्यांनो" अशी सुरूवात करून पब्लिकला हसवून हसवून लोळवले होते.

एस 05/06/2014 - 18:21
हहपुवा झाली. बाकी "उचक्या थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपचारां" बद्दलपण लिहा. ;-)

रामपुरी 05/06/2014 - 19:52
बातम्या वाचता वाचता उचकी लागली, ती सुद्धा दहा मिनिटांच्या बातमीपत्रात पहिल्या मिनीटाला, तर काय होईल अशी एक विघ्नसंतोषी कल्पना मनात तरळून गेली.

रोमहर्षक वगैरे म्हणावा असा प्रसंग. पण मिनिट आणि सेकंदाच्या चिमटीत त्वरेने निर्णय घेऊन अमलात आणणे खरेच, कौतुकास पात्र आहे.

किस्सा आवडला, अजून असेच किस्से वाचायला आवडतील.... मागे दोन-तीन महिन्यांपूर्वी लॉस अँजेलिसमध्ये एका टीव्ही स्टेशनवर बातम्या सुरू असतांना अचानक भूकंप झाला. त्या भूकंपाने तो बातम्या देणारा निवेदक इतका घाबरला की आपण बातम्या देतोय हे विसरून, त्यांचं ते स्टडीड कंपोजर सोडून, समोरच्या टेबलाखाली जाऊन दडला. अर्थात कॅमेरा समोर चालूच होता!!! :) त्याचं असं अचानक झालेल्या भूकंपाने घाबरून जाणं जरी नॅचरल असलं तरी त्याची एकंदर भूकंप होण्याआधीची आणि नंतरची रिअ‍ॅक्शन इतकी विसंवादी आणि विनोदी होती की बाकीच्या सगळ्या प्रतिस्पर्धी टीव्ही स्टेशन्सनी ती पुन्हा पुन्हा दाखवली!!! आणि नंतर आठवडाभर देशभरातल्या स्टॅन्ड अप कॉमेडियन्सनी त्याला बकरा बनवला!!! त्यापेक्षा 'आपण त्या भूकंपात जमिनीत गडप का नाही झालो?' असं नंतर वाटलं असणार बिचार्‍याला!!! :)

In reply to by खटपट्या

सखी 05/06/2014 - 23:37
मी खडीसाखरेबद्दल असेच ऐकले होते. किस्सा आवडला, तुमच्या मॅडमचा क्षणभरात निर्णय घेण्याचा गुणही भावला. अजुन किस्से वाचायला आवडतील.

In reply to by खटपट्या

श्वास रोखून धरल्यानेही थांबते, नेहमीच थांबते याची ग्यारंटी नाही, पण मी तरी इमानैतबारे हा उपाय अमलात आणतो. असो, किस्सा बाकी खरेच धमाल, डोळ्यासमोर आली ती तारांबळ ;) यातून तरून गेल्यावर मात्र एक छानशी आठवण मिळते.

अंतु बर्वा 06/06/2014 - 00:10
आवडला किस्सा. कितीतरी वेळा असं होतं ना, आपण ठरवतो जाता जाता एखादी गोष्ट करु जी आपल्या लेखी चुटकीत होणारी असते. जशी एखादी महत्वाची मिटींग असावी, मिटींगला जातानाच प्रींटाउट काढु असा विचार करुन आपण आतापर्यंत मिटिंग मटेरीयलची प्रींट काढलेली नसावी आणी नेमका ऐन वेळी प्रिंटर बंद पडून जीव मुठीत यावा. :-) नंतर विचार करुन स्वतःचंच हसु येतं खर, पण लेखिकेप्रमाणेचं त्यावेळची अवस्था महभयानक असणार हे नक्की!

प्रसंगावधान राखून त्या क्षणी कुणावरही आरडाओरडा न करता अडचणीतून वाट काढल्याबद्दल! बाकी तुम्ही कुठे काम करता वगैरे त्याबद्दलही वाचायला आवडेल.

बिपिन६८ 06/06/2014 - 12:56
आत्ता वाचताना छान हसू येतेय ,त्या वेळेस काय परिस्थिती झाली असेल तुम्हीच जाणोत

सर्व वाचकांचे मनापासून आभार. माध्यमात कार्यरत असताना अनेक मजेदार गोष्टी,किस्से घडतात. मात्र त्यातले सर्वच जाहीर करणं शक्य होत नाही. जमतील तसे किस्से नक्की लिहीत जाईन. खरंच मनापासून आभार. आदूबाळ यांस... चुकीचा शब्द वाचला गेला, तर 'माफ करा', असे म्हणून चुकीचा शब्द सुधारून पुढे वाचायला सुरूवात केली जाते. शरद गोरडे यांस... खरं आहे. या माध्यमात काम करण्याची वेगळी मजा आहे. ताण असतातच, पण रोज नवे प्रसंग. त्यामुळे काम करायला मनापासून आवडतं. सरकारी माध्यम असलं तरी. खरं तर सरकारी माध्यम आहे, म्हणूनच. बातम्यांच्या नावाखाली २४ तास वृत्त वाहिन्यांवर जे दाखवलं जातं (सन्माननीय अपवाद वगळता) ते पाहून आपल्याला असलं काही करावं लागत नाही याचं खरंच समाधान वाटतं. अर्थात आमच्याकडेही सुधारणेला वाव आहेच. पण आम्ही जे दाखवतो, त्यांना बातमी म्हणता येईल, एवढं नक्की. पिवळा डांबिस यांस... आमच्याकडे असा किस्सा २६ जानेवारीचा, दूरचित्रवाणीवरचा. गुजरातमधल्या विनाशकारी भूकंपाचा तो दिवस आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. सकाळच्या बातम्या सुरू असताना मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवले. चौथ्या मजल्यावर बातम्यांचं थेट प्रसारण सुरू असताना हे धक्के जाणवले. थेट बातम्या देणारी वृत्त निवेदिका सोडली तर सगळे इमारतीबाहेर पळाले होते. अर्थात बातम्या संपायच्या आत परतले म्हणा. पण नंतर त्या वृत्त निवेदिकेचे सार्थ कौतुकही झाले... रामपुरी यांस... नका हो नका, असा अभद्र विचार मनात आणू नका... अवांतर... उचक्या थांबवण्यासाठी खडीसाखर खाणे, जीभ टाळूला चिकटवणे असे उपाय केले... आणखीही उपाय असतील. पण अनुभवाचे बोल सांगू का, कितीही उपाय करा, उचकी थांबायची तेव्हाच थांबते...

भाते 06/06/2014 - 20:28
तुमचे रेडिओवरचे आणखी अनुभव (किस्से नाही) वाचायला आवडेल.

प्यारे१ 06/06/2014 - 22:45
पण .... ह्प्प्प... मी काय म्हणतो... हिक्क्क... तुम्ही थो...डं पाणी प्याय... हिक्क्क.. ला काय ह.....हरकत हिक्क्क्क.... आईगं... होती??????? आपलं नि विशेषतः आपल्या मॅडमचं विशेष कौतुक!

उचकीचा किस्सा आवडला, तुमच्या मॅडमनी त्वरित निर्णय घेऊन वेळ पाळली.. त्यामुळे होणारा त्रास वाचला.. असे अजून वेगवेगळे किस्से वाचायला आवडतील, स्वाती

आसिफ 07/06/2014 - 03:47
मला मी शाळेत असताना साने गुरुंजीच्या 'शामची आई' या आत्मचरित्रावर बसवलेल्या नाटकची आठ्वण आली. नववी ला असताना गावातल्या एका महाविद्यालयातील सर हे नाटक बसवत होते, त्यात माझी वर्णी लागली. मी शामच्या वडिलांची भुमिका करत होतो. अजुन आमच्य तालमी सुरु होत्या, अचानकपणे एकदा कुठल्यातरी शालेय कार्यक्रमात आम्हाला स्टेजवर पाहुण्यांसमोर नाटक करायला सांगितले गेले. पुर्वीचा स्टेजचा कुठलाही अनुभव नसलेने आम्ही सगळे गार पडलो होतो. सगळेजण घाबरत घाबरत काम करत होते. माझ्या तोंडी एक वाक्य होते 'शाम बाळा ! आपण गरीब असलो तरी मुर्ख नाही' मी ते वाक्य ' शाम बाळा !आपण मुर्ख असलो तरी गरीब नाही' असे बोललो. पाहुण्यांसकट सगळे हसु लागले. मला अजुन आठवते त्या नाटकाची परत कधीही तालीम झाली नाही आणि ते सर ही शालेत परत कधी दिसले नाहित. आसिफ.

चिगो 07/06/2014 - 12:17
रंजक किस्सा. तुमच्या आणि तुमच्या मॅडमच्या प्रसंगावधानाचे कौतुक..

Gayatri Muley 18/10/2014 - 15:58
माझ्या ही उचकी ने मला एकदा असच गोचित आणलेल आहे, कॉलेज मध्ये असताना एकदा लेक्चर मध्ये मला उचकी लागली.. सर काहीतरी शिकवत आहेत, सगळीकडे एकदम शांतता..!! अन् माझ आपल उचक्या देण सुरुच, सगळे आसपासचे हसत होते.... अन् मी पाणी पिऊन पूर्ण बॉटल संपवली तरी काही फरक नाही, शेवटी लेक्चर संपल आणि मी सुटले एकदाची म्हणून श्वास सोडला..

लालन सारंग ह्यांनी फार पूर्वी दूरदर्शन वर झालेल्या एका मुलाखतीत त्यांच्याबाबतीत घडलेला हा किस्सा ऐकवला होता. कोणत्यातरी ऐतिहासिक नाटकातला सीन होता व एक राजा मृत झालेला आहे व त्यांची राणी त्यांच्यासोबत सती जाणार आहेत. लालन बाईंना म्हणायचे होते कि "जा चंदनाची शेज सजवा व माझी व महाराजांच्या प्रयाणाची तयारी करा" लालन बाई चुकुन बोलल्या.... "जा चंदनाची शेज सजवा व माझी व महाराजांच्या प्रणयाची तयारी करा" चूक झाली व हे समजल्यावर लालनबाईंना मेल्याहुन मेल्यासारखे झाले.

आदूबाळ 05/06/2014 - 18:13
जबरी किस्सा! बातम्या देताना एखादा शब्द चुकून वेगळा वाचला गेला तर ते कसं मॅनेज करतात याबद्दलही कुतूहल आहे. एक मित्र पाठ केलेला पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपती मधला शिवजन्माचा (स्फूर्तिदायक वगैरे वगैरे) उतारा शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत म्हणत होता. त्यात "चवताळलेल्या महाकालिकेची क्षुधा" याऐवजी तो चुकून "चवताळलेल्या महापालिकेची क्षुधा" असं बोलून गेला. ठोठो हसलं पब्लिक. बिचार्‍याच्या भाषणाचा विचका झाला.

In reply to by आदूबाळ

सुबोध खरे 06/06/2014 - 09:45
श्री श्रीकांत मोघे यांनी सांगितलेला किस्सा -- ते एकदा ऐतिहासिक नाटकाची रंगीत तालीम करीत होते त्यात सिंहगडावर चढाई करण्यापूर्वी तानाजी शिवाजी महाराजांना म्हणत असे कि महाराज तुम्हीच असा "धीर" सोडू लागलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे या ऐवजी तानाजीचे पात्र चुकून म्हणाले कि महाराज तुम्हीच असा "धूर" सोडू लागलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे. यावर तेथे इतका हशा पिकला कि रंगीत तालीम गुंडाळायची पाळी आली होती

In reply to by आदूबाळ

योगी९०० 06/06/2014 - 13:15
जबरी किस्सा! वरील आदूबाळ आणि खरे साहेबांचे किस्से ही मस्तच.. असाच एका आतरजालिय दिवाळी अंकात एकाचा लहानपणीच्या नाटकाचा अनुभव वाचला होता. तानाजीच्या "गड आला पण सिंह गेला" यावर हे नाटक आधारीत होते. त्यात शेलारमामाची भुमिका करणार्‍या मुलाने तानाजी पडल्यावर पळणार्‍या सेनेला "पळताय काय भ्याडांनो ? मी केव्हाच दोर कापून टाकलेत".. याऐवजी "पळताय काय भाड्यांनो" अशी सुरूवात करून पब्लिकला हसवून हसवून लोळवले होते.

एस 05/06/2014 - 18:21
हहपुवा झाली. बाकी "उचक्या थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपचारां" बद्दलपण लिहा. ;-)

रामपुरी 05/06/2014 - 19:52
बातम्या वाचता वाचता उचकी लागली, ती सुद्धा दहा मिनिटांच्या बातमीपत्रात पहिल्या मिनीटाला, तर काय होईल अशी एक विघ्नसंतोषी कल्पना मनात तरळून गेली.

रोमहर्षक वगैरे म्हणावा असा प्रसंग. पण मिनिट आणि सेकंदाच्या चिमटीत त्वरेने निर्णय घेऊन अमलात आणणे खरेच, कौतुकास पात्र आहे.

किस्सा आवडला, अजून असेच किस्से वाचायला आवडतील.... मागे दोन-तीन महिन्यांपूर्वी लॉस अँजेलिसमध्ये एका टीव्ही स्टेशनवर बातम्या सुरू असतांना अचानक भूकंप झाला. त्या भूकंपाने तो बातम्या देणारा निवेदक इतका घाबरला की आपण बातम्या देतोय हे विसरून, त्यांचं ते स्टडीड कंपोजर सोडून, समोरच्या टेबलाखाली जाऊन दडला. अर्थात कॅमेरा समोर चालूच होता!!! :) त्याचं असं अचानक झालेल्या भूकंपाने घाबरून जाणं जरी नॅचरल असलं तरी त्याची एकंदर भूकंप होण्याआधीची आणि नंतरची रिअ‍ॅक्शन इतकी विसंवादी आणि विनोदी होती की बाकीच्या सगळ्या प्रतिस्पर्धी टीव्ही स्टेशन्सनी ती पुन्हा पुन्हा दाखवली!!! आणि नंतर आठवडाभर देशभरातल्या स्टॅन्ड अप कॉमेडियन्सनी त्याला बकरा बनवला!!! त्यापेक्षा 'आपण त्या भूकंपात जमिनीत गडप का नाही झालो?' असं नंतर वाटलं असणार बिचार्‍याला!!! :)

In reply to by खटपट्या

सखी 05/06/2014 - 23:37
मी खडीसाखरेबद्दल असेच ऐकले होते. किस्सा आवडला, तुमच्या मॅडमचा क्षणभरात निर्णय घेण्याचा गुणही भावला. अजुन किस्से वाचायला आवडतील.

In reply to by खटपट्या

श्वास रोखून धरल्यानेही थांबते, नेहमीच थांबते याची ग्यारंटी नाही, पण मी तरी इमानैतबारे हा उपाय अमलात आणतो. असो, किस्सा बाकी खरेच धमाल, डोळ्यासमोर आली ती तारांबळ ;) यातून तरून गेल्यावर मात्र एक छानशी आठवण मिळते.

अंतु बर्वा 06/06/2014 - 00:10
आवडला किस्सा. कितीतरी वेळा असं होतं ना, आपण ठरवतो जाता जाता एखादी गोष्ट करु जी आपल्या लेखी चुटकीत होणारी असते. जशी एखादी महत्वाची मिटींग असावी, मिटींगला जातानाच प्रींटाउट काढु असा विचार करुन आपण आतापर्यंत मिटिंग मटेरीयलची प्रींट काढलेली नसावी आणी नेमका ऐन वेळी प्रिंटर बंद पडून जीव मुठीत यावा. :-) नंतर विचार करुन स्वतःचंच हसु येतं खर, पण लेखिकेप्रमाणेचं त्यावेळची अवस्था महभयानक असणार हे नक्की!

