मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेहेवागी पोवाडा

अत्रुप्त आत्मा ·

नाखु 31/05/2014 - 09:04
आम्ही तेंडल्या-सेहवाघ्-द्रवीड अशी बिनडोक तुलना करणार्या "जित्राबांना"(बुवा तुम्ही कुठेही तुलना केली नाही तेव्हा सबब ही उपमा तुम्हाला नाहीच्)माफ करतो. पंचपक्वानाच्या थाळीत हरेक पदार्थाने (त्याच्या स्वादाने) परिपूर्णता येते तसे या त्रिमूर्तीचे आहे.

लै भारी ! वीरूने मारला शॉट, चेंडू उडाला भन्नाट जाई कुंपणापार... जाई कुंपणापार अआच्या वीरूप्रेमाला येई पूर...हो..जी..जी..जी..॥

पोवाड्याचे रसग्रहण मला करता येत नाही पण सेहवाग आपला खास. तो खेळपट्टीवर असेपर्यंत एंटरटेनमेंट चालतच राहणार याची फुल्ल ग्यारंटी आणि तोपर्यंत आपण टीव्हीसमोरून काही हलत नाही. नवीन चेंडू फोडणारा त्यासम तोच .

In reply to by अभ्या..

नाखु 23/10/2015 - 08:30
झांजा फक्त आणि फक्त मीच्ज वाजवणार बुवांना फेटा बांधायची जिम्मेदारी चिमण कडे आहे याची नोंद घेणे. अवांतर पोवाड्यावरील अभिप्राय दि ३१ मे लाच नोंदवला आहे सबब पुन्हा नको.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 22/10/2015 - 21:06
बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या पहाडी आवाजात. नंबरी काम झालय एकदम. डफावरची थाप जरा घुमायला हवी होती पण उपलब्ध सामुग्रीने तुम्ही माहोल उभा केलाय. ह्या व्रीरश्रयुक्त पोवाड्याच्या गायनप्रसंगी तुम्ही कीती बेभान झाला होता त्याची ही छबी. bua या अद्वितीय कामगीरीबद्द;ल तुम्हाला मिपाशाहीर हा किताब देण्यात येत आहे.

In reply to by अभ्या..

वेल्लाभट 23/10/2015 - 12:36
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र कहर! मिपा म्यूझिक सहर्ष सादर करित आहे मिपाशाहीरांचे पव्वाडे ! एकच शाहीर - बाकी सगळे बाहीर अलबम्म काढा. आणि हो; हा सहवागला पाठवाच :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

रेकॉर्डिंग करताना माईक बराचं हलवलेला दिसतोय इकडुन तिकडे. आवाज मधुनचं कमी जास्तं होतोय. बाकी मस्तं जमलाय हा गुर्जी. :)!!!!

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/10/2015 - 10:03
कोणतर एक नाकेला, गोरेला, काटकुळा पण छाती पुढे काढून फोटो काढत होता. ;) बुवांना त्याने अर्धे आपट्याचे पान सोने म्हणून दिले आणि परत घेतले म्हणे.

In reply to by प्रचेतस

नाखु 23/10/2015 - 11:57
पन्नाशी निमीत्त बुवांचा एक फेटा (डोक्याबरहुकुम) डोळ्यावर न येणारा (बुवांच्या), एक पानाची चंची (पुडी आणि डबी बसेल असी) आणि खेळण्यातली आवाज करणारी (त्याच वेळेला लाईट लागणारी) इथे प्रात्य्क्षीक पहा देऊन करण्यात येत आहे. भेटवस्तूंसाठी बुवांचे हितचिंतक श्री सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे. शुभेच्छूक "सत्कारच सत्कार चोहिकडे गेला जे पी कुणीकडे "मंडळ आणि चिमण हटेला गँग.

प्रचेतस 22/10/2015 - 22:04
तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल
आम्हाला आला हो प्रत्यय. पोवाडा खरंच जब्राट झालाय.

नाखु 31/05/2014 - 09:04
आम्ही तेंडल्या-सेहवाघ्-द्रवीड अशी बिनडोक तुलना करणार्या "जित्राबांना"(बुवा तुम्ही कुठेही तुलना केली नाही तेव्हा सबब ही उपमा तुम्हाला नाहीच्)माफ करतो. पंचपक्वानाच्या थाळीत हरेक पदार्थाने (त्याच्या स्वादाने) परिपूर्णता येते तसे या त्रिमूर्तीचे आहे.

लै भारी ! वीरूने मारला शॉट, चेंडू उडाला भन्नाट जाई कुंपणापार... जाई कुंपणापार अआच्या वीरूप्रेमाला येई पूर...हो..जी..जी..जी..॥

पोवाड्याचे रसग्रहण मला करता येत नाही पण सेहवाग आपला खास. तो खेळपट्टीवर असेपर्यंत एंटरटेनमेंट चालतच राहणार याची फुल्ल ग्यारंटी आणि तोपर्यंत आपण टीव्हीसमोरून काही हलत नाही. नवीन चेंडू फोडणारा त्यासम तोच .

In reply to by अभ्या..

नाखु 23/10/2015 - 08:30
झांजा फक्त आणि फक्त मीच्ज वाजवणार बुवांना फेटा बांधायची जिम्मेदारी चिमण कडे आहे याची नोंद घेणे. अवांतर पोवाड्यावरील अभिप्राय दि ३१ मे लाच नोंदवला आहे सबब पुन्हा नको.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 22/10/2015 - 21:06
बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या पहाडी आवाजात. नंबरी काम झालय एकदम. डफावरची थाप जरा घुमायला हवी होती पण उपलब्ध सामुग्रीने तुम्ही माहोल उभा केलाय. ह्या व्रीरश्रयुक्त पोवाड्याच्या गायनप्रसंगी तुम्ही कीती बेभान झाला होता त्याची ही छबी. bua या अद्वितीय कामगीरीबद्द;ल तुम्हाला मिपाशाहीर हा किताब देण्यात येत आहे.

In reply to by अभ्या..

वेल्लाभट 23/10/2015 - 12:36
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र कहर! मिपा म्यूझिक सहर्ष सादर करित आहे मिपाशाहीरांचे पव्वाडे ! एकच शाहीर - बाकी सगळे बाहीर अलबम्म काढा. आणि हो; हा सहवागला पाठवाच :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

रेकॉर्डिंग करताना माईक बराचं हलवलेला दिसतोय इकडुन तिकडे. आवाज मधुनचं कमी जास्तं होतोय. बाकी मस्तं जमलाय हा गुर्जी. :)!!!!

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/10/2015 - 10:03
कोणतर एक नाकेला, गोरेला, काटकुळा पण छाती पुढे काढून फोटो काढत होता. ;) बुवांना त्याने अर्धे आपट्याचे पान सोने म्हणून दिले आणि परत घेतले म्हणे.

In reply to by प्रचेतस

नाखु 23/10/2015 - 11:57
पन्नाशी निमीत्त बुवांचा एक फेटा (डोक्याबरहुकुम) डोळ्यावर न येणारा (बुवांच्या), एक पानाची चंची (पुडी आणि डबी बसेल असी) आणि खेळण्यातली आवाज करणारी (त्याच वेळेला लाईट लागणारी) इथे प्रात्य्क्षीक पहा देऊन करण्यात येत आहे. भेटवस्तूंसाठी बुवांचे हितचिंतक श्री सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे. शुभेच्छूक "सत्कारच सत्कार चोहिकडे गेला जे पी कुणीकडे "मंडळ आणि चिमण हटेला गँग.

प्रचेतस 22/10/2015 - 22:04
तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल
आम्हाला आला हो प्रत्यय. पोवाडा खरंच जब्राट झालाय.
काव्यरस
जय हो..
जय हो..

जय हो..

(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...!

राजजामातांचे विमान जमिनीवर येणार ?

हुप्प्या ·

In reply to by टवाळ कार्टा

तुला मेल्या हसायला काय झाले? आम्हाला चक्क आत्मशून्य साहेबांकडून वा.दि.शु. मिळाल्या.... तुला टूक टूक....

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 17:51
पण माहीत होतं तुम्ही "का ?" हां प्रश्न मनी पकड़नार म्हणून उत्तर सोपे आहे दोन शहाणी मानसे चर्चा करत असताना पाळायचा तो संकेत आहे

In reply to by आत्मशून्य

जेपी 31/05/2014 - 18:30
नायबा त्या वाद्रान मारायला माझ्याकड घोड नाय, गाईम्हशी आन कोंबड्या हायत. आन म्या मिपावर कुट रागावलोय.मी तर अक्कलशून्य लोकांवर रागावलोय.

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 18:39
जस डोण्ट डु एनी क्रेजी अन स्टुपिड ओखय ? ठीक आता असे आहे की आपण चिडलेले असल्यामुळे मुळात आपण का कोणावर अन कशासाठी चिड्लो आहोत हे आपल्या ध्यानात येत नाहिये एकदा का तुम्ही या संकटातुन सलामत बाहर आलात की मुक्त प्रभाव आपोआप नाहीसा होइल ठीक आहे चिडू नका घाबरू नका मिपाकर तुमचा सोबत आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच मनाशान्ति मिळावि म्हणुन प्रार्थना करू. प्राथना का ? तर अर्थातच अब दवाकी नहीं दुवाकी जरुरत हय आपको

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 31/05/2014 - 18:47
े मग तुम्ही कोणालाहि अक्कलशून्य ठरवु लागता. जसे उद्या मुविन्ना अक्कल शून्य म्हणाल, मी म्हणेन नॉनसेन्स ही इज डिफरंट केस, तुम्ही वल्ली, धन्या, मी इतकेच काय स्वत: लाही अक्कलशून्य म्हणाल. मी हेच म्हणेन नॉन सेन्स पण मला एक मिपाकर म्हणुन तुमची अवस्था आवडणार नाही.. वेळीच स्वत: ला संभाला. आमच्या प्रार्थ्ना सोबत आहेत

In reply to by आत्मशून्य

जेपी 31/05/2014 - 18:55
तुमी वल्लीदा, धन्याला, आणी मला स्वत:च्या लायनीत आनु नका . त्यांची आन आमची अक्कल अजुन शून्य झाल नाय. आन ही प्राथ्र्ना कोन आण मला का सोबत करतेय.

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 19:00
आणललेे नाहि हे उमजले की तुम्ही नोर्मल झाला समजा. तो पर्यन्त शो मस्ट गो ओन. तुम्ही नॉर्मला येइ परेंत मदत केल्या जाइल

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 19:00
आणललेे नाहि हे उमजले की तुम्ही नोर्मल झाला समजा. तो पर्यन्त शो मस्ट गो ओन. तुम्ही नॉर्मला येइ परेंत मदत केल्या जाइल

In reply to by कानडाऊ योगेशु

शशिकांत ओक 02/06/2014 - 23:52
एका पायावर तयार म्हणतात इथे एका अक्षराचाचे चेतुकडे पडायची केविलवाणी वेळ आलेली आहे. चर्चा घसरत वादरांच्या विमान गमनातून भरकटत आहे

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 02/06/2014 - 23:59
वाड्रा अथवा राहुल गांधी शब्द ट्नकुन निघायचा अवकाश..... मिपा वरील त्यांचे चाहते चेकाळलेच समजा. आणि हो मुक्त विहारी (राहुल) गांधीगिरी करतात हे मी सप्रमाण सिध्द करू शकतो.

In reply to by आत्मशून्य

जेपी 31/05/2014 - 18:48
ओखय. मुझे दवा और दुवा की जरुरत नै, दारु की जरुरत है. असले अक्कलशून्य प्रतिसाद वाचुन चिड नाय येत. उलट मनोंरंजन होते. बाकी माज्याकड अजुन अर्धा तास आहे. काय राहिल असल तर सांगुन टाका.

In reply to by आत्मशून्य

जेपी 31/05/2014 - 18:59
कोन चिडलय ते कळल. आणी दोन दोन वेळेस प्रतिसाद देत जाऊ नका. का ट्युब उशीर पेटते ? सांगा गाय म्हशी कोबंड्या सोबत चांगल्या ट्युब पण इकतो.तुमच्या साठी खास पाठवतो.

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 19:08
एकदा तुम्ही म्हणता तुम्ही चिड्लाय नंतर म्हणता चिड्लो कुटे मनोरंजन होतय ? काय तसमजत नाही काय नक्की काय झालय ? ट्यूब निस्ती उघडझाप करती आहे का ? नक्किःच उडेल मग घ्या बसवून दूसरी नाहीतरी तोतुमचा उद्योग आहे म्हणता ते आता लक्षात आले.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 31/05/2014 - 19:21
की आणखी कोनी ? बिसनेस कमी असेल तर भलत्या ठिकाणाला मध्यवर्ती समजणार्या पीपल ना कोंटेक्ट करा.... कामा सोबत सामान शीलं व्यसनेषु सख्यम धर्तीवर कट्याची सोय्ही होऊं जैल तुमच्या आहात कुठे ?

In reply to by आत्मशून्य

टवाळ कार्टा 03/06/2014 - 16:57
पोरी भांडताना पण इतका "वड्याचे तेल वांग्यावर काढायचा प्रकार करत नाहित नाहीत" :)

In reply to by श्रीरंग_जोशी

हुप्प्या 31/05/2014 - 17:40
गांधी घराणे देशाकरता किती मोठमोठे त्याग करते ते पुन्हा अधोरेखित केले गेले. ह्याकरता बिटिया प्रियांकाला भारतरत्न देण्यात यावे आणि श्रीमंत राबर्ट वद्राजींचे नाव एखाद्या फर्मास विमानतळाला देण्यात यावे! देश ही ह्या खानदानाची वैयक्तिक जहागीर असताना इतका मोठेपणा दाखवणे हे केवळ राजघराण्यालाच जमते. चहावाले वगैरे येरागबाळ्यांचे तेथे काम नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 02/06/2014 - 19:19
प्रियांकाची बातमी वाचली तेंव्हा "कांगावखोर" हा शब्द आठवला. भारतीय कायद्याप्रमाणे, माजी पंतप्रधानाच्या कुटूंबियांना नंतरची दहा वर्षे अशी सुरक्षा मिळते. म्हणजे तसे देखील बघायचे तर सोनीयांना देखील त्या कारणासाठी ही सुरक्षा मिळण्याची गरज नाही. मोदींच्या पत्नीला देखील साधी म्हणजे पाच पोलिस (त्यातील एकाकडे रायफल!) असली सुरक्षा दिल्याचे आणि मोदींच्या आईस अजिबातच सुरक्षाकवच देण्यात आलेलेल नसल्याचे वाचले.

In reply to by विकास

भाते 02/06/2014 - 20:33
माजी पंप्र रागां यांच्या हत्येनंतर समस्त गांधी कुटुंबियांना आजन्म एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे असे वाचले होते. माझ्या माहितीप्रमाणे समस्त गांधी कुटुंबिय, माजी पंप्र अटलबिहारी वाजपेयी आणि (माजी) पंप्र ममो सिंग यांनाच एसपीजी सुरक्षा दिली गेली होती. आता माजी पंप्र ममो सिंगचे माहित नाही. :) त्यामुळे उद्या प्रियांका गांधीच्या मुलीच्या मैत्रिणीच्या मावस/चुलत भावा/बहिणीला सुध्दा अशीच सुरक्षा दिली तर नवल वाटायला नको. :)

आशु जोग 31/05/2014 - 15:38
अय्या माहीतच नव्हते. आपण बातमी इथे चिकटवलीत हे फार छन केलेत

ऋषिकेश 04/06/2014 - 13:24
मुळात कोणाला सिक्युरीटी द्यावी हा निर्णय राजकीय असु नये. त्यामुळे सरकारने घेतलेली सद्य भुमिका योग्य आहे.

हुप्प्या 09/06/2014 - 00:11
परमआदरणीय महापराक्रमी वद्राजींची सुरक्षा व्यवस्था अबाधित राहिल अशी लक्षणे दिसत आहेत. हे वाचून आम्ही धन्य झालो! भारत काही इतका भिकेला लागलेला नाही की भारताचे एकमेव राजघराणे व त्यांचे नातेवाईक ह्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी आपल्या खिशातून करणे त्याला जड जाईल. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Sonia-Robert-Vadra/articleshow/36256512.cms

सुधीर काळे 09/06/2014 - 01:09
मा़झ्या माहितीप्रमाणे रॉबर्टला त्याच्या बरोबर साला, पत्नी किंवा सासूबाई असल्यासच ही सोय लागू होती/आहे. पण प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होत होती ते देव जाणे!

In reply to by टवाळ कार्टा

तुला मेल्या हसायला काय झाले? आम्हाला चक्क आत्मशून्य साहेबांकडून वा.दि.शु. मिळाल्या.... तुला टूक टूक....

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 17:51
पण माहीत होतं तुम्ही "का ?" हां प्रश्न मनी पकड़नार म्हणून उत्तर सोपे आहे दोन शहाणी मानसे चर्चा करत असताना पाळायचा तो संकेत आहे

In reply to by आत्मशून्य

जेपी 31/05/2014 - 18:30
नायबा त्या वाद्रान मारायला माझ्याकड घोड नाय, गाईम्हशी आन कोंबड्या हायत. आन म्या मिपावर कुट रागावलोय.मी तर अक्कलशून्य लोकांवर रागावलोय.

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 18:39
जस डोण्ट डु एनी क्रेजी अन स्टुपिड ओखय ? ठीक आता असे आहे की आपण चिडलेले असल्यामुळे मुळात आपण का कोणावर अन कशासाठी चिड्लो आहोत हे आपल्या ध्यानात येत नाहिये एकदा का तुम्ही या संकटातुन सलामत बाहर आलात की मुक्त प्रभाव आपोआप नाहीसा होइल ठीक आहे चिडू नका घाबरू नका मिपाकर तुमचा सोबत आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच मनाशान्ति मिळावि म्हणुन प्रार्थना करू. प्राथना का ? तर अर्थातच अब दवाकी नहीं दुवाकी जरुरत हय आपको

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 31/05/2014 - 18:47
े मग तुम्ही कोणालाहि अक्कलशून्य ठरवु लागता. जसे उद्या मुविन्ना अक्कल शून्य म्हणाल, मी म्हणेन नॉनसेन्स ही इज डिफरंट केस, तुम्ही वल्ली, धन्या, मी इतकेच काय स्वत: लाही अक्कलशून्य म्हणाल. मी हेच म्हणेन नॉन सेन्स पण मला एक मिपाकर म्हणुन तुमची अवस्था आवडणार नाही.. वेळीच स्वत: ला संभाला. आमच्या प्रार्थ्ना सोबत आहेत

In reply to by आत्मशून्य

जेपी 31/05/2014 - 18:55
तुमी वल्लीदा, धन्याला, आणी मला स्वत:च्या लायनीत आनु नका . त्यांची आन आमची अक्कल अजुन शून्य झाल नाय. आन ही प्राथ्र्ना कोन आण मला का सोबत करतेय.

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 19:00
आणललेे नाहि हे उमजले की तुम्ही नोर्मल झाला समजा. तो पर्यन्त शो मस्ट गो ओन. तुम्ही नॉर्मला येइ परेंत मदत केल्या जाइल

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 19:00
आणललेे नाहि हे उमजले की तुम्ही नोर्मल झाला समजा. तो पर्यन्त शो मस्ट गो ओन. तुम्ही नॉर्मला येइ परेंत मदत केल्या जाइल

In reply to by कानडाऊ योगेशु

शशिकांत ओक 02/06/2014 - 23:52
एका पायावर तयार म्हणतात इथे एका अक्षराचाचे चेतुकडे पडायची केविलवाणी वेळ आलेली आहे. चर्चा घसरत वादरांच्या विमान गमनातून भरकटत आहे

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 02/06/2014 - 23:59
वाड्रा अथवा राहुल गांधी शब्द ट्नकुन निघायचा अवकाश..... मिपा वरील त्यांचे चाहते चेकाळलेच समजा. आणि हो मुक्त विहारी (राहुल) गांधीगिरी करतात हे मी सप्रमाण सिध्द करू शकतो.

In reply to by आत्मशून्य

जेपी 31/05/2014 - 18:48
ओखय. मुझे दवा और दुवा की जरुरत नै, दारु की जरुरत है. असले अक्कलशून्य प्रतिसाद वाचुन चिड नाय येत. उलट मनोंरंजन होते. बाकी माज्याकड अजुन अर्धा तास आहे. काय राहिल असल तर सांगुन टाका.

In reply to by आत्मशून्य

जेपी 31/05/2014 - 18:59
कोन चिडलय ते कळल. आणी दोन दोन वेळेस प्रतिसाद देत जाऊ नका. का ट्युब उशीर पेटते ? सांगा गाय म्हशी कोबंड्या सोबत चांगल्या ट्युब पण इकतो.तुमच्या साठी खास पाठवतो.

In reply to by जेपी

आत्मशून्य 31/05/2014 - 19:08
एकदा तुम्ही म्हणता तुम्ही चिड्लाय नंतर म्हणता चिड्लो कुटे मनोरंजन होतय ? काय तसमजत नाही काय नक्की काय झालय ? ट्यूब निस्ती उघडझाप करती आहे का ? नक्किःच उडेल मग घ्या बसवून दूसरी नाहीतरी तोतुमचा उद्योग आहे म्हणता ते आता लक्षात आले.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 31/05/2014 - 19:21
की आणखी कोनी ? बिसनेस कमी असेल तर भलत्या ठिकाणाला मध्यवर्ती समजणार्या पीपल ना कोंटेक्ट करा.... कामा सोबत सामान शीलं व्यसनेषु सख्यम धर्तीवर कट्याची सोय्ही होऊं जैल तुमच्या आहात कुठे ?

In reply to by आत्मशून्य

टवाळ कार्टा 03/06/2014 - 16:57
पोरी भांडताना पण इतका "वड्याचे तेल वांग्यावर काढायचा प्रकार करत नाहित नाहीत" :)

In reply to by श्रीरंग_जोशी

हुप्प्या 31/05/2014 - 17:40
गांधी घराणे देशाकरता किती मोठमोठे त्याग करते ते पुन्हा अधोरेखित केले गेले. ह्याकरता बिटिया प्रियांकाला भारतरत्न देण्यात यावे आणि श्रीमंत राबर्ट वद्राजींचे नाव एखाद्या फर्मास विमानतळाला देण्यात यावे! देश ही ह्या खानदानाची वैयक्तिक जहागीर असताना इतका मोठेपणा दाखवणे हे केवळ राजघराण्यालाच जमते. चहावाले वगैरे येरागबाळ्यांचे तेथे काम नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 02/06/2014 - 19:19
प्रियांकाची बातमी वाचली तेंव्हा "कांगावखोर" हा शब्द आठवला. भारतीय कायद्याप्रमाणे, माजी पंतप्रधानाच्या कुटूंबियांना नंतरची दहा वर्षे अशी सुरक्षा मिळते. म्हणजे तसे देखील बघायचे तर सोनीयांना देखील त्या कारणासाठी ही सुरक्षा मिळण्याची गरज नाही. मोदींच्या पत्नीला देखील साधी म्हणजे पाच पोलिस (त्यातील एकाकडे रायफल!) असली सुरक्षा दिल्याचे आणि मोदींच्या आईस अजिबातच सुरक्षाकवच देण्यात आलेलेल नसल्याचे वाचले.

