मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझं सिंगल पॅरेंटिंग

सावत्या ·

आतिवास Wed, 05/28/2014 - 15:44
सुंदर लिहिलं आहे. अगदी जिवंत चित्रण आहे अनुभवाचं. तुमच्या मुलीला ती मोठी झाल्यावर हे वाचताना एकदम मजा येईल :-)

दिपक.कुवेत Wed, 05/28/2014 - 16:13
वाचताना अनुभवतोय असाच भास झाला. त्या फाईव्ह मि. ओन्ली शी मात्र एकदेम सहमत. माझा मुलगाहि असचं करतो.

In reply to by सूड

सखी Wed, 05/28/2014 - 18:44
मस्त लिहीलयं, काही ठिकाणी खरचं हळवं व्हायला झालं. तुमच्या मुलीला खेळणी, मकडोनाल्ड नाही तर तुम्हीच हवे होतात हे तुम्हाला कळलं यातच सगळं आलं. त्याचप्रमाणे बायकोही कशातुन जात होती, ऑफिसातुन आल्यावर कपडेही न बदलता कुकर लावावा लागतो हीपण जाणीव महत्वाची. लेख खुप आवडला, तुमच्या मुलीला आणि तिच्या आईबाबालाही शुभेच्छा!

पिलीयन रायडर Wed, 05/28/2014 - 17:46
अप्रतिम..!! एका..फक्त एका शनिवारी मी ऑफिसला गेले.. मुलाला नवर्‍या जवळ सोडुन.. तर १२ वाजता "एक तर मी तरी जिवंत राहीन नाहीतर हा तरी.." असा नवर्‍याचा धमकीचा कॉल आला.. मागे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणुन पोराचा "आई.. हा मला मारतो.." असा आक्रोश चालु होता.. मग ३ वाजता "अबीरची कृपा" असा मेल आला.. ज्यात पोरानी शी करुन स्वयंपाकघरात रंगपंचमी खेळली होती त्याचे फोटो होते..!!! तुमच्या लेखामुळे काय काय आठवतय!! फारच सुंदर लिहीलय..!!
माझी टरकली. " ये रे माझ्या पिल्ला हे घे यु ट्यूब बघ"
अगदी अगदी.. स्मार्ट्फोन आणि छोटा भीम असेच कामाला येतात.. "आदर्श पालकत्व जाउ दे खड्ड्यात..पण जर गप रहा" अशी वेळ येतेच माणसावर.. They say.. Humans can learn from other's mistake.. and then we have our own kids..!!

>>>>मी वेड्यासारखे प्रयत्न केले अगदी सौदीला पण जायला तयार झालो. लेख खरच छान आहे पन वरिल वाक्यशी सहमत नाही. सौदि ईतके पन खराब नाही. त्रिवार निशेध...

In reply to by बारक्या_पहीलवान

सखी Wed, 05/28/2014 - 18:46
सौदी खराब आहे असेच कदाचित नसेल म्हणायचे धाग्याकर्त्याला पण बायकोला नेले तर त्यांचे कडक नियम अजुन आहेत ना? त्यामुळे रोजच्या राहणीमनात फरक पडतच असेल ना. का आता बदलले आहे, तसे असेल तर तुम्हीच एक लेख लिहा ना सौदीवर :)

>>>>>>>पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो. सालं आम्हाला यापुढची अक्षरं दिसेनाशी झालीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सावत्या गुरुवार, 05/29/2014 - 10:56
प्राध्यापक साहेब, माझी अवस्था पण काहीशी अशीच झाली होती. डोळ्यात पाणी तरळलं होत. मला पण अगदी रडावस वाटत होत पण जर का मी रडलो असतो तर मुलगीपण अजून रडली असती आणि मग तिला थोपवण शक्य झाल नसत. साडेचार वर्षाच्या मुलीच्या उत्तराने फ्लॅट, बँक बॅलन्स, गाडी, परदेशवारी या सगळ्यांची धुंदी खाडकन उतरली.

बाबा पाटील Wed, 05/28/2014 - 20:09
मागच्याच वर्षी या अनुभवातुन गेलो आहे.बायको डीलेव्हरी करता माहेरी गेली होती. त्या दिड महिन्यात माझ्या ५ वर्षाच्या लेकीने मला आयुष्य जगायला शिकवल. *yahoo* *yahoo* *yahoo*

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2014 - 13:26
आमच्या लेकाने आम्हा दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी गाठून स्वतःच्या मागण्या पुर्‍या करून घेतल्या. आमच्या उभी फूट पाडली होती. माझ्याकडे त्याची डाळ शिजायची नाही पण आईला भावनिक आवाहन करून त्याने स्वतःच्या बर्‍याच मागण्या पुर्‍या करून घेतल्या. त्याने आमचे केलेले हे 'सिंगल पॅरेन्टींग'.

साती गुरुवार, 05/29/2014 - 18:38
वाचताना डोळ्यात पाणी आलं. खरंच कठिण असतं हे सिंगल पॅरेंटींग. मला फार अनुभव नाही . पण मी नसताना नवरा मुलांना कसं मॅनेज करेल हे इमॅजिन केलं .

अम्रुता आफले गुरुवार, 05/29/2014 - 19:25
हल्ली हे खूप पाहायला मिलत. आई ला गृहीत धरला जातं , मात्र बाबांना पळवाटा असतात किंवा आसपासची माणस त्याला तू पुरुष आहेस मुलांकडे बघणं आईच काम आहे असं पढवत असतात . त्यातून तुम्ही तुमची जबाबदारी घेतली याचा आनंद झाला

माधुरी विनायक Fri, 05/30/2014 - 16:34
मनापासून आवडलं आणि नकळत डोळे पाणावले.सध्या याच अनुभवातून जात आहे. आपल्या माणसांच्या सोबत असण्याचं मोल अशा वेळी कळून येतं...

लेख खूप सुंदर लिहिला आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात असे अनेक हळवे प्रसंग आपली नाती अधिक घट्ट करतात आणि आपल जगणं समृद्ध करतात.....

पेट थेरपी Mon, 06/02/2014 - 17:36
वाचून मला पण अगदी हलून गेल्यासारखे झाले. माझे पती वारले त्याला सात वर्शे झाली. तेव्हापासून मी ही सिंगल पेरेंट. ते पूर्वीचे दिवस आठवले. मी मायबोलीवर एकटे पालक सपोर्ट ग्रूपही चालवला आहे. व परवा मुंबई आकाश वाणीवर सिंगल पेरेंटस वर काही कार्यक्रम होता त्यात त्यांनी माझी प्रति क्रिया रेकॉर्ड करून घेतली होते. प्रक्षेपण कधी झाले माहीत नाही. ह्या विषया चे सर्व पैलू अनुभवले आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक वाक्याला व भावनेला अगदी अगदी असे वाट्त होते. एक बाबा हा मुला साठी अगदी इन्वॅल्युएबल असतो. तुम्ही जबाबदारी छान पार पाडलीत. त्यात मुलगी म्हणजे आपण अगदी हळवे होउन जातो. मुलग्यांना थोडे तरी दामटता येते. वहिनी परत आल्या ते वाचून मलाच मस्त वाटले. दोन पालक मुलांना अगदी हवेच अस तात आपण त्यांना महाग काहीही देउ शकतो पण फॅमिली देउ शकत नाही ही अगतिकता पण अनुभवली आहे. आणि ते शतशं: रुणी असणं पण. विशिन्ग यू लॉट्स ऑफ हॅपीनेस टुगेदर.

हरिश_पाटील Mon, 06/02/2014 - 18:20
" पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!!!!!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो. हे वाचुन पाणी आल डोळ्यात....

आतिवास Wed, 05/28/2014 - 15:44
सुंदर लिहिलं आहे. अगदी जिवंत चित्रण आहे अनुभवाचं. तुमच्या मुलीला ती मोठी झाल्यावर हे वाचताना एकदम मजा येईल :-)

दिपक.कुवेत Wed, 05/28/2014 - 16:13
वाचताना अनुभवतोय असाच भास झाला. त्या फाईव्ह मि. ओन्ली शी मात्र एकदेम सहमत. माझा मुलगाहि असचं करतो.

In reply to by सूड

सखी Wed, 05/28/2014 - 18:44
मस्त लिहीलयं, काही ठिकाणी खरचं हळवं व्हायला झालं. तुमच्या मुलीला खेळणी, मकडोनाल्ड नाही तर तुम्हीच हवे होतात हे तुम्हाला कळलं यातच सगळं आलं. त्याचप्रमाणे बायकोही कशातुन जात होती, ऑफिसातुन आल्यावर कपडेही न बदलता कुकर लावावा लागतो हीपण जाणीव महत्वाची. लेख खुप आवडला, तुमच्या मुलीला आणि तिच्या आईबाबालाही शुभेच्छा!