प्रसंगावधान राखून त्या क्षणी कुणावरही आरडाओरडा न करता अडचणीतून वाट काढल्याबद्दल! बाकी तुम्ही कुठे काम करता वगैरे त्याबद्दलही वाचायला आवडेल.

बिपिन६८ 06/06/2014 - 12:56
आत्ता वाचताना छान हसू येतेय ,त्या वेळेस काय परिस्थिती झाली असेल तुम्हीच जाणोत

सर्व वाचकांचे मनापासून आभार. माध्यमात कार्यरत असताना अनेक मजेदार गोष्टी,किस्से घडतात. मात्र त्यातले सर्वच जाहीर करणं शक्य होत नाही. जमतील तसे किस्से नक्की लिहीत जाईन. खरंच मनापासून आभार. आदूबाळ यांस... चुकीचा शब्द वाचला गेला, तर 'माफ करा', असे म्हणून चुकीचा शब्द सुधारून पुढे वाचायला सुरूवात केली जाते. शरद गोरडे यांस... खरं आहे. या माध्यमात काम करण्याची वेगळी मजा आहे. ताण असतातच, पण रोज नवे प्रसंग. त्यामुळे काम करायला मनापासून आवडतं. सरकारी माध्यम असलं तरी. खरं तर सरकारी माध्यम आहे, म्हणूनच. बातम्यांच्या नावाखाली २४ तास वृत्त वाहिन्यांवर जे दाखवलं जातं (सन्माननीय अपवाद वगळता) ते पाहून आपल्याला असलं काही करावं लागत नाही याचं खरंच समाधान वाटतं. अर्थात आमच्याकडेही सुधारणेला वाव आहेच. पण आम्ही जे दाखवतो, त्यांना बातमी म्हणता येईल, एवढं नक्की. पिवळा डांबिस यांस... आमच्याकडे असा किस्सा २६ जानेवारीचा, दूरचित्रवाणीवरचा. गुजरातमधल्या विनाशकारी भूकंपाचा तो दिवस आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. सकाळच्या बातम्या सुरू असताना मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवले. चौथ्या मजल्यावर बातम्यांचं थेट प्रसारण सुरू असताना हे धक्के जाणवले. थेट बातम्या देणारी वृत्त निवेदिका सोडली तर सगळे इमारतीबाहेर पळाले होते. अर्थात बातम्या संपायच्या आत परतले म्हणा. पण नंतर त्या वृत्त निवेदिकेचे सार्थ कौतुकही झाले... रामपुरी यांस... नका हो नका, असा अभद्र विचार मनात आणू नका... अवांतर... उचक्या थांबवण्यासाठी खडीसाखर खाणे, जीभ टाळूला चिकटवणे असे उपाय केले... आणखीही उपाय असतील. पण अनुभवाचे बोल सांगू का, कितीही उपाय करा, उचकी थांबायची तेव्हाच थांबते...

भाते 06/06/2014 - 20:28
तुमचे रेडिओवरचे आणखी अनुभव (किस्से नाही) वाचायला आवडेल.

प्यारे१ 06/06/2014 - 22:45
पण .... ह्प्प्प... मी काय म्हणतो... हिक्क्क... तुम्ही थो...डं पाणी प्याय... हिक्क्क.. ला काय ह.....हरकत हिक्क्क्क.... आईगं... होती??????? आपलं नि विशेषतः आपल्या मॅडमचं विशेष कौतुक!

उचकीचा किस्सा आवडला, तुमच्या मॅडमनी त्वरित निर्णय घेऊन वेळ पाळली.. त्यामुळे होणारा त्रास वाचला.. असे अजून वेगवेगळे किस्से वाचायला आवडतील, स्वाती

आसिफ 07/06/2014 - 03:47
मला मी शाळेत असताना साने गुरुंजीच्या 'शामची आई' या आत्मचरित्रावर बसवलेल्या नाटकची आठ्वण आली. नववी ला असताना गावातल्या एका महाविद्यालयातील सर हे नाटक बसवत होते, त्यात माझी वर्णी लागली. मी शामच्या वडिलांची भुमिका करत होतो. अजुन आमच्य तालमी सुरु होत्या, अचानकपणे एकदा कुठल्यातरी शालेय कार्यक्रमात आम्हाला स्टेजवर पाहुण्यांसमोर नाटक करायला सांगितले गेले. पुर्वीचा स्टेजचा कुठलाही अनुभव नसलेने आम्ही सगळे गार पडलो होतो. सगळेजण घाबरत घाबरत काम करत होते. माझ्या तोंडी एक वाक्य होते 'शाम बाळा ! आपण गरीब असलो तरी मुर्ख नाही' मी ते वाक्य ' शाम बाळा !आपण मुर्ख असलो तरी गरीब नाही' असे बोललो. पाहुण्यांसकट सगळे हसु लागले. मला अजुन आठवते त्या नाटकाची परत कधीही तालीम झाली नाही आणि ते सर ही शालेत परत कधी दिसले नाहित. आसिफ.

चिगो 07/06/2014 - 12:17
रंजक किस्सा. तुमच्या आणि तुमच्या मॅडमच्या प्रसंगावधानाचे कौतुक..

Gayatri Muley 18/10/2014 - 15:58
माझ्या ही उचकी ने मला एकदा असच गोचित आणलेल आहे, कॉलेज मध्ये असताना एकदा लेक्चर मध्ये मला उचकी लागली.. सर काहीतरी शिकवत आहेत, सगळीकडे एकदम शांतता..!! अन् माझ आपल उचक्या देण सुरुच, सगळे आसपासचे हसत होते.... अन् मी पाणी पिऊन पूर्ण बॉटल संपवली तरी काही फरक नाही, शेवटी लेक्चर संपल आणि मी सुटले एकदाची म्हणून श्वास सोडला..

लालन सारंग ह्यांनी फार पूर्वी दूरदर्शन वर झालेल्या एका मुलाखतीत त्यांच्याबाबतीत घडलेला हा किस्सा ऐकवला होता. कोणत्यातरी ऐतिहासिक नाटकातला सीन होता व एक राजा मृत झालेला आहे व त्यांची राणी त्यांच्यासोबत सती जाणार आहेत. लालन बाईंना म्हणायचे होते कि "जा चंदनाची शेज सजवा व माझी व महाराजांच्या प्रयाणाची तयारी करा" लालन बाई चुकुन बोलल्या.... "जा चंदनाची शेज सजवा व माझी व महाराजांच्या प्रणयाची तयारी करा" चूक झाली व हे समजल्यावर लालनबाईंना मेल्याहुन मेल्यासारखे झाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा किस्सा रेडियोवरच्या प्रसारणातला. खरं तर प्रसारण, मग ते थेट असो की मुद्रित, दोन्ही प्रकारांमध्ये सतत नवनवे किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा... नेहमीप्रमाणे थेट बातमीपत्रासाठी बातम्या काढणं, तयार करणं, टाईप झालेल्या बातम्या वाचून दुरूस्त करून घेणं अशी लगबग सुरू होती. बातमीपत्र तयार झालं आणि नेहमीप्रमाणे वरीष्ठांना सांगुन मी स्टुडियोमध्ये जायला निघाले. प्रसारणाच्या साधारण पाच मिनिटं आधी मी स्टुडियोमध्ये पोहोचले. सिग्नेचर ट्यून (बातम्या सुरू होण्यापूर्वीचं संगीत), माईक तपासणी असे नित्य सोपस्कार पार पडले आणि मी शांतपणे प्रसारणाच्या वेळेची वाट पाहू लागले. अचानक... मला उचकी लागली. एक...दोन...

पंचविशी - तिआनमेनच्या उद्रेकास्ताची

विकास ·

कवितानागेश 05/06/2014 - 13:24
हे सगळं आठवतंय... जालिअयनवाला बागेबद्दल वाचताना जसं सगळं अंगावर येतं तसंच झालं होतं... चीनचे नावीक दलातील काही सैनिक पण या आंदोलनात सामील झाले ही गोष्ट खरोखरच खूप महत्त्वाची होती. खूप मोठी क्रांती होउ शकली असती.

मदनबाण 05/06/2014 - 14:41
या घटने बद्धल आणि रणगाड्यांच्या बद्धल थोडेफार माहित होते.२ दिवसांपूर्वी या तिआनमेनच्या अ‍ॅनिव्हर्सरी बद्धल Reuters वर बातमी वाचली होती की चीन ने गुगलची सेवा विस्कळीत केली आहे. संदर्भ :- China disrupts Google services ahead of Tiananmen anniversary

In reply to by बन्डु

विकास 05/06/2014 - 19:05
कोण आहे हा "टँकमॅन" ? प्लीज सांगाल का? ते कुणालाच माहीत नाही. पण त्याचे छायाचित्र एकापेक्षा अधिक माध्यम प्रतिनिधिंनी हॉटेलच्या खिडक्यांमधून टिपले होते त्यामुळे ते विश्वासार्ह नक्कीच आहे.

मस्तानी 10/06/2014 - 23:17
धन्यवाद विकास माहितीपूर्ण लेखाबद्दल ! ( तुम्हाला तारीख एप्रिल २२, १९८९ अशी लिहायची असणार ती चुकून एप्रिल २२, २०१४ अशी लिहिली गेली आहे 'हे हू १९८९ च्या १५ एप्रिलला हृदयविकारामुळे निधन पावले' या परिच्छेदात)

कवितानागेश 05/06/2014 - 13:24
हे सगळं आठवतंय... जालिअयनवाला बागेबद्दल वाचताना जसं सगळं अंगावर येतं तसंच झालं होतं... चीनचे नावीक दलातील काही सैनिक पण या आंदोलनात सामील झाले ही गोष्ट खरोखरच खूप महत्त्वाची होती. खूप मोठी क्रांती होउ शकली असती.

मदनबाण 05/06/2014 - 14:41
या घटने बद्धल आणि रणगाड्यांच्या बद्धल थोडेफार माहित होते.२ दिवसांपूर्वी या तिआनमेनच्या अ‍ॅनिव्हर्सरी बद्धल Reuters वर बातमी वाचली होती की चीन ने गुगलची सेवा विस्कळीत केली आहे. संदर्भ :- China disrupts Google services ahead of Tiananmen anniversary

In reply to by बन्डु

विकास 05/06/2014 - 19:05
कोण आहे हा "टँकमॅन" ? प्लीज सांगाल का? ते कुणालाच माहीत नाही. पण त्याचे छायाचित्र एकापेक्षा अधिक माध्यम प्रतिनिधिंनी हॉटेलच्या खिडक्यांमधून टिपले होते त्यामुळे ते विश्वासार्ह नक्कीच आहे.

मस्तानी 10/06/2014 - 23:17
धन्यवाद विकास माहितीपूर्ण लेखाबद्दल ! ( तुम्हाला तारीख एप्रिल २२, १९८९ अशी लिहायची असणार ती चुकून एप्रिल २२, २०१४ अशी लिहिली गेली आहे 'हे हू १९८९ च्या १५ एप्रिलला हृदयविकारामुळे निधन पावले' या परिच्छेदात)
१९८९ साल हे कम्युनिझम/साम्यवादासाठी निर्णायक नसेल कदाचीत पण महत्वाची कलाटणी देणारे वर्ष होते. त्या आधी एक दोन वर्षे तत्कालीन सोव्हीएट राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी पेरीस्त्रॉईका (सामाजीक पुर्नबांधणी) आणी ग्लास्तनोस्त (सामाजीक स्वांतत्र्य/मोकळेपणा) हे शब्द प्रचलात आणले होते आणि हळूहळू रशियाची आर्थिक आणि राजकीय घडण बदलण्यास सुरवात केली होती. पोलंड, हंगेरी, पूर्व जर्मनी, झेकोस्लोव्हाकीया, बल्गेरीया आणि रोमानिया हे देश सोव्हिएट मगरमिठीतून या वर्षी सुटले. असाच प्रयत्न अजून एका ठिकाणी झाला तो म्हणजे माओच्या कम्युनिस्ट चीनच्या तिआनमेन चौकात.

बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)

अत्रुप्त आत्मा ·

>>>> मंडळी माझ्यासह दुपारी २ च्या उन्हात..हाशहुश्श करत..थांबत बसत वरती आली! गुरुजी, ह्या वाक्याने मनाला एक समाधान वाटले की असा थांबत थांबत बसत बसत 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो. बेडसे लेण्यांच्या पुनर्दर्शनाने आनंद झाला. त्यात तुमचे काव्य वाचन म्हणजे दूधात साखर किंवा पंचामृतच म्हणाना.

In reply to by प्रभाकर पेठकर

@ 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो.>>> =)) असं नाय हां...आंम्ही आधिच सकाळच्या कामाने आउट झालेलो होतो,त्यात यजमानाने भोजन/विडा/दक्षिणा देऊनी लोळविलेले होते! =)) म्हणून ही अवस्था..नाय तर ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

गुरुजी, आम्हीही मिसळ आणि ८ पाव चापून बसलो होतो. (आ केला असता तर, मिसळीच्या रश्शात भिजलेला, पावाचा शेवटचा तुकडा नरड्यात दिसला असता). त्यात पुन्हा दुपारचे जागरण झाले होते. सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.

चौकटराजा 05/06/2014 - 07:06
बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? मी साक्षीदार म्हणून येतो.( वल्ली बरोबर चौराची यात्रा ! ) बाकी त्या भागात एक बंगल्यांची कॉलनीच होणार आहे. मग चंगळ वास्तूशांत्या अन गूढयात्रेची ! आपला नम्र खवचट म्हातारा .

In reply to by प्रचेतस

@रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? >>> हा घ्या रॉयल टी! http://www.sherv.net/cm/emoticons/drink/tea.gif ;) इथेच देतो..हाटिल कशाला? :-/ @थंडा मामला नैतर बाबा रामदेव ढाबा चालेल.>>> :-/ llllllllllluuuuuuuu :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

विटेकर 05/06/2014 - 11:18
ठंडा मामला के बराब्बर सामने अपना घर हो रयेला हय.. सगळ हिषेब तिथेच पूर्ण करु... पायजेल तर जेवण ठंडा मामला तिथूनच मागवू.. तत्पूर्वी "स्-वल्ली घोरावडे लेणी " पाहू.. . . . . होऊ दे खर्च !

प्रचेतस 05/06/2014 - 09:48
पुन्हा मस्त लिहिलंय. रेकॉर्डिंग तर सुरेख झालंय. माझ्यापेक्षा तुम्हालाच बेडश्यानं जास्त झपाटलंय बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.

चाणक्य 05/06/2014 - 10:55
वाह बुवा. रहावलं नाही आणि हापिसात फोनवर बाॅसची नजर चुकवत ऎकलं. कवी कडूनच त्याची कविता ऎकायला मिळावी यासारखं सुख नाही.

एस 05/06/2014 - 11:07
बेडसे लेणी खरोखरच सुंदर आहेत. आणि भाजे-कार्ले लेण्यांप्रमाणे तिथे माणसांच्या व्यावसायिकतेचे जंजाळ नाही. निदान मी पाहिली तेव्हा तरी नव्हते. तिथे खरंच चिटपाखरूही नसे. तेव्हा अशा पायर्‍याही नव्हत्या. आता बरंच काही बदललंय असं वाटतंय.