In reply to by विकास

भाते 02/06/2014 - 20:33
माजी पंप्र रागां यांच्या हत्येनंतर समस्त गांधी कुटुंबियांना आजन्म एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे असे वाचले होते. माझ्या माहितीप्रमाणे समस्त गांधी कुटुंबिय, माजी पंप्र अटलबिहारी वाजपेयी आणि (माजी) पंप्र ममो सिंग यांनाच एसपीजी सुरक्षा दिली गेली होती. आता माजी पंप्र ममो सिंगचे माहित नाही. :) त्यामुळे उद्या प्रियांका गांधीच्या मुलीच्या मैत्रिणीच्या मावस/चुलत भावा/बहिणीला सुध्दा अशीच सुरक्षा दिली तर नवल वाटायला नको. :)

आशु जोग 31/05/2014 - 15:38
अय्या माहीतच नव्हते. आपण बातमी इथे चिकटवलीत हे फार छन केलेत

ऋषिकेश 04/06/2014 - 13:24
मुळात कोणाला सिक्युरीटी द्यावी हा निर्णय राजकीय असु नये. त्यामुळे सरकारने घेतलेली सद्य भुमिका योग्य आहे.

हुप्प्या 09/06/2014 - 00:11
परमआदरणीय महापराक्रमी वद्राजींची सुरक्षा व्यवस्था अबाधित राहिल अशी लक्षणे दिसत आहेत. हे वाचून आम्ही धन्य झालो! भारत काही इतका भिकेला लागलेला नाही की भारताचे एकमेव राजघराणे व त्यांचे नातेवाईक ह्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी आपल्या खिशातून करणे त्याला जड जाईल. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Sonia-Robert-Vadra/articleshow/36256512.cms

सुधीर काळे 09/06/2014 - 01:09
मा़झ्या माहितीप्रमाणे रॉबर्टला त्याच्या बरोबर साला, पत्नी किंवा सासूबाई असल्यासच ही सोय लागू होती/आहे. पण प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होत होती ते देव जाणे!
गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे.

मिपाकरांच्या आशीर्वादाने...

वडापाव ·

एस 30/05/2014 - 19:34
विशेषतः 'Liv and Ingmar' फारच आवडला. या नात्याचा हळुवारपणा फार ताकदीनं टिपलाय आणि तितकंच उत्कटपणे लिहिलंय. छान! 'डॉक्युमेंटरी'ला मराठीत 'माहितीपट' असा सुंदर प्रतिशब्द आहे. तसेच 'फिल्म' साठी 'चित्रपट'. बाकी सुरेख. अभिनंदन!

जेपी 30/05/2014 - 20:44
लेखन वाचले. संक्षी सरांचे मोठ्ठा होण्याच्या शुभेच्छा चांगल्या फळाला आल्या.

बहुगुणी 30/05/2014 - 23:25
अभिनंदन! दोन्ही लेख वाचले. कदाचित नुकत्याच झालेल्या निवडणुकांचं विश्लेषण इतर अनेक माध्यमांतून कानावर पडल्यामुळे (किंवा डोळ्यांखालून गेल्यामुळे) असेल, पण मला व्यक्तिशः 'लिव्ह आणि इंग्मार' या माहितीपटाचं विश्लेषण आधिक आवडलं. हा माहितीपट शोधून पहाणारच, काय जबरदस्त प्रेमकथा आहे! आंतर्जालावर शोधल्यावर हा ट्रेलर सापडला: लोकप्रभातच नव्हे तर इतरही ठिकाणी लिहीत रहा, आणि आम्हाला नक्की कळवत रहा, शुभेच्छा!

मिपावर आजवर अनेक सभासद आले..... त्यातील अनेकांनी नंतर इतरत्र लिखाण केलंय, स्वतःच्या सीडी/ डिव्हीडीही काढल्यात. ज्याची त्याची महत्वाकांक्षा... वरील मार्गाने गेल्यानंतर त्यांनी नंतर मग मिपाचं नांवही नाही काढलंय वा मिपावर नंतर कधी क्वचित लेखनही केलंय!!!! अशा कृतघ्न मिपाकरांच्या वाटेनं न जाता तुम्ही इतरत्र केलेल्या लेखनावर मिपाकरांचे अभिप्राय मागितलेत हेच खूप आहे!! त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद!!! आणि अन्यत्र प्रकाशित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंद्न!!! आता तुमच्या लिखाणाविषयी.... तुमचा 'तरुणाई विरूद्ध दिग्गज' हा लेख बालिश वाटला... राजकीय परिस्थीतीवर टिप्पणी करतांना उगाच काल्पनिक विस्तार करु नये अशा मताचा मी आहे... तुमचा 'लीव्ह आणि इंगमार' त्यामानाने बरा वाटला! सूचना: माझ्या म्हातार्‍याच्या अभिप्रायाने खचून किंवा रागावून जाऊ नका. तुम्ही भरपूर लिहा. पण प्रसिद्ध करण्यापूर्वी तुमचंच लिखाण निदान दहा वेळा तरी वाचून बघा. तुम्हालाच त्यात अनेक सुधारणा कराव्याश्या वाटतील. तुमच्यात मला एका भावी लेखकाची बीजं दिसताहेत म्हणून मुद्दाम हा अभिप्रायप्रपंच!! अन्यथा गरज नव्हती.... भविष्यातील लेखनासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा!!!

एस 30/05/2014 - 19:34
विशेषतः 'Liv and Ingmar' फारच आवडला. या नात्याचा हळुवारपणा फार ताकदीनं टिपलाय आणि तितकंच उत्कटपणे लिहिलंय. छान! 'डॉक्युमेंटरी'ला मराठीत 'माहितीपट' असा सुंदर प्रतिशब्द आहे. तसेच 'फिल्म' साठी 'चित्रपट'. बाकी सुरेख. अभिनंदन!

जेपी 30/05/2014 - 20:44
लेखन वाचले. संक्षी सरांचे मोठ्ठा होण्याच्या शुभेच्छा चांगल्या फळाला आल्या.

बहुगुणी 30/05/2014 - 23:25
अभिनंदन! दोन्ही लेख वाचले. कदाचित नुकत्याच झालेल्या निवडणुकांचं विश्लेषण इतर अनेक माध्यमांतून कानावर पडल्यामुळे (किंवा डोळ्यांखालून गेल्यामुळे) असेल, पण मला व्यक्तिशः 'लिव्ह आणि इंग्मार' या माहितीपटाचं विश्लेषण आधिक आवडलं. हा माहितीपट शोधून पहाणारच, काय जबरदस्त प्रेमकथा आहे! आंतर्जालावर शोधल्यावर हा ट्रेलर सापडला: लोकप्रभातच नव्हे तर इतरही ठिकाणी लिहीत रहा, आणि आम्हाला नक्की कळवत रहा, शुभेच्छा!

मिपावर आजवर अनेक सभासद आले..... त्यातील अनेकांनी नंतर इतरत्र लिखाण केलंय, स्वतःच्या सीडी/ डिव्हीडीही काढल्यात. ज्याची त्याची महत्वाकांक्षा... वरील मार्गाने गेल्यानंतर त्यांनी नंतर मग मिपाचं नांवही नाही काढलंय वा मिपावर नंतर कधी क्वचित लेखनही केलंय!!!! अशा कृतघ्न मिपाकरांच्या वाटेनं न जाता तुम्ही इतरत्र केलेल्या लेखनावर मिपाकरांचे अभिप्राय मागितलेत हेच खूप आहे!! त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद!!! आणि अन्यत्र प्रकाशित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंद्न!!! आता तुमच्या लिखाणाविषयी.... तुमचा 'तरुणाई विरूद्ध दिग्गज' हा लेख बालिश वाटला... राजकीय परिस्थीतीवर टिप्पणी करतांना उगाच काल्पनिक विस्तार करु नये अशा मताचा मी आहे... तुमचा 'लीव्ह आणि इंगमार' त्यामानाने बरा वाटला! सूचना: माझ्या म्हातार्‍याच्या अभिप्रायाने खचून किंवा रागावून जाऊ नका. तुम्ही भरपूर लिहा. पण प्रसिद्ध करण्यापूर्वी तुमचंच लिखाण निदान दहा वेळा तरी वाचून बघा. तुम्हालाच त्यात अनेक सुधारणा कराव्याश्या वाटतील. तुमच्यात मला एका भावी लेखकाची बीजं दिसताहेत म्हणून मुद्दाम हा अभिप्रायप्रपंच!! अन्यथा गरज नव्हती.... भविष्यातील लेखनासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो... मिपावर गेली काही वर्षं जिलब्या पाडून, त्या तुम्हाला बळेबळे खायला लावून, त्या कशा झाल्यायत याबद्दलच्या तुमच्या दिलखुलास आणि मोकळ्या प्रतिक्रिया माझ्या 'धाग्यांच्या' पदरात पाडून घेऊन, पुढच्या जिलब्या त्यातल्या त्यात 'ब-या' कशा होतील याचा सातत्याने प्रयत्न करून झाल्यानंतर, आता मी लोकप्रभा साप्ताहिकात अधूनमधून लिहायला सुरुवात केलेली आहे... म्हणजे मी तसा सतत लिहीतच असतो, पण ते अधून मधून माझ्या लेखनाची, छपाईसाठी निवड करतात एवढंच. तर या लोकप्रभा साप्ताहिकात आलेल्या माझ्या दोन लेखांचे दुवे मी इथे जोडतोय. यातल्या एका लेखाचा दुवा मी या आधी काही दिवसांपूर्वी ख. फ.

फ़िर तेरी कहानी याद आयी....!

वटवट ·

In reply to by वटवट

आत्मशून्य 30/05/2014 - 11:55
लेखन आवडले. - धन्यवाद असे लिहायचे विसरुन गेलो. नाय तर तुम्ही परत कशाला कवीता लिहाल ?

आता नाही करायची कविता म्हटलं कि ती होते'च खास... नाही आत.. नाही बाहेर.... घेऊ कधी गळफास.... भयानक मळमळते आणि मुरडा पडतो अंतर्मनाला... कातरत शब्द कविता होते आणि वाटतं अखेर....(ह्हा::::) श्वास सुटला... माझ्याच अंतर्मनात आठवणी मग, टांगा खेळू लागतात ... पिळवटून कल्पना गेल्यावर भसा...भस्स सांडू लागतात.. एक पान पूर्णपणे लिहिण्याआधीच चुरगाळलेलं... पेनाचं बोंडुक नं थकता माझ्यासाठीच पुढे चाललेलं... कवितेच्या वहीवर माझ्या तिनं केलेली च्याव च्याव... नावं ही ठेवलीयेत अशी,की सामोसा आणि वडापाव... असं ऐकताच तिचं चिडणं अन चंद्र जायचा बुडून... "असली बया नक्को रे बाबा...!" म्हणायचा तोच शरं-मून... मग कविताही जायची उडून, मच्छर मारणारी रात्र ... गुडनाइट लावताना मच्छरदाणित तिच्या हातचं पत्रं.. आता तिचे अक्षर केवढे... आणि माझा चष्मा केवढा.... सज्जन साधू तरी दिसायचा पिऊन तर्र्र बेवडा... डोळ्यांमधून झरणारं पाणी झटकतं..... बळच तिची अठवण काढणं..माझं मलाच खटकतं.. "हे असं.. कविता गाळताना त्यापासून शिकायचं नसतं... तर शब्दाशब्दांमधलं त्यांचं गाणं ऐकायचं असतं..." हे असं मी म्हटल्यावर.. "नाही ब्वॉ आम्हाला अश्या कविता करता येत..! आणि वळतोय बरं गुरं रानात,जणू नांगरतोय शेत" शब्दांची बैलं आडोशाला तशीच, मी काव्याच्या पावसात.. सोबतीला पूर्ण हिरमुसून गेलेली कविता मात्र अंधारात... मनात उबळ आली कि हे आठवत रहातं पुन्हा पुन्हा.. पेन लावलं कागदाला..एव्हढाच काssssssssय माझा गुन्हा??? :-/ नवोदितांच तेच (रड)गाणं मग उघडू लागतं जुन्या दप्तरांच्या वह्या... . . . "फ़िर तेरी कविता आयी, और मेरं मण बोंबल्या...अयाया..! अयाया..! अयाया..!" - ©हल्लीच शिक्षित (काहि उणे-काहि अधिक+) ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 30/05/2014 - 17:28
बैल, मच्छरदाणी, पेन, मुरडा यांचा एकमेकांशी परस्परसंबंध कळला नाही. व्हर्जिनल कविता अधिक उजवी आहे विडंबनापेक्षा!! *mosking*

In reply to by सूड

@अधिक उजवी आहे विडंबनापेक्षा!! >>> आपला या वेळचा प्रतिसादही तसा बरा...च उजवा आहे,आपल्यापेक्षा!!! :p

एस 30/05/2014 - 17:04
अयाया..! अयाया..! अयाया..!"
अरारारा... फुटलो आहे! ल्येच्च बेक्कार...! *yahoo*

In reply to by वटवट

आत्मशून्य 30/05/2014 - 11:55
लेखन आवडले. - धन्यवाद असे लिहायचे विसरुन गेलो. नाय तर तुम्ही परत कशाला कवीता लिहाल ?

आता नाही करायची कविता म्हटलं कि ती होते'च खास... नाही आत.. नाही बाहेर.... घेऊ कधी गळफास.... भयानक मळमळते आणि मुरडा पडतो अंतर्मनाला... कातरत शब्द कविता होते आणि वाटतं अखेर....(ह्हा::::) श्वास सुटला... माझ्याच अंतर्मनात आठवणी मग, टांगा खेळू लागतात ... पिळवटून कल्पना गेल्यावर भसा...भस्स सांडू लागतात.. एक पान पूर्णपणे लिहिण्याआधीच चुरगाळलेलं... पेनाचं बोंडुक नं थकता माझ्यासाठीच पुढे चाललेलं... कवितेच्या वहीवर माझ्या तिनं केलेली च्याव च्याव... नावं ही ठेवलीयेत अशी,की सामोसा आणि वडापाव... असं ऐकताच तिचं चिडणं अन चंद्र जायचा बुडून... "असली बया नक्को रे बाबा...!" म्हणायचा तोच शरं-मून... मग कविताही जायची उडून, मच्छर मारणारी रात्र ... गुडनाइट लावताना मच्छरदाणित तिच्या हातचं पत्रं.. आता तिचे अक्षर केवढे... आणि माझा चष्मा केवढा.... सज्जन साधू तरी दिसायचा पिऊन तर्र्र बेवडा... डोळ्यांमधून झरणारं पाणी झटकतं..... बळच तिची अठवण काढणं..माझं मलाच खटकतं.. "हे असं.. कविता गाळताना त्यापासून शिकायचं नसतं... तर शब्दाशब्दांमधलं त्यांचं गाणं ऐकायचं असतं..." हे असं मी म्हटल्यावर.. "नाही ब्वॉ आम्हाला अश्या कविता करता येत..! आणि वळतोय बरं गुरं रानात,जणू नांगरतोय शेत" शब्दांची बैलं आडोशाला तशीच, मी काव्याच्या पावसात.. सोबतीला पूर्ण हिरमुसून गेलेली कविता मात्र अंधारात... मनात उबळ आली कि हे आठवत रहातं पुन्हा पुन्हा.. पेन लावलं कागदाला..एव्हढाच काssssssssय माझा गुन्हा??? :-/ नवोदितांच तेच (रड)गाणं मग उघडू लागतं जुन्या दप्तरांच्या वह्या... . . . "फ़िर तेरी कविता आयी, और मेरं मण बोंबल्या...अयाया..! अयाया..! अयाया..!" - ©हल्लीच शिक्षित (काहि उणे-काहि अधिक+) ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 30/05/2014 - 17:28
बैल, मच्छरदाणी, पेन, मुरडा यांचा एकमेकांशी परस्परसंबंध कळला नाही. व्हर्जिनल कविता अधिक उजवी आहे विडंबनापेक्षा!! *mosking*

In reply to by सूड

@अधिक उजवी आहे विडंबनापेक्षा!! >>> आपला या वेळचा प्रतिसादही तसा बरा...च उजवा आहे,आपल्यापेक्षा!!! :p

एस 30/05/2014 - 17:04
अयाया..! अयाया..! अयाया..!"
अरारारा... फुटलो आहे! ल्येच्च बेक्कार...! *yahoo*
लेखनविषय:
आता नाही तिला आठवायचं म्हटलं किच तिची आठवण येते हमखास... नाही आत.. नाही बाहेर....

आय पी एल २०१४

Prajakta२१ ·

पैसा 29/05/2014 - 21:48
चेन्नैवाले नेहमी काय तरी गडबड करून जिंकतात. मी खरं सांगायचं तर एकही मॅच बघितली नाहीये. इतकं बरंच काय काय चालू आहे ना!

सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये शेवटच्या चेंडूला सीमापार धाडत १४.४ षटकांत १९५ धावांचे लक्ष्य गाठून अंतिम फेरीत धडक मारण्याचा ऐतिहासिक सामना याचि देही याचि डोळा बघायचे भाग्य मुंबईमुळेच लाभले की.. :) असो, एक मुंबईकर आणि अर्थातच सचिनप्रेमी म्हणून पहिला सपोर्ट नेहमी मुंबईलाच होता. पण आता ते बाद झाल्यावर एक शाहरुखप्रेमी म्हणून कोरबो लोरबो जितबो रे...... जर ते शक्य नाहीच झाले तर सेहवाग खेळावा आणि पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई नको पुन्हा, बोरमारी होते.. तेच खेळाडू मग पुन्हा भारतीय संघातही बघावे लागतात..

In reply to by तुमचा अभिषेक

मुंबईचा सुरुवातीपासून फ्यान राहीलो. खेळापेक्षा नशीबावर मुंबैचा जास्त भरवसा चेन्नईने जागा दाखवली. दोन विकेटा गेल्या होत्या आणि हानामारीच्या षटकात बाकींनी माना टाकल्या तेव्हाच मी सामना सोडून दिला. बोगस मुंबै. :( बाकी, पंजाब वि चेन्नई या सामन्यात मी पंजाबच्या बाजूने आहे. पण, जिंकेल चेन्नई असे वाटते. -दिलीप बिरुटे

पगला गजोधर 30/05/2014 - 09:20
"कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर अभिषेक, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित ;)

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 30/05/2014 - 09:28
गलतीसे मिस्टेक हो गाय, लेखकाचे नाव चुकून अभिषेक समजून टंकलो, "कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर प्राजक्ता, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित.

योगी९०० 30/05/2014 - 11:46
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल माझ्यामते IPL पेक्षा शतपटीने मनोरंजन निवडणूका, रागा, केजरी, सुसूं (NCP) चे बंधूराज, मनसे-शिवसेना आणि नमो यांनी केले आहे. बाकी IPL आणि क्रिकेटमधील interest संपला असल्याने आमचा पास....

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 30/05/2014 - 13:53
पण समजा त्यांना जाणवले की यु आर नॉट XxXxX अ‍ॅज यु प्रिटंड टुबी, आन पॉप्युलर टु काँट्रारी ओपीनीओन तुम्ही उलट विरुध्द जाणवले व त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नाहीये अशा वेळी तुमच्या लेखी ते गहनविचारी ठरतील का ? आय मीन तुमचे त्यांचे जुळणार यात शंकाच नाही कारण तुम्ही युनो ...? अनिवे. पण त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नसेल तर मात्र ते लगेच अयोग्य का ?

क्रिकेटचा देव मराठी असताना मिसळपाव नामक हॉटेलात या खेळाबद्दल उदासीनता हे कसले लक्षण आहे? खास करून आता तो देव केवळ आयपीएलमध्येच काय ते दर्शन देतो असे असताना खरे तर या सोहळ्याला एखाद्या धार्मिक सणाचे स्वरुप आले पाहि़जे. याचा अर्थ असा घ्यायचा का की निवृत्तीनंतर देवाचेही मार्केट डाऊन होते, जोपर्यंत चमत्कार दिसतात तोपर्यंतच नमस्कार होतात...

In reply to by तुमचा अभिषेक

प्रचेतस 30/05/2014 - 12:54
निवृत्तीच्या आधीच देवाचे मार्केट डाऊन झाले होते. देव कसा बसा खेळत असताना अगदी बघवत नव्हते हो.

In reply to by प्रचेतस

आत्मशून्य 06/06/2014 - 10:53
किसना व यदुवंश नष्ट झाला देव जाहला म्हणोनि काय झाले प्रारब्ध्द भोग भोगावेच लागतात यातून देवाची पण सुटका नाही यातच इश्वरत्व अजुन उज्ळ्ले वाटत नाही का ? ;)

श्रीगुरुजी 30/05/2014 - 13:09
>>> मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच! मी एप्रिलमध्येच आयपीएल २०१४ साठी धागा सुरू करणार होतो. पण मिपावर क्रिकेटप्रेमींची संख्या फारशी नाही. आणि एका दुसर्‍या धाग्यावर आयपीएलवर काही जणांनी खूपच टीकेचा भडीमार केला. त्यामुळे मी विचार सोडला. असो. मी पहिल्यापासूनच मुम्बई इंडियन्सचा समर्थक होतो (सचिनचा संघ असल्यामुळे). यावर्षी मुम्बईने बराच चुकीचा संघ निवडला. एकतर सचिन निवृत्त झाला. त्याच्या बरोबरीने मुम्बईने ड्वेन स्मिथ, मिचेल जॉन्सन, मॅक्सवेल असे महत्त्वाचे खेळाडू गमावले. मलिंगा सर्व सामने खेळला नाही. सलामीची जोडी ही पहिल्या आयपीएलपासूनच मुम्बईची समस्या आहे. यावेळीही तीच समस्या उभी राहिली. पहिल्या ४ सामन्यात हसीला व पर्यायाने सलामीच्या जोडीला सूर सापडला नाही. हसी नंतर ७-८ सामन्यानंतर धावा करायला लागला. सिमन्सला सुद्धा खूप उशीरा संधी मिळाली. नेमका त्याच वेळी मलिंगा बाहेर पडला. त्यामुळे मुम्बईची भट्टी यावेळी नीट जमली नाही. असो. आता पंजाब जिंकावे अशी इच्छा आहे. यापूर्वीच्या प्रत्येक वर्षी फिक्सिंग करून अंतिम फेरीत पोहोचणार चेन्नई, माजोरड्या शाखरूख व मल्ल्याचे कलकत्ता व बेंगलोरचे संघ व सनरायझर्स हे ४ संघ मला अजिबात आवडत नाहीत. दिल्ली, राजस्थान, मुम्बई व पंजाब हे अंतिम ४ संघात हवे होते. त्यापैकी पंजाब हा एकमेव संघ उरला आहे. तोच आता जिंकावा हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.

हल्ली cricket मधला interest फारसा राहिला नाही. पण सिद्धुची commentry म्हणजे डोक्याला shot. मी फक्त तो किती वेळा "कहि न कहि" म्हणतो ते मोजत असतो. मजा येते.

In reply to by श्रीगुरुजी

दादा कोंडके 31/05/2014 - 10:41
तोकडे कपडे घालून नाचणार्‍या चिअर लिडर्स, केवळ लोकांच्या करमणुकीसाठी नविन तयार केलेले नियम, म्याच फिक्सींगमध्ये अडकलेले खेळाडू, विकले जाणारे खेळाडू, पैश्यासाठी इतर मागास देशातल्या खेळाडूंची आयपिएल मध्ये येण्याची धडपड, श्ट्यामिनासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय कसोटी सामना न खेळता आयपियल मध्ये खेळणारा क्रिकेटचा 'देव' हे सर्व बघून सिद्धूच काय पण आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. जै हिंद.