पिलीयन रायडर Wed, 05/28/2014 - 17:46
अप्रतिम..!! एका..फक्त एका शनिवारी मी ऑफिसला गेले.. मुलाला नवर्‍या जवळ सोडुन.. तर १२ वाजता "एक तर मी तरी जिवंत राहीन नाहीतर हा तरी.." असा नवर्‍याचा धमकीचा कॉल आला.. मागे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणुन पोराचा "आई.. हा मला मारतो.." असा आक्रोश चालु होता.. मग ३ वाजता "अबीरची कृपा" असा मेल आला.. ज्यात पोरानी शी करुन स्वयंपाकघरात रंगपंचमी खेळली होती त्याचे फोटो होते..!!! तुमच्या लेखामुळे काय काय आठवतय!! फारच सुंदर लिहीलय..!!
माझी टरकली. " ये रे माझ्या पिल्ला हे घे यु ट्यूब बघ"
अगदी अगदी.. स्मार्ट्फोन आणि छोटा भीम असेच कामाला येतात.. "आदर्श पालकत्व जाउ दे खड्ड्यात..पण जर गप रहा" अशी वेळ येतेच माणसावर.. They say.. Humans can learn from other's mistake.. and then we have our own kids..!!

>>>>मी वेड्यासारखे प्रयत्न केले अगदी सौदीला पण जायला तयार झालो. लेख खरच छान आहे पन वरिल वाक्यशी सहमत नाही. सौदि ईतके पन खराब नाही. त्रिवार निशेध...

In reply to by बारक्या_पहीलवान

सखी Wed, 05/28/2014 - 18:46
सौदी खराब आहे असेच कदाचित नसेल म्हणायचे धाग्याकर्त्याला पण बायकोला नेले तर त्यांचे कडक नियम अजुन आहेत ना? त्यामुळे रोजच्या राहणीमनात फरक पडतच असेल ना. का आता बदलले आहे, तसे असेल तर तुम्हीच एक लेख लिहा ना सौदीवर :)

>>>>>>>पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो. सालं आम्हाला यापुढची अक्षरं दिसेनाशी झालीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सावत्या गुरुवार, 05/29/2014 - 10:56
प्राध्यापक साहेब, माझी अवस्था पण काहीशी अशीच झाली होती. डोळ्यात पाणी तरळलं होत. मला पण अगदी रडावस वाटत होत पण जर का मी रडलो असतो तर मुलगीपण अजून रडली असती आणि मग तिला थोपवण शक्य झाल नसत. साडेचार वर्षाच्या मुलीच्या उत्तराने फ्लॅट, बँक बॅलन्स, गाडी, परदेशवारी या सगळ्यांची धुंदी खाडकन उतरली.

बाबा पाटील Wed, 05/28/2014 - 20:09
मागच्याच वर्षी या अनुभवातुन गेलो आहे.बायको डीलेव्हरी करता माहेरी गेली होती. त्या दिड महिन्यात माझ्या ५ वर्षाच्या लेकीने मला आयुष्य जगायला शिकवल. *yahoo* *yahoo* *yahoo*

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2014 - 13:26
आमच्या लेकाने आम्हा दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी गाठून स्वतःच्या मागण्या पुर्‍या करून घेतल्या. आमच्या उभी फूट पाडली होती. माझ्याकडे त्याची डाळ शिजायची नाही पण आईला भावनिक आवाहन करून त्याने स्वतःच्या बर्‍याच मागण्या पुर्‍या करून घेतल्या. त्याने आमचे केलेले हे 'सिंगल पॅरेन्टींग'.

साती गुरुवार, 05/29/2014 - 18:38
वाचताना डोळ्यात पाणी आलं. खरंच कठिण असतं हे सिंगल पॅरेंटींग. मला फार अनुभव नाही . पण मी नसताना नवरा मुलांना कसं मॅनेज करेल हे इमॅजिन केलं .

अम्रुता आफले गुरुवार, 05/29/2014 - 19:25
हल्ली हे खूप पाहायला मिलत. आई ला गृहीत धरला जातं , मात्र बाबांना पळवाटा असतात किंवा आसपासची माणस त्याला तू पुरुष आहेस मुलांकडे बघणं आईच काम आहे असं पढवत असतात . त्यातून तुम्ही तुमची जबाबदारी घेतली याचा आनंद झाला

माधुरी विनायक Fri, 05/30/2014 - 16:34
मनापासून आवडलं आणि नकळत डोळे पाणावले.सध्या याच अनुभवातून जात आहे. आपल्या माणसांच्या सोबत असण्याचं मोल अशा वेळी कळून येतं...

लेख खूप सुंदर लिहिला आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात असे अनेक हळवे प्रसंग आपली नाती अधिक घट्ट करतात आणि आपल जगणं समृद्ध करतात.....

पेट थेरपी Mon, 06/02/2014 - 17:36
वाचून मला पण अगदी हलून गेल्यासारखे झाले. माझे पती वारले त्याला सात वर्शे झाली. तेव्हापासून मी ही सिंगल पेरेंट. ते पूर्वीचे दिवस आठवले. मी मायबोलीवर एकटे पालक सपोर्ट ग्रूपही चालवला आहे. व परवा मुंबई आकाश वाणीवर सिंगल पेरेंटस वर काही कार्यक्रम होता त्यात त्यांनी माझी प्रति क्रिया रेकॉर्ड करून घेतली होते. प्रक्षेपण कधी झाले माहीत नाही. ह्या विषया चे सर्व पैलू अनुभवले आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक वाक्याला व भावनेला अगदी अगदी असे वाट्त होते. एक बाबा हा मुला साठी अगदी इन्वॅल्युएबल असतो. तुम्ही जबाबदारी छान पार पाडलीत. त्यात मुलगी म्हणजे आपण अगदी हळवे होउन जातो. मुलग्यांना थोडे तरी दामटता येते. वहिनी परत आल्या ते वाचून मलाच मस्त वाटले. दोन पालक मुलांना अगदी हवेच अस तात आपण त्यांना महाग काहीही देउ शकतो पण फॅमिली देउ शकत नाही ही अगतिकता पण अनुभवली आहे. आणि ते शतशं: रुणी असणं पण. विशिन्ग यू लॉट्स ऑफ हॅपीनेस टुगेदर.

हरिश_पाटील Mon, 06/02/2014 - 18:20
" पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!!!!!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो. हे वाचुन पाणी आल डोळ्यात....
लेखनविषय:
लेखनप्रकार
इथे अबुधाबीला सीबीएसइ बोर्डच्या शाळांना मार्चच्या दुसया आठवड्यात सुट्टी पडून मुलीच केजि १ पूर्ण झालं. बायको आणि मुलगी सुट्टीसाठी मुंबईला रवाना झाल्या. एकाकीपणा मला खायला उठला. रोज रात्री ८ वाजता घरी आल्यावर पप्पाssssss …. म्हणून मुलगी गळ्यात पडायची आणि रात्री झोपेपर्यंत तिची चिवचिव चालू असायची. मित्रांचे फोन येऊ लागले, विकांताचे बेत ठरू लागले पण या वेळी मला कशातच इंटरेस्ट नव्हता. बायको आणि मुलगी कधी एकदा परत येतात अस झालं होत. पण काही कारणाने त्याचं मुंबईतल वास्तव्य वाढलं. इथे शाळा सुरु होऊन २ आठवडे लोटले तरी त्याचं येण होईना. मी तर पार कंटाळून गेलो. रोज सकाळी ८ ते रात्री ७ ऑफिस.

झुंज मराठमोळी - मराठीची खांडोळी

वेल्लाभट ·

तुमचा अभिषेक Wed, 05/28/2014 - 14:54
झाला का हा चालू, मला ते रोडीज आणि फिअर फॅक्टर नामक प्रकार कधीच आवडले नव्हते, आणि हा प्रोमोज बघून तसाच हे समजल्याने फारशी उत्सुकता नव्हती. तरी मराठी म्हणून बघायची इच्छा आहे, एखादा एपिसोड तरी, मग पुढे काय ते बघूनच ठरवेन. बाकी श्रेयस तळपदे आवडीचा, इक्बाल सारख्या चित्रपटातून अभिनयातील ताकदही दाखवली आहे तरी जाहीरातीत या अक्षयकुमार टाईप डॅशिंग लूक मध्ये मला नाही आवडला फारसा. फारसे नैसर्गिक नाही वाटले. प्रत्यक्ष कार्यक्रमातही ओढून ताणून लाऊड अभिनय होणार असेल तर नाही बघवणार. कार्यक्रम मराठी असल्याने अर्थातच असे काही होऊ नये आणि चालावा या शुभेच्छा आहेतच :)

In reply to by सूड

शिद Wed, 05/28/2014 - 15:26
तुम्ही ई टी व्ही मराठी बघता?
माझ्यापुरता म्हणायचं झालं तर फक्त आणि फक्त "सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस" करीता. बाकी मराठी सिरीयल्सची मक्तेदारी आई व बायकोकडे. :)

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 15:03
तुम्ही अद्याप टी.व्ही. बघता? जावु दे, आम्ही खूप प्रयत्न करून पण आम्हाला हे व्यसन लागलेच नाही.श्वेतांबरीचे २ भाग बघूनच, ह्या पुढे मालिका नावाचा प्रकार न बघायचे ठरवले आहे.

बन्डु Wed, 05/28/2014 - 15:44
असं कसं...! असं कसं...!! असं कसं...! असं कसं...!! असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... *diablo*

In reply to by बन्डु

सूड Wed, 05/28/2014 - 16:16
>>असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... सेम हिअर!! ते असं कसं अति व्हायला लागल्यापासून ती मालिका बघणं बंद केलं मी.