धन्या 05/06/2014 - 13:54
हायला बुवा... अता बेडसे पुन्हा एकदा? बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही. :) शेवटी, शेवटची कविता आवडली. सुंदर !!!!

In reply to by प्रचेतस

@ सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.>>> *biggrin* @बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.>>> त्या दिवशी आमच्यातल्या एकानी त्याच्या पोपटगिरीला जोरात तडाखा दिला! =)) @बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही.>>> निरर्थक! :-/ वाण नाही..पण गुण वग्रे! :-/ त्यामुळे असोच्च! :-/ @तू पण का आता 'अता'च?>>> :-/ हे पहा वाण! :-/

बुवा बेडसे लेणी बघायला जाईन. कविता आवडली. आपले व्हिडियो आवडले. पहिल्या व्हिडियोत शेवटचे काही सेकंदात 'असं हे काव्य' म्हटल्यानंतर मोबाईलला काही तरी बोटांनी टोचायची अ‍ॅक्श्न केलीय ना, ते काय म्हणत होता तेवढे सांगा बॉ. :) -दिलीप बिरुटे

>>>> मंडळी माझ्यासह दुपारी २ च्या उन्हात..हाशहुश्श करत..थांबत बसत वरती आली! गुरुजी, ह्या वाक्याने मनाला एक समाधान वाटले की असा थांबत थांबत बसत बसत 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो. बेडसे लेण्यांच्या पुनर्दर्शनाने आनंद झाला. त्यात तुमचे काव्य वाचन म्हणजे दूधात साखर किंवा पंचामृतच म्हणाना.

In reply to by प्रभाकर पेठकर

@ 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो.>>> =)) असं नाय हां...आंम्ही आधिच सकाळच्या कामाने आउट झालेलो होतो,त्यात यजमानाने भोजन/विडा/दक्षिणा देऊनी लोळविलेले होते! =)) म्हणून ही अवस्था..नाय तर ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

गुरुजी, आम्हीही मिसळ आणि ८ पाव चापून बसलो होतो. (आ केला असता तर, मिसळीच्या रश्शात भिजलेला, पावाचा शेवटचा तुकडा नरड्यात दिसला असता). त्यात पुन्हा दुपारचे जागरण झाले होते. सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.

चौकटराजा 05/06/2014 - 07:06
बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? मी साक्षीदार म्हणून येतो.( वल्ली बरोबर चौराची यात्रा ! ) बाकी त्या भागात एक बंगल्यांची कॉलनीच होणार आहे. मग चंगळ वास्तूशांत्या अन गूढयात्रेची ! आपला नम्र खवचट म्हातारा .

In reply to by प्रचेतस

@रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? >>> हा घ्या रॉयल टी! http://www.sherv.net/cm/emoticons/drink/tea.gif ;) इथेच देतो..हाटिल कशाला? :-/ @थंडा मामला नैतर बाबा रामदेव ढाबा चालेल.>>> :-/ llllllllllluuuuuuuu :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

विटेकर 05/06/2014 - 11:18
ठंडा मामला के बराब्बर सामने अपना घर हो रयेला हय.. सगळ हिषेब तिथेच पूर्ण करु... पायजेल तर जेवण ठंडा मामला तिथूनच मागवू.. तत्पूर्वी "स्-वल्ली घोरावडे लेणी " पाहू.. . . . . होऊ दे खर्च !

प्रचेतस 05/06/2014 - 09:48
पुन्हा मस्त लिहिलंय. रेकॉर्डिंग तर सुरेख झालंय. माझ्यापेक्षा तुम्हालाच बेडश्यानं जास्त झपाटलंय बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.

चाणक्य 05/06/2014 - 10:55
वाह बुवा. रहावलं नाही आणि हापिसात फोनवर बाॅसची नजर चुकवत ऎकलं. कवी कडूनच त्याची कविता ऎकायला मिळावी यासारखं सुख नाही.

एस 05/06/2014 - 11:07
बेडसे लेणी खरोखरच सुंदर आहेत. आणि भाजे-कार्ले लेण्यांप्रमाणे तिथे माणसांच्या व्यावसायिकतेचे जंजाळ नाही. निदान मी पाहिली तेव्हा तरी नव्हते. तिथे खरंच चिटपाखरूही नसे. तेव्हा अशा पायर्‍याही नव्हत्या. आता बरंच काही बदललंय असं वाटतंय.

धन्या 05/06/2014 - 13:54
हायला बुवा... अता बेडसे पुन्हा एकदा? बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही. :) शेवटी, शेवटची कविता आवडली. सुंदर !!!!

In reply to by प्रचेतस

@ सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.>>> *biggrin* @बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.>>> त्या दिवशी आमच्यातल्या एकानी त्याच्या पोपटगिरीला जोरात तडाखा दिला! =)) @बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही.>>> निरर्थक! :-/ वाण नाही..पण गुण वग्रे! :-/ त्यामुळे असोच्च! :-/ @तू पण का आता 'अता'च?>>> :-/ हे पहा वाण! :-/

बुवा बेडसे लेणी बघायला जाईन. कविता आवडली. आपले व्हिडियो आवडले. पहिल्या व्हिडियोत शेवटचे काही सेकंदात 'असं हे काव्य' म्हटल्यानंतर मोबाईलला काही तरी बोटांनी टोचायची अ‍ॅक्श्न केलीय ना, ते काय म्हणत होता तेवढे सांगा बॉ. :) -दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे.

पुन्हा..........

हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात.

सौदी क्षणचित्रे : ०८ : जेद्दाह् (भाग १)

डॉ सुहास म्हात्रे ·

अर्धवटराव 05/06/2014 - 02:01
काय प्रचंड श्रीमंती आहे राव. भिती वाटते. हा भाग देखील आवडला. खरं तर एक्का साहेबांच्या "प्रवासी" धाग्यांना लाइक करणे म्हणजे दुरुक्तीच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 05/06/2014 - 09:01
हेच म्हणतो. सौदी अरेबियामधली स्थलवर्णनं अजिबातच पाहण्यात नाहीत. आपल्या सफरीनिमित्त आम्हालाही ह्या ठिकाणांची माहिती होते आहे.

रेवती 05/06/2014 - 02:30
वाह! सगळे फोटू नेत्रदिपक आहेत. रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. ;) एकंदरीतच भव्यदिव्य शहर आणि इमारती आहेत. आखातातल्या बर्‍याच बिल्डींगा या वैशिष्ठ्यपूर्ण असतात असे वाटते. सूक आणि रिसॉर्टची चित्रेही चांगली आहेत. पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.)

In reply to by रेवती

रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. नाही ! :) इस्लामच्या तत्वाप्रमाणे प्रत्येक बायकोला समान गोष्टी (संपत्ती, दागिने, घर, गाडी*, इ) द्यावे लागते... म्हणजे जितक्या बायका तितके बंगले बांधावे लागतात / फ्लॅट घ्यावे लागतात. शिवाय इस्लाममध्ये लग्नात नवर्‍याने बायकोला हुंडा (मेहेर) द्यायचा असतो. सौदी लग्नात मेहेर हा एक फार मोठा खर्च असतो. सौदी मुली आणि मुलींचे पालक या नियमाबाबत आग्रही असतात, त्यामुळे तेथे खूप श्रीमंत असल्याशिवाय अनेक लग्ने करणे शक्य होत नाही. पण याचा दुसरा परिणाम असा की सर्वसामान्य परिस्थितितल्या अनेक तरूणांना मेहेरचे पैसे जमेपर्यंत बराच काळ अविवाहित रहावे लागते. यावर काही प्रमाणात तोडगा म्हणून सरकारचे बिनव्याजी कर्ज मिळते. पण ती व्यवस्था सर्वानाच मिळते असे नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.) होय, ती हुक्क्याची पात्रेच आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे राहिलच की गडबडीत... *pardon* गाडी* : सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवायची परवानगी नसली तरी, त्यांच्या नावावर गाडी विकत घ्यायची परवानगी आहे... मात्र ती गाडी नवरा, घरातला इतर पुरूष अथवा ड्रायव्हरला चालवावी लागते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उदय के'सागर 05/06/2014 - 15:26
हो मागे एकदा डिस्कवरी वर पाहिले/ऐकले होते हे. पण ही सक्ती सौदी स्त्रियांनाच असावी ना? म्हणजे आपण भारतीय तिकडे गेलो तर भारतीय स्त्रिया चालवू शकतात का गाड्या? की ही बंदी सरसकट सर्वच स्त्रियांवर आहे?

In reply to by उदय के'सागर

लग्नासाठी मेहेरसाठी पैसे नाहीत म्हणून अविवाहित राहणार्‍या मुलांची संख्या तेथे सामाजिक असंतोषाचे एक कारण बनू लागले आहे.

रेवती 05/06/2014 - 02:36
एक विचारायचं राहिलं. वरील दाखवलेल्या मॉलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये स्त्रीयांना प्रवेश आहे का? प्रत्येक मॉलला स्त्रीयांचा मजला वेगळा असतो का?

In reply to by रेवती

प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था असेलच असे नाही. सर्व मॉल्स / दुकानांमध्ये स्त्रीयांना सर्व ठिकाणी प्रवेश असतो. काही मोठ्या मॉल्समध्ये स्त्रियांसाठी राखीव असलेल्या भागात आणि इतर ठिकाणी केवळ स्त्रियांच्या उपयोगाच्या वस्तू विकणार्‍या दुकानांत पुरुषांना मज्जाव असतो. प्रचंड मॉलचा संपूर्ण मजला स्त्रियांसाठी राखीव असणारे माझ्या माहितीतले एकमेव ठिकाण म्हणजे रियाधचे किंगडम सेंटर.

तुम्ही जेद्दा विषयी, काही तरी सांगालच अशी आशा होती. म्हणूनच वेळ आणि गाडी असून पण, मुद्दामच जेद्दाला गेलो न्हवतो. तुमच्या ह्या माहीतीचा मला नक्कीच उपयोग होईल.

सौंदाळा 05/06/2014 - 10:43
आतापर्यंतच्या भागात सगळ्यात आवडलेला भाग. फोटो तर झक्कास. त्यातही 'रस्त्याशेजारचा एक बंगला', 'मॉल ०१' आणि 'नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०१' हे फोटो खुपच आवडले. पुभाप्र

मदनबाण 05/06/2014 - 11:00
मस्तच ! माझ्या एका बंगाली मित्राच्या एंगेजमेंट मधे फ्ल्वेवर्ड हुक्क्याची मजा घ्यायची संधी मिळाली होती, ते वरील हुक्क्याच्या चित्रावरुन आठवले. :)

भाते 05/06/2014 - 11:36
नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् आणि मॉलचे फोटो आवडले. तो पहिल्या चित्रातला नकाशा पाहुन शाळेत असतानाचे आठवी नववीतले भूगोलाचे पुस्तक आठवले. अक्षांश रेखांश असले गचाळ शब्द वापरून लिहिलेले ते पुस्तक कधीही ऊघडावेसे सुध्दा वाटले नाही. आता इतक्या वर्षानंतर त्याच देशांची माहिती वाचताना आणि फोटो बघताना मजा वाटते आहे. आजच्या मुलांना ते रटाळ धडे वाचायला देण्यापेक्षा एक्का काकांच्या या धाग्यांचे दुवे वाचायला दिले तर किमान त्यांना भूगोल समजेल तरी.

अर्धवटराव, अत्रुप्त आत्मा, वल्ली, स्वॅप्स, सौंदाळा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद ! आपल्या सर्वांच्या सहभागाने सहलिची मजा व्दिगुणीत होत आहे !

जेद्दाला गेलो नाही, आता नक्कीच जाइल. तुमच्या ह्या माहीतीचा मी नक्कीच उपयोग करेल. गोल्ड मार्केटचे फोटो नाहीत का? खुप मोठे आहे असे म्हनतात जेद्दाला जाउन आलेले लोक्स. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत...

In reply to by बारक्या_पहीलवान

दुबईचे आणि बाहरेनमध्ये गोल्ड मार्केट बघितले असल्याने आणि सोन्यात फार रुची नसल्याने गोल्ड मार्केटमध्ये गेलो नाही.

शिद 05/06/2014 - 17:54
हा भाग सुद्धा सुंदर...नेहमीप्रमाणेच. खजुरांची एवढी वरायटी पाहून तोंडाला पाणी सुटलं. बाकी, वरुन ७ व्या फोटोत वरच्या बाजुला निळसर असा कसला इफेक्ट आलाय? तुम्ही तो फोटो कारमधून घेतला आहे का?

In reply to by शिद

बरेचसे फोटो कारमधूनच काढले आहेत. फिरत्या गाडीत दरवेळेस हवा तो नीट कोन मिळेल असे नाही, गाडी पुढे जाण्याच्या आत फोटो घेणे भाग पडते. त्या फोटोतला वरचा निळा रंग कारच्या काचेचा (टिंट) आहे. :)

पैसा 13/06/2014 - 12:25
हा भाग पण अतिशय आवडला. मात्र इव्हचे थडगे समजली जाणारी वास्तू बरीच जुनी असणार. त्यावर काँक्रीट घालून त्याची वाट लावण्याच्या वृत्तीची गंमत वाटली.

अर्धवटराव 05/06/2014 - 02:01
काय प्रचंड श्रीमंती आहे राव. भिती वाटते. हा भाग देखील आवडला. खरं तर एक्का साहेबांच्या "प्रवासी" धाग्यांना लाइक करणे म्हणजे दुरुक्तीच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 05/06/2014 - 09:01
हेच म्हणतो. सौदी अरेबियामधली स्थलवर्णनं अजिबातच पाहण्यात नाहीत. आपल्या सफरीनिमित्त आम्हालाही ह्या ठिकाणांची माहिती होते आहे.

रेवती 05/06/2014 - 02:30
वाह! सगळे फोटू नेत्रदिपक आहेत. रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. ;) एकंदरीतच भव्यदिव्य शहर आणि इमारती आहेत. आखातातल्या बर्‍याच बिल्डींगा या वैशिष्ठ्यपूर्ण असतात असे वाटते. सूक आणि रिसॉर्टची चित्रेही चांगली आहेत. पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.)

In reply to by रेवती

रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. नाही ! :) इस्लामच्या तत्वाप्रमाणे प्रत्येक बायकोला समान गोष्टी (संपत्ती, दागिने, घर, गाडी*, इ) द्यावे लागते... म्हणजे जितक्या बायका तितके बंगले बांधावे लागतात / फ्लॅट घ्यावे लागतात. शिवाय इस्लाममध्ये लग्नात नवर्‍याने बायकोला हुंडा (मेहेर) द्यायचा असतो. सौदी लग्नात मेहेर हा एक फार मोठा खर्च असतो. सौदी मुली आणि मुलींचे पालक या नियमाबाबत आग्रही असतात, त्यामुळे तेथे खूप श्रीमंत असल्याशिवाय अनेक लग्ने करणे शक्य होत नाही. पण याचा दुसरा परिणाम असा की सर्वसामान्य परिस्थितितल्या अनेक तरूणांना मेहेरचे पैसे जमेपर्यंत बराच काळ अविवाहित रहावे लागते. यावर काही प्रमाणात तोडगा म्हणून सरकारचे बिनव्याजी कर्ज मिळते. पण ती व्यवस्था सर्वानाच मिळते असे नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.) होय, ती हुक्क्याची पात्रेच आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे राहिलच की गडबडीत... *pardon* गाडी* : सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवायची परवानगी नसली तरी, त्यांच्या नावावर गाडी विकत घ्यायची परवानगी आहे... मात्र ती गाडी नवरा, घरातला इतर पुरूष अथवा ड्रायव्हरला चालवावी लागते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उदय के'सागर 05/06/2014 - 15:26
हो मागे एकदा डिस्कवरी वर पाहिले/ऐकले होते हे. पण ही सक्ती सौदी स्त्रियांनाच असावी ना? म्हणजे आपण भारतीय तिकडे गेलो तर भारतीय स्त्रिया चालवू शकतात का गाड्या? की ही बंदी सरसकट सर्वच स्त्रियांवर आहे?