In reply to by दादा कोंडके

अख्ख्या पोस्टसाठी अगदी आयपीएलच्या पहिल्या सीजनपासून हा ओरडा चालू आहे. कित्येकांना वाटलेले की फार तर फार ३-४ वर्षांत या सर्कशीचा बाजार उठेल. मात्र तसे होताना दिसत नाहीये. काही दर्दी क्रिकेटरसिक यात दुखावलेत, मात्र दरवर्षी नवीन प्रेक्षकवर्ग लाभतोय. आणि तो लाभावा म्हणून कल्पकतेला उत आलाय. यात गुंतला जाणारा पैसा वाढतोय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत क्रिकेटमधील एक महासत्ता बनली आहे. अवांतर - आयपीएल म्हटले की लोकांना (टिकाकारांना) पैला चीअरगर्ल आठवतात. पण हल्ली कोणाला त्यात फारसे काही विशेष किंवा नावीण्यपुर्ण वाटत नाही. म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगायचे झाल्यास मी स्वता घरी असतानाचे सारे सामने बघितलेत, पण चीअरगर्ल वर खास अशी नजर जात किंवा अडकत नाही. अन्यथा पहिल्या-दुसर्‍या वर्षी कोणत्या संघाच्या चीअरगर्ल्स कश्या आहेत याची भारी उत्सुकता होती ;)

In reply to by दादा कोंडके

श्रीगुरुजी 31/05/2014 - 14:31
>>> आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आयपीएल सारख्या अत्यंत भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेल्या प्रकारावर चर्चा करणार्‍या या धाग्यावर चुकून फिरकलात. निदान भविष्यात तरी इथे यायची चूक करू नका. उगाचच भिकार, दर्जाहीन अभिरूची असलेले अत्यंत उथळ प्रतिसाद वाचायचे तुम्हाला कष्ट पडतील.

Prajakta२१ 30/05/2014 - 21:17
क्रिकेटच्या जाणकार लोकांना भिकार वाटते पण सामान्य क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन होते त्याचे काय? त्याच्या कहिन न कही ची पण मजा येते आत्ता बाकीचे commentators पण त्याच्या सारखीच कोमेंट्री करायला लागले आहेत :-) बाकी काही काही matches ह्या fix असल्यासारख्याच वाटत होत्या हे खरे :-( आजच्या match मध्ये पंजाब जिंकणार असे वाटत आहे आत्ताचा खेळ बघून १५७/२ १४ ओवर्स मध्ये

मित्रहो 30/05/2014 - 23:40
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल हे मनोरंजन रैना,किंवा मैक्सवेल किंवा सेहवागच्या चौके किंवा छक्कातून नाही एवढेच काय तर त्या चीअर लीडरच्या नाचातून सुद्दा नाही तर ते आहे - सिद्धूची कॉमेंट्री - प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख यांचा वावर - या लोकांच्या प्रतिक्रीया. टेडवर एक हर्षा भाोगलेचा विडीओ आहे त्यात तो म्हणतो आयपीएल मधे सिक्स मारला तर बक्षीस म्हणून कोणी स्टार मिठी मारण्याची शक्यता आहे. आयपीएलचा सर्वात मोठा फायदा कुठला असेल तर सामान्य माणसाला कुठल्याही ओळखीविणा टिकिट मिळते. मित्रहो www.mitraho.wordpress.com माझे मिपावरील लिखाण http://www.misalpav.com/node/27892

आयला इथे सामन्याची चर्चा कमी आणि अवांतर बाजारगप्पाच जास्त मी आता इथे मस्त आजच्या सामन्याची चिरफाड करणारी पोस्ट टाकणार होतो तर इथे चर्चा सिद्धूपाजी आणि नाचणार्‍या बायकांची.. चलो, हरकत नाही, आता आलोच आहे तर परवाच्या अंतिम सामन्यासाठी माझ्या फेवरेट कोलकत्याला सपोर्ट नोंदवून जातो.. कोरबो लोरबो जितबो रे... अब की बार , के के आर !!

आत्मशून्य 31/05/2014 - 14:41
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच!
मिपा वर ही परंपरा नाही कारण मिपा हे मनोरंजन आणि धमाल या बाबतीत बहरात असतानाही IPL ला पुरून उरत असे. हां विषयच फार रुक्ष वाटत असे. आता....

Prajakta२१ 31/05/2014 - 15:20
चेन्नई चांगली सुरवात करून हारली म्हणून वाईट वाटले सुरेश रैनाने केलेली धडाकेबाज सुरवात वाया गेली :-( फायनल ला दोन्ही संघांना समान संधी आहे पंजाब ची हि IPL मधली सर्वोच्च कामगिरी आहे आत्तापर्यंत (फायनल पर्यंत)

श्रीगुरुजी 31/05/2014 - 20:26
रैना जबरदस्त खेळला. २५ चेंडूत ८७ धावा. त्यातल्या ८४ धावा चौकार व षटकारांच्या. फक्त ३ धावा पळून. सेहवाग सुद्धा जबरदस्त खेळला. २०१५ च्या विश्वचषकासाठी तो संघात पाहिजेच.

मित्रहो 02/06/2014 - 19:18
पंजाब हरला वाइट वाटले. फायनल मधे टिमला दोनशे चेस करु देने म्हणजे बॉलींगची पूर्ण नाचक्की. काहीनी आता क्रिकेट खेळने सोडावे. फक्त पटेल अपवाद ठरला. मित्रहो www.mitraho.wordpress.com माझे मिपावरील लिखाण http://www.misalpav.com/node/27892

पैसा 02/06/2014 - 19:20
चेन्नै फायनलमधे नसल्याने मी म्याच पूर्ण बघितली. बर्‍यापैकी मजा आली. फिक्स्ड वाटली नाही.

Prajakta२१ 02/06/2014 - 22:53
मी कोलकाताची इंनिंग सलग पहिली पंजाबची एवढी सलग नाही पहिली पण चांगली झाली match मनीष पाण्डेने खेचून आणली कोलकात्याच्या इनिन्गच्या वेळी त्यांचा कर्णधार गौतम गंभीर अगदी गम्भिर होऊन बसला होता शेवटी हसला असेल एकदाचा KKR जिंकले म्हणून

पैसा 29/05/2014 - 21:48
चेन्नैवाले नेहमी काय तरी गडबड करून जिंकतात. मी खरं सांगायचं तर एकही मॅच बघितली नाहीये. इतकं बरंच काय काय चालू आहे ना!

सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये शेवटच्या चेंडूला सीमापार धाडत १४.४ षटकांत १९५ धावांचे लक्ष्य गाठून अंतिम फेरीत धडक मारण्याचा ऐतिहासिक सामना याचि देही याचि डोळा बघायचे भाग्य मुंबईमुळेच लाभले की.. :) असो, एक मुंबईकर आणि अर्थातच सचिनप्रेमी म्हणून पहिला सपोर्ट नेहमी मुंबईलाच होता. पण आता ते बाद झाल्यावर एक शाहरुखप्रेमी म्हणून कोरबो लोरबो जितबो रे...... जर ते शक्य नाहीच झाले तर सेहवाग खेळावा आणि पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई नको पुन्हा, बोरमारी होते.. तेच खेळाडू मग पुन्हा भारतीय संघातही बघावे लागतात..

In reply to by तुमचा अभिषेक

मुंबईचा सुरुवातीपासून फ्यान राहीलो. खेळापेक्षा नशीबावर मुंबैचा जास्त भरवसा चेन्नईने जागा दाखवली. दोन विकेटा गेल्या होत्या आणि हानामारीच्या षटकात बाकींनी माना टाकल्या तेव्हाच मी सामना सोडून दिला. बोगस मुंबै. :( बाकी, पंजाब वि चेन्नई या सामन्यात मी पंजाबच्या बाजूने आहे. पण, जिंकेल चेन्नई असे वाटते. -दिलीप बिरुटे

पगला गजोधर 30/05/2014 - 09:20
"कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर अभिषेक, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित ;)

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 30/05/2014 - 09:28
गलतीसे मिस्टेक हो गाय, लेखकाचे नाव चुकून अभिषेक समजून टंकलो, "कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर प्राजक्ता, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित.

योगी९०० 30/05/2014 - 11:46
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल माझ्यामते IPL पेक्षा शतपटीने मनोरंजन निवडणूका, रागा, केजरी, सुसूं (NCP) चे बंधूराज, मनसे-शिवसेना आणि नमो यांनी केले आहे. बाकी IPL आणि क्रिकेटमधील interest संपला असल्याने आमचा पास....

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 30/05/2014 - 13:53
पण समजा त्यांना जाणवले की यु आर नॉट XxXxX अ‍ॅज यु प्रिटंड टुबी, आन पॉप्युलर टु काँट्रारी ओपीनीओन तुम्ही उलट विरुध्द जाणवले व त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नाहीये अशा वेळी तुमच्या लेखी ते गहनविचारी ठरतील का ? आय मीन तुमचे त्यांचे जुळणार यात शंकाच नाही कारण तुम्ही युनो ...? अनिवे. पण त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नसेल तर मात्र ते लगेच अयोग्य का ?

क्रिकेटचा देव मराठी असताना मिसळपाव नामक हॉटेलात या खेळाबद्दल उदासीनता हे कसले लक्षण आहे? खास करून आता तो देव केवळ आयपीएलमध्येच काय ते दर्शन देतो असे असताना खरे तर या सोहळ्याला एखाद्या धार्मिक सणाचे स्वरुप आले पाहि़जे. याचा अर्थ असा घ्यायचा का की निवृत्तीनंतर देवाचेही मार्केट डाऊन होते, जोपर्यंत चमत्कार दिसतात तोपर्यंतच नमस्कार होतात...

In reply to by तुमचा अभिषेक

प्रचेतस 30/05/2014 - 12:54
निवृत्तीच्या आधीच देवाचे मार्केट डाऊन झाले होते. देव कसा बसा खेळत असताना अगदी बघवत नव्हते हो.

In reply to by प्रचेतस

आत्मशून्य 06/06/2014 - 10:53
किसना व यदुवंश नष्ट झाला देव जाहला म्हणोनि काय झाले प्रारब्ध्द भोग भोगावेच लागतात यातून देवाची पण सुटका नाही यातच इश्वरत्व अजुन उज्ळ्ले वाटत नाही का ? ;)

श्रीगुरुजी 30/05/2014 - 13:09
>>> मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच! मी एप्रिलमध्येच आयपीएल २०१४ साठी धागा सुरू करणार होतो. पण मिपावर क्रिकेटप्रेमींची संख्या फारशी नाही. आणि एका दुसर्‍या धाग्यावर आयपीएलवर काही जणांनी खूपच टीकेचा भडीमार केला. त्यामुळे मी विचार सोडला. असो. मी पहिल्यापासूनच मुम्बई इंडियन्सचा समर्थक होतो (सचिनचा संघ असल्यामुळे). यावर्षी मुम्बईने बराच चुकीचा संघ निवडला. एकतर सचिन निवृत्त झाला. त्याच्या बरोबरीने मुम्बईने ड्वेन स्मिथ, मिचेल जॉन्सन, मॅक्सवेल असे महत्त्वाचे खेळाडू गमावले. मलिंगा सर्व सामने खेळला नाही. सलामीची जोडी ही पहिल्या आयपीएलपासूनच मुम्बईची समस्या आहे. यावेळीही तीच समस्या उभी राहिली. पहिल्या ४ सामन्यात हसीला व पर्यायाने सलामीच्या जोडीला सूर सापडला नाही. हसी नंतर ७-८ सामन्यानंतर धावा करायला लागला. सिमन्सला सुद्धा खूप उशीरा संधी मिळाली. नेमका त्याच वेळी मलिंगा बाहेर पडला. त्यामुळे मुम्बईची भट्टी यावेळी नीट जमली नाही. असो. आता पंजाब जिंकावे अशी इच्छा आहे. यापूर्वीच्या प्रत्येक वर्षी फिक्सिंग करून अंतिम फेरीत पोहोचणार चेन्नई, माजोरड्या शाखरूख व मल्ल्याचे कलकत्ता व बेंगलोरचे संघ व सनरायझर्स हे ४ संघ मला अजिबात आवडत नाहीत. दिल्ली, राजस्थान, मुम्बई व पंजाब हे अंतिम ४ संघात हवे होते. त्यापैकी पंजाब हा एकमेव संघ उरला आहे. तोच आता जिंकावा हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.

हल्ली cricket मधला interest फारसा राहिला नाही. पण सिद्धुची commentry म्हणजे डोक्याला shot. मी फक्त तो किती वेळा "कहि न कहि" म्हणतो ते मोजत असतो. मजा येते.

In reply to by श्रीगुरुजी

दादा कोंडके 31/05/2014 - 10:41
तोकडे कपडे घालून नाचणार्‍या चिअर लिडर्स, केवळ लोकांच्या करमणुकीसाठी नविन तयार केलेले नियम, म्याच फिक्सींगमध्ये अडकलेले खेळाडू, विकले जाणारे खेळाडू, पैश्यासाठी इतर मागास देशातल्या खेळाडूंची आयपिएल मध्ये येण्याची धडपड, श्ट्यामिनासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय कसोटी सामना न खेळता आयपियल मध्ये खेळणारा क्रिकेटचा 'देव' हे सर्व बघून सिद्धूच काय पण आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. जै हिंद.

In reply to by दादा कोंडके

अख्ख्या पोस्टसाठी अगदी आयपीएलच्या पहिल्या सीजनपासून हा ओरडा चालू आहे. कित्येकांना वाटलेले की फार तर फार ३-४ वर्षांत या सर्कशीचा बाजार उठेल. मात्र तसे होताना दिसत नाहीये. काही दर्दी क्रिकेटरसिक यात दुखावलेत, मात्र दरवर्षी नवीन प्रेक्षकवर्ग लाभतोय. आणि तो लाभावा म्हणून कल्पकतेला उत आलाय. यात गुंतला जाणारा पैसा वाढतोय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत क्रिकेटमधील एक महासत्ता बनली आहे. अवांतर - आयपीएल म्हटले की लोकांना (टिकाकारांना) पैला चीअरगर्ल आठवतात. पण हल्ली कोणाला त्यात फारसे काही विशेष किंवा नावीण्यपुर्ण वाटत नाही. म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगायचे झाल्यास मी स्वता घरी असतानाचे सारे सामने बघितलेत, पण चीअरगर्ल वर खास अशी नजर जात किंवा अडकत नाही. अन्यथा पहिल्या-दुसर्‍या वर्षी कोणत्या संघाच्या चीअरगर्ल्स कश्या आहेत याची भारी उत्सुकता होती ;)

In reply to by दादा कोंडके

श्रीगुरुजी 31/05/2014 - 14:31
>>> आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आयपीएल सारख्या अत्यंत भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेल्या प्रकारावर चर्चा करणार्‍या या धाग्यावर चुकून फिरकलात. निदान भविष्यात तरी इथे यायची चूक करू नका. उगाचच भिकार, दर्जाहीन अभिरूची असलेले अत्यंत उथळ प्रतिसाद वाचायचे तुम्हाला कष्ट पडतील.

Prajakta२१ 30/05/2014 - 21:17
क्रिकेटच्या जाणकार लोकांना भिकार वाटते पण सामान्य क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन होते त्याचे काय? त्याच्या कहिन न कही ची पण मजा येते आत्ता बाकीचे commentators पण त्याच्या सारखीच कोमेंट्री करायला लागले आहेत :-) बाकी काही काही matches ह्या fix असल्यासारख्याच वाटत होत्या हे खरे :-( आजच्या match मध्ये पंजाब जिंकणार असे वाटत आहे आत्ताचा खेळ बघून १५७/२ १४ ओवर्स मध्ये

मित्रहो 30/05/2014 - 23:40
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल हे मनोरंजन रैना,किंवा मैक्सवेल किंवा सेहवागच्या चौके किंवा छक्कातून नाही एवढेच काय तर त्या चीअर लीडरच्या नाचातून सुद्दा नाही तर ते आहे - सिद्धूची कॉमेंट्री - प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख यांचा वावर - या लोकांच्या प्रतिक्रीया. टेडवर एक हर्षा भाोगलेचा विडीओ आहे त्यात तो म्हणतो आयपीएल मधे सिक्स मारला तर बक्षीस म्हणून कोणी स्टार मिठी मारण्याची शक्यता आहे. आयपीएलचा सर्वात मोठा फायदा कुठला असेल तर सामान्य माणसाला कुठल्याही ओळखीविणा टिकिट मिळते. मित्रहो www.mitraho.wordpress.com माझे मिपावरील लिखाण http://www.misalpav.com/node/27892

आयला इथे सामन्याची चर्चा कमी आणि अवांतर बाजारगप्पाच जास्त मी आता इथे मस्त आजच्या सामन्याची चिरफाड करणारी पोस्ट टाकणार होतो तर इथे चर्चा सिद्धूपाजी आणि नाचणार्‍या बायकांची.. चलो, हरकत नाही, आता आलोच आहे तर परवाच्या अंतिम सामन्यासाठी माझ्या फेवरेट कोलकत्याला सपोर्ट नोंदवून जातो.. कोरबो लोरबो जितबो रे... अब की बार , के के आर !!

आत्मशून्य 31/05/2014 - 14:41
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच!
मिपा वर ही परंपरा नाही कारण मिपा हे मनोरंजन आणि धमाल या बाबतीत बहरात असतानाही IPL ला पुरून उरत असे. हां विषयच फार रुक्ष वाटत असे. आता....

Prajakta२१ 31/05/2014 - 15:20
चेन्नई चांगली सुरवात करून हारली म्हणून वाईट वाटले सुरेश रैनाने केलेली धडाकेबाज सुरवात वाया गेली :-( फायनल ला दोन्ही संघांना समान संधी आहे पंजाब ची हि IPL मधली सर्वोच्च कामगिरी आहे आत्तापर्यंत (फायनल पर्यंत)

श्रीगुरुजी 31/05/2014 - 20:26
रैना जबरदस्त खेळला. २५ चेंडूत ८७ धावा. त्यातल्या ८४ धावा चौकार व षटकारांच्या. फक्त ३ धावा पळून. सेहवाग सुद्धा जबरदस्त खेळला. २०१५ च्या विश्वचषकासाठी तो संघात पाहिजेच.

मित्रहो 02/06/2014 - 19:18
पंजाब हरला वाइट वाटले. फायनल मधे टिमला दोनशे चेस करु देने म्हणजे बॉलींगची पूर्ण नाचक्की. काहीनी आता क्रिकेट खेळने सोडावे. फक्त पटेल अपवाद ठरला. मित्रहो www.mitraho.wordpress.com माझे मिपावरील लिखाण http://www.misalpav.com/node/27892

पैसा 02/06/2014 - 19:20
चेन्नै फायनलमधे नसल्याने मी म्याच पूर्ण बघितली. बर्‍यापैकी मजा आली. फिक्स्ड वाटली नाही.

Prajakta२१ 02/06/2014 - 22:53
मी कोलकाताची इंनिंग सलग पहिली पंजाबची एवढी सलग नाही पहिली पण चांगली झाली match मनीष पाण्डेने खेचून आणली कोलकात्याच्या इनिन्गच्या वेळी त्यांचा कर्णधार गौतम गंभीर अगदी गम्भिर होऊन बसला होता शेवटी हसला असेल एकदाचा KKR जिंकले म्हणून
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच! असो मी आत्ता IPL -२०१४ वर नवीन धागा सुरु करतेय IPL संपत आली असताना :-) ह्या IPL मध्ये कोण जिंकेल असे वाटते? पंजाबचा फॉर्म बघता तेच जास्त योग्य वाटत आहेत पण डार्क हॉर्स कोलकाता ने अनपेक्षितपणे फायनल पर्यंत धडक मारली आहे कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल निम्मे श्रेय सिद्धूच्या कॉमेंट्रीला :-) जाता जाता : सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये आणि त्याला असे मैदानावर न बघून थोडे वाईट वाटत होते

आमच्या शेजारचे आजी-आजोबा…!

वटवट ·

शेवट माहिती असून देखिल शेवटापर्यंत रंगत कायम ठेवणारी लेखनशैली सुद्धा आवडली. एखादी व्यक्ती नसतांना देखिल ती आहे असं समजून जगणार्‍याची संवेदनाशीलता मोहवून गेली. लिहीत राहा!

मिसळपाव 30/05/2014 - 01:56
हि गोष्ट असली तर झकास जमली आहे. खरंच हे आजोबा तुझे शेजारी असले तर त्याना माझा दंडवत सांग. काय दॄष्टिकोन आहे आयुष्याकडे बघण्याचा, आयुष्य जगण्याचा.....

जगताना दरवेळेस स्पर्धा असायलाच हवी का? म्हणजे कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरायलाच हवं का? मलातरी हरण्यापेक्षा माघार घेण्याचा पर्याय चांगला वाटतो कि ज्यामध्ये जिंकणार्याला जिंकण्याचं श्रेय तर मिळतंच पण हरणार्याला हरल्याचं शल्य टोचत नाही... अर्थात ह्याची जाण दोन्हीबाजूंनी ठेवायला हवी… आम्ही दोघं एकमेकांना सांभाळतो ते असंच… म्हणजे बघ ना… साधं भाजी आणायला गेल्यावर हिला वांगं घ्यायचं असतं त्याचवेळेस मला कारलं घ्यायची इच्छा असते, तेंव्हा मी काहीच बोलत नाही. अश्यावेळेस ती काहीही न बोलता कारलंच घेते. जास्तीची भाजी आम्ही घेत नाही कारण फ्रीज नाहीये घरात. मुळात कधी फ्रीज घ्यावा असं वाटलंच नाही. फ्रीजमध्ये भाज्या ताज्या राहतात. आम्ही आमचं नातं ताजं कसं राहील ह्यासाठी झटतो.. बाहेर खरेदीला गेल्यावर हिला कधीही मला साडी घ्यावीशी वाटतीये असं सांगायची गरज पडली नाही.. पाणीपुरीची एक प्लेट दोघांमध्ये खाण्यात ब्रह्मांडा एवढा आनंद कसा लपलेला आहे हे तिचेच डोळे मला शिकवतात.. आमच्या दोघांमध्ये फार काही गप्पा होतात अश्यातला काही भाग नाही पण 'मला तुझ्याशी काही बोलायचंय' हे आपण होऊन सांगायची वेळ आमच्यामध्ये कधीच आली नाही.… संपूर्ण कथेचे सार आणि संदेश वरच्या परिच्छेदात आहे. तो जास्त भावला. चांगली आहे कथा.

कारण कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा.. अगदी खरंय !!!! -दिलीप बिरुटे

म्हैस 05/06/2014 - 15:26
मला तरी हा एखाद्या गोष्टीमध्ये अति गुरफटून जाण्याचा प्रकार वाटतो हा आजोबांच्या डोक्यावर खरच परिणाम झाला होता का? त्यांना डॉक्टरांची गरज असेल का

"सगळी कामं मीच करायची.. तू बाकी काहीच करत जाऊ नकोस." ही. "केली तरी कुणाला काही आहे त्याचं" मी. "म्हणजे?.." "कोणी काही म्हणतं का त्याबद्दल" "काय म्हणायला पाहिजे" "जाऊ दे… पालथ्या घड्यावर…. " .................................. असले अनुभव आम्हीही घेतोय सध्या. भविष्यात बर पडेल.

रुपी 28/05/2015 - 00:37
खूप आवडली कथा! आधी मिपावरच वाचली होती, तेव्हाही आवडली होती, पण बहुतेक प्रतिसाद दिला नव्हता..