अहो अगदीच मागास विचारांचे दिसता तुम्ही. भाषा काय ती प्रवाही का काय म्हणतात तशी असते. बाकी मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी असा सरळ अर्थ अजून आपणास उमगला नाही? कीव करावीशी वाटते तुमच्या बुद्धीची. (सदर प्रतिसाद उपरोधिक आहे. कृपया समजून घेणे)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यसवायजी Wed, 05/28/2014 - 17:41
मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी का भारतीय मनोरंजन म्हणजे पाश्चात्यांची मारलेली कॉपी ??

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृगनयनी Wed, 05/28/2014 - 20:41
बॉलिवुड'मध्ये गेल्यापासून श्रेयस'च्या डोक्यात (बायडीफॉल्ट) हवा गेलेली आहे. पण तो जो काही स्टारडम'चा आव आणतो.. तो काही त्याला शोभत नाही, हे खरे! . काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "दामिनी" मध्ये 'तेजस'च्या रोलमध्ये क्यूट दिसला होता. पण कालच्या एपिसोड'मध्ये श्रेयस अ‍ॅटीट्यूडवाईज खूप माजोरडा वाटला. 'रघू-राजीव' सारखं बनण्याची केविलवाणी धडपड दिसून येत होती. बाकी जमवलेली स्टारकास्ट बर्‍यापैकी डाऊनमार्केट आहे. अर्थात मराठी'मध्ये "सध्या" हायमार्केट असणारी मंडळी खूप कमी आहेत. _________________ एखादी बहिण आपल्या भावाला "राया" या टोपणनावाने कशी काय हाक मारत असेल.. या विचारानेच गरगरल्यासारखं होतं.. =)) =)) =)) -- रायादादा की रायाभाऊ ? ;) जाऊ कशी कशी मी नान्दायला ...रायादादा ..नेहमीच (भौ)-राया तुमची घाई!!!!? हाहा...हाहा. व्हेरी फनी..... :) .... 'राया'चा मख्ख चेहरा, मोठे रागीट डोळे, वाकडं तोन्ड करून बोलायची तर्‍हा. आणि अ‍ॅक्टिंगच्या नावाने बोम्ब!!!! ....बिन्डोक्क्कपणा सगळा.... बाकी सविता-ताई खरोखर डोक्यात जातात... त्यांचं ते 'असंकसं' चं टुमणं प्रचन्ड नाटकी वाटतं... 'पवित्र-रिश्ता' बन्द झालंय का? :)

भाते Wed, 05/28/2014 - 17:36
मराठी वाहिन्यांवरच्या मालिका याच कारणासाठी मी पहायचे टाळतो. अर्ध्या तासात २० मिनिटे मालिका आणि १० मिनिटे जाहिराती. ठिक आहे, जाहिराती हाच त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. पण किमान त्यातरी नीट दाखवा ना! मुळ हिंदी जाहिराती भाषांतरीत करून मराठीत दाखवतात हे मान्य. पण किमान ते भाषांतर तरी नीट करा! जाहिरातीत गरजेपेक्षा जास्त इंग्रजी/हिंदी शब्द वापरलेले असतात. इंग्रजी/हिंदी शब्दांना मराठी प्रतिशब्द माहित नसतील किमान चुकीच्या जाहिराती तरी दाखवु नका ना. भाषांतर करताना मुळ जाहिरातीप्रमाणे यमक न जुळवताच कश्याही तयार केलेल्या जाहिराती डोक्यात जातात.

रेवती Wed, 05/28/2014 - 19:35
सगळा अचरटपणा दिसतोय. मराठी भाषेची कत्तल तर रोज असतेच (मी आली, गेली, जेवली) पण त्यात सुधारणा समजल्यास ती न करता तसेच रेटून नेणे ही आजकाल 'इन थींग' ;) आहे. प्रांताप्रमाणे भाषा बदलू द्या ना राव! पण जेंव्हा दूरदर्शन, वृत्तपत्र अशा माध्यमातून लोकांपुढे यायचे असते त्यावेळी जास्तीत जास्त चांगली भाषा असणे गरजेचे आहे. आता श्रेयस बोलतो तीच चांगली भाषा आहे असे म्हटल्यास मग काही बोलायला नको (मी हा कार्यक्रम बघितलेला नाही). यावेळी च्यानलवाल्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन कुठे जातो? की त्यातील प्रयत्न बेताचे असल्याने प्रतिसाद बेताचा असल्यासही पैसे वसूल होत असले तर फिकर नॉट, न्या धकवून!

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2014 - 10:40
भावना पोहोचल्याशी कारण, अर्थ समजला म्हणजे झालं, शुद्ध भाषा, प्रमाणभाषा, बोली भाषा अशा अनेक कोलांट्या उड्या मारत मूळ मुद्दा डावलला जातो. शेवटी आपला स्वच्छ मराठीचा अट्टाहास एक 'अरण्यरुदन' ठरतं आणि आपल्यालाच नैराश्य येते. जे जे होईल ते ते पाहात राहावे (अन्यथा डोळे बंद करून घ्यावेत.)

In reply to by जेपी

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 21:06
कुणीतरी उगाच्च टी.व्ही.ला इडियट बॉक्स म्हणाले आहे. भाऊ, आपल्यासारखी वेडी माणसेच टी.व्ही. न बघीतल्या मुळे , ह्या जगांत बावळट ठरतो.

In reply to by पिंगू

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 16:09
ओ पिंगूदादा, फॅशन टीव्ही इतका वाईट कधीच नव्हता हां काय! सांगून ठेवतो हांऽऽऽ!!! (केबलवाल्याने त्रेतायुगात कधी फ्याशन टीव्ही लावल्यापासूनच त्याचा फॅन) बॅटमॅन.

vikramaditya Wed, 05/28/2014 - 21:45
वरील मालीका हा संपूर्ण प्रसारणाचा एक (निर्बुद्ध) भाग आहे. पण त्यासाठी टी.व्ही. ला जबाबदार ठरवता येणार नाही. नेशनल जिओग्राफीक सारखे कार्यक्रम देखील असतात. आपण काय बघावे हे आपण ठरवु शकतो. सदर कार्यक्रम ही मराठी कलाकारांची "कूल" बनण्याची केविलवाणी धडपड आहे. असो.

सुधीर जी गुरुवार, 05/29/2014 - 09:39
माझ्या नजरेत अजुन काहि हिंदी सिरियल आहेत ज्याचि मराठि वाहिनिवाल्यनि नक्कल करावि जे फक्त यंग जनरेशन करता आहेत, मजा येइल मराठित ये पहाताना १.डेअर टू डेट २.दिल दोस्ति डान्स ३.स्पिट्सव्हिला

कंजूस Fri, 05/30/2014 - 09:34
कलाकाराला काय फक्त सांगितलेली चार वाक्य फेकायची असतात आणि आठ पैसे खिशात घालण्याशी मतलब .एका कार्यक्रमानंतर आणखी विचारणा झाली तर तो समजून जातो आणखी पैसे मागायचे आणि नाटकं वाढवायची .तुमचं मराठी की काय गेलं तेल लावत .तुम्ही टिव्ही बघता का नाही याचा विचार तो निर्माता आणि चानलवाले बघतील .पूर्वीचे भट आणि शांताराम किती जणांना पुरे पडणार होते ?आताची सिरिअलची आइपिएल सर्कस आहे म्हणून तिनशे कलाकारांना वडाळयाच्या भक्तीपार्कसारख्या सोसायटीत कार पार्क करता येतेय .चला यांचेतरी ४०टक्के मराठी बोलून भले होतंय ना होऊ दे .आमचे चार रॉक क्लायमिंगवाले जीव धोक्यात घालून सह्याद्रीचे कडे चढतात नंतर इकडे फोटो पोसटात .पंधरा प्रतिसादात बोळवण होते त्यापेक्षा रोडीजमध्ये चार दोऱ्या खेचून पंगाछाप कॉमेंट करून व्यवहाराची दोरी बळकट होतेय .

तिमा Fri, 05/30/2014 - 09:41
हे एमटीएनएल वाले फोन लागला नाही तर आपल्याला मंजुळ आवाजात ऐकवतात," आम्ही क्षमस्व आहोत!"

मिपावरील चर्चेवरुन तुनळीवर कार्यक्रम पाहिला. बाकी मराठी नाही तर, इंग्रजी एकच भाषा वापरायला हवी होती. ;) बाकी, बैलगाडी ओढण्याचा महिलांचा टास्क आवडला. चर्चा केल्याबद्दल आभार. वाहिन्यांवर कुठं काय चाललंय ते कळतं तरी. -दिलीप बिरुटे

प्यारे१ Sat, 05/31/2014 - 03:16
'प्रश्ण' काय आहे नेमका? हेच तर ऑथेंटिक मराठी आहे ना बट! मला असं कन्फ्युज का करताय ? प्लिज एव्हरीबडी एक्स्प्लेन प्रॉपरली यारों!