In reply to by उदय के'सागर

लग्नासाठी मेहेरसाठी पैसे नाहीत म्हणून अविवाहित राहणार्‍या मुलांची संख्या तेथे सामाजिक असंतोषाचे एक कारण बनू लागले आहे.

रेवती 05/06/2014 - 02:36
एक विचारायचं राहिलं. वरील दाखवलेल्या मॉलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये स्त्रीयांना प्रवेश आहे का? प्रत्येक मॉलला स्त्रीयांचा मजला वेगळा असतो का?

In reply to by रेवती

प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था असेलच असे नाही. सर्व मॉल्स / दुकानांमध्ये स्त्रीयांना सर्व ठिकाणी प्रवेश असतो. काही मोठ्या मॉल्समध्ये स्त्रियांसाठी राखीव असलेल्या भागात आणि इतर ठिकाणी केवळ स्त्रियांच्या उपयोगाच्या वस्तू विकणार्‍या दुकानांत पुरुषांना मज्जाव असतो. प्रचंड मॉलचा संपूर्ण मजला स्त्रियांसाठी राखीव असणारे माझ्या माहितीतले एकमेव ठिकाण म्हणजे रियाधचे किंगडम सेंटर.

तुम्ही जेद्दा विषयी, काही तरी सांगालच अशी आशा होती. म्हणूनच वेळ आणि गाडी असून पण, मुद्दामच जेद्दाला गेलो न्हवतो. तुमच्या ह्या माहीतीचा मला नक्कीच उपयोग होईल.

सौंदाळा 05/06/2014 - 10:43
आतापर्यंतच्या भागात सगळ्यात आवडलेला भाग. फोटो तर झक्कास. त्यातही 'रस्त्याशेजारचा एक बंगला', 'मॉल ०१' आणि 'नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०१' हे फोटो खुपच आवडले. पुभाप्र

मदनबाण 05/06/2014 - 11:00
मस्तच ! माझ्या एका बंगाली मित्राच्या एंगेजमेंट मधे फ्ल्वेवर्ड हुक्क्याची मजा घ्यायची संधी मिळाली होती, ते वरील हुक्क्याच्या चित्रावरुन आठवले. :)

भाते 05/06/2014 - 11:36
नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् आणि मॉलचे फोटो आवडले. तो पहिल्या चित्रातला नकाशा पाहुन शाळेत असतानाचे आठवी नववीतले भूगोलाचे पुस्तक आठवले. अक्षांश रेखांश असले गचाळ शब्द वापरून लिहिलेले ते पुस्तक कधीही ऊघडावेसे सुध्दा वाटले नाही. आता इतक्या वर्षानंतर त्याच देशांची माहिती वाचताना आणि फोटो बघताना मजा वाटते आहे. आजच्या मुलांना ते रटाळ धडे वाचायला देण्यापेक्षा एक्का काकांच्या या धाग्यांचे दुवे वाचायला दिले तर किमान त्यांना भूगोल समजेल तरी.

अर्धवटराव, अत्रुप्त आत्मा, वल्ली, स्वॅप्स, सौंदाळा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद ! आपल्या सर्वांच्या सहभागाने सहलिची मजा व्दिगुणीत होत आहे !

जेद्दाला गेलो नाही, आता नक्कीच जाइल. तुमच्या ह्या माहीतीचा मी नक्कीच उपयोग करेल. गोल्ड मार्केटचे फोटो नाहीत का? खुप मोठे आहे असे म्हनतात जेद्दाला जाउन आलेले लोक्स. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत...

In reply to by बारक्या_पहीलवान

दुबईचे आणि बाहरेनमध्ये गोल्ड मार्केट बघितले असल्याने आणि सोन्यात फार रुची नसल्याने गोल्ड मार्केटमध्ये गेलो नाही.

शिद 05/06/2014 - 17:54
हा भाग सुद्धा सुंदर...नेहमीप्रमाणेच. खजुरांची एवढी वरायटी पाहून तोंडाला पाणी सुटलं. बाकी, वरुन ७ व्या फोटोत वरच्या बाजुला निळसर असा कसला इफेक्ट आलाय? तुम्ही तो फोटो कारमधून घेतला आहे का?

In reply to by शिद

बरेचसे फोटो कारमधूनच काढले आहेत. फिरत्या गाडीत दरवेळेस हवा तो नीट कोन मिळेल असे नाही, गाडी पुढे जाण्याच्या आत फोटो घेणे भाग पडते. त्या फोटोतला वरचा निळा रंग कारच्या काचेचा (टिंट) आहे. :)

पैसा 13/06/2014 - 12:25
हा भाग पण अतिशय आवडला. मात्र इव्हचे थडगे समजली जाणारी वास्तू बरीच जुनी असणार. त्यावर काँक्रीट घालून त्याची वाट लावण्याच्या वृत्तीची गंमत वाटली.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

विमान ,रेल्वे ,बस इत्यादीने प्रवास

कंजूस ·

सौंदाळा 04/06/2014 - 18:42
MSRTC चे संकेतस्थळ IRCTC इतके चांगले नाही. एकाच थांब्याची ३-४ नावे आहेत. रिझल्ट एखाद्-दुसर्‍या नावालाच बरोबर येतात. ज्येष्ठ नागरीकांचे तिकीट ऑनलाईन काढता येते पण एस्.टि स्टँड्वर मात्र त्यांचे आरक्षण करता येत नाही (असे ऐकले आहे)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

एसमाळी 05/06/2014 - 18:04
ST स्टँडवर जेष्ठांसाठी आरक्षण करता येत.फक्त फरक आहे.तुम्हाला 5/10 रु चे आरक्षण तिकीट मिळते.बाकीचे रक्कम, वाहकाला ओळखपत्र दाखवुन बस मध्ये बसल्यावर भरावी लागते( जी लागु असेल ती)

चौकटराजा 05/06/2014 - 07:21
असा धागा असावा. त्यात आपले असे अनुभव असावे की ज्याने थोडेफार रंजन व जास्त प्रबोधन होईल. अनुभवकथनांमधून अनेक खाचखळग्यानी भरलेला भावी प्रवास सुखाचा होईल. एक उदा. म्हणून सांगतो. पुण्याचे श्री वामनराव कर्वे हे आयुष्यात प्रथमच विनानप्रवासास जात होते. मुंबई ते रोममार्गे लंडन असा प्रवास होता. रोमपर्यंत सर्व ठीक होते. पण रोम लंडन मार्गावर एक तासाने विमानात बिघाड झाल्याचे आढळले. वामरावांना वाटले, आता हे इथेच सारे संपते की काय? विमान्र रोमला कसेबसे परत आणण्यात आले. १८ तासांचा उशीर लंडनला पोचण्यास झाला. सबब अपरात्री पोहोचल्याने रात्री हिथ्रो वर बाकावर झोपावे लागले. अशी " रम्य" सुरूवात त्यांची झाली होती. धडा- विमानकंपनी म्हण्जे लय मस्त असे काही नसते.

कंजूस 05/06/2014 - 12:59
रेल्वेचे पक्के रेजर्वेशन हातात असले तरी गाडी सुटण्याअगोदर (ज्या स्टेशनला गाडीत किती वाजता चढणार आहोत त्यावेळेच्या )चार तास अगोदर आपल्या तिकीटाचा PNR क्रमांक रेल्वेच्या वेबसाइटवर पाहावा .त्याचा फायदा असा होतो की आपला डबा एंजिनपासून कितवा आहे ते कळते .शिवाय नशिबवान असाल तर साध्या स्लिपरमधून वरच्या एसी ३ मध्ये 'अपग्रेड' झाल्यास तिकडे अगोदरच सामान घेऊन चढता येते .पूर्वीच्या जागेवर दुसरे बसलेले असतात व आपल्याला आतून तो डबा गाठावा लागतो .कोणत्याही मोबाइलवरून 139 ला PNR दहा आकडी नंबर मेसेज केला तरी लगेच माहिती पाठवतात .

असंका 05/06/2014 - 17:12
महाराष्ट्रात ST ने प्रवास करणार असताल, तर २०० रुपयात एक सवलत कार्ड मिळते. शिवनेरी / AC गाड्या सोडून MSRTC च्या कुठल्याही गाडीमध्ये ते वापरून प्रवासभाड्यामध्ये १०% सवलत मिळवता येते. एक वर्षासाठी सवलत पात्र. वर्ष संपलं की नवीन घ्यायचं. कागदपत्रं काहीही लागत नाहित. एस टी स्टँडवरच अर्ज मिळतो, जो जागच्या जागी भरता येतो. फक्त २ फोटो लागतात. कार्ड मिळायला पूर्वी वेळ लागायचा, आता लगेच मिळते. मला वाटतं यात १.०० लाख रुपये अपघात संरक्षण पण आपोआप मिळतं.

सौंदाळा 04/06/2014 - 18:42
MSRTC चे संकेतस्थळ IRCTC इतके चांगले नाही. एकाच थांब्याची ३-४ नावे आहेत. रिझल्ट एखाद्-दुसर्‍या नावालाच बरोबर येतात. ज्येष्ठ नागरीकांचे तिकीट ऑनलाईन काढता येते पण एस्.टि स्टँड्वर मात्र त्यांचे आरक्षण करता येत नाही (असे ऐकले आहे)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

एसमाळी 05/06/2014 - 18:04
ST स्टँडवर जेष्ठांसाठी आरक्षण करता येत.फक्त फरक आहे.तुम्हाला 5/10 रु चे आरक्षण तिकीट मिळते.बाकीचे रक्कम, वाहकाला ओळखपत्र दाखवुन बस मध्ये बसल्यावर भरावी लागते( जी लागु असेल ती)

चौकटराजा 05/06/2014 - 07:21
असा धागा असावा. त्यात आपले असे अनुभव असावे की ज्याने थोडेफार रंजन व जास्त प्रबोधन होईल. अनुभवकथनांमधून अनेक खाचखळग्यानी भरलेला भावी प्रवास सुखाचा होईल. एक उदा. म्हणून सांगतो. पुण्याचे श्री वामनराव कर्वे हे आयुष्यात प्रथमच विनानप्रवासास जात होते. मुंबई ते रोममार्गे लंडन असा प्रवास होता. रोमपर्यंत सर्व ठीक होते. पण रोम लंडन मार्गावर एक तासाने विमानात बिघाड झाल्याचे आढळले. वामरावांना वाटले, आता हे इथेच सारे संपते की काय? विमान्र रोमला कसेबसे परत आणण्यात आले. १८ तासांचा उशीर लंडनला पोचण्यास झाला. सबब अपरात्री पोहोचल्याने रात्री हिथ्रो वर बाकावर झोपावे लागले. अशी " रम्य" सुरूवात त्यांची झाली होती. धडा- विमानकंपनी म्हण्जे लय मस्त असे काही नसते.

कंजूस 05/06/2014 - 12:59
रेल्वेचे पक्के रेजर्वेशन हातात असले तरी गाडी सुटण्याअगोदर (ज्या स्टेशनला गाडीत किती वाजता चढणार आहोत त्यावेळेच्या )चार तास अगोदर आपल्या तिकीटाचा PNR क्रमांक रेल्वेच्या वेबसाइटवर पाहावा .त्याचा फायदा असा होतो की आपला डबा एंजिनपासून कितवा आहे ते कळते .शिवाय नशिबवान असाल तर साध्या स्लिपरमधून वरच्या एसी ३ मध्ये 'अपग्रेड' झाल्यास तिकडे अगोदरच सामान घेऊन चढता येते .पूर्वीच्या जागेवर दुसरे बसलेले असतात व आपल्याला आतून तो डबा गाठावा लागतो .कोणत्याही मोबाइलवरून 139 ला PNR दहा आकडी नंबर मेसेज केला तरी लगेच माहिती पाठवतात .

असंका 05/06/2014 - 17:12
महाराष्ट्रात ST ने प्रवास करणार असताल, तर २०० रुपयात एक सवलत कार्ड मिळते. शिवनेरी / AC गाड्या सोडून MSRTC च्या कुठल्याही गाडीमध्ये ते वापरून प्रवासभाड्यामध्ये १०% सवलत मिळवता येते. एक वर्षासाठी सवलत पात्र. वर्ष संपलं की नवीन घ्यायचं. कागदपत्रं काहीही लागत नाहित. एस टी स्टँडवरच अर्ज मिळतो, जो जागच्या जागी भरता येतो. फक्त २ फोटो लागतात. कार्ड मिळायला पूर्वी वेळ लागायचा, आता लगेच मिळते. मला वाटतं यात १.०० लाख रुपये अपघात संरक्षण पण आपोआप मिळतं.
विमान ,रेल्वे ,बस ,टैक्सी यासंबंधी बरे वाईट अनुभव आठवणी आणि बातम्यांसाठी वेगवेगळा अथवा एकत्रित धागा आहे का ?तो असावा असं मला वाटतं . रेल्वे :- या आठवड्यात रेल्वेने त्यांचे जे अधिकृत तिकीट एजंट (RTSA)होते त्यांचे लायसन्स अचानक रद्द केले .देशभरांत जवळपास असे पंधराशे जण होते .त्यांची नावे आणि पत्ते टाईमटेबलमध्ये छापलेले असतात . एकतर यांचा धंदा बुडालाच शिवाय जे लोक रेजर्वेशन सेंटर्सपासून दूर राहतात ,ज्याना येथे वेळेत येता येत नाही ,अथवा असमर्थ आहेत त्यांची पण एक सोय गेली .

कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग 1

शशिकांत ओक ·

सुबोध खरे 04/06/2014 - 18:10
मी व्यंकटेश माडगूळकरांचा निस्सीम चाहता आहे आणि त्यांच्या समग्र लेखांचा संग्रह मी फ्लिप कार्ट वरून विकत घेतला आहे. तो बहुधा फ्लिप कार्टवर अजून उपलब्ध आहे. साधी सरळ सुंदर भाषा आणि प्रामाणिक लेखन हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. यथा तथ्य लेखन आणि स्वतः कोणी थोर माणूस आहे असा कोणताही आव न आणणारे निर्व्याज साहित्य. तात्यांना एक लवून नमस्कार.