चित्रगुप्त 28/05/2015 - 01:02
अतिशय सुंदर, र्‍हदयस्पर्शी कथा.
कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा..
व्वा. माझ्या एका जुन्या मित्राचा मोठा भाऊ ... काही वर्षांपूर्वी पत्नी निवर्तली. आता तो एकटा रिटायर आयुष्य जगतोय. खूप पूर्वी माझ्याबरोबर एक -दोनदा गावाबाहेर निसर्ग चित्र रंगवताना सोबत आला होता... तो आता रोज रात्री पेंटिंग करतो. मी विचारले, की हे आता कसेकाय सुचले, तर तो म्हणाला: मी तिच्याशी रोज बोलतो. तिनं सांगितलंय मला पेंटिंग सुरु कर म्हणून. ते आता करतो आणि तिला दाखवतो... सणासुदीला गोडाधोडाचा स्वयंपाक करून तिच्यासोबत जेवतो.

शेवट माहिती असून देखिल शेवटापर्यंत रंगत कायम ठेवणारी लेखनशैली सुद्धा आवडली. एखादी व्यक्ती नसतांना देखिल ती आहे असं समजून जगणार्‍याची संवेदनाशीलता मोहवून गेली. लिहीत राहा!

मिसळपाव 30/05/2014 - 01:56
हि गोष्ट असली तर झकास जमली आहे. खरंच हे आजोबा तुझे शेजारी असले तर त्याना माझा दंडवत सांग. काय दॄष्टिकोन आहे आयुष्याकडे बघण्याचा, आयुष्य जगण्याचा.....

जगताना दरवेळेस स्पर्धा असायलाच हवी का? म्हणजे कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरायलाच हवं का? मलातरी हरण्यापेक्षा माघार घेण्याचा पर्याय चांगला वाटतो कि ज्यामध्ये जिंकणार्याला जिंकण्याचं श्रेय तर मिळतंच पण हरणार्याला हरल्याचं शल्य टोचत नाही... अर्थात ह्याची जाण दोन्हीबाजूंनी ठेवायला हवी… आम्ही दोघं एकमेकांना सांभाळतो ते असंच… म्हणजे बघ ना… साधं भाजी आणायला गेल्यावर हिला वांगं घ्यायचं असतं त्याचवेळेस मला कारलं घ्यायची इच्छा असते, तेंव्हा मी काहीच बोलत नाही. अश्यावेळेस ती काहीही न बोलता कारलंच घेते. जास्तीची भाजी आम्ही घेत नाही कारण फ्रीज नाहीये घरात. मुळात कधी फ्रीज घ्यावा असं वाटलंच नाही. फ्रीजमध्ये भाज्या ताज्या राहतात. आम्ही आमचं नातं ताजं कसं राहील ह्यासाठी झटतो.. बाहेर खरेदीला गेल्यावर हिला कधीही मला साडी घ्यावीशी वाटतीये असं सांगायची गरज पडली नाही.. पाणीपुरीची एक प्लेट दोघांमध्ये खाण्यात ब्रह्मांडा एवढा आनंद कसा लपलेला आहे हे तिचेच डोळे मला शिकवतात.. आमच्या दोघांमध्ये फार काही गप्पा होतात अश्यातला काही भाग नाही पण 'मला तुझ्याशी काही बोलायचंय' हे आपण होऊन सांगायची वेळ आमच्यामध्ये कधीच आली नाही.… संपूर्ण कथेचे सार आणि संदेश वरच्या परिच्छेदात आहे. तो जास्त भावला. चांगली आहे कथा.

कारण कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा.. अगदी खरंय !!!! -दिलीप बिरुटे

म्हैस 05/06/2014 - 15:26
मला तरी हा एखाद्या गोष्टीमध्ये अति गुरफटून जाण्याचा प्रकार वाटतो हा आजोबांच्या डोक्यावर खरच परिणाम झाला होता का? त्यांना डॉक्टरांची गरज असेल का

"सगळी कामं मीच करायची.. तू बाकी काहीच करत जाऊ नकोस." ही. "केली तरी कुणाला काही आहे त्याचं" मी. "म्हणजे?.." "कोणी काही म्हणतं का त्याबद्दल" "काय म्हणायला पाहिजे" "जाऊ दे… पालथ्या घड्यावर…. " .................................. असले अनुभव आम्हीही घेतोय सध्या. भविष्यात बर पडेल.

रुपी 28/05/2015 - 00:37
खूप आवडली कथा! आधी मिपावरच वाचली होती, तेव्हाही आवडली होती, पण बहुतेक प्रतिसाद दिला नव्हता..

चित्रगुप्त 28/05/2015 - 01:02
अतिशय सुंदर, र्‍हदयस्पर्शी कथा.
कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा..
व्वा. माझ्या एका जुन्या मित्राचा मोठा भाऊ ... काही वर्षांपूर्वी पत्नी निवर्तली. आता तो एकटा रिटायर आयुष्य जगतोय. खूप पूर्वी माझ्याबरोबर एक -दोनदा गावाबाहेर निसर्ग चित्र रंगवताना सोबत आला होता... तो आता रोज रात्री पेंटिंग करतो. मी विचारले, की हे आता कसेकाय सुचले, तर तो म्हणाला: मी तिच्याशी रोज बोलतो. तिनं सांगितलंय मला पेंटिंग सुरु कर म्हणून. ते आता करतो आणि तिला दाखवतो... सणासुदीला गोडाधोडाचा स्वयंपाक करून तिच्यासोबत जेवतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
_____________________________________________________________________________________________ "काय मग?… कसं वाटतंय नवीन घर?" नुकतंच आम्ही आमचं घर बदललं होतं. घर अजून नीट लावलंही नव्हतं.. हिची आतल्या खोलीत झाशीच्या राणीच्या अवतारात साफसफाई चालू होती आणि आमच्या अंगात नक्षलवादी संचारले होते. अश्या एकंदर युद्धाच्या वातावरणात दारावरची कडी वाजली. साधारण सत्तरीतले आजोबा हातात काठी, डोळ्यावर चष्मा, पांढरा कुर्ता, धोतर आणि चेहर्यावर प्रसन्न हसू अश्या पेहरावात दारात उभे.. "आज उठल्या उठल्या दारात हा टेम्पो दिसला आणि कळालं आपण आलात ते" "हो ना कालच आलो.. अजून सफाईच चालू आहे..

तू गेलीस तेव्हा...

आनंदमयी ·

गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. एकदम ख़ास !!! -दिलीप बिरुटे

गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. एकदम ख़ास !!! -दिलीप बिरुटे
तू गेलीस आणि मीच मला शोधीत राहिलो.. सुकलेली तुटकी स्वप्ने कुरवाळीत राहिलो अधरांवर उरली एक अधिरशी हूरहूर ओली कावितेत तुझ्या मी आठवणी गुंफीत राहिलो.. तू गेलिस तेव्हा सांज जराशी ओली होती नुकतीच पसरली प्रेमफुलांवर लाली होती तू अश्रूसम पापणीतुनी ओघळून जाता तो अश्रू ओला चोहिकडे शोधीत राहिलो.. गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. तू सर प्रेमाची चातक मी एकला अधिरसा रोखून श्वास या इथे उभा मी सखे कधीचा हा श्वास संपता खोल तुझ्या डोहात बुडावे इतुकेच मागणे नित्य सखे मागीत राहिलो..

सेकंड होम...

saumitrasalunke ·

In reply to by प्रसाद१९७१

saumitrasalunke 29/05/2014 - 17:18
१६.५८ चा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. त्या पुढला असू देत. बाकी या कोल्ह्याचा वावर द्राक्षांच्या मळ्यात नसतोच.. कोल्हा या विषयात अडाणी आहे असं समजा हवं तर..

सुबोध खरे 29/05/2014 - 18:32
सर्वत्र विकासाच्या नावाने चाललेली निसर्गाची हानी पहिली कि वाटत राहते कि हे कुठे थांबणार आहे? दुर्दैवाने आभासी/ जालीय जगात राहणाऱ्या लोकांना याची न ओळख आहे ना खंत ना खेद. सेकंड होम हा जर नीट हिशेब केला तर आतबट्ट्याचाच व्यवहार ठरतो. व्यंकटेश माडगुळकरांचे एक वाक्य आठवते, "माणसाकडे जरुरीपेक्षा जास्त पैसा आला तर तो बहुधा घर बांधायला घेतो."

In reply to by सुबोध खरे

saumitrasalunke 29/05/2014 - 18:57
माधव गाडगीळांसारखी व्यासंगी विद्वान आणि निर्लोभी माणसं आताच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या मनामध्ये पर्यावरण प्रेमाचं आणि त्याच्या संवर्धनाचं बीज पेर्ताहेत. त्याला यश येईल असं वाटतंय. अन्यथा निसर्ग समर्थ आहेच.

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 29/05/2014 - 18:58
महानगरात बसून सर्व सुखसुविधा उपभोगणार्‍यांना बिगर महानगरी लोकांनीही तशाच जीवनशैलीचे स्वप्न पाहिलेले आवडत नै कारण त्यांची सुट्टीवाली ठिकाणे जातात असे काहीसे वरील प्रतिसाद वाचून वाटते. तदुपरि असंतुलित विकास आहेच-पण बर्‍याचदा सूर असा दिसतो. असो.

In reply to by बॅटमॅन

saumitrasalunke 29/05/2014 - 19:24
इतरांचे माहित नाही... मात्र उल्लेखलेल्या ठिकाणांकडे मी सुटीची ठिकाणे म्हणून पाहत नाही. या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा विचार केल्यास जीवनशैली आणि/किंवा विकास हे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत, ज्यावर मोकळ्या मनाने चर्चा होऊ शकते. एक लक्षात घ्या ज्या पद्धतीच्या वसाहतींच्या संकल्पनेचा मी उल्लेख केलाय, त्यात ग्रामीण (वा बिगर महानगरी) जनतेचा उद्धार व्हावा या विचाराने त्या स्थापिल्या जात नाहीत. त्यामागचा विचार काय असतो हे आपणास ठाऊकच आहे. मुळात महानगरात आहे तो 'विकास' किंवा इथली जीवनशैली आदर्श आहे असंही नाही. आपणही अश्या ठिकाणी कधी जाऊन आला असाल तर आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांचा काय विकास झालाय? जीवनशैली कशी बदललीय? परिसरातल्या मुलांसाठी मोफत शिक्षण मिळावे अशी दर्जेदार व्यवस्था आहे? घरावरच मंगळुरी छप्पर जाऊन slab येणं आणि पोरा-सोरांकडे एक एक बाईक येणं म्हणजे विकास म्हणायचा का?

In reply to by saumitrasalunke

बॅटमॅन 30/05/2014 - 14:30
छप्पर जाऊन स्लॅब येणं म्हणजे विकासाचा एक तरी पैलू आहेच. सर्वांगीण विकासाचे अनेक पैलू आहेत त्यांपैकी हा एक. तुमचं काय मत असेल ते असो, स्वतःचे गाव सोडून लोक महानगरात राहतात आणि सुट्टीत तेवढे गावी येतात आणि गाव बदलले म्हणून हंबरडा फोडतात. यांना पूर्वीचं वातावरण पाहिजे म्हणून बाकीच्यांनी कशाला आपलं जीवनमान जुनाट ठेवावं? असो. ही जी तथाकथित कळकळ असते ती बहुतेकदा अशीच असते. क्वचितच जेन्युइन असते. असो.

बबन ताम्बे 29/05/2014 - 18:54
खरे आहे.हा लेख वाचून विश्वास पाटीलांची झाडाझडती या कादंबरीची आठवण झाली. त्यामधे मुळ भूमिपुत्रांना हटवून त्यांच्या जमीनींवर ध्ररण होते आणि मंत्र्याचा जावई धरणाच्या काठावर पैसेवाल्यांसाठी रिसॉर्टस बांधतो.

तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?” ती म्हणते “मला गाव नाही...” मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो... ती “का” विचारते.. मी “काही नाही” म्हणतो... आमचे गाव कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग. निसर्गाची पुरेपूर देणगी. दुर्दैवाने स्वताचे हक्काचे घर नाही. चुलतचुलत काकांचे आहे पण ते दोनचार वर्षांनी सणासुदीला (अर्थात गणपतीला) एखाद दिवस जावे इतकेच. मात्र त्याची भरपाई करायला कोकणातल्या कित्येक मित्रांची गावे भटकलोय. आजोळी (कणकवलीला) सुद्धा मुक्कामाला जाणे होते. तरीही गावाला आपले घर नाही हि सल आहेच. त्यामुळे मला कोणी गाव विचारल्यास आमच्या गावाबरोबर मुद्दामहून आईच्या गावाचे नावही सांगतो कारण तिथे जास्त वेळा जाणे झालेय. हेतू एवढाच की गावाशी नाळ अजून जोडली आहे हे कुठेतरी सुखावते आणि त्याचा अभिमानही वाटतो. (भले जन्मापासून मुंबईकर का असेना) सध्या घर बांधायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही अडचण नाही आली तर इन्शाल्ला माझ्या मुलांच्या मनात ती सल राहणार नाही. अर्थात त्यांची आवड कशी असेल ते आता सांगता येत नाही. असो, तर मलाही जेव्हा कोणी गाव नसलेला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल सॉरी फील होते. समदुखी वाटतो. भले त्याला काही वाटत असेना नसेना..

पैसा 29/05/2014 - 22:32
विकास म्हणजे काय? सगळ्या गावांना पक्का रस्ता, दळणवळणाची साधने, वीज, पिण्याचे पाणी, मुलांच्या शिक्षणाची सोय, गरजेच्या वस्तू आणि औषधे, डॉक्टर्स नेहमी उपलब्ध असणे. एवढं पुरेसं असावं. याहून जास्त म्हणजे हावरटपणा झाला. पर्यटनाच्या नावाखाली त्या ठिकाणाचा सत्यानाश झाल्याचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. पश्चिम घाटातील जंगले आता फक्त २९% शिल्लक आहेत. हत्ती आणि वाघ भरवस्तीत यायला लागले आहेत आणि मरत आहेत. मात्र बंद पडलेले खाण उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. कारण त्याना खाणींकडून मिळणारे कराचे उत्पन्न सध्या बंद पडले आहे. मात्र एका खाणीची परवानगी दिली की त्यामागे २० बेकायदा खाणी सुरू होतात आणि त्याकडे सोयिस्कर डोळेझाक होते हे आजपर्यंत पाहिले आहे. त्यामुळे सरकारने कितीही आश्वासने दिली तरी खाणमालक काय करतील हे सांगणे फारसे कठीण नाही. गुगल मॅप्स बघा. पश्चिमघाटाच्या सगळ्या हिरव्या डोंगररांगांवर खाणींचे लाल विद्रुप चट्टे दिसतात. गेली कित्येक वर्षे लवादाचा निर्णय धाब्यावर बसवून म्हादेईवरील कळसा कालव्याचे काम सुरू आहे. हे धरण आणि कालवे झाले तर दूधसागर धबधब्याचे ४०% पाणी कमी होईल. गुलबर्ग्याच्या शेतकर्‍यांना पाणी मिळेल पण दूधसागरचे जंगल ओसाड होईल. एकाची गरज भागवण्यासाठी दुसर्‍याचे जीवन उध्वस्त करण्याचा हक्क कोणी कोणाला दिला? धरणांबद्दल आणि तिथल्या विस्थापितांबद्दल श्रावण मोडक, बिपिन कार्यकर्ते आणि आतिवास यांनी इथे खूप ल्हिले आहे. त्यातून विकासाची किंमत किती जबर असते हे सहज लक्षात यावे. आणि तेही एकाचा विकास आणि दुसरे भकास असाच प्रकार बरेचदा असतो. हे सगळे थोडेफार अवांतर झाले, लेख आवडला. णॉस्टॅल्जिक लिखाण असल्याने आवडले. मात्र अगदी मागास खेड्यात डॉक्टरच्या मदती अभावी किती वाईट परिस्थिती होते हे अनुभवले आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा विकास व्हावाच पण अति हावरटपणा करून निसर्गाचा समतोल ढळू देऊ नये असं वाटतं.

In reply to by पैसा

चौकटराजा 30/05/2014 - 08:30
विकास म्हणजे श्रीमंताच्या चंगळवादाने नवीन रोजगार मिळतो अशी व्याख्या असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाय् !

भृशुंडी 29/05/2014 - 22:39
मस्त. "विकास" ह्या एकछत्री पाटीखाली वाट्टेल ते आणि वाट्टेल तसे केलेले बांधकाम, नियोजन ह्या शब्दाला फाट्यावर मारून कुठेही आणि कशीही विस्तारलेली वस्ती - हे डोळ्यांत खुपतंच. विकास नक्कीच वाईट नाही, पण शहरांचा अनिर्बंध विस्तार जेव्हा डोंगर-नद्यांच्या जीवावर उठतो, तेव्हा हताश व्हायला होतं.

saumitrasalunke 29/05/2014 - 23:22
खरय,शाश्वत विकास हवा. मी बक्कळ पैसा कमाविन, तीन खोल्यांच घर घेईन, आणखी दोन घरं घेईन, आणि माझ्या पोराला छान झॊप लागावी म्हणून एसी लावीन. ज्यांना ज्यांना हे जमेल त्यांनी ते करावं.. उरलं सुरलं ग्रीन कव्हर कुणी मोबदला देऊन ओरबाडत असेल तर ते करू देईन.. मी ढगात गेल्यावर नंतरची पिढी पाणी पाणी वारा वारा करत मला शिव्गा देताना पाहीन आणि तृप्त होईन... किती विकास केला मी.

jaydip.kulkarni 30/05/2014 - 00:21
विकास आणि समृद्धी ह्या दोन्हीच्या व्याख्या आता बदललेल्या आहेत, पूर्वी भरपूर दुधदुभते , शेतजमीन अशा भोवती हा विकास होता, आता गुंठेवारीत शेत विकून लवकर श्रीमंत होणार्या आणि त्या पैशाद्वारे महागड्या गाड्या उडवण , गल्लीतल राजकारण खेळण, दारूच्या पार्ट्या वगैरे करण असला विकास लोकांना हवा आहे. इन मीन ३ ते ४ कि मी चा परीघ असणार वाई शहर , गेली बरेच वर्षे जुने वाडे पडून नव्या स्कीम मध्ये स्वतःची ओळख हरवून बसलंय आता वाडे कमी राहिले म्हणून आसपास ची सुपीक जमीन NA करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. करायचे काय तर घरे बांधायची आणि पुण्या मुंबई च्या लोकांना विकायची, तो विश्वकोश, ती वसंत व्याख्यानमाला , ते कृष्णामाई चे घाट आणि घाटावरचे उत्सव त्यातले चैतन्य हळू हळू हरवत चाललेय आता वाई मध्ये " वाई फेस्टिवल" होतो. भारताचा इंडिया होताना आम्ही पण उत्सवापेक्षा फेस्टिवल ला महत्व देतोय नकळत आम्ही पण बदलतोय .......

saumitrasalunke 30/05/2014 - 12:07
सर्वांच्या मतांचा मान राखून, काही झालेले आणि काही संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी खालील स्पष्टीकरण देऊ इच्छितो: मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी (जमलं म्हणून आठ वर्षांपूर्वी द्विपदवीधर) असून या क्षेत्राशी संबंधित आहे. बांधकाम व्यवसाय, भुसंपादन इत्यादि विषयांची, कायद्यांची,(क्लिष्ट) प्रक्रियांची आणि पळवाटांची बऱ्यापैकी माहीती आणि अनुभव दोन्ही गाठीशी आहेत त्यामुळे मी केलेली विधाने ही निव्वळ भावनेच्या आहारी जाऊन केलेली नाहीत. सेकंड होम हे वाढत चाललेल्या संचयीवृत्तीचं, चंगळवादाचं आणि आनंदाच्या बदललेल्या व्याखेचं प्रतिक म्हणून वापरलं आहे. पशुपक्षांचा नैसर्गिक अधिवास हिरावून तिथे वसाहती आणि चंगळवादी संस्कृतीला पोषक वातावरण निर्मिती हे अभिप्रेत आहे. आणि हे विशेषत्वाने पश्चिम घाटासंबंधाने आहे. ते व्यक्तिशः घेऊ नये. आपण लेख साकल्याने वाचाल तर आपल्या लक्षात येईल की मुळ आक्षेप कशाला आहे. म्हटले तर या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हा विषय सामजिक असंतुलानाशी निगडित आहे. तीसहून अधिक घरं इन्वेस्टमेंट म्हणून घेणारी व्यक्ति मी पाहिली आहे. आणि झेपलं नाही म्हणून पैकी सतरा घरांबद्दल डिफॉल्टर होतानाही बघितलं आहे. महत्वाकांक्षा आणि हव्यास याच्यातली सीमारेषा धूसर आहे ती जपावी एव्हढंच. मैत्रिणीला सॉरी तिला गाव नाही म्हणून म्हटलं नाही तर तिला मी गृहीत धरलं म्हणून म्हटलं आणि ते स्वच्छ मनाने म्हटलं कुत्सितपण नाही. हर्ष आणि उल्हासाची माझी व्याख्या आणि तिची व्याख्या वेगवेगळया होत्या, ती निर्मळ मनाने काही सांगत होती आणि मी पूर्वग्रहाने ऐकत होतो. प्रश्न तिच्या गावाचा नव्हता, तिने त्या अपरिमित शांततेची अनुभुतीच कधी घेतली नव्हती. कुणी असाहि प्रतिसाद दिलाय कि जड पावलांनी जिथे जाताय तेही हिरवाई छेदूनच बांधलय ना. मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे. बरं.. या असल्या झगमगत्या दुनियेला तुम्ही अॅग्रो टुरीजम नाही म्हणू शकत.. कारण अॅग्रो टुरीजम हि खरंच उत्तम संकल्पना आहे तिचा चंगळवादाशी दुरान्वये संबंध नाही. तसेच.. खेड्यांचा विकास होऊ नये असं मी म्हटलं नाही किंवा मला तसं अभिप्रेतही नाही... मुलभूत गरजांची व्यवस्थित पूर्तता होणं, पंचक्रोशीमध्ये एखादा चांगला दवाखाना आणि तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल्स असणं, तालुकाच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी असणं, दळणवळण पुरेसं असणं, शेतीमधून बऱ्यापैकी परतावा मिळेल अशी परिस्थिती असणं ... याला आपण स्वयंपूर्ण गाव-खेडं म्हणू शकतो. त्यासाठी प्रयत्न करणं हे समाजाचं आणि राज्यकर्त्यांच कर्तव्य आहे. माझा मुद्दा वेगळा आहे... या अश्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांचा काय उद्धार झाला आहे? अर्थात काही ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास न करता उद्योग निर्मितीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सन्माननीय अपवादही मी पहिले आहेत आपणही पाहिले असतीलच. विकास आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ साधणे भारतासारख्या हुशार देशात बिलकुल शक्य आहे. त्यासाठी लागणारी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती हवी. शहरातल्या सुखसोयी उपभोगण्याबद्दल... शहरातली स्थिती आदर्श आहे किंवा हि जीवनशैली अनुकरणीय आहे अशी परिस्थितीच नाहीये. मुंबई-पुणे हि शहरे आणि बदलत चाललेली जीवनशैली हा एक मोठ्ठाला विषय आहे. संविधानापासून, आंतरराज्जीय संबंधांना स्पर्श करणारा तो एक व्यापक विषय आहे. तरीदेखील रक्तामध्ये डोंगरवेड भिनलं असल्याने विचारांमध्ये जहालता डोकावत असेलही कदाचित.. माधव गाडगीळ यांचा संदर्भही उगाच आला नाही. पश्चिम घाटासंबंधित त्यांच्या अहवालात शाश्वत विकास म्हणजे काय हे व्यवस्थित कळतं आणि या लेखन प्रपंचाच्यामागची तळमळ तीच आहे. लेखाच्या शीर्षकामुळे काही गैरसमज झाले आहेत असे मात्र वाटते आहे.