तुमचा अभिषेक Wed, 05/28/2014 - 14:54
झाला का हा चालू, मला ते रोडीज आणि फिअर फॅक्टर नामक प्रकार कधीच आवडले नव्हते, आणि हा प्रोमोज बघून तसाच हे समजल्याने फारशी उत्सुकता नव्हती. तरी मराठी म्हणून बघायची इच्छा आहे, एखादा एपिसोड तरी, मग पुढे काय ते बघूनच ठरवेन. बाकी श्रेयस तळपदे आवडीचा, इक्बाल सारख्या चित्रपटातून अभिनयातील ताकदही दाखवली आहे तरी जाहीरातीत या अक्षयकुमार टाईप डॅशिंग लूक मध्ये मला नाही आवडला फारसा. फारसे नैसर्गिक नाही वाटले. प्रत्यक्ष कार्यक्रमातही ओढून ताणून लाऊड अभिनय होणार असेल तर नाही बघवणार. कार्यक्रम मराठी असल्याने अर्थातच असे काही होऊ नये आणि चालावा या शुभेच्छा आहेतच :)

In reply to by सूड

शिद Wed, 05/28/2014 - 15:26
तुम्ही ई टी व्ही मराठी बघता?
माझ्यापुरता म्हणायचं झालं तर फक्त आणि फक्त "सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस" करीता. बाकी मराठी सिरीयल्सची मक्तेदारी आई व बायकोकडे. :)

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 15:03
तुम्ही अद्याप टी.व्ही. बघता? जावु दे, आम्ही खूप प्रयत्न करून पण आम्हाला हे व्यसन लागलेच नाही.श्वेतांबरीचे २ भाग बघूनच, ह्या पुढे मालिका नावाचा प्रकार न बघायचे ठरवले आहे.

बन्डु Wed, 05/28/2014 - 15:44
असं कसं...! असं कसं...!! असं कसं...! असं कसं...!! असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... *diablo*

In reply to by बन्डु

सूड Wed, 05/28/2014 - 16:16
>>असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... सेम हिअर!! ते असं कसं अति व्हायला लागल्यापासून ती मालिका बघणं बंद केलं मी.

अहो अगदीच मागास विचारांचे दिसता तुम्ही. भाषा काय ती प्रवाही का काय म्हणतात तशी असते. बाकी मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी असा सरळ अर्थ अजून आपणास उमगला नाही? कीव करावीशी वाटते तुमच्या बुद्धीची. (सदर प्रतिसाद उपरोधिक आहे. कृपया समजून घेणे)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यसवायजी Wed, 05/28/2014 - 17:41
मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी का भारतीय मनोरंजन म्हणजे पाश्चात्यांची मारलेली कॉपी ??

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृगनयनी Wed, 05/28/2014 - 20:41
बॉलिवुड'मध्ये गेल्यापासून श्रेयस'च्या डोक्यात (बायडीफॉल्ट) हवा गेलेली आहे. पण तो जो काही स्टारडम'चा आव आणतो.. तो काही त्याला शोभत नाही, हे खरे! . काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "दामिनी" मध्ये 'तेजस'च्या रोलमध्ये क्यूट दिसला होता. पण कालच्या एपिसोड'मध्ये श्रेयस अ‍ॅटीट्यूडवाईज खूप माजोरडा वाटला. 'रघू-राजीव' सारखं बनण्याची केविलवाणी धडपड दिसून येत होती. बाकी जमवलेली स्टारकास्ट बर्‍यापैकी डाऊनमार्केट आहे. अर्थात मराठी'मध्ये "सध्या" हायमार्केट असणारी मंडळी खूप कमी आहेत. _________________ एखादी बहिण आपल्या भावाला "राया" या टोपणनावाने कशी काय हाक मारत असेल.. या विचारानेच गरगरल्यासारखं होतं.. =)) =)) =)) -- रायादादा की रायाभाऊ ? ;) जाऊ कशी कशी मी नान्दायला ...रायादादा ..नेहमीच (भौ)-राया तुमची घाई!!!!? हाहा...हाहा. व्हेरी फनी..... :) .... 'राया'चा मख्ख चेहरा, मोठे रागीट डोळे, वाकडं तोन्ड करून बोलायची तर्‍हा. आणि अ‍ॅक्टिंगच्या नावाने बोम्ब!!!! ....बिन्डोक्क्कपणा सगळा.... बाकी सविता-ताई खरोखर डोक्यात जातात... त्यांचं ते 'असंकसं' चं टुमणं प्रचन्ड नाटकी वाटतं... 'पवित्र-रिश्ता' बन्द झालंय का? :)

भाते Wed, 05/28/2014 - 17:36
मराठी वाहिन्यांवरच्या मालिका याच कारणासाठी मी पहायचे टाळतो. अर्ध्या तासात २० मिनिटे मालिका आणि १० मिनिटे जाहिराती. ठिक आहे, जाहिराती हाच त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. पण किमान त्यातरी नीट दाखवा ना! मुळ हिंदी जाहिराती भाषांतरीत करून मराठीत दाखवतात हे मान्य. पण किमान ते भाषांतर तरी नीट करा! जाहिरातीत गरजेपेक्षा जास्त इंग्रजी/हिंदी शब्द वापरलेले असतात. इंग्रजी/हिंदी शब्दांना मराठी प्रतिशब्द माहित नसतील किमान चुकीच्या जाहिराती तरी दाखवु नका ना. भाषांतर करताना मुळ जाहिरातीप्रमाणे यमक न जुळवताच कश्याही तयार केलेल्या जाहिराती डोक्यात जातात.

रेवती Wed, 05/28/2014 - 19:35
सगळा अचरटपणा दिसतोय. मराठी भाषेची कत्तल तर रोज असतेच (मी आली, गेली, जेवली) पण त्यात सुधारणा समजल्यास ती न करता तसेच रेटून नेणे ही आजकाल 'इन थींग' ;) आहे. प्रांताप्रमाणे भाषा बदलू द्या ना राव! पण जेंव्हा दूरदर्शन, वृत्तपत्र अशा माध्यमातून लोकांपुढे यायचे असते त्यावेळी जास्तीत जास्त चांगली भाषा असणे गरजेचे आहे. आता श्रेयस बोलतो तीच चांगली भाषा आहे असे म्हटल्यास मग काही बोलायला नको (मी हा कार्यक्रम बघितलेला नाही). यावेळी च्यानलवाल्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन कुठे जातो? की त्यातील प्रयत्न बेताचे असल्याने प्रतिसाद बेताचा असल्यासही पैसे वसूल होत असले तर फिकर नॉट, न्या धकवून!

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2014 - 10:40
भावना पोहोचल्याशी कारण, अर्थ समजला म्हणजे झालं, शुद्ध भाषा, प्रमाणभाषा, बोली भाषा अशा अनेक कोलांट्या उड्या मारत मूळ मुद्दा डावलला जातो. शेवटी आपला स्वच्छ मराठीचा अट्टाहास एक 'अरण्यरुदन' ठरतं आणि आपल्यालाच नैराश्य येते. जे जे होईल ते ते पाहात राहावे (अन्यथा डोळे बंद करून घ्यावेत.)

In reply to by जेपी

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 21:06
कुणीतरी उगाच्च टी.व्ही.ला इडियट बॉक्स म्हणाले आहे. भाऊ, आपल्यासारखी वेडी माणसेच टी.व्ही. न बघीतल्या मुळे , ह्या जगांत बावळट ठरतो.

In reply to by पिंगू

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 16:09
ओ पिंगूदादा, फॅशन टीव्ही इतका वाईट कधीच नव्हता हां काय! सांगून ठेवतो हांऽऽऽ!!! (केबलवाल्याने त्रेतायुगात कधी फ्याशन टीव्ही लावल्यापासूनच त्याचा फॅन) बॅटमॅन.

vikramaditya Wed, 05/28/2014 - 21:45
वरील मालीका हा संपूर्ण प्रसारणाचा एक (निर्बुद्ध) भाग आहे. पण त्यासाठी टी.व्ही. ला जबाबदार ठरवता येणार नाही. नेशनल जिओग्राफीक सारखे कार्यक्रम देखील असतात. आपण काय बघावे हे आपण ठरवु शकतो. सदर कार्यक्रम ही मराठी कलाकारांची "कूल" बनण्याची केविलवाणी धडपड आहे. असो.

सुधीर जी गुरुवार, 05/29/2014 - 09:39
माझ्या नजरेत अजुन काहि हिंदी सिरियल आहेत ज्याचि मराठि वाहिनिवाल्यनि नक्कल करावि जे फक्त यंग जनरेशन करता आहेत, मजा येइल मराठित ये पहाताना १.डेअर टू डेट २.दिल दोस्ति डान्स ३.स्पिट्सव्हिला

कंजूस Fri, 05/30/2014 - 09:34
कलाकाराला काय फक्त सांगितलेली चार वाक्य फेकायची असतात आणि आठ पैसे खिशात घालण्याशी मतलब .एका कार्यक्रमानंतर आणखी विचारणा झाली तर तो समजून जातो आणखी पैसे मागायचे आणि नाटकं वाढवायची .तुमचं मराठी की काय गेलं तेल लावत .तुम्ही टिव्ही बघता का नाही याचा विचार तो निर्माता आणि चानलवाले बघतील .पूर्वीचे भट आणि शांताराम किती जणांना पुरे पडणार होते ?आताची सिरिअलची आइपिएल सर्कस आहे म्हणून तिनशे कलाकारांना वडाळयाच्या भक्तीपार्कसारख्या सोसायटीत कार पार्क करता येतेय .चला यांचेतरी ४०टक्के मराठी बोलून भले होतंय ना होऊ दे .आमचे चार रॉक क्लायमिंगवाले जीव धोक्यात घालून सह्याद्रीचे कडे चढतात नंतर इकडे फोटो पोसटात .पंधरा प्रतिसादात बोळवण होते त्यापेक्षा रोडीजमध्ये चार दोऱ्या खेचून पंगाछाप कॉमेंट करून व्यवहाराची दोरी बळकट होतेय .