कंजूस 04/06/2014 - 20:56
चांगला उपक्रम हाती घेतलात ओककाका .निरनिराळ्या लेखकांविषयी काही वेगळ्या अंगाने मिपाकरांनी लिहून मिपा संमृध्द होत आहे . ग्रामिण कथा प्रकारात व्यंकटेश माडगूळकरांचे नाव आवर्जून घ्यावे लागते .हा कथाप्रकार लिहिणे हे चित्तूर पकडण्याइतके अवघड आहे आणि तो त्यांनी बऱ्याच वेळा शिताफीने पकडला आहे .इतकेच नाही तर कथांना समर्पक गतिमान रेखाचित्रेही दिली .चित्रकला आणि शिकार हे पण त्यांचे आवडीचे विषय होते .ते लेखक म्हणून मानले गेले ते त्यांच्या काळी या कथेने .पुढे काही काळाने ते म्हटतात की आताशा कथा लिहायला बसतो पण कथा अशी उतरतच नाही ,लेखच होतो .पंढरपुराजवळचे मंगळवेढा गावाने तीन व्यक्ती महाराष्ट्रास दिल्या एक दामाजी आणि दोन माडगूळकर बंधू .

शशिकांत ओक 05/06/2014 - 23:36
मी कोण व का आलोय हे कळताच तरूण गावकरी हळू हळू पुढे आले. गडधू असे काही तरी असते असे ज्यांच्या घरासमोर तो गोल दगडी गोटा अर्धवट जमिनीत रुतला होता त्यांना ही माहिती नव्हते. असो.

शशिकांत ओक 06/06/2014 - 12:53
लोक रंग पुरवणी २२ डिसेंबर २०१३
1
'बनगरवाडी' आणि 'माणदेशी माणसं' यांसारख्या अजरामर कलाकृतींच्या लेखकाचे निवासस्थान असलेला 'अक्षर' हा टुमदार बंगला आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्या जागी उभारल्या जात असलेल्या नव्या वास्तूत 'तात्यां'च्या नित्य वापरातील वस्तूंचे संग्रहालय साकारणार आहे. प्राप्तिकर कार्यालय गल्लीतील हा बंगला १९६१ पासून व्यंकटेश माडगूळकर यांचे निवासस्थान होता. एका लेखकाचे घर कसे असावे हे ध्यानात घेऊन माधव आचवल यांनी त्याची वास्तुरचना केली होती. ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास, लेखनाच्या प्रांतामध्ये 'धुळाक्षरे' गिरवू पाहणाऱ्या नवोदित लेखकांना तात्यांनी केलेले मार्गदर्शन, व्यंकटेश माडगूळकर-द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील या तिघांचे एकत्रित कथाकथन, जंगल भटकंती आणि शिकारीचा छंद या साऱ्या घटनांचा हा बंगला गेली पाच दशके साक्षीदार होता. पंडित-जावेडकर बिल्डर्स नवी वास्तू विकसित करीत आहेत, अशी माहिती माडगूळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांनी दिली. त्या म्हणाल्या, या वास्तूत तात्यांची स्मृती जतन व्हावी या आमच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे येथे छोटेखानी संग्रहालय साकारले जाणार आहे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 23/06/2014 - 00:45
ज्ञानदा नाईकांना भेटायची इच्छा आहे. अक्षर बंगल्याचे नवे स्वरूप साकारलेले नाही असे तिथे भेटून आलेल्यानी सांगितले. कोणी नाईक बाईंचा नवा पत्ता, फोन देऊ शकेल काय?

शशिकांत ओक 05/05/2020 - 03:03
शि म परांजपे यांच्या पुस्तकातील वर्णनाच्या संदर्भात अन्य लेखन वाचताना मला सर्जन कोट्स साहेब कुठे सापडतात का? यावर शोधक नजर होती... १८१९-२० च्या सुमारास शिरूर येथे इंग्रजी सेनेचा महत्वपूर्ण तळ होता. तिथे तोफांची, वाहून नेणाऱ्या चाकांच्या गाड्यांची दुरुस्ती, स्फोटके, गनपावडर, शस्त्रे यांचा डेपो असावा. तिथे ब्रिगेडियर जनरल स्मिथ यांच्या सैन्याला मागे फिरून विश्रांतीची, आजारी शिपाई, जनावरे यांच्या शुश्रूषेची सोय असावी. धान्य, मोहिमेत लागणारा पैसा, वाटेत खर्च, दरमहा पगार वाटप वगैरे करायला तो डेपो कार्यरत असावा. या ठिकाणच्या आसपास सर्जन कोट्स साहेब असावा असे वाटत होते. तसा तो संदर्भ आज सापडला!

सुबोध खरे 04/06/2014 - 18:10
मी व्यंकटेश माडगूळकरांचा निस्सीम चाहता आहे आणि त्यांच्या समग्र लेखांचा संग्रह मी फ्लिप कार्ट वरून विकत घेतला आहे. तो बहुधा फ्लिप कार्टवर अजून उपलब्ध आहे. साधी सरळ सुंदर भाषा आणि प्रामाणिक लेखन हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. यथा तथ्य लेखन आणि स्वतः कोणी थोर माणूस आहे असा कोणताही आव न आणणारे निर्व्याज साहित्य. तात्यांना एक लवून नमस्कार.

कंजूस 04/06/2014 - 20:56
चांगला उपक्रम हाती घेतलात ओककाका .निरनिराळ्या लेखकांविषयी काही वेगळ्या अंगाने मिपाकरांनी लिहून मिपा संमृध्द होत आहे . ग्रामिण कथा प्रकारात व्यंकटेश माडगूळकरांचे नाव आवर्जून घ्यावे लागते .हा कथाप्रकार लिहिणे हे चित्तूर पकडण्याइतके अवघड आहे आणि तो त्यांनी बऱ्याच वेळा शिताफीने पकडला आहे .इतकेच नाही तर कथांना समर्पक गतिमान रेखाचित्रेही दिली .चित्रकला आणि शिकार हे पण त्यांचे आवडीचे विषय होते .ते लेखक म्हणून मानले गेले ते त्यांच्या काळी या कथेने .पुढे काही काळाने ते म्हटतात की आताशा कथा लिहायला बसतो पण कथा अशी उतरतच नाही ,लेखच होतो .पंढरपुराजवळचे मंगळवेढा गावाने तीन व्यक्ती महाराष्ट्रास दिल्या एक दामाजी आणि दोन माडगूळकर बंधू .

शशिकांत ओक 05/06/2014 - 23:36
मी कोण व का आलोय हे कळताच तरूण गावकरी हळू हळू पुढे आले. गडधू असे काही तरी असते असे ज्यांच्या घरासमोर तो गोल दगडी गोटा अर्धवट जमिनीत रुतला होता त्यांना ही माहिती नव्हते. असो.

शशिकांत ओक 06/06/2014 - 12:53
लोक रंग पुरवणी २२ डिसेंबर २०१३
1
'बनगरवाडी' आणि 'माणदेशी माणसं' यांसारख्या अजरामर कलाकृतींच्या लेखकाचे निवासस्थान असलेला 'अक्षर' हा टुमदार बंगला आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्या जागी उभारल्या जात असलेल्या नव्या वास्तूत 'तात्यां'च्या नित्य वापरातील वस्तूंचे संग्रहालय साकारणार आहे. प्राप्तिकर कार्यालय गल्लीतील हा बंगला १९६१ पासून व्यंकटेश माडगूळकर यांचे निवासस्थान होता. एका लेखकाचे घर कसे असावे हे ध्यानात घेऊन माधव आचवल यांनी त्याची वास्तुरचना केली होती. ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास, लेखनाच्या प्रांतामध्ये 'धुळाक्षरे' गिरवू पाहणाऱ्या नवोदित लेखकांना तात्यांनी केलेले मार्गदर्शन, व्यंकटेश माडगूळकर-द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील या तिघांचे एकत्रित कथाकथन, जंगल भटकंती आणि शिकारीचा छंद या साऱ्या घटनांचा हा बंगला गेली पाच दशके साक्षीदार होता. पंडित-जावेडकर बिल्डर्स नवी वास्तू विकसित करीत आहेत, अशी माहिती माडगूळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांनी दिली. त्या म्हणाल्या, या वास्तूत तात्यांची स्मृती जतन व्हावी या आमच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे येथे छोटेखानी संग्रहालय साकारले जाणार आहे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 23/06/2014 - 00:45
ज्ञानदा नाईकांना भेटायची इच्छा आहे. अक्षर बंगल्याचे नवे स्वरूप साकारलेले नाही असे तिथे भेटून आलेल्यानी सांगितले. कोणी नाईक बाईंचा नवा पत्ता, फोन देऊ शकेल काय?

शशिकांत ओक 05/05/2020 - 03:03
शि म परांजपे यांच्या पुस्तकातील वर्णनाच्या संदर्भात अन्य लेखन वाचताना मला सर्जन कोट्स साहेब कुठे सापडतात का? यावर शोधक नजर होती... १८१९-२० च्या सुमारास शिरूर येथे इंग्रजी सेनेचा महत्वपूर्ण तळ होता. तिथे तोफांची, वाहून नेणाऱ्या चाकांच्या गाड्यांची दुरुस्ती, स्फोटके, गनपावडर, शस्त्रे यांचा डेपो असावा. तिथे ब्रिगेडियर जनरल स्मिथ यांच्या सैन्याला मागे फिरून विश्रांतीची, आजारी शिपाई, जनावरे यांच्या शुश्रूषेची सोय असावी. धान्य, मोहिमेत लागणारा पैसा, वाटेत खर्च, दरमहा पगार वाटप वगैरे करायला तो डेपो कार्यरत असावा. या ठिकाणच्या आसपास सर्जन कोट्स साहेब असावा असे वाटत होते. तसा तो संदर्भ आज सापडला!

28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.

लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1

संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे.

रस्त्यांवरील अपघात आणि वाहन संस्कृती

माहितगार ·

कित्येकदा वाहन चालविताना चालकाची अपुरी झोप किंवा अल्कोहोलचा प्रभाव त्याच्या मेंदूच्या निर्णयक्षमतेत उणीव निर्माण करते जे अत्यंत घातक असतं. कित्येकदा वाहन भरधाव चालविताना विचारांमध्ये बुडलेल्या किंवा इतर प्रवाशांशी चर्चा/विनोद करण्यात गुंतलेला चालक त्याच्या नकळत मार्गिका (लेन) बदलून दुसर्‍या मार्गिकेत घुसतो तेही अत्यंत घातक असतं. मोकळ्या रस्त्यावर कधी कधी चालक स्वतःच्याच विचारात लाल इशारा (सिग्नल) लक्षात न येऊन पुढे जातो आणि अपघाताला आमंत्रण देतो. 'कुछ नही होता' ही वृती जास्तित जास्त अपघातांना आमंत्रण देणारी असते. आजपर्यंत कसेही वागून अपघात न झाल्यातून ती अधिकाधिक ठाम होत गेलेली असते. ह्यावर भारतिय रेल्वेने लावलेली एक समाज प्रबोधनाची जाहिरात आठवते. दोघेजणं उंच आकाशात ढगावर बसलेले आहेत आणि गप्पा मारत आहेत असे चित्र होते. दोघांच्याही डोक्यावरील दाखवलेली चक्र ते मृतात्मे आहेत हे दर्शवत होते. खाली इंग्रजी भाषेत संदेश होता...

'I crossed railway lines thousand times But accident took place only once.'

Use overhead bridge.

मदनबाण 04/06/2014 - 11:57
हम्म... मंगळावर यान पाठवणार्‍या देशात लोक रस्ते अपघातात ठार कसे होतात बरं ? असो... या धाग्यामुळे मला माझाच एक जुना प्रतिसाद आठवला :- http://www.misalpav.com/comment/548746#comment-548746 मागच्याच आठवड्यात माझाही दुचाकी चालवताना अपघात झाला, अर्थात कारण रस्ताच...नशिब फ्रॅक्चर झाले नाही, पण टंकताना अजुन त्रास होत आहे.

बन्डु 05/06/2014 - 14:38
पुर्वी च्या काळा सारखं मग, जावं की निवांत. ३० ते ४० मिनिटांनी घरी पोहोचुन व्यवस्थित फोन वर बोलता येतेच की. आपण अंबानी नाही कि टाटा नाही की ४-५ मि. ने लाखाच/कोटींच नुकसान होईल. आपल्याला काही जिवापेक्षा फोन जास्त महत्वाचा नाही. हे सर्व कळले तरी बास झाले.

उदय 05/06/2014 - 19:26
गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच.
पण गोपिनाथ मुंडे यांनी सीटबेल्ट लावला होता की न्हवता, याबद्दल काही माहिती आहे का? लेडी डायनाचा अंगरक्षक जो ड्रायव्हरशेजारी बसला होता, तो केवळ सीटबेल्टमुळे वाचला होता, असे वाचल्याचे आठवते.

कित्येकदा वाहन चालविताना चालकाची अपुरी झोप किंवा अल्कोहोलचा प्रभाव त्याच्या मेंदूच्या निर्णयक्षमतेत उणीव निर्माण करते जे अत्यंत घातक असतं. कित्येकदा वाहन भरधाव चालविताना विचारांमध्ये बुडलेल्या किंवा इतर प्रवाशांशी चर्चा/विनोद करण्यात गुंतलेला चालक त्याच्या नकळत मार्गिका (लेन) बदलून दुसर्‍या मार्गिकेत घुसतो तेही अत्यंत घातक असतं. मोकळ्या रस्त्यावर कधी कधी चालक स्वतःच्याच विचारात लाल इशारा (सिग्नल) लक्षात न येऊन पुढे जातो आणि अपघाताला आमंत्रण देतो. 'कुछ नही होता' ही वृती जास्तित जास्त अपघातांना आमंत्रण देणारी असते. आजपर्यंत कसेही वागून अपघात न झाल्यातून ती अधिकाधिक ठाम होत गेलेली असते. ह्यावर भारतिय रेल्वेने लावलेली एक समाज प्रबोधनाची जाहिरात आठवते. दोघेजणं उंच आकाशात ढगावर बसलेले आहेत आणि गप्पा मारत आहेत असे चित्र होते. दोघांच्याही डोक्यावरील दाखवलेली चक्र ते मृतात्मे आहेत हे दर्शवत होते. खाली इंग्रजी भाषेत संदेश होता...

'I crossed railway lines thousand times But accident took place only once.'

Use overhead bridge.

मदनबाण 04/06/2014 - 11:57
हम्म... मंगळावर यान पाठवणार्‍या देशात लोक रस्ते अपघातात ठार कसे होतात बरं ? असो... या धाग्यामुळे मला माझाच एक जुना प्रतिसाद आठवला :- http://www.misalpav.com/comment/548746#comment-548746 मागच्याच आठवड्यात माझाही दुचाकी चालवताना अपघात झाला, अर्थात कारण रस्ताच...नशिब फ्रॅक्चर झाले नाही, पण टंकताना अजुन त्रास होत आहे.

बन्डु 05/06/2014 - 14:38
पुर्वी च्या काळा सारखं मग, जावं की निवांत. ३० ते ४० मिनिटांनी घरी पोहोचुन व्यवस्थित फोन वर बोलता येतेच की. आपण अंबानी नाही कि टाटा नाही की ४-५ मि. ने लाखाच/कोटींच नुकसान होईल. आपल्याला काही जिवापेक्षा फोन जास्त महत्वाचा नाही. हे सर्व कळले तरी बास झाले.