In reply to by saumitrasalunke

आत्मशून्य 30/05/2014 - 12:16
पण 'विकास' या संकल्पनेमध्ये पर्यावरण आणि मानव अधिकार हे दोन्ही निकष असलेच पाहिजेत (संदर्भ मटा मधील लेख), तरच त्याला विकास म्हणावा लागेल. अन्यथा तो र्‍हासच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

saumitrasalunke 30/05/2014 - 14:16
श्री. प्रसाद १९७१, आपण सुरुवातीपासून वैयक्तिक पातळीवर शेरेबाजी करीत आहात आणि आणि आता वैयक्तिक चौकशीवर उतरला आहात. मी अमुक एक मुद्दा मांडला आहे, तो तुम्हाला पटला तर अनुमोदन असू दे, पटला नसेल तर असहमती असू दे. अर्धवट पटला असेल तर तसं म्हणा हवं तर. मात्र वैयक्तिक पातळीवर आधी टीका आणि आता चौकश्या करू नका. चर्चेसाठी हे पोषक नाही. ज्यांना माझे विचार/मुद्दे पटले नाहीत अश्या सर्वांनी त्यांचा यावर काय विचार आहे हे सांगितले. माझ्या प्रतिसादात मी त्यांच्या मतांचा आदरही स्पष्ट केलाय. यापुढे तुम्ही केवळ खवचट वन लाईनर टाकाल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यावाचून काही पर्याय उरणार नाही.

In reply to by saumitrasalunke

आत्मशून्य 30/05/2014 - 14:23
जो पर्यंत यात कोणती विनाआधार/पुरावा चिखलफेक नाही त्याकडे दुर्लक्ष करणे "सर" बनवुन जाते. अर्थात हे मत तुम्ही चर्चा चांगली करत आहात म्हणून व्यक्त केलेय. उगा मला सगळ्यांची मैत्री करायला आवडते सारखे राहुल गांधी छाप उद्देश यामागे नाहीत याची नोंद ठेवावी.

In reply to by आत्मशून्य

saumitrasalunke 30/05/2014 - 14:39
"कोल्ह्याला द्राक्ष आंबट", "कोल्ह्याला द्राक्षाच्या मळ्यात जाता येत नाही म्हणून चिडचिड होतेय बहुतेक", "आपण कुठे राहता सौमित्रभाऊ" या स्वरूपाच्या कमेंट्स केवळ खवचट असू शकतात. मुद्दा पटला नसेल तर तो ज्या मुळे पटला नाही त्याचं थोडंस स्पष्टीकरण येऊ शकतं किंवा एका वाक्यात पूर्ण असहमती दर्शवता येऊ शकते. मात्र त्या ऐवजी रोख अस्पष्ट ठेवणाऱ्या अश्या कमेंट्स उगाच कटुता निर्माण करू शकतात आणि धागा विनाकारण गढूळ करू शकतात.

In reply to by saumitrasalunke

प्रसाद१९७१ 30/05/2014 - 16:47
माझ्या प्रत्येक वाक्याला/प्रश्नाला अर्थ आहे. तुम्ही कुठे रहाता विचारले कारण, रहायचे शहरात आणि शहरात रहाणार्‍या लोकांना नावे ठेवायची, अशी वृत्ती असते. म्हणुन विचारले तुम्ही खेड्यात रहाता की शहरात. खेड्यात राहुन असले लेख लिहले तर ठिक आहे. दुसर्‍याला हिणवण्याची इछ्छा नॉर्मली दा़क्ष आंबट असली कीच होते. माझ्या कडे सेकंड होम नाहीये तर मग ते असणे च कसे चुकीचे आहे आणि त्यांनी शांतता कशी मिस केलीय वगैरे वगैरे.

In reply to by saumitrasalunke

प्रसाद१९७१ 30/05/2014 - 16:50
मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...
ही वैयक्तीक पातळीवरची टीका नाहीये का ज्या लोकांनी अशी घरे बांधली त्यांच्यावर? किंवा नंतर कोणाची आवड "भिकारडी" म्हणणे हे काय आहे?

In reply to by saumitrasalunke

>>>> मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे. गावाकडची जमिन, निसर्ग गावाकडच्यांचा. शहराचा बकालपणा शहरात राहणार्‍यांचा. हा दृष्टीकोन कांही पचला नाही. शहरांना बकाल कोणी बनविलं? खेड्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असतात म्हणून खेड्यांमधून लोंढेच्या लोंढे शहरात येतात. येथे चाळी, झोपड्या बांधून त्यात राहतात. तेंव्हा नाही हा विचार करत की माझ्यामुळे शहर बकाल होत चाललंय? माझ्यामुळे इथल्या व्यवस्थेवर ताण पडतोय. मूळ इथला 'शहरी' माणूस भरडला जातो आहे? बाहेरून येऊन, शहराच्या रुक्ष जिवनाला सतत शिव्या घालत, पण हे शहर न सोडता, आमच्या गावी काय मस्त वातावरण, निसर्ग आहे असे गळे काढत शहरात आयुष्य घालविलेल्या गावकर्‍यांनी आणि मुळच्या शहरवासीयांना शहरी जीवनाचा कंटाळा येऊन आणि ह्या गावाकडून येऊन शहरात स्थायिक झालेल्या 'गावकर्‍यांच्या' मुक्त कंठाने त्यांच्या गावाच्या केलेल्या स्तुतीने प्रेरीत होऊन निवृत्ती नंतर तरी निदान आपण निसर्गाच्या कुशीत राहायला जाऊ असे ठरविले तर तो मोठा अपराध होतो का? जर तो तसा मोठा अपराध ठरत असेल तर मुळात गाव सोडून शहरात नोकरीसाठी येणं हाही अपराधच म्हणावा लागेल. गावी असलेली आपली शेती न कसता शहरात नोकर्‍या करायच्या. वडिलोपार्जित जमिनी धनदांडग्यांना विकून टाकायच्या हे उद्योग कोण करतो? जसं तुम्ही तुमच्या निवार्‍याच्या ठिकाणी जाता तसेच निवृत्तीनंतर एखाद्या मूळच्या त्या किंवा इतर कुठल्या 'गावातूनच' शहरात गेलेल्या माणसास आपल्या निवार्‍याच्या जागी परतायचा हक्क नाही का? किंवा एखाद्या शहरी माणसास 'निसर्गाच्या सनिध्यात' उर्वरित आयुष्य घालवायचे असेल तर तो गुन्हेगार ठरतो का? म्हणजे आधी त्याच्या शहरात जाऊन त्याची कोंडी करायची आणि तो गावाकडे आला तर पुन्हा तो निसर्गाची वाट लावतोय म्हणून आरडाओरडा करायचा हे धोरण दुटप्पी नाही का? ४५ -५० सालचे दादर आठवते? किती झाडं होती? पूर्वी मुंबई ही फक्त 'किल्याच्या' आत होती. बाहेर निसर्ग होता. वर्षभर आंबे देणारी झाडं मुंबईत (मलबारहिल परिसरात) होती. बहुतेक घर ही बैठी आणि आंगण-परसदार असलेली होती. उन्हाळ्यात आंब्यांच्या झाडाखाली कैर्‍या पडलेल्या असायच्या. त्याची मुबलकता एव्हढी होती की कोणी त्यांच्याकडे बघायचेही नाही. आम्ही घरून तिखट-मीठ-साखर मिसळून ह्या कैर्‍या उचलून खायचो. फुक्कट. माझ्या एसेस्सीच्या अभ्यासासाठी मी जवळच्याच डोंगरात (मुंबईत हं!) जायचो. थंड हवा आणि शांत वातावरणात अभ्यास मस्त व्हायचा. वडाच्या (किं पिंपळाच्या आठवत नाही) झाडाच्या मुळातून वाहणार्‍या झर्‍याचे गोड चवदार पाणी प्यायचो. (मुंबईत). कैर्‍या, पेरु, चिकू, जाम, बोरं आणि त्या वयात नांवेही माहित नसलेली फळं थेट झाडावरून तोंडात, तीही फुकट, तीही मुंबईत खायचो आम्ही. गेला तो काळ. खेडेगावातून मुंबईकडे लोंढे सुरू झाले आणि मुंबईचे सौंदर्य ढळावयास लागले. थोड्याच कालावधीत तिला 'बकाल' हे बिरुद मिळाले. माझ्या सुंदर, सुशिल मुंबईला मी आता शोधतो तर सापडत नाही. मला दु:ख होतं पण मी गावकर्‍यांना दोष देत गुन्हेगाराच्या कठड्याआड उभा करीत नाही. प्रगतीपेक्षा आधुनिकीकरणाची बळी म्हणून मुंबईकडे पाहतो. हा सामाजिक बदल होणारच. जगात सर्वत्र होत आला आहे. कदाचित लोकसंख्येच्या दबावाने आपल्याकडे जास्त जोमात आणि विस्कळीत स्वरुपात होत असावा. (हि लोकसंख्याही शहरात हम दो हमारे दो असताना खेड्यांमधून घरटी मुलांचे प्रमाण जास्त बघायला मिळतं.) जसं माझ्या लहानपणीची मुंबई मला आता कधीच दिसणार नाहीये तसेच आजचा निसर्ग उद्या राहणार नाहीये. उगा सेकंड होम च्या नांवाने आणि पर्यायाने शहरवासियांच्या नांवाने, ज्यांच्या सहनशिलतेच्या बळावर खेडेगावातील गावकर्‍यांनी आपले आयुष्य समृद्ध बनविले आहे, गळे काढू नये. गावाकडच्या लोकांनी जमिनी विकताना त्या कोणाला आणि कशा प्रकारच्या बांधकामासाठी विकायच्या हे ठरवून मगच विकाव्यात. भरपूर पैसे मिळताहेत म्हणून विकायच्या असतील तर विका, काही म्हणणं नाही, पण नंतर हे उमाळे नकोत.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 30/05/2014 - 15:32
उत्कृष्ट प्रतिसाद.. मुंबईतल्या ट्रॅफिक, बकालपणा आणि अन्य कशानेही मी आधी खूप चिडचिडा व्हायचो.. लहानपण सुंदरश्या गावात घालवून मग मुंबईत स्थिर झालेल्यांपैकीच मीही एक. आता स्वतःला हेच सांगतो.. You are not in traffic.. YOU ARE THE TRAFFIC.. मग कसलाच त्रास होत नाही. उलट सगळं आपलं वाटतं. अगदी निवृत्तीनंतरही खेड्यात वगैरे न जाता एखाद्या मोठ्याश्या शहरातच हमेषा के लिये मुक्काम टाकण्यातच आनंद वाटेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

दुसरी बाजू दाखवणारा कोणीतरी असतो. आहेरे विरुद्ध नाहीरे, भाजप वि काँग्रेस, स्त्री विरुद्ध पुरुष, शहरी विरुद्ध ग्रामीण, पुणे विरुद्ध मुंबई, ब्राह्मण विरुद्ध मराठा विरुद्ध आणखी कोणी................. प्रत्येक चर्चेत इकडचा आणि तिकडचा, कधी कधी अजून तिसरा पैलू पाहता येतो.... या चर्चांनी समॄद्ध व्हायला होतं... (मिपाच्या अभिमानाने ड्वाळे पाणावलेला) पैलवान

In reply to by प्रभाकर पेठकर

हांग आश्शी ! आता बोला !! शहरातला पैश्यावर नाचणारा गजबजाट आणि गावाकडला शांत गार वारा या दोन्हींचे महत्व जाणणारा आणि हे दोन्ही आवडणारा (किंवा हे अटळ सत्य स्विकारणारा म्हणा हवे तर) इए :)

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 30/05/2014 - 20:00
पेठकर साहेब, गावांचा विकास जरूर व्हावा पण तो कसा व्हावा हा एक प्रश्न आहे. मुळात मी मुंबईत जन्माला आणि वाढलेला माणूस असून लष्कराच्या नोकरीमुळे अक्षरशः बारा गावचे पाणी पिउन आलो आहे. पण मी मुंबई बकाल झाली आहे म्हणून कधी गळा काढला नाही. शेवटी मुंबई हेच माझे गाव आहे आणि आजही मुंबईला पर्याय नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या वडिलांकडचे वडिलोपार्जित घर (परशुराम- चिपळूण) येथे आम्ही डागडुजी करून नवीन बनवले पण आजूबाजूची झाडे किंवा मुल घराचा ढाचा न बदलता.आमच्या गावाचा विकास झाला वीज आली माध्यमिक शाळा झाली (अनिवासी गावकर्यांच्या मदतीने) वाचनालय झाले वाहतुकीची सोय झाली लोकना कोकण रेल्वे इ ठिकाणी रोजगार मिळाला. गावात पर्यटनामुळे लोकांना चार पैसे मिळू लागले पण गावाचे बकालीकरण झाले नाही. (श्री परशुरामाची कृपा कि अजून तेथे दारूच्या बाटल्या नशेबाज आणि रेव्ह पार्टीज नाहीत ) हेच माझ्या आईच्या माहेरचे गाव नागाव( अलिबाग जवळचे) तेथेही या सोयी झाल्या पण तेथे असलेल्या सर्व नारळी पोफळीच्या बागा नष्ट होऊन सी साईड रीसोरर्ट झाले इथपर्यंत ठीक आहे शेवटी गावकर्यांना चार पैसे मिळावे यात गैर नाही. यात मुंबई पुण्याच्या विकासकांनी पैश्याच्या धाकावर आणि बळावर जमिनी लाटल्या रिसोर्ट बांधली आणि गावकरी तेथे नोकर्या करतात. पण नागावचा सुंदर संमुद्रकिनारा आता तसा राहिला नाही. प्रचंड घाण दारूच्या बाटल्या यांनी तो भरून गेला आहे. विकांताला रेव्ह पार्टी आणि नशा बाजाची रेलचेल दिसते. याला आपण कोणता विकास म्हणणार. यात हात केवळ गावकर्यांचा नसून पैसा फेकण्यासाठी येणाऱ्या मुंबई आणि पुणे शहरात राहणार्या लोकांचा तितकाच किंवा जास्त हात आहे. याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही. तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. (येऊरचे जंगल हे एक उदाहरण ठरावे. शनिवारी रात्री जाऊन पहा ) म्हणून मी अशा कोणत्याही रिसोर्ट/ घरात पैसे गुंतवणार नाही हा व्यक्तीशः घेतलेला निर्णय आहे. अर्थात माझ्यासारखे लोक अल्पमतात आहेत हे हि खरे

In reply to by सुबोध खरे

>>>>याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही. असं मी कुठे म्हंटलय? >>>>तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. ह्याला सर्वांचाच (अगदी माझाही) आक्षेप असेल. माझे म्हणणे जेंव्हा एक गावकरी तरूणपणी मुंबईच्या गिरणीत कामाला येतो, आख्खं आयुष्य इथे मेहनतीने पैसे कमवितो, थोडेफार साठवितो आणि गावी जमीन घेऊन स्वतःच्या कुटुंबासाठी वेगळे घर बांधतो. तो निसर्गावर आक्रमण करत असतो? वडिलोपार्जित एक घर असते. पण मुलं ४ किंवा ६ असतात. ह्या सर्वांची लग्न झाली की घर अपुरं पडू लागतं तेंव्हा एका घराची ४ घरं होतात. हा चाराचा गुणाकार असलेल्या खेड्याचा चौपट विस्तार करतं (मी विकास म्हणत नाहिये, विस्तार) तेंव्हा आजूबाजूची जागा त्यावरील निसर्ग ह्यावर घाला येतोच. तो येऊ नये म्हणून घरातल्या इतर भावंडांनी घर बांधू नये? सरसकट जंगलतोड आणि रिसॉर्ट कल्चर मलाही मान्य नाही. पण त्याच बरोबर येता जाता शहरवासियांना सर्व गोष्टींसाठी (विशेषतः वाईट गोष्टींसाठी) जबाबदार धरायचं मला मान्य नाही. माझं अर्ध आयुष्य मुंबईत गेलं, उरलेलं अर्ध आखाती प्रदेशात. आज मला जर निवृत्तीसाठी निसर्गाच्या कुशीत घर बांधायचं असेल तर 'धनदांडग्याचं निसर्गावरील आक्रमण' असंच लेबल त्याला लावणार का? मुंबईसारख्या शहरात बकालपणामुळे म्हणा किंवा व्यावसायिक स्पर्धेमुळे म्हणा, किंवा घड्याळाला बांधलेल्या आयुष्यामुळे जो मानसिक तणाव येतो (स्ट्रेस) त्यावर उपाय म्हणून शहरापासून दूर जा असे डॉक्टरच सांगत असतात. किंवा अशा परिस्थितीत एखाद्याला अशा खेडेगावात, निसर्गाच्या सानिध्यात ताणतणावापासून दूर गेल्यामुळे जो शारीरिक, मानसिक लाभ होतो तो त्याने घेऊ नये का? त्याचा तो मूलभूत हक्क नाही का? रेल्वे नाही म्हणून कोकणचा विकास घडत नाही असा ओरडा आजपर्यंत कोकणवासियांकडून ऐकला आहे. आता रेल्वे आली. त्यामुळे कारखाने येतील, नवनविन वस्ती येतील, लोकसंख्या (बाहेरून येणार्‍यांची) वाढेल त्यांच्या गरजा पुरविणारे येणार. गावकर्‍यांच्या धंद्याला बरकत येणार, कारखान्यामुळे शहराकडे न जाता आहे तिथेच नोकरी व्यवसाय मिळणार. मोठ्या कारखान्यांना लागणारे इतर लहान व्यवसाय वाढीस लागणार. चिपळूणच्या नौसिलला कच्चामाल पुरविणारे किती उद्योजक चिपळूणात आहेत. इतर कारखान्यांना बाटल्यांची अ‍ॅल्यूमिनियमची बुचे पुरविणारे व्यावसायिक (स्थानिक) चिपळूणात आहेत. पर्यटनवाढल्याने हॉटेल्स वाढली. कारखान्यांच्या गरजांमुळे ताज सारख्या ग्रुपनेही चिपळूणच्या आसपास हॉटेल टाकले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने स्थानिक घरगुती व्यवसाय (कोकमं, आगळ, पापड, जांभूळरस, फणसपोळ्या, आंबेपोळ्या, कोंकणी मसाले, सुके मांसे, घरगुती खाणावळी इ.इ.इ.) अशा अनेक व्यवसायांना भरभराटीचे दिवस आले. ते यायला नको होते का? हा विकास नाही का? मी तर कित्येक चिपळूणवासीयांच्या चेहर्‍यावर आनंद पाहिला आहे. चिपळूण माझी सासुरवाडी आहे. त्या निमित्ताने अनेकदा तिथे जाणे होते. मला जागा घ्यायची आहे असा जरा शब्द टाकला तर दहा ऑफर्स येतात. मी कुठली जबरदस्ती करीत नसतो. माझ्या अनेक मित्रांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकून शहरात सदनिका घेतल्या. असे का केले विचारल्यावर, 'नाहिरे, कोण जाणार गावी घर सांभाळायला? मेन्टेनन्स खूप असतो अरे. ज्या प्रोपर्टीचा मला किंवा माझ्या मुलांना कांहीच फायदा नाही ती ठेऊन काय करायचं?' अशी उत्तरं दिली. त्यावर, 'अरे, कोकणात निसर्ग किती छान आहे. हिरवाई आहे. स्वस्ताई आहे. शांतता आहे.' असे सांगितल्यावर हसून म्हणतात, 'तुम्ही वर्षातून एकदा गणपतीत जाता, १० दिवसांकरता म्हणून तुम्हाला आवडतं तिथे राहायला. हेच खरं आयुष्य आहे असं वाटतं पण कायम तिथेच राहायची वेळ आली तर महिन्याभरातच कंटाळून पळाल शहराकडे.' असे म्हणतात. कोकणात फळफळावर भरपूर आहे. फळांवर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायांना भरपूर संधी आहे. कॅनिंग, फळांच्या पावडरी बनविणं आदी व्यवसाय अजून बाल्यावस्थेतही नाहीत. का कोकणची माणसं शहराकडे धावतात? असो. त्यांनी तिथेच राबावं, शहराकडे येऊच नये असे माझे म्हणणे नाही. पण कांही कांही परिस्थितीत कोकणवासियांचं रडणं मला पोकळ वाटतं. विकासच नको असेल तर रेल्वेचा आग्रह धरायचा नाही. आली रेल्वे आणि कारखानदारी वाढीस लागली तर 'निसर्ग बुडाला बुडाला' करून रडायचे नाही. धनदांडग्यांच्या रिसोर्ट कल्चरला एकत्रीतपणे विरोध करा. पण विकासाच्या हाकेबरोबर थोडाफार निसर्ग मागे हटणार हे वास्तव स्विकारलं पाहिजे. मुंबईचा निसर्ग हटला तेंव्हाच शहराचा विकास झाला. कोकणवासियांसकट अनेकांना नोकरी व्यवसाय मिळाले. चिपळूणात नाक्यानाक्यावर फालतू राजकारणावर चर्चा करणारे तरूण उद्योजक बनले. कारखान्यांच्या गरजेनुसार ताजग्रुप सारखे हॉटेल व्यावसायिक चिपळूणात आले. स्थानिकांना रोजगार मिळाला, आर्थिकस्तर वाढला, इतर व्यवसाय वाढले, हा विकास होताना थोडाफार निसर्ग पोळला. पण ते अपरिहार्य होते. रिसॉर्ट संस्कृतीला विरोध असू दे, पण सरसकट विकासाला, शहरवासियांना दोष नको.

रेवती 31/05/2014 - 05:07
छान वाटतय प्रतिसाद वाचताना. काही प्रतिसाद वैयक्तिक आहेत पण बरेचसे चांगले आहेत. पेठकरकाकांचे प्रतिसाद मुंबईबाबत असले तरी ते प्रत्येक शहराला लागू होतात असे वाटते. कोणाला शहरालगतचा समुद्र हटवल्याचे वाईट वाटते तर कोणाला डोंगर पोखरल्याचे दु:ख असते. आजूबाजूची शेती जाऊन तिथे इमारती उभ्या राहिल्या तरी जीव तळमळतो. मल तर सगळेच बरोबर आणि खरे वाटू लागले आहे. निसर्ग व विकास यांचा बॅलन्स महत्वाचा आहे पण तो कसा सांभाळायचा याचे नियम करणारे जबाबदारीने वागतील तो सुदिन!