तिमा Fri, 05/30/2014 - 09:41
हे एमटीएनएल वाले फोन लागला नाही तर आपल्याला मंजुळ आवाजात ऐकवतात," आम्ही क्षमस्व आहोत!"

मिपावरील चर्चेवरुन तुनळीवर कार्यक्रम पाहिला. बाकी मराठी नाही तर, इंग्रजी एकच भाषा वापरायला हवी होती. ;) बाकी, बैलगाडी ओढण्याचा महिलांचा टास्क आवडला. चर्चा केल्याबद्दल आभार. वाहिन्यांवर कुठं काय चाललंय ते कळतं तरी. -दिलीप बिरुटे

प्यारे१ Sat, 05/31/2014 - 03:16
'प्रश्ण' काय आहे नेमका? हेच तर ऑथेंटिक मराठी आहे ना बट! मला असं कन्फ्युज का करताय ? प्लिज एव्हरीबडी एक्स्प्लेन प्रॉपरली यारों!
कालपासून ईटीव्ही वर एक नवीन 'रियालिटी शो' सुरू झालाय. झुंज मराठमोळी नाव आहे त्याचं. श्रेयस तळपदे त्याचं सूत्र संचालन करणार आहे आणि अनेक मराठी 'सेलिब्रिटी'नी त्यात भाग घेतलाय. त्याचे पहिले दोन भाग काल आणि परवा प्रदर्शित झाले. तशीही आजच्या घडीला मराठीची वाट लागलेलीच आहे. ती अजून कशी लागावी याची काळजी आपण मराठी मंडळी घेतच आहोत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, मनोरंजनाच्या वाहिन्या आहेतच, शिवाय असंख्य मराठी (म्हणवणारी) मंडळी हे काम चोखपणे पार पाडत असतात. असो. तर हा झुंज नावाचा कार्यक्रम बघत होतो. अक्षय कुमार किंवा आता रोहित शेट्टी जसा दिसतो, वावरतो अगदी तसाच, श्रेयस तळपदे वागायचा प्रयत्न करतो.

पुण्याजवळ उन्हाळी भटकंतीसाठी

नांदेडीअन ·

पिलीयन रायडर Wed, 05/28/2014 - 13:51
मी मागे सगुणाबागेत गेले होते.. मार्च मध्ये.. सध्या तिथे कती गरम असेल ते माहित नाही पण असंच चक्कर मारायला छान आहे.. शिवाय चढ उतार काही नाही.. नुकतीच मी "स्प्लेंडर कंट्री क्लब" मध्येही जाऊन आले.. दुसरं काही सापडलं नाही म्हणुन.. एक दिवस घालवायला बरं आहे पण महाग आहे.. ११००/ प्रति माणशी..

In reply to by पिलीयन रायडर

नांदेडीअन Wed, 05/28/2014 - 19:45
सगुणाबाग आणि तुम्ही दिलेली सगळी माहिती आवडेश. अजून माहिती घेतो या ठिकाणाची. खूप खूप धन्यवाद. :)

जागु Wed, 05/28/2014 - 14:15
सगुणा बाग छान आहे. मी दोन वर्षा पूर्वी जाऊन आले. गुगल वर साईट सापडेल सगुणा बागेची जर तिथे जायच असेल तर आधी बुकींग करुन घ्या म्हणजे चांगल्या रुम्स मिळतील. जाताना सटर फटर खाऊ सोबत न्या कारण किरकोळ दुकाने नाहीत तिथे.

In reply to by जागु

नांदेडीअन Wed, 05/28/2014 - 19:47
थोडी अजून माहिती काढली आणि कळाले की ते टॉवेल वगैरेसुद्धा देत नाहीत. सावध केल्याबद्दल धन्यवाद. :)

In reply to by नांदेडीअन

पिलीयन रायडर गुरुवार, 05/29/2014 - 11:12
अहं.. सगुणाबाग प्रकार वेगळा आहे.. हे टिपीकल रेसॉर्ट वगैरे नाहीये.. शेत आहे.. नदी आहे.. आणि तुम्हाला ह्या वातावरणात रात्री मुक्काम करायचा असेल तर "राहण्यापुरती" सोय आहे.. तिथे रुम सर्व्हिस वगैरे नाहीये..नळाला गरम पाणी वगैरे पण नाहीये.. सकाळी चुल पेटवतात.. आणि तिथल्या बायका गरम पाण्याच्या बादल्या आणुन देतात.. आम्ही तर फारच साध्या रुम मध्ये राहिलो होतो.. ७-८ गाद्या घेतल्या आणि पथारी पसरली.. तिथे जरा जास्त चांगल्या रुम्स पण होत्या.. पण आम्ही त्या काही पाहिल्या नाहीत.. पण एकंदरीतच सगुणाबाग रेसॉर्ट नाही हे नक्की..

जिन्क्स Wed, 05/28/2014 - 15:05
वरंध घाट मार्गे शिवथरघळ ही एक दिवसाची सुंदर सहल होऊ शकते. वाटेत आंबवणे चे नागेश्वर मंदिर, देवधर धरण,वरंध घाट अशी नितांत सुंदर स्थळे पाहता येतिल.

In reply to by संजय क्षीरसागर

नांदेडीअन Wed, 05/28/2014 - 19:51
संजयजी, सिंहगड खूप जवळ होईल. बाहेर फिरायला गेलोय असे वाटणारच नाही. सिंहगड, पाणशेतला खूप वेळा गेलोय. :(

ह भ प Wed, 05/28/2014 - 20:40
मग लाडघरला जा.. पुण्यापासून जवळ जवळ १९०किमी. वरंधा घाटातून दापोली.. न पुढे लाडघर.. समुद्रकिनारी पिअर्स बीच रिसॉर्ट आहे तेथे राहण्याची चांगली सोय आहे.. म्हणजे ४-५ तासाचा प्रवास.. शनीवारी रहायचे.. दिवसभर समुद्रात खेळायचे.. रात्री उशिरापर्यंत स्वच्छ किनार्‍यावर भटकायचं.. तामस तीर्थ असं बीचचं नाव आहे.. रवीवारी सकाळी हॉटेल सोडायचं येताना शिवथर घळला जायचं.. प्रसाद घ्यायचा.. संध्याकाळी / रात्रीपर्यंत घरी.. जेवण ठीक ठाक.. पण ठिकाण उत्तम.. आंजावर त्यांची वेबसाईट पाहा.. मी जाईन दुसर्यांदा तिथे..

कपिलमुनी गुरुवार, 05/29/2014 - 10:48
भंडारदरा एमटीडीसी रीसोर्ट आहे .. आणि २ दिवस फिरण्यासारखे पाँइट आहेत. धरणाचा जलाशय आणि परीसर रम्य आहे

Mrunalini गुरुवार, 05/29/2014 - 13:08
कोयना नगर सुद्धा खुप चांगला ऑप्शन आहे. ह्या भारतवारीत तिथे जाऊन आलो. मस्त आहे जागा. तिथे त्यांनी बनवलेली बाग सुद्धा छान आहे.

In reply to by Mrunalini

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/29/2014 - 18:33
मस्त आहे, आणि जाता येता चाफळ, सज्जनगड, असे काहीतरी जोडुन घेता येईल. किंवा ११ मारुतींपैकी २-३ सुद्धा होतील जरा ईकडे तिकडे केल्यास..मात्र हिवाळ्यात गेल्यास बेस्ट "गुरसाळे रिसॉर्ट" वर मी राहिलोय..मस्त आहे.

प्रचेतस गुरुवार, 05/29/2014 - 13:56
आंबा घाटात जा. कराड-कोकरूड-मलकापूर- आंबा. ५ तासाचा रस्ता. उन्हाळ्यातही अतिशय थंडगार हवा. मुक्कामाची सोय पण उत्तम आहे. जंगल सफारी, नाईट सफारी, अतिशय सघन जंगलातून सड्यावर जाणारा ४/५ तासांचा भन्नाट ट्रेक करता येतो किंवा पावनखिंड, विशाळगड अशी ट्रिप पण मारता येते. काही फोटो बघा. सड्यावरून काढलेला फोटो. ह्याच जंगलातून उजव्या बाजूने पायपीट करत सड्यावर यावे लागते. a आंबा गावाजवळच असलेली ही ८०० वर्षांपासून जास्त काळ अस्पर्षित असलेली ही आंबाबाई देवराई a गजापूरची घोडखिंड अर्थात पावनखिंड a

कंजूस गुरुवार, 05/29/2014 - 14:39
घाट उतरून खाली येऊ नका .त्याच्यापेक्षा सोसायटीच्या गच्चीवरती फिरा आणि आईसक्रिम खा.फार गरमा आहे . ताम्हणी/डोंगरवाडी : पौडमार्गे पुढे डोंगरवाडी ताम्हणी घाट सुरू होतो तिथे घाटमाथ्यावरच विंझाईदेवीचे देऊळ आहे .राहाण्यासाठी सात खोल्या ,जेवणाची व्यवस्था आहे .पुण्यातून अडीच तास लागतात .स्वारगेटहून ताम्हणी घाटमार्गे कोकणात जाणाऱ्या बस इकडून जातात .बुकिंगचा फोन माहीत नाही .डोंगरवाडी ग्रामस्थ मंडळ भाईंदर पश्चिम(वसईजवळचे) व्यवस्था पाहातात येथूनही बुकिंग होते .मागे एकदा आकाशदर्शनासाठी टिळकस्मारकातल्या ज्योतिविद्या संस्थेने नेले होते .श्रीखंड पुरी उत्कृष्ट होती अशी पुण्यातही मिळत नाही .