उदय 05/06/2014 - 19:26
गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच.
पण गोपिनाथ मुंडे यांनी सीटबेल्ट लावला होता की न्हवता, याबद्दल काही माहिती आहे का? लेडी डायनाचा अंगरक्षक जो ड्रायव्हरशेजारी बसला होता, तो केवळ सीटबेल्टमुळे वाचला होता, असे वाचल्याचे आठवते.
गोपिनाथ मुंडे यांचे काल सकाळी रस्यावरील अपघातात दुख्खःद निधन झाले. भारतभरात रोज दररोज शेकडो अपघात होतात. गोपिनाथ मुंडेंसारखा जाणता नेता काळा आड होतो तेव्हा देशाची मह्त्वपूर्ण हानी होते तेव्हा आपण हळहळतो आणि आपापल्या दिनक्रमास लागतो. गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच. पण या निमीत्ताने तरी सर्वच भारतीयांनी आपली वाहन चालवण्याची संस्कृती तपासून पहावयास हवी असे वाटते. बर्‍याच जणांना स्वतःच्या भरधाव आणि बेदरकार वाहनचालवण्याचे मोठे कौतुक असते त्यांच्या लेखी सांभाळून वाहनचालवणारे वेडे असतात.

महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं !

आशु जोग ·

शशिकांत ओक 03/06/2014 - 22:14
मोदी सरकार कडून थपडा व टपला खात राहण्यापेक्षा शिवसेना व म. न. सेनायांनी आपले पक्ष गुंडाळून मोदींच्या समावेत पुढील राज्यातील निवडणुकीत सहभागी व्हावे. अन्यथा ठाकरे एकमेकांशी टकरा मारून नामशेष होतील. शिवसेना समर्थकांनो आपल्या नेत्यांना वेळीच जागे करा....

साती 03/06/2014 - 23:32
अहो ओककाका तुम्ही एकदा नव्हे चारदा ठणकावून लिहिलेत तरी त्या राज आणि उद्धवांच्या डोक्यात प्रकाश पडेल असे वाटत नाही. ;)

शशिकांत ओक 04/06/2014 - 00:02
काहींना एकदा सांगून समजत नसेल तर शाब्दिक हातोड्याने काही गोष्टी सांगावयाचा लागतात हे आपल्याला माहिती आहे.

खटपट्या 04/06/2014 - 01:20
उद्धव साहेबांना वाटते कि विजय त्यांच्यामुळेच मिळाला आहे. किंवा ते तसे भासवत तरी आहेत. महाराष्ट्रात भाजप आता शिवसेनेच्या पुढे गेला आहे हे शिवसेना मान्य करायला तयार नाही. राज साहेबांना वाटते कि आपण सदा सर्वकाळ काही तरी नवीन मुद्दा काढून जनतेला वेडे बनवू शकतो. शिवसेनेला मान खाली घालायला लावायची हा एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. राज ठाकरे महाराष्ट्रात शिवसेनेची जागा घेवू बघत आहेत. दोघांनी जर वास्तवाचे भान ठेवून पावले टाकली नाहीत तर येणाऱ्या काळात हे दोन्ही पक्ष नामशेष होवू शकतात. आजचा तरुण मतदार रिजल्ट ओरिएण्टेड होवू पाहतोय. नुसते भावनिक आवाहन करून प्रचार करण्याचे दिवस आता गेले. बाप दाखव नाहीत तर श्राद्ध कर अशी म्हणणारी पिढी आता आली आहे.

आशु जोग 04/06/2014 - 10:35
ओककाकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आपापल्या पक्षांचे अवतारकार्य संपले आहे असे ते का मानत नाहीत. ३ पिढ्या ४ पिढ्या पक्षाचे दुकान चालवलेच पाहीजे ही सक्ती नाही... आणि भाषणाला गर्दी जमवली आणि कुणा चॅनेलला हाताशी धरून संपूर्ण भाषणाचे प्रक्षेपण करता आले... म्हणजे आपल्याला फार मोठा जनाधार आहे अशा भ्रमात राहण्यात अर्थ नाही...

आशु जोग 04/06/2014 - 10:35
कार्यकर्त्यांना फार काळ अ‍ॅनस्थेशियामधे ठेवता येत नाही

सौंदाळा 04/06/2014 - 10:40
पुण्यातील कुविख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला उमेदवारी देऊन वरुन त्याचे समर्थन केले तेव्हाच राज ठाकरे मनातुन उतरले. २००९-१०-११ मध्ये मनसे / राज बद्दल जेवढे चांगले वाटायचे तेवढे आता वाटत नाही.

आशु जोग 04/06/2014 - 10:52
त्यांच्या मिस्टरांवर चार्जेस आहेत, त्यांच्यावर तर नाहीत ना ? असा निरागस प्रश्न विचारला होता त्याने

बाळ ठाकरेंच्या सानिध्यात वाढलेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण शिकलेले, त्यांच्या सारखेच दिसणारे, बोलणारे वगैरे वगैरे गुणविशेषांमुळे राज ठाकरेंकडून जनतेच्या भव्य-दिव्य आशा होत्या. परंतु दुर्दैवाने राज ठाकरे त्या पुर्‍या करू शकलेले नाहीत. परिणामतः ते जनाधार गमावत आहेत. पण अजूनही वेळ गेलेली नाही. कांही भरीव कार्य केले, भावनिक आवाहनं आणि नकलांचा बाजार बंद करून कांही परिपक्व राजकारण - समाजकारण ह्याची चुणूक जरी दाखवली तरी अजून राज ठाकरेंना चांगेल दिवस येतील. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडले, नविन पक्ष काढून त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा विश्वासघातकी नतद्रष्टेपणा केला आहे अशा आरोपांनी व्यथित होऊन ते सतत स्वतःची स्वच्छ बाजू जनतेसमोर मांडायचा प्रयत्न करीत असतात. उद्धव ठाकरेंवरील आरोप, शाब्दीक हल्ले त्यातूनच उद्भवत असतात. उद्धव ठाकरेही, आजही, वरील घटनांचे भांडवल करून राज ठाकरेंची प्रतिमा डागाळण्याचे कार्य करीत असतात. शिवसेनेने भाजपचा हात सोडून मनसेशी टक्कर घ्यावी. आपण मनसेपेक्षा सरस आहोत हे सिद्ध करावं. राज ठाकरेंनी साकल्याने विचार करून राजकारण आणि समाजकारणावर भर दिला, त्यांच्या आमदारांकडून कांही विधायक कार्य करून घेतलं, मिळालेल्या प्रत्येक संधीचा समाजकारणासाठी फायदा उचलला, स्वतः जनेतेत फिरून त्यांची गार्‍हाणी ऐकून त्यावर उपाय केले तर मनसेला अजूनही चांगले दिवस येतील असे वाटते. बाकी उद्धव आणि आदित्य मध्ये विशेष दम नाही हे अनेकदा जाणवते. कदाचित त्यामागे राज ठाकरेंबद्दलचे आंधळे प्रेम हेही कारण असू शकते.

मदनबाण 04/06/2014 - 13:27
आम्हीच महाराष्ट्राचे बाप आहोत असा सुर आवळणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेच मतदारांनी तेरावं घातल्.तर आम्ही महाराष्ट्राची आई आहोत असे म्हणणार्‍या राष्ट्रवादीचा कॉग्रेस { सोनियांच्या परदेशीपणाला प्रश्न केला म्हणुन राष्ट्रवादी आणि मूळ विचारसरणी काँग्रेसची म्हणून:- राष्ट्रवादी काँग्रेस!} देखील दारुण पराभव झाला ! शिवसेनेचे म्हणाला तर त्यांना मोदी मटक्यात एक्का लागला ! आणि पक्षाला त्राण मिळाला. आता बघुया या नव्या अंकाची सुरुवात विजयाने समाप्त होइल का ते... जाता जाता :- या वेळी निवडणुकीच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, शिवाय इत्पादने विकणार्‍या कंपन्यांनीही या संधीचा फायदा घेतला. उदा. फेव्हिकॉलची जाहिरात. पण सगळ्यात फुसकी जाहिरात राष्ट्रवादी पक्षाची होती,आणि त्यांच्या त्या जाहिरातींचा वापर व्हॉट्सअपवर विनोद निर्मीती करण्यासाठी झाला. ;)

In reply to by मदनबाण

सावत्या 04/06/2014 - 15:07
त्यातलाच व्हॉट्सअपवर आलेला एक विनोद आज आमच्या बकरीला ... ३ पिल्लं झाली .. आणि हे सगळ शक्य झाल ते फक्त …. …. …. …. …. …. …. …. …. आमच्या बोकडामुळे ……. तुम्हाला काय वाटलं पवार साहेबांमुळे *stop* मग आमचा बोकड काय ** उपटायला ठेवला आहे का?? बाकी राज साहेबांच्या मनसेकडून नवनिर्माणाच्या आशा होत्या पण त्यांनी भ्रमनिरास केला.

In reply to by सावत्या

मदनबाण 04/06/2014 - 15:42
हॅ.हॅ.हॅ... ;) पोर्न फिल्म मधुन बॉलिवूड मधे काम करायची संधी मिळाली ती केवळ *** साहेबांच्या महिला धोरणामुळेच ! :- सौ.सनी लिओनी

राही 04/06/2014 - 14:45
मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते. भाजपला शिवसेनेचे बळ खच्ची व्हावे (आणि आपले वाढावे) असे वाटतेय असे जाणवत होते. आता 'शतप्रतिशत' आणि 'स्वबळावर' अशा शब्दांची चलती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जागा कमीत कमी संख्येने निवडून येऊ देणे हा एक कार्यक्रम असू शकतो. शिवसेनेचे महत्त्व उरले नाही की खुशाल युती तोडता येईल. मग मनसेला झटकून टाकणे हे अगदीच सोपे काम.

विटेकर 04/06/2014 - 15:20
राज आता केजुच्या मार्गावर चालले आहेत ! त्यांना शुभेच्छा ! तुमच्या सभांना गर्दी केली म्हणजे तुम्हाला निवडून देऊ असे समजण्याचे दिवस संपले ! लोक ही ४ घटकांची करमणूक करुन घेतात झाले ! ते ही आता हुषार झाले आहेत. नपेक्षा आता त्यांनी राष्ट्रवादीला विचारावे, ते ही आता पार्ट्नर शोधत असतील, कॉन्ग्रेससाठीही चांगली गोष्ट ठरेल. सुंठेवाचून खोक्ला गेला. कोण्ग्रेसचा इतका खराब निकाल रावा मुळे लागला असे अनेकांना वाटते आहे .. मला ही तसेच वाटते आहे. त्याच बरोबर सेना- भाजपने मुख्यमंत्री पदावरुन सुंदोपसुंदी केली तर मराठी जनता त्यांचीही वाजवेल...जरा सबुरीने वागले पाहीजे. जन्ता शहाणी होऊ लागली आहे....

आशु जोग 04/06/2014 - 16:59
मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते
पुण्यात मनसेचा तगडा उमेदवार होता. दोनदा आमदार असलेला आणि सेनेला अपशकुन केल्याने मोदी खुश होणे शक्य नाही. त्यामुळे एन डी ए खच्ची होते..

भाजप समर्थक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका …. आधी मोदींचा performance दिसू द्या. शत प्रतिशत व स्वबळावर लढण्याच्या घोषणा २०१९ च्या निवडणुकी च्या वेळी ठरवू …। युती महाराष्ट्रात १९८७ सालापासून अबाधित आहे . जशी शिवसेनेला भाजपची गरज आहे तितकीच भाजपला शिवसेनेची…. भाजप हा वेगळा विदर्भाचा समर्थक आहे परंतु केवळ शिवसेनेमुळे भाजपला त्यांचा प्रस्ताव वगळावा लागला आहे… आणि तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे ….

प्रतापराव 05/06/2014 - 18:37
देशात बहुमत मिळाल्यामुळे आता भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी प्रसंगी सेनेची साथ सोडून मनसे बरोबर घरोबा करण्याचीही शक्यता वाटते. परंतु महाराष्ट्रात शिवसेना नि मनसे हे प्रादेशिक पक्ष टिकलेच पाहिजेत हेच मराठी माणसाच्या भल्याचे आहे. भाजपा महाराष्ट्रात विश्वासार्ह वाटत नाही.

In reply to by प्रतापराव

आत्मशून्य 06/06/2014 - 10:29
भाजप आता जास्त पर्याय हाताशी धरुन आहे पण अचानक गोपीनाथ साहेबांच्या एग्जिटने समिकरणे बदलली आहेत. मनसे मुंबई आणी परिसरात प्रभाव दाखवेल पण....

प्रतापराव 05/06/2014 - 18:42
जस जशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तस तसा भाजपा नि मनसे मधील घरोबा वाढत जाईल. याचा अर्थ भाजपा युती तोडण्याचा आततायीपणा करणार नाही मात्र सेनेवर एक दबावतंत्राचा वापर होईल. जर तुम्ही नाही तर मनसे हि आमचा साथीदार होवू शकतो ह्यातून जागा वाटपात भाजपचाच फायदा होईल.खरे तर भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात मोठी झाली आज केंद्रात बहुमत आलेय तर ती बंदूक सेनेकडेच वळू शकते.

In reply to by आशु जोग

असत्य आहे असे वाटत नाही.अगदी २० वर्षापूर्वीपर्‍यंत भाजपा म्हणजे शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जायचा.शिवसेनेच्या मदतीने भाजपावाले सामान्य मराठी माणसापर्‍यंत पोचू शकले.ठाकरेंनी राम मंदिर प्रकरणात तथ्य नाही असे जाहिर केले असते तर ? किंवा जयवतीबेन मेहता,किरीट सोमैय्या अशा अमराठी लोकांना निवडून देऊ नका असे म्हंटले असते तर?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे, मोदी हे नाव नसते तर आजही हे लागू असते. वर्तमान बदलले म्हणून इतिहास बदलत नाही. तसेच मोदी हे नाव विधानसभेत नसल्याने आणि आता महाराष्ट्राशी नाळ असलेले लोकनेते मुंडेही आपल्यात नसल्याने भाजपा-सेना युतीत सेनेचेच पारडे जड राहावे अशी भावना असणारा फार मोठा वर्ग आहे.

शरद गोरडे 05/06/2014 - 20:36
खर तर आता राज साहेबांनि पक्षाच्या नावाप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्मानाचा म्हणजे विकासाचा मुद्दा घेउन मैदानात उतरले पाहिजे. कारण लोकाना आता विकास हवा आहे. भावाभावांच्या भांडनामधे आता लोकना आजिबात रस नाही राहिला आहे.

आशु जोग 05/06/2014 - 23:32
एक गोष्ट स्पष्ट आहे... विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे. बा द वे हिंदूत्त्व आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मानणे ही चूक आहे...

In reply to by आशु जोग

प्रतापराव 06/06/2014 - 16:23
(((विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे.))))--- हेच तर ह्या देशाचं दुर्दैव आहे. देवाची चिंता माणसाला करावी लागते.

भृशुंडी 06/06/2014 - 01:19
गुंडांना संधी दिली तरी ते गुंडच रहातात. टी. राजू ह्यांना बरेचदा संधी दिलेली आहे. आणि त्यांनी त्याचं मस्तपैकी वाटोळं केलंय. तेव्हा आता त्यांना अजून भाव न देता गपचूप बसवलेलं बरं. उद्दाम भाषा, नाटकी आवेश आणि बोलाचाच भात - हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण लोकांनी आता ओळखलंय. नाटक चित्रपटात त्याना चांगला वाव आहे *dirol* उद्धव ठाकरे ह्याना आपला पक्ष कालानुरूप बदलायला हवा. ते त्यांना चांगले ठावूक आहेच. पक्षाचा नवा USP काय असावा हे त्यांनी लवकर माहिती केलेले बरे. नाहीतरी "ह्याला मारा-त्याला ठोका-दुकानं जाळा" असली जुनी शिवसेनागिरी फार काळ तग धरणार नाहीच.