आयुर्हित 10/06/2014 - 21:37
मुळ मुद्दा आहे तो १)वाढती लोकसंख्या: अ)लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यासाठी सर्व नागरीकांना आग्रह ब)दोनपेक्षा जास्त मूले झाल्यास दंड व शासकीय सवलती/अनूदान/आरक्षण यात सरसकट १००%कपात ह्वी. क)ज्यांना दोनपेक्षा जास्त मूले हवी असतील त्यांनी ५०लाख रुपये/प्रती मुल शासनाकडे कर जमा करावा. ड)बांग्लादेशी/पाकिस्तानी/नेपाळी सिमारेखा बंद कराव्यात, जेणेकरून देशाबाहेरील व्यक्ति भारतात विना परवाना येवू शकणार नाहीत. २)फक्त आणि फक्त उजाड व मोकळ्या शेती न करता येणार्‍या खडकाळ जमिनीवरच घरे/फॅक्टरी/हॉटल्स/विमानतळ/एसईझेड/ एमआयडीसी/आय टी पार्क बान्धायला परवानगी हवी. ३)कोणत्याही डोंगर माथ्यावर,डोंगर उतारावर ४%पेक्षा जास्त एफएसआय देवू नये व प्रती हेक्टर कमीत कमी १०० झाडे जगविल्यावरच बांधकामाची परवानगी द्यावी. पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर ४)आधुनीक तंत्रज्ञान वापरुन जंगले,डोंगर माथा,डोंगर उतार निश्चित करावे व ते झोन कधिहि बदलू नयेत. ५)देवराईला/जंगलाला/पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर अंतरावर कुंपणे/खंदके करून भेट देणार्‍याला कर लावावा व प्रत्येकाला प्लॅस्टीकपिशवी/कचरा टाकण्यासाठी सोय करावी. यासाठी स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन होण्यासाठी परवाना द्यावा. ६)प्रत्येक नविन सदनिकेला पाण्याची व्यवस्था असल्याशिवाय बांधकामाची परवानगी देवु नये. हे केल्यास डोंगर पोखरल्याचे दु:ख होणार नाही व आजूबाजूची शेतीही नष्ट होणार नाही.

In reply to by प्रसाद१९७१

saumitrasalunke 29/05/2014 - 17:18
१६.५८ चा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. त्या पुढला असू देत. बाकी या कोल्ह्याचा वावर द्राक्षांच्या मळ्यात नसतोच.. कोल्हा या विषयात अडाणी आहे असं समजा हवं तर..

सुबोध खरे 29/05/2014 - 18:32
सर्वत्र विकासाच्या नावाने चाललेली निसर्गाची हानी पहिली कि वाटत राहते कि हे कुठे थांबणार आहे? दुर्दैवाने आभासी/ जालीय जगात राहणाऱ्या लोकांना याची न ओळख आहे ना खंत ना खेद. सेकंड होम हा जर नीट हिशेब केला तर आतबट्ट्याचाच व्यवहार ठरतो. व्यंकटेश माडगुळकरांचे एक वाक्य आठवते, "माणसाकडे जरुरीपेक्षा जास्त पैसा आला तर तो बहुधा घर बांधायला घेतो."

In reply to by सुबोध खरे

saumitrasalunke 29/05/2014 - 18:57
माधव गाडगीळांसारखी व्यासंगी विद्वान आणि निर्लोभी माणसं आताच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या मनामध्ये पर्यावरण प्रेमाचं आणि त्याच्या संवर्धनाचं बीज पेर्ताहेत. त्याला यश येईल असं वाटतंय. अन्यथा निसर्ग समर्थ आहेच.

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 29/05/2014 - 18:58
महानगरात बसून सर्व सुखसुविधा उपभोगणार्‍यांना बिगर महानगरी लोकांनीही तशाच जीवनशैलीचे स्वप्न पाहिलेले आवडत नै कारण त्यांची सुट्टीवाली ठिकाणे जातात असे काहीसे वरील प्रतिसाद वाचून वाटते. तदुपरि असंतुलित विकास आहेच-पण बर्‍याचदा सूर असा दिसतो. असो.

In reply to by बॅटमॅन

saumitrasalunke 29/05/2014 - 19:24
इतरांचे माहित नाही... मात्र उल्लेखलेल्या ठिकाणांकडे मी सुटीची ठिकाणे म्हणून पाहत नाही. या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा विचार केल्यास जीवनशैली आणि/किंवा विकास हे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत, ज्यावर मोकळ्या मनाने चर्चा होऊ शकते. एक लक्षात घ्या ज्या पद्धतीच्या वसाहतींच्या संकल्पनेचा मी उल्लेख केलाय, त्यात ग्रामीण (वा बिगर महानगरी) जनतेचा उद्धार व्हावा या विचाराने त्या स्थापिल्या जात नाहीत. त्यामागचा विचार काय असतो हे आपणास ठाऊकच आहे. मुळात महानगरात आहे तो 'विकास' किंवा इथली जीवनशैली आदर्श आहे असंही नाही. आपणही अश्या ठिकाणी कधी जाऊन आला असाल तर आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांचा काय विकास झालाय? जीवनशैली कशी बदललीय? परिसरातल्या मुलांसाठी मोफत शिक्षण मिळावे अशी दर्जेदार व्यवस्था आहे? घरावरच मंगळुरी छप्पर जाऊन slab येणं आणि पोरा-सोरांकडे एक एक बाईक येणं म्हणजे विकास म्हणायचा का?

In reply to by saumitrasalunke

बॅटमॅन 30/05/2014 - 14:30
छप्पर जाऊन स्लॅब येणं म्हणजे विकासाचा एक तरी पैलू आहेच. सर्वांगीण विकासाचे अनेक पैलू आहेत त्यांपैकी हा एक. तुमचं काय मत असेल ते असो, स्वतःचे गाव सोडून लोक महानगरात राहतात आणि सुट्टीत तेवढे गावी येतात आणि गाव बदलले म्हणून हंबरडा फोडतात. यांना पूर्वीचं वातावरण पाहिजे म्हणून बाकीच्यांनी कशाला आपलं जीवनमान जुनाट ठेवावं? असो. ही जी तथाकथित कळकळ असते ती बहुतेकदा अशीच असते. क्वचितच जेन्युइन असते. असो.

बबन ताम्बे 29/05/2014 - 18:54
खरे आहे.हा लेख वाचून विश्वास पाटीलांची झाडाझडती या कादंबरीची आठवण झाली. त्यामधे मुळ भूमिपुत्रांना हटवून त्यांच्या जमीनींवर ध्ररण होते आणि मंत्र्याचा जावई धरणाच्या काठावर पैसेवाल्यांसाठी रिसॉर्टस बांधतो.

तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?” ती म्हणते “मला गाव नाही...” मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो... ती “का” विचारते.. मी “काही नाही” म्हणतो... आमचे गाव कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग. निसर्गाची पुरेपूर देणगी. दुर्दैवाने स्वताचे हक्काचे घर नाही. चुलतचुलत काकांचे आहे पण ते दोनचार वर्षांनी सणासुदीला (अर्थात गणपतीला) एखाद दिवस जावे इतकेच. मात्र त्याची भरपाई करायला कोकणातल्या कित्येक मित्रांची गावे भटकलोय. आजोळी (कणकवलीला) सुद्धा मुक्कामाला जाणे होते. तरीही गावाला आपले घर नाही हि सल आहेच. त्यामुळे मला कोणी गाव विचारल्यास आमच्या गावाबरोबर मुद्दामहून आईच्या गावाचे नावही सांगतो कारण तिथे जास्त वेळा जाणे झालेय. हेतू एवढाच की गावाशी नाळ अजून जोडली आहे हे कुठेतरी सुखावते आणि त्याचा अभिमानही वाटतो. (भले जन्मापासून मुंबईकर का असेना) सध्या घर बांधायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही अडचण नाही आली तर इन्शाल्ला माझ्या मुलांच्या मनात ती सल राहणार नाही. अर्थात त्यांची आवड कशी असेल ते आता सांगता येत नाही. असो, तर मलाही जेव्हा कोणी गाव नसलेला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल सॉरी फील होते. समदुखी वाटतो. भले त्याला काही वाटत असेना नसेना..

पैसा 29/05/2014 - 22:32
विकास म्हणजे काय? सगळ्या गावांना पक्का रस्ता, दळणवळणाची साधने, वीज, पिण्याचे पाणी, मुलांच्या शिक्षणाची सोय, गरजेच्या वस्तू आणि औषधे, डॉक्टर्स नेहमी उपलब्ध असणे. एवढं पुरेसं असावं. याहून जास्त म्हणजे हावरटपणा झाला. पर्यटनाच्या नावाखाली त्या ठिकाणाचा सत्यानाश झाल्याचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. पश्चिम घाटातील जंगले आता फक्त २९% शिल्लक आहेत. हत्ती आणि वाघ भरवस्तीत यायला लागले आहेत आणि मरत आहेत. मात्र बंद पडलेले खाण उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. कारण त्याना खाणींकडून मिळणारे कराचे उत्पन्न सध्या बंद पडले आहे. मात्र एका खाणीची परवानगी दिली की त्यामागे २० बेकायदा खाणी सुरू होतात आणि त्याकडे सोयिस्कर डोळेझाक होते हे आजपर्यंत पाहिले आहे. त्यामुळे सरकारने कितीही आश्वासने दिली तरी खाणमालक काय करतील हे सांगणे फारसे कठीण नाही. गुगल मॅप्स बघा. पश्चिमघाटाच्या सगळ्या हिरव्या डोंगररांगांवर खाणींचे लाल विद्रुप चट्टे दिसतात. गेली कित्येक वर्षे लवादाचा निर्णय धाब्यावर बसवून म्हादेईवरील कळसा कालव्याचे काम सुरू आहे. हे धरण आणि कालवे झाले तर दूधसागर धबधब्याचे ४०% पाणी कमी होईल. गुलबर्ग्याच्या शेतकर्‍यांना पाणी मिळेल पण दूधसागरचे जंगल ओसाड होईल. एकाची गरज भागवण्यासाठी दुसर्‍याचे जीवन उध्वस्त करण्याचा हक्क कोणी कोणाला दिला? धरणांबद्दल आणि तिथल्या विस्थापितांबद्दल श्रावण मोडक, बिपिन कार्यकर्ते आणि आतिवास यांनी इथे खूप ल्हिले आहे. त्यातून विकासाची किंमत किती जबर असते हे सहज लक्षात यावे. आणि तेही एकाचा विकास आणि दुसरे भकास असाच प्रकार बरेचदा असतो. हे सगळे थोडेफार अवांतर झाले, लेख आवडला. णॉस्टॅल्जिक लिखाण असल्याने आवडले. मात्र अगदी मागास खेड्यात डॉक्टरच्या मदती अभावी किती वाईट परिस्थिती होते हे अनुभवले आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा विकास व्हावाच पण अति हावरटपणा करून निसर्गाचा समतोल ढळू देऊ नये असं वाटतं.

In reply to by पैसा

चौकटराजा 30/05/2014 - 08:30
विकास म्हणजे श्रीमंताच्या चंगळवादाने नवीन रोजगार मिळतो अशी व्याख्या असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाय् !

भृशुंडी 29/05/2014 - 22:39
मस्त. "विकास" ह्या एकछत्री पाटीखाली वाट्टेल ते आणि वाट्टेल तसे केलेले बांधकाम, नियोजन ह्या शब्दाला फाट्यावर मारून कुठेही आणि कशीही विस्तारलेली वस्ती - हे डोळ्यांत खुपतंच. विकास नक्कीच वाईट नाही, पण शहरांचा अनिर्बंध विस्तार जेव्हा डोंगर-नद्यांच्या जीवावर उठतो, तेव्हा हताश व्हायला होतं.

saumitrasalunke 29/05/2014 - 23:22
खरय,शाश्वत विकास हवा. मी बक्कळ पैसा कमाविन, तीन खोल्यांच घर घेईन, आणखी दोन घरं घेईन, आणि माझ्या पोराला छान झॊप लागावी म्हणून एसी लावीन. ज्यांना ज्यांना हे जमेल त्यांनी ते करावं.. उरलं सुरलं ग्रीन कव्हर कुणी मोबदला देऊन ओरबाडत असेल तर ते करू देईन.. मी ढगात गेल्यावर नंतरची पिढी पाणी पाणी वारा वारा करत मला शिव्गा देताना पाहीन आणि तृप्त होईन... किती विकास केला मी.

jaydip.kulkarni 30/05/2014 - 00:21
विकास आणि समृद्धी ह्या दोन्हीच्या व्याख्या आता बदललेल्या आहेत, पूर्वी भरपूर दुधदुभते , शेतजमीन अशा भोवती हा विकास होता, आता गुंठेवारीत शेत विकून लवकर श्रीमंत होणार्या आणि त्या पैशाद्वारे महागड्या गाड्या उडवण , गल्लीतल राजकारण खेळण, दारूच्या पार्ट्या वगैरे करण असला विकास लोकांना हवा आहे. इन मीन ३ ते ४ कि मी चा परीघ असणार वाई शहर , गेली बरेच वर्षे जुने वाडे पडून नव्या स्कीम मध्ये स्वतःची ओळख हरवून बसलंय आता वाडे कमी राहिले म्हणून आसपास ची सुपीक जमीन NA करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. करायचे काय तर घरे बांधायची आणि पुण्या मुंबई च्या लोकांना विकायची, तो विश्वकोश, ती वसंत व्याख्यानमाला , ते कृष्णामाई चे घाट आणि घाटावरचे उत्सव त्यातले चैतन्य हळू हळू हरवत चाललेय आता वाई मध्ये " वाई फेस्टिवल" होतो. भारताचा इंडिया होताना आम्ही पण उत्सवापेक्षा फेस्टिवल ला महत्व देतोय नकळत आम्ही पण बदलतोय .......

saumitrasalunke 30/05/2014 - 12:07
सर्वांच्या मतांचा मान राखून, काही झालेले आणि काही संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी खालील स्पष्टीकरण देऊ इच्छितो: मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी (जमलं म्हणून आठ वर्षांपूर्वी द्विपदवीधर) असून या क्षेत्राशी संबंधित आहे. बांधकाम व्यवसाय, भुसंपादन इत्यादि विषयांची, कायद्यांची,(क्लिष्ट) प्रक्रियांची आणि पळवाटांची बऱ्यापैकी माहीती आणि अनुभव दोन्ही गाठीशी आहेत त्यामुळे मी केलेली विधाने ही निव्वळ भावनेच्या आहारी जाऊन केलेली नाहीत. सेकंड होम हे वाढत चाललेल्या संचयीवृत्तीचं, चंगळवादाचं आणि आनंदाच्या बदललेल्या व्याखेचं प्रतिक म्हणून वापरलं आहे. पशुपक्षांचा नैसर्गिक अधिवास हिरावून तिथे वसाहती आणि चंगळवादी संस्कृतीला पोषक वातावरण निर्मिती हे अभिप्रेत आहे. आणि हे विशेषत्वाने पश्चिम घाटासंबंधाने आहे. ते व्यक्तिशः घेऊ नये. आपण लेख साकल्याने वाचाल तर आपल्या लक्षात येईल की मुळ आक्षेप कशाला आहे. म्हटले तर या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हा विषय सामजिक असंतुलानाशी निगडित आहे. तीसहून अधिक घरं इन्वेस्टमेंट म्हणून घेणारी व्यक्ति मी पाहिली आहे. आणि झेपलं नाही म्हणून पैकी सतरा घरांबद्दल डिफॉल्टर होतानाही बघितलं आहे. महत्वाकांक्षा आणि हव्यास याच्यातली सीमारेषा धूसर आहे ती जपावी एव्हढंच. मैत्रिणीला सॉरी तिला गाव नाही म्हणून म्हटलं नाही तर तिला मी गृहीत धरलं म्हणून म्हटलं आणि ते स्वच्छ मनाने म्हटलं कुत्सितपण नाही. हर्ष आणि उल्हासाची माझी व्याख्या आणि तिची व्याख्या वेगवेगळया होत्या, ती निर्मळ मनाने काही सांगत होती आणि मी पूर्वग्रहाने ऐकत होतो. प्रश्न तिच्या गावाचा नव्हता, तिने त्या अपरिमित शांततेची अनुभुतीच कधी घेतली नव्हती. कुणी असाहि प्रतिसाद दिलाय कि जड पावलांनी जिथे जाताय तेही हिरवाई छेदूनच बांधलय ना. मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे. बरं.. या असल्या झगमगत्या दुनियेला तुम्ही अॅग्रो टुरीजम नाही म्हणू शकत.. कारण अॅग्रो टुरीजम हि खरंच उत्तम संकल्पना आहे तिचा चंगळवादाशी दुरान्वये संबंध नाही. तसेच.. खेड्यांचा विकास होऊ नये असं मी म्हटलं नाही किंवा मला तसं अभिप्रेतही नाही... मुलभूत गरजांची व्यवस्थित पूर्तता होणं, पंचक्रोशीमध्ये एखादा चांगला दवाखाना आणि तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल्स असणं, तालुकाच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी असणं, दळणवळण पुरेसं असणं, शेतीमधून बऱ्यापैकी परतावा मिळेल अशी परिस्थिती असणं ... याला आपण स्वयंपूर्ण गाव-खेडं म्हणू शकतो. त्यासाठी प्रयत्न करणं हे समाजाचं आणि राज्यकर्त्यांच कर्तव्य आहे. माझा मुद्दा वेगळा आहे... या अश्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांचा काय उद्धार झाला आहे? अर्थात काही ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास न करता उद्योग निर्मितीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सन्माननीय अपवादही मी पहिले आहेत आपणही पाहिले असतीलच. विकास आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ साधणे भारतासारख्या हुशार देशात बिलकुल शक्य आहे. त्यासाठी लागणारी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती हवी. शहरातल्या सुखसोयी उपभोगण्याबद्दल... शहरातली स्थिती आदर्श आहे किंवा हि जीवनशैली अनुकरणीय आहे अशी परिस्थितीच नाहीये. मुंबई-पुणे हि शहरे आणि बदलत चाललेली जीवनशैली हा एक मोठ्ठाला विषय आहे. संविधानापासून, आंतरराज्जीय संबंधांना स्पर्श करणारा तो एक व्यापक विषय आहे. तरीदेखील रक्तामध्ये डोंगरवेड भिनलं असल्याने विचारांमध्ये जहालता डोकावत असेलही कदाचित.. माधव गाडगीळ यांचा संदर्भही उगाच आला नाही. पश्चिम घाटासंबंधित त्यांच्या अहवालात शाश्वत विकास म्हणजे काय हे व्यवस्थित कळतं आणि या लेखन प्रपंचाच्यामागची तळमळ तीच आहे. लेखाच्या शीर्षकामुळे काही गैरसमज झाले आहेत असे मात्र वाटते आहे.

In reply to by saumitrasalunke

आत्मशून्य 30/05/2014 - 12:16
पण 'विकास' या संकल्पनेमध्ये पर्यावरण आणि मानव अधिकार हे दोन्ही निकष असलेच पाहिजेत (संदर्भ मटा मधील लेख), तरच त्याला विकास म्हणावा लागेल. अन्यथा तो र्‍हासच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

saumitrasalunke 30/05/2014 - 14:16
श्री. प्रसाद १९७१, आपण सुरुवातीपासून वैयक्तिक पातळीवर शेरेबाजी करीत आहात आणि आणि आता वैयक्तिक चौकशीवर उतरला आहात. मी अमुक एक मुद्दा मांडला आहे, तो तुम्हाला पटला तर अनुमोदन असू दे, पटला नसेल तर असहमती असू दे. अर्धवट पटला असेल तर तसं म्हणा हवं तर. मात्र वैयक्तिक पातळीवर आधी टीका आणि आता चौकश्या करू नका. चर्चेसाठी हे पोषक नाही. ज्यांना माझे विचार/मुद्दे पटले नाहीत अश्या सर्वांनी त्यांचा यावर काय विचार आहे हे सांगितले. माझ्या प्रतिसादात मी त्यांच्या मतांचा आदरही स्पष्ट केलाय. यापुढे तुम्ही केवळ खवचट वन लाईनर टाकाल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यावाचून काही पर्याय उरणार नाही.

In reply to by saumitrasalunke

आत्मशून्य 30/05/2014 - 14:23
जो पर्यंत यात कोणती विनाआधार/पुरावा चिखलफेक नाही त्याकडे दुर्लक्ष करणे "सर" बनवुन जाते. अर्थात हे मत तुम्ही चर्चा चांगली करत आहात म्हणून व्यक्त केलेय. उगा मला सगळ्यांची मैत्री करायला आवडते सारखे राहुल गांधी छाप उद्देश यामागे नाहीत याची नोंद ठेवावी.

In reply to by आत्मशून्य

saumitrasalunke 30/05/2014 - 14:39
"कोल्ह्याला द्राक्ष आंबट", "कोल्ह्याला द्राक्षाच्या मळ्यात जाता येत नाही म्हणून चिडचिड होतेय बहुतेक", "आपण कुठे राहता सौमित्रभाऊ" या स्वरूपाच्या कमेंट्स केवळ खवचट असू शकतात. मुद्दा पटला नसेल तर तो ज्या मुळे पटला नाही त्याचं थोडंस स्पष्टीकरण येऊ शकतं किंवा एका वाक्यात पूर्ण असहमती दर्शवता येऊ शकते. मात्र त्या ऐवजी रोख अस्पष्ट ठेवणाऱ्या अश्या कमेंट्स उगाच कटुता निर्माण करू शकतात आणि धागा विनाकारण गढूळ करू शकतात.

In reply to by saumitrasalunke

प्रसाद१९७१ 30/05/2014 - 16:47
माझ्या प्रत्येक वाक्याला/प्रश्नाला अर्थ आहे. तुम्ही कुठे रहाता विचारले कारण, रहायचे शहरात आणि शहरात रहाणार्‍या लोकांना नावे ठेवायची, अशी वृत्ती असते. म्हणुन विचारले तुम्ही खेड्यात रहाता की शहरात. खेड्यात राहुन असले लेख लिहले तर ठिक आहे. दुसर्‍याला हिणवण्याची इछ्छा नॉर्मली दा़क्ष आंबट असली कीच होते. माझ्या कडे सेकंड होम नाहीये तर मग ते असणे च कसे चुकीचे आहे आणि त्यांनी शांतता कशी मिस केलीय वगैरे वगैरे.

In reply to by saumitrasalunke

प्रसाद१९७१ 30/05/2014 - 16:50
मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...
ही वैयक्तीक पातळीवरची टीका नाहीये का ज्या लोकांनी अशी घरे बांधली त्यांच्यावर? किंवा नंतर कोणाची आवड "भिकारडी" म्हणणे हे काय आहे?