In reply to by कंजूस

मुक्त विहारि गुरुवार, 05/29/2014 - 14:49
चला परत आमच्या बरोबर "श्रीखंड पुरी" खायला. पोटासाठी कुठेही भटकतोच आहे, तर मग जीभेचे चोचले पुरवायला पण भटकायला हवेच.

नांदेडीअन Fri, 05/30/2014 - 13:20
माफ करा मित्रांनो, भिमाशंकर कन्फर्म झाले आहे. पण तुमच्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद. किमान पुढच्या वेळी जास्त शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही. जोडून करता येण्यासारख्या अनेक ठिकाणांची माहिती मिळाली इथे. परत एकदा आभार. :)

In reply to by नांदेडीअन

ट्रिप अ‍ॅडवाइजरवर २७ मे ला ही कमेंट आहे :
The jungle is dry. U can hardly spot even a boar. The village is dirty. There aren't any good places for accomodation. But the only good jungle spot in maharashtra. You can go as a friends group. Don't consider this for family outing.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 14:32
दि ओनली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्रा???? व्हॉट द *क???? अरे त्या मूर्खाला म्हणावं सातारा, कोल्हापूर, इ. ठिकाणचे जंगल बघ, कोकणाकडचे जंगल बघ, ताडोबा इ. बघ, मुंबैचं संजय गांधी न्याशनल पार्क बघ. पाहिजे तितकी चिकार जंगलं आहेत. डोसक्यावर पडलाय ती कमेंट लिहिणारा. असो.

In reply to by बॅटमॅन

गवि Fri, 05/30/2014 - 14:52
-ताडोबा- अंधारी -नवेगांव-नागझिरा -सातपुडा रेंज -ठाणे जिल्हा उत्तर-पूर्व -भंडारदरा -भीमाशंकर -महाबळेश्वर-पांचगणी-तापोळा -कोयना खोरे आणि बॅकवॉटर परिसर-वासोटा -संपूर्ण कोंकण -आंबोली-आजरा -दाजीपूर- राधानगरी -गगनबावडा -माळावरच्या वाईल्डलाईफसाठी सोलापूर जिल्हा अगदी लोणावळा-खंडाळा-ताम्हिणी परिसर आणि बोरिवली नॅशनल पार्कसुद्धा. हे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पण समृद्ध जंगल परिसर आहेत. दाजीपूर राधानगरी, भीमाशंकर, आंबोली या ठिकाणी काही सदाहरित पट्टे आहेत. ताडोबा, नवेगाव इथे पानगळीची अरण्ये आहेत. गडचिरोली जिल्हा हे तर पूर्ण जंगल आहे. ओन्ली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्र हे फार मर्यादित अनुभवाने म्हटले असेल काय ? की जंगल म्हणजे खिडकीतून हात बाहेर काढला की भरव जिराफाला केळे अन हात पुढे केला की बसला बहिरी ससाणा येऊन, उरलेले चिकनचे हाडूक फेकले की आले तरस पळत पळत.. अशा कल्पना असतात? प्राण्यांचं "सायटिंग" माणसांना न होणं हेच समृद्ध जंगलाचं लक्षण आहे. जिथे जंगल उरलेलंच नाही आणि प्राण्यांना राहायला जागाच नाही तिथे प्राणी उघड्यावर दिसू लागतात. असो.

In reply to by गवि

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 15:15
एक नंबर गविकाका. जंगलाबद्दल कैच्याकै कल्पना असल्या की असली मुक्ताफळे सुरू होतात. बाकी प्राण्यांच्या सायटिंगबद्दल अंशतः सहमत आहे, पण समजा आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार, नै का?

In reply to by बॅटमॅन

गवि Fri, 05/30/2014 - 15:23
हो.. तेही बरोबर आहे. वर्क्स बोथ वेज. प्राणीच नसले तरी सायटिंग रोडावतं. पण जंगल व्हिज्युअली दाट दिसतंय आणि त्यात प्राणीच नाहीत असं क्वचित होतं. अगदी शिकार वगैरे झाली तरी वाघासारखे टॉप लेव्हल प्राणी वगळता इतरजण अशा ठिकाणी वीण वाढवून टिकाव धरतातच जमेल तेवढा. निसर्गतः भक्षक प्राण्यांचा विणीचा वेग हा भक्ष्य प्राण्यांच्या विणीपेक्षा बराच कमी ठेवला जात असतो.. आणि त्यात तो भक्षक प्राणी शिकारी लोकांना थेट कॅश देणारा असेल तर (वाघ) मग त्यांची पार वाईट अवस्था होते. हत्ती, गेंडा हे प्राणी असेच कॅश देणारे असले तरी ते कोणाचे भक्ष्य नसल्याने त्यांचाही विणीचा वेग कमी असतो. म्हणून ते झपाट्याने नामशेष होत जातात. आणि हरणे वगैरे शिकार्‍यांनी शौकाखातर किंवा खाण्यासाठी मारली तरी ती भराभर पुनरुत्पादित होत राहतात. फक्त त्यांच्या खाद्य वनस्पती शिल्लक असल्या म्हणजे झाले. म्हणून अनेक शेतांमधे हरणांचा उच्छाद होतो. एनीवे तो वेगळाच विषय झाला.

In reply to by संजय क्षीरसागर

भुमन्यु Fri, 05/30/2014 - 15:05
राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे ब्ल्यु मोरमोन. वाजवी दर, सुंदर जागा. भ्रमणध्वनीला रेंज नाही, टी. व्ही. उपलब्ध नाही, त्यामुळेही राहण्याचा आनंद द्विगुणित होतो. राहुल

नांदेडीअन Fri, 05/30/2014 - 17:38
@ संजयजी प्राणी बघण्यासाठी जातच नाहीयोत मुळी. मी सुरूवातीलाच एक वाक्य वापरले आहे. "...त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी" ‍^^ यापूर्वी दोन वेळा गेलोय मी भिमाशंकरला. (दोन्ही वेळा फॅमिलीसोबत.) मला तिथले वातावरण आवडते, देवराई आवडते, कच्च्या रस्त्यावर आडवाटेला गाडी थांबवून जंगलाच्या निरव शांततेचा आवाज ऎकायला आवडतो. आई-वडिलांचीसुद्धा पहिली पसंद भिमाशंकरच आहे. २००६ मध्ये शेवटचा गेलो होतो मी तिथे. शेकरूचा फक्त आवाज ऎकण्यात चांगले २ तास घालवले होते तेव्हा. प्राणी दिसणे न दिसणे हा केवळ नशिबाचा भाग आहे. गवि यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. जंगल म्हणजे काहीतरी वेगळीच कल्पना असेल त्या व्यक्तीची. बॅटमॅनजी, भिमाशंकरला बरेच प्राणी आहेत. हे बघा. http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Bhimashankar-home-to-529-animal-species/articleshow/10613325.cms "आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार" या वाक्याशी मी थोडा असहमत आहे. मेळघाटच्या जंगलात खूप प्राणी आहेत, पण तिथे सायटिंग फार क्वचितच होते.

नांदेडीअन Fri, 05/30/2014 - 17:52
@ राहूल जी ब्ल्यु मॉरमॉन थोडेसे महाग वाटले, पण त्याचे रिव्ह्युज चांगले आहेत. एन्जॉय पॉईंट स्वस्त आहे आणि तिथला परिसर फार सुंदर आहे, पण मंदिरापासून २०-२५ कि.मी.वर आहे आणि याचे रिव्युजसुद्धा नाहियेत जास्त. ब्ल्यु मॉरमॉनच कन्फर्म करून टाकतो.

कंजूस Sat, 05/31/2014 - 08:20
म्हातारबाची वाडीचा स्टॉप दहा किमी अगोदर आहे येथे मॉरमॉन आणि टोल नाका आहे .एमटीडिसीत खाजगी हॉटेल झाले आहे त्याचे फोन नुलकरांनी "भि०च्या देवराईत " दिले आहेत . मी ४जूनला टरेकिंगला इथे जात आहे .

पिलीयन रायडर Wed, 05/28/2014 - 13:51
मी मागे सगुणाबागेत गेले होते.. मार्च मध्ये.. सध्या तिथे कती गरम असेल ते माहित नाही पण असंच चक्कर मारायला छान आहे.. शिवाय चढ उतार काही नाही.. नुकतीच मी "स्प्लेंडर कंट्री क्लब" मध्येही जाऊन आले.. दुसरं काही सापडलं नाही म्हणुन.. एक दिवस घालवायला बरं आहे पण महाग आहे.. ११००/ प्रति माणशी..

In reply to by पिलीयन रायडर

नांदेडीअन Wed, 05/28/2014 - 19:45
सगुणाबाग आणि तुम्ही दिलेली सगळी माहिती आवडेश. अजून माहिती घेतो या ठिकाणाची. खूप खूप धन्यवाद. :)

जागु Wed, 05/28/2014 - 14:15
सगुणा बाग छान आहे. मी दोन वर्षा पूर्वी जाऊन आले. गुगल वर साईट सापडेल सगुणा बागेची जर तिथे जायच असेल तर आधी बुकींग करुन घ्या म्हणजे चांगल्या रुम्स मिळतील. जाताना सटर फटर खाऊ सोबत न्या कारण किरकोळ दुकाने नाहीत तिथे.