राज ठाकरेचे खालील गोष्टी बद्दलची भूमिका योग्य वाटते : १. सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींना सरसकट विरोध न करता महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी असतील तर त्याला पाठींबा देणे. उदा. जैतापूर प्रकल्प, एलबीटी इ. शिवसेना किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी असं कधी केल्याच आठवत नाही . २. २०१२ साली रझा अकादमीच्या लोकांकडून दंगल घडवून आणून सुद्धा मुस्लिम मतावर डोळा ठेवून कोणताही पक्ष याविरोधात 'ब्र ' काढायला तयार नव्हता. अशा वेळी मतपेटीचा कोणताही विचार न करता शांततेने मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवणे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना/भाजपने देखील यावेळेस तोंडदेखला विरोध करून शांत बसणे पसंत केले. ३. "टोल मध्ये पारदर्शकता नाही म्हणून टोल पूर्णपणे बंद करा" अशी कोणतीही अवाजवी मागणी न करता पारदर्शकतेचा आग्रह धरणे व त्यासाठी आंदोलन करणे. शिवसेना-भाजपने लोकानुयायी "टोलमुक्त महाराष्ट्र करू" अशी घोषणा दिली आहे पण आर्थिक गणित कस जुळवणार याबद्दल काही स्पष्टीकरण नाही. ४. "अमुक जातीच्या मतांवर डोळा ठेवून अमुक जातीसाठी आरक्षण द्या" अशी मागणी न करता जातीवर आधारित आरक्षणाला विरोध करून आर्थिक आरक्षणला समर्थन देणे. ५. उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा नेतृत्व व वक्तृत्व चांगले असणे. बर्याच वेळा उद्धव ठाकरेचे वक्तृत्व पाहून ते महाराष्ट्राचे "राहुल गांधी" होतात का काय असे वाटते. पण खालील गोष्टी राज ठाकरेच्या विरोधात दिसतात, त्यात त्यांनी सुधारणा घडवून आणल्यास जनतेला एक चांगला पर्याय मिळू शकतो. १. नाशिक मध्ये सत्तेत येउन देखील काही ठोस विकासकामे घडून न येणे. २. विधानसभेतील आमदारांची कामगिरी फारशी दाखल घेण्यासारखी नसणे. ३. मुंबई-नाशिक-पुणे वगळता महाराष्ट्रात इतरत्र सर्व ठिकाणी पक्ष व चांगले नेतृत्वफळी नसणे. ४. महाष्ट्राच्या विकासाची ब्लु-प्रिंट न मांडणे.

In reply to by खेकडताणीसिंह

हाडक्या 06/06/2014 - 16:01
+१ .. बर्‍यापैकी सहमत. खासकरून त्यांची विविध मुद्द्यांवरील स्पष्ट आणि ठाम भूमिका ही नक्कीच प्रशंसनीय आहे.

प्रतापराव 06/06/2014 - 10:43
शिवसेना हा महाराष्टात भाजपपेक्षा जास्त जनाधार असलेला पक्ष आहे. भाजपने शिवसेनेशी युती केली नसती तर भाजपा हा महाराष्ट्रात २० ते २५ जागा मिळवणारा पक्ष म्हणून राहिला असता.भाजपा हि महाराष्ट्रात शिवसेनेच्याच आधाराने वाढली.

युती आता महायुती झाली आहे आणि त्यामुळे तेथे मनसेला स्थान मिळणे मुश्किल झाले आहे. याउलट शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून महत्व्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवणे भाजपच्या जास्ती हिताचे आहे.

प्रतापराव 06/06/2014 - 16:19
विधानसभेत जर महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हायला हवा ह्यातच मराठी माणसाचे हित आहे.मुंडे साहेब होते तोपर्यंत ठीक होते भाजपचा महाराष्ट्रातील तो एक लोकनेता होता आता भाजपकडे महाराष्ट्रात नेतृत्व नाही. फडणवीस, तावडे हे जर भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील तर भाजपचे कल्याणच आहे. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून सामोरे आले तर भाजपकडे त्या तोडीचा एकही नेता प्रोजेक्ट करायला नाही.महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वाभिमानाने राहायचे असेल तर मुख्यमंत्री हा सेनेचाच हवा.

स्वाभिमान म्हणजे काय ? शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर सर्व मराठी माणसांचा स्वाभिमान जपला जातो काय ? स्वाभिमानाने जगून पोट भरते काय ?

हिंदुत्व नि विकास या वेगळ्याच गोष्टी आहेत आणि त्या वेगळ्याच असल्या पाहिजेत… याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१४ निवडणूक…. यश हेय विकासाच्या आशेवर मिळाले आहे.

प्रतापराव 09/06/2014 - 12:11
२०१४ चे मतदान हे बहुतांशी विकासाच्या मुद्द्यावर झालेले आहे ह्यात तथ्य आहे. कॉंग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली होती.त्यात भाजपने अतिशय उत्कृष्ठ अशी प्रचार यंत्रणा राबवली. जाहिराती ह्याही प्रभावी होत्या. जाहिरातींचाही भाजपच्या विजयात मोठा वाटा आहे. जाहिराती पाहून जनतेच्या मनात आशा निर्माण झाली कि आता "अच्छे दिन आनेवाले है" त्यामुळे मोदींना भरघोस मतदान झाले त्यात हिंदुत्वाचा वाट हा शून्य दिसतोय.

In reply to by प्रतापराव

आत्मशून्य 09/06/2014 - 12:25
उदा राज्यातिल बहुतांश नद्यांना १२ महीने पाणी व राज्याला विकास हवा म्हणुन वर्षभर दुथडी भरुन वाहणार्‍या नदीवर धरण बांधणे त्यासाठी प्राचिन शिवमंदीर पाण्यात बुडवणे/ विस्थापीत करणे, वा ज्या नदीवर धरण बांधले आहे त्याचे जे धार्मीक महत्व आहे त्याला छेद देत नदीच्या पाण्याचे सगळीकडे वितरण करुन मोठ्या प्रमाणात लोकांच्या उपयोगी बनणे. पेहेले शौचालय फिर देवालय ही आपल्या प्रतिस्पर्ध्याची टिकेचा धनी बनलेली मुळ घोषणा तशीच उचलुन स्वतः ति वापरणे/समर्थन करणे या आणी इतर अनेक गोष्टी आहेत ज्या मोदींना कट्टर धर्मभिमानी ठरवतात पण कट्टर धार्मीक मात्र आजिबात नाही. नेमकी हीच गोष्ट आहे जी बहुसंख्य हिंदुना ९९.९९९% ++ लागु पडते, म्हणजे यांना कट्टर हिंदु धार्मीकता रुचत नाही पण त्यांचा धर्माभिमान मात्र कट्टर आहे. कट्टर हिंदुत्व की कट्ट्र धर्माभिमान याच्या द्वंद्वात सापडलेला मोठा समाज म्हणूनच आज मोदिंचा पाठीराखा आहे... विकास कोणाला नको ?

प्रतापराव 09/06/2014 - 12:56
मोदींनी विकास हाच उद्देश ठेवला पाहिजे धार्मिक बाबतीत त्यांनी लक्ष देवू नये हि त्यांच्याकडून अपेक्षा . विवादास्पद गोष्टी ज्या असतील ते कोर्ट बघून घेईल त्यात त्यांनी आपली शक्ती वाया घालवू नये. आतापर्यंत जे धर्माचे राजकारण झाले ते बस झाले आता जनतेला फक्त विकासच हवाय.

शशिकांत ओक 03/06/2014 - 22:14
मोदी सरकार कडून थपडा व टपला खात राहण्यापेक्षा शिवसेना व म. न. सेनायांनी आपले पक्ष गुंडाळून मोदींच्या समावेत पुढील राज्यातील निवडणुकीत सहभागी व्हावे. अन्यथा ठाकरे एकमेकांशी टकरा मारून नामशेष होतील. शिवसेना समर्थकांनो आपल्या नेत्यांना वेळीच जागे करा....

साती 03/06/2014 - 23:32
अहो ओककाका तुम्ही एकदा नव्हे चारदा ठणकावून लिहिलेत तरी त्या राज आणि उद्धवांच्या डोक्यात प्रकाश पडेल असे वाटत नाही. ;)

शशिकांत ओक 04/06/2014 - 00:02
काहींना एकदा सांगून समजत नसेल तर शाब्दिक हातोड्याने काही गोष्टी सांगावयाचा लागतात हे आपल्याला माहिती आहे.

खटपट्या 04/06/2014 - 01:20
उद्धव साहेबांना वाटते कि विजय त्यांच्यामुळेच मिळाला आहे. किंवा ते तसे भासवत तरी आहेत. महाराष्ट्रात भाजप आता शिवसेनेच्या पुढे गेला आहे हे शिवसेना मान्य करायला तयार नाही. राज साहेबांना वाटते कि आपण सदा सर्वकाळ काही तरी नवीन मुद्दा काढून जनतेला वेडे बनवू शकतो. शिवसेनेला मान खाली घालायला लावायची हा एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. राज ठाकरे महाराष्ट्रात शिवसेनेची जागा घेवू बघत आहेत. दोघांनी जर वास्तवाचे भान ठेवून पावले टाकली नाहीत तर येणाऱ्या काळात हे दोन्ही पक्ष नामशेष होवू शकतात. आजचा तरुण मतदार रिजल्ट ओरिएण्टेड होवू पाहतोय. नुसते भावनिक आवाहन करून प्रचार करण्याचे दिवस आता गेले. बाप दाखव नाहीत तर श्राद्ध कर अशी म्हणणारी पिढी आता आली आहे.

आशु जोग 04/06/2014 - 10:35
ओककाकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आपापल्या पक्षांचे अवतारकार्य संपले आहे असे ते का मानत नाहीत. ३ पिढ्या ४ पिढ्या पक्षाचे दुकान चालवलेच पाहीजे ही सक्ती नाही... आणि भाषणाला गर्दी जमवली आणि कुणा चॅनेलला हाताशी धरून संपूर्ण भाषणाचे प्रक्षेपण करता आले... म्हणजे आपल्याला फार मोठा जनाधार आहे अशा भ्रमात राहण्यात अर्थ नाही...

आशु जोग 04/06/2014 - 10:35
कार्यकर्त्यांना फार काळ अ‍ॅनस्थेशियामधे ठेवता येत नाही

सौंदाळा 04/06/2014 - 10:40
पुण्यातील कुविख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला उमेदवारी देऊन वरुन त्याचे समर्थन केले तेव्हाच राज ठाकरे मनातुन उतरले. २००९-१०-११ मध्ये मनसे / राज बद्दल जेवढे चांगले वाटायचे तेवढे आता वाटत नाही.

आशु जोग 04/06/2014 - 10:52
त्यांच्या मिस्टरांवर चार्जेस आहेत, त्यांच्यावर तर नाहीत ना ? असा निरागस प्रश्न विचारला होता त्याने

बाळ ठाकरेंच्या सानिध्यात वाढलेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण शिकलेले, त्यांच्या सारखेच दिसणारे, बोलणारे वगैरे वगैरे गुणविशेषांमुळे राज ठाकरेंकडून जनतेच्या भव्य-दिव्य आशा होत्या. परंतु दुर्दैवाने राज ठाकरे त्या पुर्‍या करू शकलेले नाहीत. परिणामतः ते जनाधार गमावत आहेत. पण अजूनही वेळ गेलेली नाही. कांही भरीव कार्य केले, भावनिक आवाहनं आणि नकलांचा बाजार बंद करून कांही परिपक्व राजकारण - समाजकारण ह्याची चुणूक जरी दाखवली तरी अजून राज ठाकरेंना चांगेल दिवस येतील. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडले, नविन पक्ष काढून त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा विश्वासघातकी नतद्रष्टेपणा केला आहे अशा आरोपांनी व्यथित होऊन ते सतत स्वतःची स्वच्छ बाजू जनतेसमोर मांडायचा प्रयत्न करीत असतात. उद्धव ठाकरेंवरील आरोप, शाब्दीक हल्ले त्यातूनच उद्भवत असतात. उद्धव ठाकरेही, आजही, वरील घटनांचे भांडवल करून राज ठाकरेंची प्रतिमा डागाळण्याचे कार्य करीत असतात. शिवसेनेने भाजपचा हात सोडून मनसेशी टक्कर घ्यावी. आपण मनसेपेक्षा सरस आहोत हे सिद्ध करावं. राज ठाकरेंनी साकल्याने विचार करून राजकारण आणि समाजकारणावर भर दिला, त्यांच्या आमदारांकडून कांही विधायक कार्य करून घेतलं, मिळालेल्या प्रत्येक संधीचा समाजकारणासाठी फायदा उचलला, स्वतः जनेतेत फिरून त्यांची गार्‍हाणी ऐकून त्यावर उपाय केले तर मनसेला अजूनही चांगले दिवस येतील असे वाटते. बाकी उद्धव आणि आदित्य मध्ये विशेष दम नाही हे अनेकदा जाणवते. कदाचित त्यामागे राज ठाकरेंबद्दलचे आंधळे प्रेम हेही कारण असू शकते.

मदनबाण 04/06/2014 - 13:27
आम्हीच महाराष्ट्राचे बाप आहोत असा सुर आवळणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेच मतदारांनी तेरावं घातल्.तर आम्ही महाराष्ट्राची आई आहोत असे म्हणणार्‍या राष्ट्रवादीचा कॉग्रेस { सोनियांच्या परदेशीपणाला प्रश्न केला म्हणुन राष्ट्रवादी आणि मूळ विचारसरणी काँग्रेसची म्हणून:- राष्ट्रवादी काँग्रेस!} देखील दारुण पराभव झाला ! शिवसेनेचे म्हणाला तर त्यांना मोदी मटक्यात एक्का लागला ! आणि पक्षाला त्राण मिळाला. आता बघुया या नव्या अंकाची सुरुवात विजयाने समाप्त होइल का ते... जाता जाता :- या वेळी निवडणुकीच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, शिवाय इत्पादने विकणार्‍या कंपन्यांनीही या संधीचा फायदा घेतला. उदा. फेव्हिकॉलची जाहिरात. पण सगळ्यात फुसकी जाहिरात राष्ट्रवादी पक्षाची होती,आणि त्यांच्या त्या जाहिरातींचा वापर व्हॉट्सअपवर विनोद निर्मीती करण्यासाठी झाला. ;)

In reply to by मदनबाण

सावत्या 04/06/2014 - 15:07
त्यातलाच व्हॉट्सअपवर आलेला एक विनोद आज आमच्या बकरीला ... ३ पिल्लं झाली .. आणि हे सगळ शक्य झाल ते फक्त …. …. …. …. …. …. …. …. …. आमच्या बोकडामुळे ……. तुम्हाला काय वाटलं पवार साहेबांमुळे *stop* मग आमचा बोकड काय ** उपटायला ठेवला आहे का?? बाकी राज साहेबांच्या मनसेकडून नवनिर्माणाच्या आशा होत्या पण त्यांनी भ्रमनिरास केला.