In reply to by saumitrasalunke

>>>> मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे. गावाकडची जमिन, निसर्ग गावाकडच्यांचा. शहराचा बकालपणा शहरात राहणार्‍यांचा. हा दृष्टीकोन कांही पचला नाही. शहरांना बकाल कोणी बनविलं? खेड्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असतात म्हणून खेड्यांमधून लोंढेच्या लोंढे शहरात येतात. येथे चाळी, झोपड्या बांधून त्यात राहतात. तेंव्हा नाही हा विचार करत की माझ्यामुळे शहर बकाल होत चाललंय? माझ्यामुळे इथल्या व्यवस्थेवर ताण पडतोय. मूळ इथला 'शहरी' माणूस भरडला जातो आहे? बाहेरून येऊन, शहराच्या रुक्ष जिवनाला सतत शिव्या घालत, पण हे शहर न सोडता, आमच्या गावी काय मस्त वातावरण, निसर्ग आहे असे गळे काढत शहरात आयुष्य घालविलेल्या गावकर्‍यांनी आणि मुळच्या शहरवासीयांना शहरी जीवनाचा कंटाळा येऊन आणि ह्या गावाकडून येऊन शहरात स्थायिक झालेल्या 'गावकर्‍यांच्या' मुक्त कंठाने त्यांच्या गावाच्या केलेल्या स्तुतीने प्रेरीत होऊन निवृत्ती नंतर तरी निदान आपण निसर्गाच्या कुशीत राहायला जाऊ असे ठरविले तर तो मोठा अपराध होतो का? जर तो तसा मोठा अपराध ठरत असेल तर मुळात गाव सोडून शहरात नोकरीसाठी येणं हाही अपराधच म्हणावा लागेल. गावी असलेली आपली शेती न कसता शहरात नोकर्‍या करायच्या. वडिलोपार्जित जमिनी धनदांडग्यांना विकून टाकायच्या हे उद्योग कोण करतो? जसं तुम्ही तुमच्या निवार्‍याच्या ठिकाणी जाता तसेच निवृत्तीनंतर एखाद्या मूळच्या त्या किंवा इतर कुठल्या 'गावातूनच' शहरात गेलेल्या माणसास आपल्या निवार्‍याच्या जागी परतायचा हक्क नाही का? किंवा एखाद्या शहरी माणसास 'निसर्गाच्या सनिध्यात' उर्वरित आयुष्य घालवायचे असेल तर तो गुन्हेगार ठरतो का? म्हणजे आधी त्याच्या शहरात जाऊन त्याची कोंडी करायची आणि तो गावाकडे आला तर पुन्हा तो निसर्गाची वाट लावतोय म्हणून आरडाओरडा करायचा हे धोरण दुटप्पी नाही का? ४५ -५० सालचे दादर आठवते? किती झाडं होती? पूर्वी मुंबई ही फक्त 'किल्याच्या' आत होती. बाहेर निसर्ग होता. वर्षभर आंबे देणारी झाडं मुंबईत (मलबारहिल परिसरात) होती. बहुतेक घर ही बैठी आणि आंगण-परसदार असलेली होती. उन्हाळ्यात आंब्यांच्या झाडाखाली कैर्‍या पडलेल्या असायच्या. त्याची मुबलकता एव्हढी होती की कोणी त्यांच्याकडे बघायचेही नाही. आम्ही घरून तिखट-मीठ-साखर मिसळून ह्या कैर्‍या उचलून खायचो. फुक्कट. माझ्या एसेस्सीच्या अभ्यासासाठी मी जवळच्याच डोंगरात (मुंबईत हं!) जायचो. थंड हवा आणि शांत वातावरणात अभ्यास मस्त व्हायचा. वडाच्या (किं पिंपळाच्या आठवत नाही) झाडाच्या मुळातून वाहणार्‍या झर्‍याचे गोड चवदार पाणी प्यायचो. (मुंबईत). कैर्‍या, पेरु, चिकू, जाम, बोरं आणि त्या वयात नांवेही माहित नसलेली फळं थेट झाडावरून तोंडात, तीही फुकट, तीही मुंबईत खायचो आम्ही. गेला तो काळ. खेडेगावातून मुंबईकडे लोंढे सुरू झाले आणि मुंबईचे सौंदर्य ढळावयास लागले. थोड्याच कालावधीत तिला 'बकाल' हे बिरुद मिळाले. माझ्या सुंदर, सुशिल मुंबईला मी आता शोधतो तर सापडत नाही. मला दु:ख होतं पण मी गावकर्‍यांना दोष देत गुन्हेगाराच्या कठड्याआड उभा करीत नाही. प्रगतीपेक्षा आधुनिकीकरणाची बळी म्हणून मुंबईकडे पाहतो. हा सामाजिक बदल होणारच. जगात सर्वत्र होत आला आहे. कदाचित लोकसंख्येच्या दबावाने आपल्याकडे जास्त जोमात आणि विस्कळीत स्वरुपात होत असावा. (हि लोकसंख्याही शहरात हम दो हमारे दो असताना खेड्यांमधून घरटी मुलांचे प्रमाण जास्त बघायला मिळतं.) जसं माझ्या लहानपणीची मुंबई मला आता कधीच दिसणार नाहीये तसेच आजचा निसर्ग उद्या राहणार नाहीये. उगा सेकंड होम च्या नांवाने आणि पर्यायाने शहरवासियांच्या नांवाने, ज्यांच्या सहनशिलतेच्या बळावर खेडेगावातील गावकर्‍यांनी आपले आयुष्य समृद्ध बनविले आहे, गळे काढू नये. गावाकडच्या लोकांनी जमिनी विकताना त्या कोणाला आणि कशा प्रकारच्या बांधकामासाठी विकायच्या हे ठरवून मगच विकाव्यात. भरपूर पैसे मिळताहेत म्हणून विकायच्या असतील तर विका, काही म्हणणं नाही, पण नंतर हे उमाळे नकोत.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 30/05/2014 - 15:32
उत्कृष्ट प्रतिसाद.. मुंबईतल्या ट्रॅफिक, बकालपणा आणि अन्य कशानेही मी आधी खूप चिडचिडा व्हायचो.. लहानपण सुंदरश्या गावात घालवून मग मुंबईत स्थिर झालेल्यांपैकीच मीही एक. आता स्वतःला हेच सांगतो.. You are not in traffic.. YOU ARE THE TRAFFIC.. मग कसलाच त्रास होत नाही. उलट सगळं आपलं वाटतं. अगदी निवृत्तीनंतरही खेड्यात वगैरे न जाता एखाद्या मोठ्याश्या शहरातच हमेषा के लिये मुक्काम टाकण्यातच आनंद वाटेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

दुसरी बाजू दाखवणारा कोणीतरी असतो. आहेरे विरुद्ध नाहीरे, भाजप वि काँग्रेस, स्त्री विरुद्ध पुरुष, शहरी विरुद्ध ग्रामीण, पुणे विरुद्ध मुंबई, ब्राह्मण विरुद्ध मराठा विरुद्ध आणखी कोणी................. प्रत्येक चर्चेत इकडचा आणि तिकडचा, कधी कधी अजून तिसरा पैलू पाहता येतो.... या चर्चांनी समॄद्ध व्हायला होतं... (मिपाच्या अभिमानाने ड्वाळे पाणावलेला) पैलवान

In reply to by प्रभाकर पेठकर

हांग आश्शी ! आता बोला !! शहरातला पैश्यावर नाचणारा गजबजाट आणि गावाकडला शांत गार वारा या दोन्हींचे महत्व जाणणारा आणि हे दोन्ही आवडणारा (किंवा हे अटळ सत्य स्विकारणारा म्हणा हवे तर) इए :)

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 30/05/2014 - 20:00
पेठकर साहेब, गावांचा विकास जरूर व्हावा पण तो कसा व्हावा हा एक प्रश्न आहे. मुळात मी मुंबईत जन्माला आणि वाढलेला माणूस असून लष्कराच्या नोकरीमुळे अक्षरशः बारा गावचे पाणी पिउन आलो आहे. पण मी मुंबई बकाल झाली आहे म्हणून कधी गळा काढला नाही. शेवटी मुंबई हेच माझे गाव आहे आणि आजही मुंबईला पर्याय नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या वडिलांकडचे वडिलोपार्जित घर (परशुराम- चिपळूण) येथे आम्ही डागडुजी करून नवीन बनवले पण आजूबाजूची झाडे किंवा मुल घराचा ढाचा न बदलता.आमच्या गावाचा विकास झाला वीज आली माध्यमिक शाळा झाली (अनिवासी गावकर्यांच्या मदतीने) वाचनालय झाले वाहतुकीची सोय झाली लोकना कोकण रेल्वे इ ठिकाणी रोजगार मिळाला. गावात पर्यटनामुळे लोकांना चार पैसे मिळू लागले पण गावाचे बकालीकरण झाले नाही. (श्री परशुरामाची कृपा कि अजून तेथे दारूच्या बाटल्या नशेबाज आणि रेव्ह पार्टीज नाहीत ) हेच माझ्या आईच्या माहेरचे गाव नागाव( अलिबाग जवळचे) तेथेही या सोयी झाल्या पण तेथे असलेल्या सर्व नारळी पोफळीच्या बागा नष्ट होऊन सी साईड रीसोरर्ट झाले इथपर्यंत ठीक आहे शेवटी गावकर्यांना चार पैसे मिळावे यात गैर नाही. यात मुंबई पुण्याच्या विकासकांनी पैश्याच्या धाकावर आणि बळावर जमिनी लाटल्या रिसोर्ट बांधली आणि गावकरी तेथे नोकर्या करतात. पण नागावचा सुंदर संमुद्रकिनारा आता तसा राहिला नाही. प्रचंड घाण दारूच्या बाटल्या यांनी तो भरून गेला आहे. विकांताला रेव्ह पार्टी आणि नशा बाजाची रेलचेल दिसते. याला आपण कोणता विकास म्हणणार. यात हात केवळ गावकर्यांचा नसून पैसा फेकण्यासाठी येणाऱ्या मुंबई आणि पुणे शहरात राहणार्या लोकांचा तितकाच किंवा जास्त हात आहे. याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही. तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. (येऊरचे जंगल हे एक उदाहरण ठरावे. शनिवारी रात्री जाऊन पहा ) म्हणून मी अशा कोणत्याही रिसोर्ट/ घरात पैसे गुंतवणार नाही हा व्यक्तीशः घेतलेला निर्णय आहे. अर्थात माझ्यासारखे लोक अल्पमतात आहेत हे हि खरे

In reply to by सुबोध खरे

>>>>याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही. असं मी कुठे म्हंटलय? >>>>तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. ह्याला सर्वांचाच (अगदी माझाही) आक्षेप असेल. माझे म्हणणे जेंव्हा एक गावकरी तरूणपणी मुंबईच्या गिरणीत कामाला येतो, आख्खं आयुष्य इथे मेहनतीने पैसे कमवितो, थोडेफार साठवितो आणि गावी जमीन घेऊन स्वतःच्या कुटुंबासाठी वेगळे घर बांधतो. तो निसर्गावर आक्रमण करत असतो? वडिलोपार्जित एक घर असते. पण मुलं ४ किंवा ६ असतात. ह्या सर्वांची लग्न झाली की घर अपुरं पडू लागतं तेंव्हा एका घराची ४ घरं होतात. हा चाराचा गुणाकार असलेल्या खेड्याचा चौपट विस्तार करतं (मी विकास म्हणत नाहिये, विस्तार) तेंव्हा आजूबाजूची जागा त्यावरील निसर्ग ह्यावर घाला येतोच. तो येऊ नये म्हणून घरातल्या इतर भावंडांनी घर बांधू नये? सरसकट जंगलतोड आणि रिसॉर्ट कल्चर मलाही मान्य नाही. पण त्याच बरोबर येता जाता शहरवासियांना सर्व गोष्टींसाठी (विशेषतः वाईट गोष्टींसाठी) जबाबदार धरायचं मला मान्य नाही. माझं अर्ध आयुष्य मुंबईत गेलं, उरलेलं अर्ध आखाती प्रदेशात. आज मला जर निवृत्तीसाठी निसर्गाच्या कुशीत घर बांधायचं असेल तर 'धनदांडग्याचं निसर्गावरील आक्रमण' असंच लेबल त्याला लावणार का? मुंबईसारख्या शहरात बकालपणामुळे म्हणा किंवा व्यावसायिक स्पर्धेमुळे म्हणा, किंवा घड्याळाला बांधलेल्या आयुष्यामुळे जो मानसिक तणाव येतो (स्ट्रेस) त्यावर उपाय म्हणून शहरापासून दूर जा असे डॉक्टरच सांगत असतात. किंवा अशा परिस्थितीत एखाद्याला अशा खेडेगावात, निसर्गाच्या सानिध्यात ताणतणावापासून दूर गेल्यामुळे जो शारीरिक, मानसिक लाभ होतो तो त्याने घेऊ नये का? त्याचा तो मूलभूत हक्क नाही का? रेल्वे नाही म्हणून कोकणचा विकास घडत नाही असा ओरडा आजपर्यंत कोकणवासियांकडून ऐकला आहे. आता रेल्वे आली. त्यामुळे कारखाने येतील, नवनविन वस्ती येतील, लोकसंख्या (बाहेरून येणार्‍यांची) वाढेल त्यांच्या गरजा पुरविणारे येणार. गावकर्‍यांच्या धंद्याला बरकत येणार, कारखान्यामुळे शहराकडे न जाता आहे तिथेच नोकरी व्यवसाय मिळणार. मोठ्या कारखान्यांना लागणारे इतर लहान व्यवसाय वाढीस लागणार. चिपळूणच्या नौसिलला कच्चामाल पुरविणारे किती उद्योजक चिपळूणात आहेत. इतर कारखान्यांना बाटल्यांची अ‍ॅल्यूमिनियमची बुचे पुरविणारे व्यावसायिक (स्थानिक) चिपळूणात आहेत. पर्यटनवाढल्याने हॉटेल्स वाढली. कारखान्यांच्या गरजांमुळे ताज सारख्या ग्रुपनेही चिपळूणच्या आसपास हॉटेल टाकले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने स्थानिक घरगुती व्यवसाय (कोकमं, आगळ, पापड, जांभूळरस, फणसपोळ्या, आंबेपोळ्या, कोंकणी मसाले, सुके मांसे, घरगुती खाणावळी इ.इ.इ.) अशा अनेक व्यवसायांना भरभराटीचे दिवस आले. ते यायला नको होते का? हा विकास नाही का? मी तर कित्येक चिपळूणवासीयांच्या चेहर्‍यावर आनंद पाहिला आहे. चिपळूण माझी सासुरवाडी आहे. त्या निमित्ताने अनेकदा तिथे जाणे होते. मला जागा घ्यायची आहे असा जरा शब्द टाकला तर दहा ऑफर्स येतात. मी कुठली जबरदस्ती करीत नसतो. माझ्या अनेक मित्रांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकून शहरात सदनिका घेतल्या. असे का केले विचारल्यावर, 'नाहिरे, कोण जाणार गावी घर सांभाळायला? मेन्टेनन्स खूप असतो अरे. ज्या प्रोपर्टीचा मला किंवा माझ्या मुलांना कांहीच फायदा नाही ती ठेऊन काय करायचं?' अशी उत्तरं दिली. त्यावर, 'अरे, कोकणात निसर्ग किती छान आहे. हिरवाई आहे. स्वस्ताई आहे. शांतता आहे.' असे सांगितल्यावर हसून म्हणतात, 'तुम्ही वर्षातून एकदा गणपतीत जाता, १० दिवसांकरता म्हणून तुम्हाला आवडतं तिथे राहायला. हेच खरं आयुष्य आहे असं वाटतं पण कायम तिथेच राहायची वेळ आली तर महिन्याभरातच कंटाळून पळाल शहराकडे.' असे म्हणतात. कोकणात फळफळावर भरपूर आहे. फळांवर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायांना भरपूर संधी आहे. कॅनिंग, फळांच्या पावडरी बनविणं आदी व्यवसाय अजून बाल्यावस्थेतही नाहीत. का कोकणची माणसं शहराकडे धावतात? असो. त्यांनी तिथेच राबावं, शहराकडे येऊच नये असे माझे म्हणणे नाही. पण कांही कांही परिस्थितीत कोकणवासियांचं रडणं मला पोकळ वाटतं. विकासच नको असेल तर रेल्वेचा आग्रह धरायचा नाही. आली रेल्वे आणि कारखानदारी वाढीस लागली तर 'निसर्ग बुडाला बुडाला' करून रडायचे नाही. धनदांडग्यांच्या रिसोर्ट कल्चरला एकत्रीतपणे विरोध करा. पण विकासाच्या हाकेबरोबर थोडाफार निसर्ग मागे हटणार हे वास्तव स्विकारलं पाहिजे. मुंबईचा निसर्ग हटला तेंव्हाच शहराचा विकास झाला. कोकणवासियांसकट अनेकांना नोकरी व्यवसाय मिळाले. चिपळूणात नाक्यानाक्यावर फालतू राजकारणावर चर्चा करणारे तरूण उद्योजक बनले. कारखान्यांच्या गरजेनुसार ताजग्रुप सारखे हॉटेल व्यावसायिक चिपळूणात आले. स्थानिकांना रोजगार मिळाला, आर्थिकस्तर वाढला, इतर व्यवसाय वाढले, हा विकास होताना थोडाफार निसर्ग पोळला. पण ते अपरिहार्य होते. रिसॉर्ट संस्कृतीला विरोध असू दे, पण सरसकट विकासाला, शहरवासियांना दोष नको.

रेवती 31/05/2014 - 05:07
छान वाटतय प्रतिसाद वाचताना. काही प्रतिसाद वैयक्तिक आहेत पण बरेचसे चांगले आहेत. पेठकरकाकांचे प्रतिसाद मुंबईबाबत असले तरी ते प्रत्येक शहराला लागू होतात असे वाटते. कोणाला शहरालगतचा समुद्र हटवल्याचे वाईट वाटते तर कोणाला डोंगर पोखरल्याचे दु:ख असते. आजूबाजूची शेती जाऊन तिथे इमारती उभ्या राहिल्या तरी जीव तळमळतो. मल तर सगळेच बरोबर आणि खरे वाटू लागले आहे. निसर्ग व विकास यांचा बॅलन्स महत्वाचा आहे पण तो कसा सांभाळायचा याचे नियम करणारे जबाबदारीने वागतील तो सुदिन!

आयुर्हित 10/06/2014 - 21:37
मुळ मुद्दा आहे तो १)वाढती लोकसंख्या: अ)लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यासाठी सर्व नागरीकांना आग्रह ब)दोनपेक्षा जास्त मूले झाल्यास दंड व शासकीय सवलती/अनूदान/आरक्षण यात सरसकट १००%कपात ह्वी. क)ज्यांना दोनपेक्षा जास्त मूले हवी असतील त्यांनी ५०लाख रुपये/प्रती मुल शासनाकडे कर जमा करावा. ड)बांग्लादेशी/पाकिस्तानी/नेपाळी सिमारेखा बंद कराव्यात, जेणेकरून देशाबाहेरील व्यक्ति भारतात विना परवाना येवू शकणार नाहीत. २)फक्त आणि फक्त उजाड व मोकळ्या शेती न करता येणार्‍या खडकाळ जमिनीवरच घरे/फॅक्टरी/हॉटल्स/विमानतळ/एसईझेड/ एमआयडीसी/आय टी पार्क बान्धायला परवानगी हवी. ३)कोणत्याही डोंगर माथ्यावर,डोंगर उतारावर ४%पेक्षा जास्त एफएसआय देवू नये व प्रती हेक्टर कमीत कमी १०० झाडे जगविल्यावरच बांधकामाची परवानगी द्यावी. पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर ४)आधुनीक तंत्रज्ञान वापरुन जंगले,डोंगर माथा,डोंगर उतार निश्चित करावे व ते झोन कधिहि बदलू नयेत. ५)देवराईला/जंगलाला/पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर अंतरावर कुंपणे/खंदके करून भेट देणार्‍याला कर लावावा व प्रत्येकाला प्लॅस्टीकपिशवी/कचरा टाकण्यासाठी सोय करावी. यासाठी स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन होण्यासाठी परवाना द्यावा. ६)प्रत्येक नविन सदनिकेला पाण्याची व्यवस्था असल्याशिवाय बांधकामाची परवानगी देवु नये. हे केल्यास डोंगर पोखरल्याचे दु:ख होणार नाही व आजूबाजूची शेतीही नष्ट होणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे... मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...

आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी

माहितगार ·

चौकटराजा 29/05/2014 - 18:04
सर्व साधारण पणे सार्वजनिक हिताच्या संदर्भात केलेले कोणतेही प्रकटन हे सत्य असेल तर ते बदनामीकारक होत नाही. आधिकारांतर्गत टिपण्णी ही बदनामी ठरत नाही. वृत्तापत्रात केलेली बदनामी ही बातमीदार प्रकाशक संपादक याना आरोपी करू शकते मालकाला नाही. कारण अशा ठिकाणी मालकाचा प्रकटनाचा हेतू नसतो फक्त व्यवसायाचा असतो. थकबाकीदार म्हणून एखाद्या यादीत नाव प्रसिद्ध झाल्यास ती बदनामी ठरत नाही.

In reply to by चौकटराजा

माहितगार 30/05/2014 - 08:29
धन्यवाद. मला पडणारे आणखी काही प्रश्न असे आहेत. उत्तरे आपणच द्यावीत असे नाही इतरांनीही याचा थोडा थोडा शोध घेऊन माहिती घेत गेल्यास सर्वांनाच उपयूक्त ठरु शकेल १ अ) अशा सार्वजनीक बाबतीत जेथे सकृतदर्शनी घोटाळा निदर्शनास आला आहे, पण संबंधीत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातन संबंधीतांना अद्याप गुन्हेगार ठरवलेल नाही (खटला दाखल झाला नसेल अथवा प्रोसेस मध्ये असेल) अशा संबंधीत व्यक्तींकरता घोटाळेबाज , भ्रष्टाचारी किंवा चोर या पैकी कोणते शब्द वापरणे कायद्यान्वये बदनामीकारक ठरते १ ब) संबंधीत प्रकरणात सकृतदर्शनी संबंध असल्याचा निर्देश करण्यासाठी टिका करण्यासाठी कोणती शब्द योजना वापरणे श्रेयस्कर असेल ? जेणे करून कायद्याच्यादृष्टीने बदनामी या कायदेशीर व्याख्येत येणार नाही. १ क) एखाद्या बाबतीत घोटाळा उघडकीस आला आहे पण प्रकरण पोलीसात/कोर्टात/शासकीय चौकशीस गेलेलेच नाही केवळ वृत्तमाध्यमातन अबकड व्यक्तीने हळक्षज्ञ व्यक्तीवर आरोप केल्याचे समोर आले आहे, अशा परिस्थितीत हळक्षज्ञ व्यक्तीला संबंधीत प्रकरणातला आरोपी आहे असे म्हणणे आरोपी हा शब्द वापरणे बरोबर आहे का की बदनामीकारक ठरते ? २) भ्रष्टाचारी या शब्दाचा मूळ अर्थ आचरण आदर्श नसलेला एवढाच टिकात्मक आहे. एखादी व्यक्ती कायदेशीर बरोबर असून नैतीकदृष्ट्या चूक आहे अथवा केवळ व्यक्तीगत पातळीवर कृती अयोग्य आहे असे वाटते म्हणून भ्रष्टाचारी अथवा पथभ्रष्ट असा शब्द वापरावयाचा आहे तर तो बदनामी या प्रकारात मोडेल का की नाही ३) भ्रष्टाचारी किंवा इतर कोणतीही विशेषणे वापरलेली नाहीत तरीही उपहास केला आहे जसे की 'अबकड व्यक्तीने अत्यंत कमी कालावधीत २रूपयांचे २कोटी रुपये केले अबकड कडे कोणती जादूची कांडी आहे ? हा उपहास आहे असे उपहास केव्हा बदनामी म्हणून गृहीत धरले जाऊ शकतात केव्हा नाही. ४) भारतीय दंड संहितेतील (इंडियन पिनल कोड) मधील अपवादाची उदाहरणे तेवढीशी सहज समजत नाहीत त्याबद्दलही अधिक माहिती हवी आहे

चौकटराजा 30/05/2014 - 13:13
एखादा खून हा पोलीसांच्या मते खून असेल तर आरोपीवर खुनाचाच गुन्हा दाखल केला जातो. पण खटल्याच्या ओघात जर ती आत्महत्या किंवा अपघात असे सिद्ध झाले तर आरोपी खुनाच्या आरोपातून मुक्त होईल. तसेच " निग " च्या केस मधे तक्रार बदनामीची आहे. " अके" आरोपी आहे.कारण त्याने प्रकट स्वरूपात जाणीवपूर्वक " निग" चा उल्लेख भ्रष्टाचारी म्हणून केलेला आहे. फिर्यादीने नेहमीच कोर्टात हजर रहाण्याचे बंधन नसते पण आरोपीला हे बंधन आहे. हे जाणून अगदी पद्धतशीरपणे हे झेंगट अके च्या पाठीमागे लावण्यात आले आहे. अके ने निग ला आरोपी म्हणून अडकवले असते तर रोल नेमका उलट झाला असता. चौकशीच्या ओघात निग चे एकादे प्रकरण आपल्या बचावासाठी पुरावा म्हंणून अके ने आणल्यास हा डाव निग वर पलटू शकतो पण अके तो पलटवील काय? संदेह कथा आहे ही. कारण अके फार कच्चा खेळाडू आहे असे सध्या तरी चित्र आहे.