In reply to by जागु

नांदेडीअन Wed, 05/28/2014 - 19:47
थोडी अजून माहिती काढली आणि कळाले की ते टॉवेल वगैरेसुद्धा देत नाहीत. सावध केल्याबद्दल धन्यवाद. :)

In reply to by नांदेडीअन

पिलीयन रायडर गुरुवार, 05/29/2014 - 11:12
अहं.. सगुणाबाग प्रकार वेगळा आहे.. हे टिपीकल रेसॉर्ट वगैरे नाहीये.. शेत आहे.. नदी आहे.. आणि तुम्हाला ह्या वातावरणात रात्री मुक्काम करायचा असेल तर "राहण्यापुरती" सोय आहे.. तिथे रुम सर्व्हिस वगैरे नाहीये..नळाला गरम पाणी वगैरे पण नाहीये.. सकाळी चुल पेटवतात.. आणि तिथल्या बायका गरम पाण्याच्या बादल्या आणुन देतात.. आम्ही तर फारच साध्या रुम मध्ये राहिलो होतो.. ७-८ गाद्या घेतल्या आणि पथारी पसरली.. तिथे जरा जास्त चांगल्या रुम्स पण होत्या.. पण आम्ही त्या काही पाहिल्या नाहीत.. पण एकंदरीतच सगुणाबाग रेसॉर्ट नाही हे नक्की..

जिन्क्स Wed, 05/28/2014 - 15:05
वरंध घाट मार्गे शिवथरघळ ही एक दिवसाची सुंदर सहल होऊ शकते. वाटेत आंबवणे चे नागेश्वर मंदिर, देवधर धरण,वरंध घाट अशी नितांत सुंदर स्थळे पाहता येतिल.

In reply to by संजय क्षीरसागर

नांदेडीअन Wed, 05/28/2014 - 19:51
संजयजी, सिंहगड खूप जवळ होईल. बाहेर फिरायला गेलोय असे वाटणारच नाही. सिंहगड, पाणशेतला खूप वेळा गेलोय. :(

ह भ प Wed, 05/28/2014 - 20:40
मग लाडघरला जा.. पुण्यापासून जवळ जवळ १९०किमी. वरंधा घाटातून दापोली.. न पुढे लाडघर.. समुद्रकिनारी पिअर्स बीच रिसॉर्ट आहे तेथे राहण्याची चांगली सोय आहे.. म्हणजे ४-५ तासाचा प्रवास.. शनीवारी रहायचे.. दिवसभर समुद्रात खेळायचे.. रात्री उशिरापर्यंत स्वच्छ किनार्‍यावर भटकायचं.. तामस तीर्थ असं बीचचं नाव आहे.. रवीवारी सकाळी हॉटेल सोडायचं येताना शिवथर घळला जायचं.. प्रसाद घ्यायचा.. संध्याकाळी / रात्रीपर्यंत घरी.. जेवण ठीक ठाक.. पण ठिकाण उत्तम.. आंजावर त्यांची वेबसाईट पाहा.. मी जाईन दुसर्यांदा तिथे..

कपिलमुनी गुरुवार, 05/29/2014 - 10:48
भंडारदरा एमटीडीसी रीसोर्ट आहे .. आणि २ दिवस फिरण्यासारखे पाँइट आहेत. धरणाचा जलाशय आणि परीसर रम्य आहे

Mrunalini गुरुवार, 05/29/2014 - 13:08
कोयना नगर सुद्धा खुप चांगला ऑप्शन आहे. ह्या भारतवारीत तिथे जाऊन आलो. मस्त आहे जागा. तिथे त्यांनी बनवलेली बाग सुद्धा छान आहे.

In reply to by Mrunalini

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/29/2014 - 18:33
मस्त आहे, आणि जाता येता चाफळ, सज्जनगड, असे काहीतरी जोडुन घेता येईल. किंवा ११ मारुतींपैकी २-३ सुद्धा होतील जरा ईकडे तिकडे केल्यास..मात्र हिवाळ्यात गेल्यास बेस्ट "गुरसाळे रिसॉर्ट" वर मी राहिलोय..मस्त आहे.

प्रचेतस गुरुवार, 05/29/2014 - 13:56
आंबा घाटात जा. कराड-कोकरूड-मलकापूर- आंबा. ५ तासाचा रस्ता. उन्हाळ्यातही अतिशय थंडगार हवा. मुक्कामाची सोय पण उत्तम आहे. जंगल सफारी, नाईट सफारी, अतिशय सघन जंगलातून सड्यावर जाणारा ४/५ तासांचा भन्नाट ट्रेक करता येतो किंवा पावनखिंड, विशाळगड अशी ट्रिप पण मारता येते. काही फोटो बघा. सड्यावरून काढलेला फोटो. ह्याच जंगलातून उजव्या बाजूने पायपीट करत सड्यावर यावे लागते. a आंबा गावाजवळच असलेली ही ८०० वर्षांपासून जास्त काळ अस्पर्षित असलेली ही आंबाबाई देवराई a गजापूरची घोडखिंड अर्थात पावनखिंड a

कंजूस गुरुवार, 05/29/2014 - 14:39
घाट उतरून खाली येऊ नका .त्याच्यापेक्षा सोसायटीच्या गच्चीवरती फिरा आणि आईसक्रिम खा.फार गरमा आहे . ताम्हणी/डोंगरवाडी : पौडमार्गे पुढे डोंगरवाडी ताम्हणी घाट सुरू होतो तिथे घाटमाथ्यावरच विंझाईदेवीचे देऊळ आहे .राहाण्यासाठी सात खोल्या ,जेवणाची व्यवस्था आहे .पुण्यातून अडीच तास लागतात .स्वारगेटहून ताम्हणी घाटमार्गे कोकणात जाणाऱ्या बस इकडून जातात .बुकिंगचा फोन माहीत नाही .डोंगरवाडी ग्रामस्थ मंडळ भाईंदर पश्चिम(वसईजवळचे) व्यवस्था पाहातात येथूनही बुकिंग होते .मागे एकदा आकाशदर्शनासाठी टिळकस्मारकातल्या ज्योतिविद्या संस्थेने नेले होते .श्रीखंड पुरी उत्कृष्ट होती अशी पुण्यातही मिळत नाही .

In reply to by कंजूस

मुक्त विहारि गुरुवार, 05/29/2014 - 14:49
चला परत आमच्या बरोबर "श्रीखंड पुरी" खायला. पोटासाठी कुठेही भटकतोच आहे, तर मग जीभेचे चोचले पुरवायला पण भटकायला हवेच.

नांदेडीअन Fri, 05/30/2014 - 13:20
माफ करा मित्रांनो, भिमाशंकर कन्फर्म झाले आहे. पण तुमच्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद. किमान पुढच्या वेळी जास्त शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही. जोडून करता येण्यासारख्या अनेक ठिकाणांची माहिती मिळाली इथे. परत एकदा आभार. :)

In reply to by नांदेडीअन

ट्रिप अ‍ॅडवाइजरवर २७ मे ला ही कमेंट आहे :
The jungle is dry. U can hardly spot even a boar. The village is dirty. There aren't any good places for accomodation. But the only good jungle spot in maharashtra. You can go as a friends group. Don't consider this for family outing.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 14:32
दि ओनली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्रा???? व्हॉट द *क???? अरे त्या मूर्खाला म्हणावं सातारा, कोल्हापूर, इ. ठिकाणचे जंगल बघ, कोकणाकडचे जंगल बघ, ताडोबा इ. बघ, मुंबैचं संजय गांधी न्याशनल पार्क बघ. पाहिजे तितकी चिकार जंगलं आहेत. डोसक्यावर पडलाय ती कमेंट लिहिणारा. असो.

In reply to by बॅटमॅन

गवि Fri, 05/30/2014 - 14:52
-ताडोबा- अंधारी -नवेगांव-नागझिरा -सातपुडा रेंज -ठाणे जिल्हा उत्तर-पूर्व -भंडारदरा -भीमाशंकर -महाबळेश्वर-पांचगणी-तापोळा -कोयना खोरे आणि बॅकवॉटर परिसर-वासोटा -संपूर्ण कोंकण -आंबोली-आजरा -दाजीपूर- राधानगरी -गगनबावडा -माळावरच्या वाईल्डलाईफसाठी सोलापूर जिल्हा अगदी लोणावळा-खंडाळा-ताम्हिणी परिसर आणि बोरिवली नॅशनल पार्कसुद्धा. हे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पण समृद्ध जंगल परिसर आहेत. दाजीपूर राधानगरी, भीमाशंकर, आंबोली या ठिकाणी काही सदाहरित पट्टे आहेत. ताडोबा, नवेगाव इथे पानगळीची अरण्ये आहेत. गडचिरोली जिल्हा हे तर पूर्ण जंगल आहे. ओन्ली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्र हे फार मर्यादित अनुभवाने म्हटले असेल काय ? की जंगल म्हणजे खिडकीतून हात बाहेर काढला की भरव जिराफाला केळे अन हात पुढे केला की बसला बहिरी ससाणा येऊन, उरलेले चिकनचे हाडूक फेकले की आले तरस पळत पळत.. अशा कल्पना असतात? प्राण्यांचं "सायटिंग" माणसांना न होणं हेच समृद्ध जंगलाचं लक्षण आहे. जिथे जंगल उरलेलंच नाही आणि प्राण्यांना राहायला जागाच नाही तिथे प्राणी उघड्यावर दिसू लागतात. असो.