In reply to by सावत्या

मदनबाण 04/06/2014 - 15:42
हॅ.हॅ.हॅ... ;) पोर्न फिल्म मधुन बॉलिवूड मधे काम करायची संधी मिळाली ती केवळ *** साहेबांच्या महिला धोरणामुळेच ! :- सौ.सनी लिओनी

राही 04/06/2014 - 14:45
मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते. भाजपला शिवसेनेचे बळ खच्ची व्हावे (आणि आपले वाढावे) असे वाटतेय असे जाणवत होते. आता 'शतप्रतिशत' आणि 'स्वबळावर' अशा शब्दांची चलती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जागा कमीत कमी संख्येने निवडून येऊ देणे हा एक कार्यक्रम असू शकतो. शिवसेनेचे महत्त्व उरले नाही की खुशाल युती तोडता येईल. मग मनसेला झटकून टाकणे हे अगदीच सोपे काम.

विटेकर 04/06/2014 - 15:20
राज आता केजुच्या मार्गावर चालले आहेत ! त्यांना शुभेच्छा ! तुमच्या सभांना गर्दी केली म्हणजे तुम्हाला निवडून देऊ असे समजण्याचे दिवस संपले ! लोक ही ४ घटकांची करमणूक करुन घेतात झाले ! ते ही आता हुषार झाले आहेत. नपेक्षा आता त्यांनी राष्ट्रवादीला विचारावे, ते ही आता पार्ट्नर शोधत असतील, कॉन्ग्रेससाठीही चांगली गोष्ट ठरेल. सुंठेवाचून खोक्ला गेला. कोण्ग्रेसचा इतका खराब निकाल रावा मुळे लागला असे अनेकांना वाटते आहे .. मला ही तसेच वाटते आहे. त्याच बरोबर सेना- भाजपने मुख्यमंत्री पदावरुन सुंदोपसुंदी केली तर मराठी जनता त्यांचीही वाजवेल...जरा सबुरीने वागले पाहीजे. जन्ता शहाणी होऊ लागली आहे....

आशु जोग 04/06/2014 - 16:59
मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते
पुण्यात मनसेचा तगडा उमेदवार होता. दोनदा आमदार असलेला आणि सेनेला अपशकुन केल्याने मोदी खुश होणे शक्य नाही. त्यामुळे एन डी ए खच्ची होते..

भाजप समर्थक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका …. आधी मोदींचा performance दिसू द्या. शत प्रतिशत व स्वबळावर लढण्याच्या घोषणा २०१९ च्या निवडणुकी च्या वेळी ठरवू …। युती महाराष्ट्रात १९८७ सालापासून अबाधित आहे . जशी शिवसेनेला भाजपची गरज आहे तितकीच भाजपला शिवसेनेची…. भाजप हा वेगळा विदर्भाचा समर्थक आहे परंतु केवळ शिवसेनेमुळे भाजपला त्यांचा प्रस्ताव वगळावा लागला आहे… आणि तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे ….

प्रतापराव 05/06/2014 - 18:37
देशात बहुमत मिळाल्यामुळे आता भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी प्रसंगी सेनेची साथ सोडून मनसे बरोबर घरोबा करण्याचीही शक्यता वाटते. परंतु महाराष्ट्रात शिवसेना नि मनसे हे प्रादेशिक पक्ष टिकलेच पाहिजेत हेच मराठी माणसाच्या भल्याचे आहे. भाजपा महाराष्ट्रात विश्वासार्ह वाटत नाही.

In reply to by प्रतापराव

आत्मशून्य 06/06/2014 - 10:29
भाजप आता जास्त पर्याय हाताशी धरुन आहे पण अचानक गोपीनाथ साहेबांच्या एग्जिटने समिकरणे बदलली आहेत. मनसे मुंबई आणी परिसरात प्रभाव दाखवेल पण....

प्रतापराव 05/06/2014 - 18:42
जस जशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तस तसा भाजपा नि मनसे मधील घरोबा वाढत जाईल. याचा अर्थ भाजपा युती तोडण्याचा आततायीपणा करणार नाही मात्र सेनेवर एक दबावतंत्राचा वापर होईल. जर तुम्ही नाही तर मनसे हि आमचा साथीदार होवू शकतो ह्यातून जागा वाटपात भाजपचाच फायदा होईल.खरे तर भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात मोठी झाली आज केंद्रात बहुमत आलेय तर ती बंदूक सेनेकडेच वळू शकते.

In reply to by आशु जोग

असत्य आहे असे वाटत नाही.अगदी २० वर्षापूर्वीपर्‍यंत भाजपा म्हणजे शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जायचा.शिवसेनेच्या मदतीने भाजपावाले सामान्य मराठी माणसापर्‍यंत पोचू शकले.ठाकरेंनी राम मंदिर प्रकरणात तथ्य नाही असे जाहिर केले असते तर ? किंवा जयवतीबेन मेहता,किरीट सोमैय्या अशा अमराठी लोकांना निवडून देऊ नका असे म्हंटले असते तर?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे, मोदी हे नाव नसते तर आजही हे लागू असते. वर्तमान बदलले म्हणून इतिहास बदलत नाही. तसेच मोदी हे नाव विधानसभेत नसल्याने आणि आता महाराष्ट्राशी नाळ असलेले लोकनेते मुंडेही आपल्यात नसल्याने भाजपा-सेना युतीत सेनेचेच पारडे जड राहावे अशी भावना असणारा फार मोठा वर्ग आहे.

शरद गोरडे 05/06/2014 - 20:36
खर तर आता राज साहेबांनि पक्षाच्या नावाप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्मानाचा म्हणजे विकासाचा मुद्दा घेउन मैदानात उतरले पाहिजे. कारण लोकाना आता विकास हवा आहे. भावाभावांच्या भांडनामधे आता लोकना आजिबात रस नाही राहिला आहे.

आशु जोग 05/06/2014 - 23:32
एक गोष्ट स्पष्ट आहे... विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे. बा द वे हिंदूत्त्व आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मानणे ही चूक आहे...

In reply to by आशु जोग

प्रतापराव 06/06/2014 - 16:23
(((विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे.))))--- हेच तर ह्या देशाचं दुर्दैव आहे. देवाची चिंता माणसाला करावी लागते.

भृशुंडी 06/06/2014 - 01:19
गुंडांना संधी दिली तरी ते गुंडच रहातात. टी. राजू ह्यांना बरेचदा संधी दिलेली आहे. आणि त्यांनी त्याचं मस्तपैकी वाटोळं केलंय. तेव्हा आता त्यांना अजून भाव न देता गपचूप बसवलेलं बरं. उद्दाम भाषा, नाटकी आवेश आणि बोलाचाच भात - हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण लोकांनी आता ओळखलंय. नाटक चित्रपटात त्याना चांगला वाव आहे *dirol* उद्धव ठाकरे ह्याना आपला पक्ष कालानुरूप बदलायला हवा. ते त्यांना चांगले ठावूक आहेच. पक्षाचा नवा USP काय असावा हे त्यांनी लवकर माहिती केलेले बरे. नाहीतरी "ह्याला मारा-त्याला ठोका-दुकानं जाळा" असली जुनी शिवसेनागिरी फार काळ तग धरणार नाहीच.

राज ठाकरेचे खालील गोष्टी बद्दलची भूमिका योग्य वाटते : १. सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींना सरसकट विरोध न करता महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी असतील तर त्याला पाठींबा देणे. उदा. जैतापूर प्रकल्प, एलबीटी इ. शिवसेना किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी असं कधी केल्याच आठवत नाही . २. २०१२ साली रझा अकादमीच्या लोकांकडून दंगल घडवून आणून सुद्धा मुस्लिम मतावर डोळा ठेवून कोणताही पक्ष याविरोधात 'ब्र ' काढायला तयार नव्हता. अशा वेळी मतपेटीचा कोणताही विचार न करता शांततेने मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवणे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना/भाजपने देखील यावेळेस तोंडदेखला विरोध करून शांत बसणे पसंत केले. ३. "टोल मध्ये पारदर्शकता नाही म्हणून टोल पूर्णपणे बंद करा" अशी कोणतीही अवाजवी मागणी न करता पारदर्शकतेचा आग्रह धरणे व त्यासाठी आंदोलन करणे. शिवसेना-भाजपने लोकानुयायी "टोलमुक्त महाराष्ट्र करू" अशी घोषणा दिली आहे पण आर्थिक गणित कस जुळवणार याबद्दल काही स्पष्टीकरण नाही. ४. "अमुक जातीच्या मतांवर डोळा ठेवून अमुक जातीसाठी आरक्षण द्या" अशी मागणी न करता जातीवर आधारित आरक्षणाला विरोध करून आर्थिक आरक्षणला समर्थन देणे. ५. उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा नेतृत्व व वक्तृत्व चांगले असणे. बर्याच वेळा उद्धव ठाकरेचे वक्तृत्व पाहून ते महाराष्ट्राचे "राहुल गांधी" होतात का काय असे वाटते. पण खालील गोष्टी राज ठाकरेच्या विरोधात दिसतात, त्यात त्यांनी सुधारणा घडवून आणल्यास जनतेला एक चांगला पर्याय मिळू शकतो. १. नाशिक मध्ये सत्तेत येउन देखील काही ठोस विकासकामे घडून न येणे. २. विधानसभेतील आमदारांची कामगिरी फारशी दाखल घेण्यासारखी नसणे. ३. मुंबई-नाशिक-पुणे वगळता महाराष्ट्रात इतरत्र सर्व ठिकाणी पक्ष व चांगले नेतृत्वफळी नसणे. ४. महाष्ट्राच्या विकासाची ब्लु-प्रिंट न मांडणे.

In reply to by खेकडताणीसिंह

हाडक्या 06/06/2014 - 16:01
+१ .. बर्‍यापैकी सहमत. खासकरून त्यांची विविध मुद्द्यांवरील स्पष्ट आणि ठाम भूमिका ही नक्कीच प्रशंसनीय आहे.

प्रतापराव 06/06/2014 - 10:43
शिवसेना हा महाराष्टात भाजपपेक्षा जास्त जनाधार असलेला पक्ष आहे. भाजपने शिवसेनेशी युती केली नसती तर भाजपा हा महाराष्ट्रात २० ते २५ जागा मिळवणारा पक्ष म्हणून राहिला असता.भाजपा हि महाराष्ट्रात शिवसेनेच्याच आधाराने वाढली.

युती आता महायुती झाली आहे आणि त्यामुळे तेथे मनसेला स्थान मिळणे मुश्किल झाले आहे. याउलट शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून महत्व्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवणे भाजपच्या जास्ती हिताचे आहे.

प्रतापराव 06/06/2014 - 16:19
विधानसभेत जर महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हायला हवा ह्यातच मराठी माणसाचे हित आहे.मुंडे साहेब होते तोपर्यंत ठीक होते भाजपचा महाराष्ट्रातील तो एक लोकनेता होता आता भाजपकडे महाराष्ट्रात नेतृत्व नाही. फडणवीस, तावडे हे जर भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील तर भाजपचे कल्याणच आहे. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून सामोरे आले तर भाजपकडे त्या तोडीचा एकही नेता प्रोजेक्ट करायला नाही.महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वाभिमानाने राहायचे असेल तर मुख्यमंत्री हा सेनेचाच हवा.

स्वाभिमान म्हणजे काय ? शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर सर्व मराठी माणसांचा स्वाभिमान जपला जातो काय ? स्वाभिमानाने जगून पोट भरते काय ?

हिंदुत्व नि विकास या वेगळ्याच गोष्टी आहेत आणि त्या वेगळ्याच असल्या पाहिजेत… याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१४ निवडणूक…. यश हेय विकासाच्या आशेवर मिळाले आहे.

प्रतापराव 09/06/2014 - 12:11
२०१४ चे मतदान हे बहुतांशी विकासाच्या मुद्द्यावर झालेले आहे ह्यात तथ्य आहे. कॉंग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली होती.त्यात भाजपने अतिशय उत्कृष्ठ अशी प्रचार यंत्रणा राबवली. जाहिराती ह्याही प्रभावी होत्या. जाहिरातींचाही भाजपच्या विजयात मोठा वाटा आहे. जाहिराती पाहून जनतेच्या मनात आशा निर्माण झाली कि आता "अच्छे दिन आनेवाले है" त्यामुळे मोदींना भरघोस मतदान झाले त्यात हिंदुत्वाचा वाट हा शून्य दिसतोय.

In reply to by प्रतापराव

आत्मशून्य 09/06/2014 - 12:25
उदा राज्यातिल बहुतांश नद्यांना १२ महीने पाणी व राज्याला विकास हवा म्हणुन वर्षभर दुथडी भरुन वाहणार्‍या नदीवर धरण बांधणे त्यासाठी प्राचिन शिवमंदीर पाण्यात बुडवणे/ विस्थापीत करणे, वा ज्या नदीवर धरण बांधले आहे त्याचे जे धार्मीक महत्व आहे त्याला छेद देत नदीच्या पाण्याचे सगळीकडे वितरण करुन मोठ्या प्रमाणात लोकांच्या उपयोगी बनणे. पेहेले शौचालय फिर देवालय ही आपल्या प्रतिस्पर्ध्याची टिकेचा धनी बनलेली मुळ घोषणा तशीच उचलुन स्वतः ति वापरणे/समर्थन करणे या आणी इतर अनेक गोष्टी आहेत ज्या मोदींना कट्टर धर्मभिमानी ठरवतात पण कट्टर धार्मीक मात्र आजिबात नाही. नेमकी हीच गोष्ट आहे जी बहुसंख्य हिंदुना ९९.९९९% ++ लागु पडते, म्हणजे यांना कट्टर हिंदु धार्मीकता रुचत नाही पण त्यांचा धर्माभिमान मात्र कट्टर आहे. कट्टर हिंदुत्व की कट्ट्र धर्माभिमान याच्या द्वंद्वात सापडलेला मोठा समाज म्हणूनच आज मोदिंचा पाठीराखा आहे... विकास कोणाला नको ?

प्रतापराव 09/06/2014 - 12:56
मोदींनी विकास हाच उद्देश ठेवला पाहिजे धार्मिक बाबतीत त्यांनी लक्ष देवू नये हि त्यांच्याकडून अपेक्षा . विवादास्पद गोष्टी ज्या असतील ते कोर्ट बघून घेईल त्यात त्यांनी आपली शक्ती वाया घालवू नये. आतापर्यंत जे धर्माचे राजकारण झाले ते बस झाले आता जनतेला फक्त विकासच हवाय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे ! राजसाहेब ठाकरे यांचे राजकारणात उतरण्याचे ध्येय काय ! त्यांना खरच महाराष्ट्रातील वजनदार नेत्याचा आशीर्वाद आहे का... राज यांच्या नवनिर्माणाच्या नेमक्या कल्पना काय आहेत. शिवसेनेपेक्षा काही वेगळेपण मनसेमधे आहे का ! माझ्या शिवाय सरकार बनू शकणार नाही असे ते का म्हणतात. ज्या महानगरपालिका, नगरपालिकेमधे त्यांची सत्ता आहे तिथे कारभार कसा चालतो... गुंडाना, खंडणीस्वारांना किंवा त्यांच्या पत्नीला ते उमेदवारी देतात का ? तशी दिल्यास सुशासन आणण्यावर त्यांचा विश्वास आहे असे मानायचे का....