In reply to by चौकटराजा

माहितगार 30/05/2014 - 22:50
कदाचित अस असूही शकेल. मला नेमक माहित नाही पण केवळ भ्रष्टाचार या शब्दाच्या उपयोगामुळे झेंगट मागे लागावयास नको, कारण भ्रष्टाचार हा शब्द नितीमत्ते बद्दलम्हणून केवळ टिकेकरता वापरता येत असावा (हे माझे व्यक्तीगत मत, कायदा नेमक काय म्हणतो ते जाणून घेण आवडेल); पण कार्यकर्त्यांनी बहुधा सोबत 'चोर' हा शब्दप्रयोगही केला असे ऐकण्यात आले कोर्टात गुन्हासिद्ध होण्यापुर्वी असा शब्द प्रयोग कायद्याने अधिक आक्षेपार्ह होत असावा काय ? आणि त्या शब्दप्रयोगाच्या दुरुपयोगाने अके कायद्याच्या कचाटीत येत असावेत काय ? असा प्रश्न पडला. (चुभूदेघे.)

In reply to by चौकटराजा

अके यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये निग यांच्यावर (प्रत्यक्षात त्यांच्या खाजगी उद्योगसमुहाबद्दल) आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. ते व्यवहार बहुधा २००५ ते २००७ या काळात केले गेले होते. एक तर्क असा आहे की सप्टेंबर १९९९ पासून निग कुठल्याही सरकारमध्ये सामिल नव्हते. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतला हे सिद्ध करणे अशक्य आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये सुद्धा निग यांनी अके यांना कायदेशीर नोटीस पाठविल्याचे वाचले होते. जर ठोस पुराव्यांच्या आधारे आरोप केले असते तर न्यायालयात त्या आधारे कायदेशीर लढता आली असती. हा मार्ग न चोखाळता पुन्हा जानेवारी २०१४ मध्ये तसेच आरोप केल्याने निग यांच्याकडे बदनामीचा खटला दाखल करण्याखेरीज मार्ग उरला नाही. काही वर्षांपूर्वी भाजप पदाधिकारी अतुल भातखळकर यांनी स्व विलासराव देशमुख यांच्यावर ते मुख्यमंत्री असताना पुण्यातील भुखंडांचे आरक्षण खाजगी विकसकांच्या फायद्यासाठी नियमबाह्य प्रकारे बदलल्याचे आरोप केले होते. विलासरावांनी भातखळकरांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे दाखल करू न शकल्यामुळे भातखळकरांचा गुन्हा (खोटे आरोप करून एखाद्याची बदनामी करणे) सिद्ध झाला. त्यावेळी त्यांनी विलासरावांची जाहीर माफ मागितली व खटला मागे घेण्याची विनंती केली. विलासरावांनी ती मान्य केल्याने भातखळकर तुरुंगवासाची शिक्षा मिळण्यापासून वाचले. काही आठवड्यांंपूर्वी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी नितिन गडकरींची जाहीर माफी मागितल्याने त्यांचीही अशाच खटल्यातून सुटका झाली. माझ्या मते भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध जाहीर आरोप केल्याने नेमका परिणाम होण्याऐवजी त्यांना पुरावे नष्ट करण्याची संधी मिळते. त्याऐवजी जमेल तेवढी गुप्तता राखून संबंधित यंत्रणा (लाचलुचपत प्रतिबंधक खाते वगैरे) यांच्याकडे ठोस पुराव्यांसकट तक्रार दाखल करावी व तिचा पाठपुरावा करावा. ज्यांचा उद्देश केवळ राजकीय लाभ मिळवण्याचा आहे ते हा मार्ग कदापि चोखाळणार नाहीत.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 31/05/2014 - 10:08
माहितीपूर्णते बद्दल धन्यवाद, (आपल्या लास्ट बटवन परिच्छेदास बाबतः) पण संभाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे काय ती बाजू दुबळी होणार नाही का ? कायद्याची कोणतीही एकबाजू दुबळी झालीकी समतोल ढासळणार नाही का

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 03/06/2014 - 00:16
चांगली माहिती! धन्यवाद! मला वाटते अकेंच्या बाजूने अजून एक चूक झाली होती: ती म्हणजे संस्थळावर भ्रष्टाचारी म्हणून निगंचे नाव ठेवणे. ते देखील भोवले असावे.

चौकटराजा 06/06/2014 - 17:42
मी मागेच च एका धाग्यात म्हटल्याप्रमाणे काही वेळा आरोपी होऊन खटल्याच्या ओघात फिर्यादीलाचा नागवे करता येते.( संपादक,शब्दशः नव्हे हो).असे काहीसे अके व त्यांचे वकील यानी योजलेले असावे काय? आज निग ने कोर्टात सांगितले की माफी मागितली तर तक्रार मागे घेतो. अके ने आपण आरोपावर ठाम आहोत.असे कोर्टास सांगितले असून कोर्टाने त्यावर अके ला नोटीसही दिली आहे. हे प्रकरण गुंडाळायच्या निग च्या बेताला अके ने २ वर्षाच्या कारावासाचा जुगार स्वीकारून सुरूंग लावलेला दिसतो.

In reply to by चौकटराजा

विकास 06/06/2014 - 19:10
असे काहीसे अके व त्यांचे वकील यानी योजलेले असावे काय? मला देखील असेच वाटले जेंव्हा आज ही बातमी वाचली... पण असे देखील वाटत आहे, की निग खात्री असल्याशिवाय खटला भरायला गेले नसते. एकेंचे एकूण वर्तन पाहून ते काही शिकायला तयार आहेत असे वाटत नाही. त्या व्यतिरीक्त आप चा डोलारा खरेच पडेल अशी त्यांना भिती असली तर तो स्वतःमुळे पडला हे दाखवण्यापेक्षा स्वतःच्या अनुपस्थितीत पडला हे दाखवणे उचीत वाटत असले तरी आश्चर्य वाटणार नाही. अजून एक कोर्ट केस कधीतरी वर येऊ शकेल ती म्हणजे संघ विरुद्ध राहूल गांधी.

In reply to by विकास

चौकटराजा 07/06/2014 - 08:30
यात निग १ टक्का जरी भ्रष्ट म्हणून पुढे आले तरी अके जिंकून हिरो ठरू शकतो.असे हिरो ठरण्यात राम नाईक व मृणाल गोरे अपयशी ठरले होते. अर्थात तो खटला बदनामीचा नव्हता . शिवाय जी कलमे अके यांचे विरूद्ध लावली आहेत.त्यात फिर्यादी म्हणून निग काय प्रतिपादन करतात वे ते अके चे वकील उलटतपासणीत कसे हाणून पाडतात यावर ही केस रंगणार आहे. खरे तर असे बेछूट आरोप करण्याचा निग यांचाच इतिहास मोठा आहे. पण बदनामीच्या खटल्यात आपण उघडे पडू शकतो या भीतीने कोणी निग यांचे विरूद्ध अस खटला भरीत नव्हते.

चौकटराजा 29/05/2014 - 18:04
सर्व साधारण पणे सार्वजनिक हिताच्या संदर्भात केलेले कोणतेही प्रकटन हे सत्य असेल तर ते बदनामीकारक होत नाही. आधिकारांतर्गत टिपण्णी ही बदनामी ठरत नाही. वृत्तापत्रात केलेली बदनामी ही बातमीदार प्रकाशक संपादक याना आरोपी करू शकते मालकाला नाही. कारण अशा ठिकाणी मालकाचा प्रकटनाचा हेतू नसतो फक्त व्यवसायाचा असतो. थकबाकीदार म्हणून एखाद्या यादीत नाव प्रसिद्ध झाल्यास ती बदनामी ठरत नाही.

In reply to by चौकटराजा

माहितगार 30/05/2014 - 08:29
धन्यवाद. मला पडणारे आणखी काही प्रश्न असे आहेत. उत्तरे आपणच द्यावीत असे नाही इतरांनीही याचा थोडा थोडा शोध घेऊन माहिती घेत गेल्यास सर्वांनाच उपयूक्त ठरु शकेल १ अ) अशा सार्वजनीक बाबतीत जेथे सकृतदर्शनी घोटाळा निदर्शनास आला आहे, पण संबंधीत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातन संबंधीतांना अद्याप गुन्हेगार ठरवलेल नाही (खटला दाखल झाला नसेल अथवा प्रोसेस मध्ये असेल) अशा संबंधीत व्यक्तींकरता घोटाळेबाज , भ्रष्टाचारी किंवा चोर या पैकी कोणते शब्द वापरणे कायद्यान्वये बदनामीकारक ठरते १ ब) संबंधीत प्रकरणात सकृतदर्शनी संबंध असल्याचा निर्देश करण्यासाठी टिका करण्यासाठी कोणती शब्द योजना वापरणे श्रेयस्कर असेल ? जेणे करून कायद्याच्यादृष्टीने बदनामी या कायदेशीर व्याख्येत येणार नाही. १ क) एखाद्या बाबतीत घोटाळा उघडकीस आला आहे पण प्रकरण पोलीसात/कोर्टात/शासकीय चौकशीस गेलेलेच नाही केवळ वृत्तमाध्यमातन अबकड व्यक्तीने हळक्षज्ञ व्यक्तीवर आरोप केल्याचे समोर आले आहे, अशा परिस्थितीत हळक्षज्ञ व्यक्तीला संबंधीत प्रकरणातला आरोपी आहे असे म्हणणे आरोपी हा शब्द वापरणे बरोबर आहे का की बदनामीकारक ठरते ? २) भ्रष्टाचारी या शब्दाचा मूळ अर्थ आचरण आदर्श नसलेला एवढाच टिकात्मक आहे. एखादी व्यक्ती कायदेशीर बरोबर असून नैतीकदृष्ट्या चूक आहे अथवा केवळ व्यक्तीगत पातळीवर कृती अयोग्य आहे असे वाटते म्हणून भ्रष्टाचारी अथवा पथभ्रष्ट असा शब्द वापरावयाचा आहे तर तो बदनामी या प्रकारात मोडेल का की नाही ३) भ्रष्टाचारी किंवा इतर कोणतीही विशेषणे वापरलेली नाहीत तरीही उपहास केला आहे जसे की 'अबकड व्यक्तीने अत्यंत कमी कालावधीत २रूपयांचे २कोटी रुपये केले अबकड कडे कोणती जादूची कांडी आहे ? हा उपहास आहे असे उपहास केव्हा बदनामी म्हणून गृहीत धरले जाऊ शकतात केव्हा नाही. ४) भारतीय दंड संहितेतील (इंडियन पिनल कोड) मधील अपवादाची उदाहरणे तेवढीशी सहज समजत नाहीत त्याबद्दलही अधिक माहिती हवी आहे

चौकटराजा 30/05/2014 - 13:13
एखादा खून हा पोलीसांच्या मते खून असेल तर आरोपीवर खुनाचाच गुन्हा दाखल केला जातो. पण खटल्याच्या ओघात जर ती आत्महत्या किंवा अपघात असे सिद्ध झाले तर आरोपी खुनाच्या आरोपातून मुक्त होईल. तसेच " निग " च्या केस मधे तक्रार बदनामीची आहे. " अके" आरोपी आहे.कारण त्याने प्रकट स्वरूपात जाणीवपूर्वक " निग" चा उल्लेख भ्रष्टाचारी म्हणून केलेला आहे. फिर्यादीने नेहमीच कोर्टात हजर रहाण्याचे बंधन नसते पण आरोपीला हे बंधन आहे. हे जाणून अगदी पद्धतशीरपणे हे झेंगट अके च्या पाठीमागे लावण्यात आले आहे. अके ने निग ला आरोपी म्हणून अडकवले असते तर रोल नेमका उलट झाला असता. चौकशीच्या ओघात निग चे एकादे प्रकरण आपल्या बचावासाठी पुरावा म्हंणून अके ने आणल्यास हा डाव निग वर पलटू शकतो पण अके तो पलटवील काय? संदेह कथा आहे ही. कारण अके फार कच्चा खेळाडू आहे असे सध्या तरी चित्र आहे.

In reply to by चौकटराजा

माहितगार 30/05/2014 - 22:50
कदाचित अस असूही शकेल. मला नेमक माहित नाही पण केवळ भ्रष्टाचार या शब्दाच्या उपयोगामुळे झेंगट मागे लागावयास नको, कारण भ्रष्टाचार हा शब्द नितीमत्ते बद्दलम्हणून केवळ टिकेकरता वापरता येत असावा (हे माझे व्यक्तीगत मत, कायदा नेमक काय म्हणतो ते जाणून घेण आवडेल); पण कार्यकर्त्यांनी बहुधा सोबत 'चोर' हा शब्दप्रयोगही केला असे ऐकण्यात आले कोर्टात गुन्हासिद्ध होण्यापुर्वी असा शब्द प्रयोग कायद्याने अधिक आक्षेपार्ह होत असावा काय ? आणि त्या शब्दप्रयोगाच्या दुरुपयोगाने अके कायद्याच्या कचाटीत येत असावेत काय ? असा प्रश्न पडला. (चुभूदेघे.)

In reply to by चौकटराजा

अके यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये निग यांच्यावर (प्रत्यक्षात त्यांच्या खाजगी उद्योगसमुहाबद्दल) आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. ते व्यवहार बहुधा २००५ ते २००७ या काळात केले गेले होते. एक तर्क असा आहे की सप्टेंबर १९९९ पासून निग कुठल्याही सरकारमध्ये सामिल नव्हते. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतला हे सिद्ध करणे अशक्य आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये सुद्धा निग यांनी अके यांना कायदेशीर नोटीस पाठविल्याचे वाचले होते. जर ठोस पुराव्यांच्या आधारे आरोप केले असते तर न्यायालयात त्या आधारे कायदेशीर लढता आली असती. हा मार्ग न चोखाळता पुन्हा जानेवारी २०१४ मध्ये तसेच आरोप केल्याने निग यांच्याकडे बदनामीचा खटला दाखल करण्याखेरीज मार्ग उरला नाही. काही वर्षांपूर्वी भाजप पदाधिकारी अतुल भातखळकर यांनी स्व विलासराव देशमुख यांच्यावर ते मुख्यमंत्री असताना पुण्यातील भुखंडांचे आरक्षण खाजगी विकसकांच्या फायद्यासाठी नियमबाह्य प्रकारे बदलल्याचे आरोप केले होते. विलासरावांनी भातखळकरांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे दाखल करू न शकल्यामुळे भातखळकरांचा गुन्हा (खोटे आरोप करून एखाद्याची बदनामी करणे) सिद्ध झाला. त्यावेळी त्यांनी विलासरावांची जाहीर माफ मागितली व खटला मागे घेण्याची विनंती केली. विलासरावांनी ती मान्य केल्याने भातखळकर तुरुंगवासाची शिक्षा मिळण्यापासून वाचले. काही आठवड्यांंपूर्वी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी नितिन गडकरींची जाहीर माफी मागितल्याने त्यांचीही अशाच खटल्यातून सुटका झाली. माझ्या मते भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध जाहीर आरोप केल्याने नेमका परिणाम होण्याऐवजी त्यांना पुरावे नष्ट करण्याची संधी मिळते. त्याऐवजी जमेल तेवढी गुप्तता राखून संबंधित यंत्रणा (लाचलुचपत प्रतिबंधक खाते वगैरे) यांच्याकडे ठोस पुराव्यांसकट तक्रार दाखल करावी व तिचा पाठपुरावा करावा. ज्यांचा उद्देश केवळ राजकीय लाभ मिळवण्याचा आहे ते हा मार्ग कदापि चोखाळणार नाहीत.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 31/05/2014 - 10:08
माहितीपूर्णते बद्दल धन्यवाद, (आपल्या लास्ट बटवन परिच्छेदास बाबतः) पण संभाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे काय ती बाजू दुबळी होणार नाही का ? कायद्याची कोणतीही एकबाजू दुबळी झालीकी समतोल ढासळणार नाही का

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 03/06/2014 - 00:16
चांगली माहिती! धन्यवाद! मला वाटते अकेंच्या बाजूने अजून एक चूक झाली होती: ती म्हणजे संस्थळावर भ्रष्टाचारी म्हणून निगंचे नाव ठेवणे. ते देखील भोवले असावे.

चौकटराजा 06/06/2014 - 17:42
मी मागेच च एका धाग्यात म्हटल्याप्रमाणे काही वेळा आरोपी होऊन खटल्याच्या ओघात फिर्यादीलाचा नागवे करता येते.( संपादक,शब्दशः नव्हे हो).असे काहीसे अके व त्यांचे वकील यानी योजलेले असावे काय? आज निग ने कोर्टात सांगितले की माफी मागितली तर तक्रार मागे घेतो. अके ने आपण आरोपावर ठाम आहोत.असे कोर्टास सांगितले असून कोर्टाने त्यावर अके ला नोटीसही दिली आहे. हे प्रकरण गुंडाळायच्या निग च्या बेताला अके ने २ वर्षाच्या कारावासाचा जुगार स्वीकारून सुरूंग लावलेला दिसतो.

In reply to by चौकटराजा

विकास 06/06/2014 - 19:10
असे काहीसे अके व त्यांचे वकील यानी योजलेले असावे काय? मला देखील असेच वाटले जेंव्हा आज ही बातमी वाचली... पण असे देखील वाटत आहे, की निग खात्री असल्याशिवाय खटला भरायला गेले नसते. एकेंचे एकूण वर्तन पाहून ते काही शिकायला तयार आहेत असे वाटत नाही. त्या व्यतिरीक्त आप चा डोलारा खरेच पडेल अशी त्यांना भिती असली तर तो स्वतःमुळे पडला हे दाखवण्यापेक्षा स्वतःच्या अनुपस्थितीत पडला हे दाखवणे उचीत वाटत असले तरी आश्चर्य वाटणार नाही. अजून एक कोर्ट केस कधीतरी वर येऊ शकेल ती म्हणजे संघ विरुद्ध राहूल गांधी.

In reply to by विकास

चौकटराजा 07/06/2014 - 08:30
यात निग १ टक्का जरी भ्रष्ट म्हणून पुढे आले तरी अके जिंकून हिरो ठरू शकतो.असे हिरो ठरण्यात राम नाईक व मृणाल गोरे अपयशी ठरले होते. अर्थात तो खटला बदनामीचा नव्हता . शिवाय जी कलमे अके यांचे विरूद्ध लावली आहेत.त्यात फिर्यादी म्हणून निग काय प्रतिपादन करतात वे ते अके चे वकील उलटतपासणीत कसे हाणून पाडतात यावर ही केस रंगणार आहे. खरे तर असे बेछूट आरोप करण्याचा निग यांचाच इतिहास मोठा आहे. पण बदनामीच्या खटल्यात आपण उघडे पडू शकतो या भीतीने कोणी निग यांचे विरूद्ध अस खटला भरीत नव्हते.
भारतीय राज्यघटनेच्या १९.१.अ अन्वये व्यक्तीच्या सभांषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो, त्याच १९व्या कलमातील २ र्‍या उपकलमात इतर काही गोष्टींसोबत बदनामी/बेअब्रू (डिफामेशन) करण्यासाठी हे स्वातंत्र्य नसल्याची आणि त्या दृष्टीने कायदे करण्याचा कायदे मंडळांना अधिकारही प्रदान करत. माझ्यासहीत बहुतांश सर्वसामान्य व्यक्तींकरता हे घटनात्मक अधिकार आणि त्यांच्या कायदेविषयक मर्यादा संभ्रमात टाकणार्‍या असतात. या दृष्टीने घटना आणि कायदेविषयक दृष्टीने अधिक चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे. चर्चेस सुरवात म्हणून खाली काही दुवे देतो आहे.

<बरं मग>

विजुभाऊ ·

पैसा 29/05/2014 - 11:40
कंसात लिहिलंत तरी हे विडंबन नाहीच! खरंच असं आहे.

सस्नेह 29/05/2014 - 11:45
परिस्थिती गंभीर आहे. यावरून एक जोक आठवला. बाबा : बंड्या, फक्त ५५ टक्के ? अरे शिवाजी महाराज तुझ्याएवढे होते तेव्हा त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता !' बंड्या : बाबा, ते तुमच्या एवढे झाले तेव्हा छत्रपती होते !

तर काय आजकाल बाकलिवाल,दिक्षा,प्राईम,पेस,आकाश हे पुण्यातले शिक्षणसम्राट झालेत म्हणे.आणि एवढे करुन I.I.T च्या ६००० सीटपैकी यावर्षी पुण्यातील विद्यार्थ्यान्ना मिळाल्या फक्त ५०० आय आय टी ची तयारी ८ वी पासुन??? एकंदर I.A.C.P. I.I.T. Classes चे दिवस दूर नाहीत. असोच.

पैसा 29/05/2014 - 11:40
कंसात लिहिलंत तरी हे विडंबन नाहीच! खरंच असं आहे.

सस्नेह 29/05/2014 - 11:45
परिस्थिती गंभीर आहे. यावरून एक जोक आठवला. बाबा : बंड्या, फक्त ५५ टक्के ? अरे शिवाजी महाराज तुझ्याएवढे होते तेव्हा त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता !' बंड्या : बाबा, ते तुमच्या एवढे झाले तेव्हा छत्रपती होते !

तर काय आजकाल बाकलिवाल,दिक्षा,प्राईम,पेस,आकाश हे पुण्यातले शिक्षणसम्राट झालेत म्हणे.आणि एवढे करुन I.I.T च्या ६००० सीटपैकी यावर्षी पुण्यातील विद्यार्थ्यान्ना मिळाल्या फक्त ५०० आय आय टी ची तयारी ८ वी पासुन??? एकंदर I.A.C.P. I.I.T. Classes चे दिवस दूर नाहीत. असोच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री श्री श्री विनायक प्रभूपाद स्वामीना अर्पण. आमची प्रेरणा . http://www.misalpav.com/node/27986 काय चिरंजीव. रीझल्ट कधी आहे? १२ तारखेला. ठीक आहे. तुझा नम्बर पितळे काकाना एस एम एस केलाय. अकरा तारखेला परत एकदा करा. पप्पा काय फरक पडणार आहे एका दिवसानी. तुला नाही मला पडेल. एक दिवस रीझल्ट अगोदर समजेल. सी ओ ई पी , वालचंद नाहीतर कर्‍हाड नक्की. पप्पा ओ आता बारावीच्या मार्कावर अ‍ॅडमिशन मिळत नाही. तेवढ्यासाठीच तर मुद्दाम चिंचवडच्या क्लासमधे अ‍ॅडमिशन घेतली ना. अकरावीला कमी होते पण पण क्लासच्या सरानी सगळी तयारी करून घेतली होती म्हणून सांगितलय.