In reply to by गवि

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 15:15
एक नंबर गविकाका. जंगलाबद्दल कैच्याकै कल्पना असल्या की असली मुक्ताफळे सुरू होतात. बाकी प्राण्यांच्या सायटिंगबद्दल अंशतः सहमत आहे, पण समजा आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार, नै का?

In reply to by बॅटमॅन

गवि Fri, 05/30/2014 - 15:23
हो.. तेही बरोबर आहे. वर्क्स बोथ वेज. प्राणीच नसले तरी सायटिंग रोडावतं. पण जंगल व्हिज्युअली दाट दिसतंय आणि त्यात प्राणीच नाहीत असं क्वचित होतं. अगदी शिकार वगैरे झाली तरी वाघासारखे टॉप लेव्हल प्राणी वगळता इतरजण अशा ठिकाणी वीण वाढवून टिकाव धरतातच जमेल तेवढा. निसर्गतः भक्षक प्राण्यांचा विणीचा वेग हा भक्ष्य प्राण्यांच्या विणीपेक्षा बराच कमी ठेवला जात असतो.. आणि त्यात तो भक्षक प्राणी शिकारी लोकांना थेट कॅश देणारा असेल तर (वाघ) मग त्यांची पार वाईट अवस्था होते. हत्ती, गेंडा हे प्राणी असेच कॅश देणारे असले तरी ते कोणाचे भक्ष्य नसल्याने त्यांचाही विणीचा वेग कमी असतो. म्हणून ते झपाट्याने नामशेष होत जातात. आणि हरणे वगैरे शिकार्‍यांनी शौकाखातर किंवा खाण्यासाठी मारली तरी ती भराभर पुनरुत्पादित होत राहतात. फक्त त्यांच्या खाद्य वनस्पती शिल्लक असल्या म्हणजे झाले. म्हणून अनेक शेतांमधे हरणांचा उच्छाद होतो. एनीवे तो वेगळाच विषय झाला.

In reply to by संजय क्षीरसागर

भुमन्यु Fri, 05/30/2014 - 15:05
राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे ब्ल्यु मोरमोन. वाजवी दर, सुंदर जागा. भ्रमणध्वनीला रेंज नाही, टी. व्ही. उपलब्ध नाही, त्यामुळेही राहण्याचा आनंद द्विगुणित होतो. राहुल

नांदेडीअन Fri, 05/30/2014 - 17:38
@ संजयजी प्राणी बघण्यासाठी जातच नाहीयोत मुळी. मी सुरूवातीलाच एक वाक्य वापरले आहे. "...त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी" ‍^^ यापूर्वी दोन वेळा गेलोय मी भिमाशंकरला. (दोन्ही वेळा फॅमिलीसोबत.) मला तिथले वातावरण आवडते, देवराई आवडते, कच्च्या रस्त्यावर आडवाटेला गाडी थांबवून जंगलाच्या निरव शांततेचा आवाज ऎकायला आवडतो. आई-वडिलांचीसुद्धा पहिली पसंद भिमाशंकरच आहे. २००६ मध्ये शेवटचा गेलो होतो मी तिथे. शेकरूचा फक्त आवाज ऎकण्यात चांगले २ तास घालवले होते तेव्हा. प्राणी दिसणे न दिसणे हा केवळ नशिबाचा भाग आहे. गवि यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. जंगल म्हणजे काहीतरी वेगळीच कल्पना असेल त्या व्यक्तीची. बॅटमॅनजी, भिमाशंकरला बरेच प्राणी आहेत. हे बघा. http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Bhimashankar-home-to-529-animal-species/articleshow/10613325.cms "आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार" या वाक्याशी मी थोडा असहमत आहे. मेळघाटच्या जंगलात खूप प्राणी आहेत, पण तिथे सायटिंग फार क्वचितच होते.

नांदेडीअन Fri, 05/30/2014 - 17:52
@ राहूल जी ब्ल्यु मॉरमॉन थोडेसे महाग वाटले, पण त्याचे रिव्ह्युज चांगले आहेत. एन्जॉय पॉईंट स्वस्त आहे आणि तिथला परिसर फार सुंदर आहे, पण मंदिरापासून २०-२५ कि.मी.वर आहे आणि याचे रिव्युजसुद्धा नाहियेत जास्त. ब्ल्यु मॉरमॉनच कन्फर्म करून टाकतो.

कंजूस Sat, 05/31/2014 - 08:20
म्हातारबाची वाडीचा स्टॉप दहा किमी अगोदर आहे येथे मॉरमॉन आणि टोल नाका आहे .एमटीडिसीत खाजगी हॉटेल झाले आहे त्याचे फोन नुलकरांनी "भि०च्या देवराईत " दिले आहेत . मी ४जूनला टरेकिंगला इथे जात आहे .
नमस्कार मिपाकर्स, उन्हाळ्याचे २ दिवस सुखकर करण्यासाठी पुण्याच्या जवळ ४-५ तासांत जाता येईल असे ठिकाण शोधतोय. लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान अनेक वेळा पाहून झाले आहे आणि तिथे परत जायचे नाहीये. खूप शोधाशोध करूनही भिमाशंकरपेक्षा चांगले ठिकाण सुचत नाहीये, त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी. जर तुम्ही एखादे यापेक्षा चांगले ठिकाण सुचवले तर खूप मदत होईल. सोबत आई-वडिल असणार आहेत, त्यामुळे कृपया ट्रेकिंगसाठीची ठिकाणं सुचवू नका. पुण्यातून सकाळी लवकर निघून रात्रीचा मुक्काम करता येईल आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचता येईल असे ठिकाण सुचवा प्लीज. धन्यवाद.

मासे ३९ ) इंग्लिश मासा

जागु ·

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2014 - 12:20
दाक्षिणात्यांच्या (मल्याळी) आहारात ह्या माशाला मानाचे स्थान आहे. ह्याला ते 'कारी मीन' (काळा मासा) म्हणतात. चविष्ट असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2014 - 12:17
+१ कारीमीन पोल्लीचेट्टू नावाचा अतीसुंदर खाद्यप्रकार कुलाब्याला ललिथ रेस्टॉरन्टमध्ये खाता येईल. त्याचे वर्णन इथे

In reply to by ऋषिकेश

पांथस्थ Mon, 06/02/2014 - 18:20
माफ करा पण हा करिमीन (Pearlspot) नाहिये! वर वर दिसायला सारखाच असला तरी नीट बघितल्यास लक्षात येउ शकेल - http://en.wikipedia.org/wiki/Green_chromide. करिमीन हा पसरट पंज्यासारखा आहे. बाकी करिमीन फ्राय खल्लास लागतो! हा इंग्लिश मासा तिलापियाच्या जास्त जवळचा दिसतो आहे. अर्थात हे सगळे प्रकार सिकलीड (Cichlid) जातीचे असल्यामुळे साधर्म्य आहे!

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Mon, 06/02/2014 - 19:59
वेगवेगळ्या पाण्यात, प्रदेशात एकच माशाचे रुप किंचित बदलते. त्यामुळे एकाच नांवाचे, एकाच माशाचे दोन दोन प्रकार आढळतात. Malabar leaf fish - Panna karimeen Tilapia - karimeen pearl spot - karimeen king fish - suramai seer fish - suramai

शिद Wed, 05/28/2014 - 19:33
कधी खाल्लेला आठवत नाही पण तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही. पक्के मत्स-खवय्यांनाच ओळखता येईल हा फरक पटकन. तुम्ही बनवलं आहे म्हणजे चवीला मस्तच असणार यात वादच नाही. अवांतरः हा मासा खाडीचा आहे म्हणून आठवलं की आमच्या गावच्या खाडीत बोईसर एम.आय.डि.सी. तुन इतक्या प्रचंड प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात येतं की त्यामुळे खाडीच्या पाण्याचा रंग दाट काळसर तपकीरी होवून सगळे मासे मृतप्राय झाले आहेत. :(

In reply to by शिद

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2014 - 00:54
शिद, >>>> तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही असं वाटत नाही. बांगडा इतका इतका ओळखिचा आहे की, 'हा बांगडा नाही' एव्हढे तरी नक्कीच ओळखता येईल.

In reply to by पिंगू

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2014 - 01:08
मांसाहारात मत्स्याहार कमी घातक आणि जास्त उपकारक आहे असे वाटते. विशेषतः, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडसची गरज मत्स्याहारातून भागते. पूर्ण प्रथिनांचा पुरवठाही शरीराला उत्तम होतो. वृद्धपकाळातील अनेक आजारांना मध्यवयातच पायबंद घातला जातो. अर्थात, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडच्या फायद्यांविषयी अजून ही संशोधन चालू आहे. पण हा एक आवश्यक घटक आहे आणि तो मत्स्याहारातून मिळतो ह्यावर एकमत आहे. रोजच्या चयापचय प्रक्रियेस (मेटॅबॉलीझम) मदत होते.

सौंदाळा गुरुवार, 05/29/2014 - 12:06
ही तर काळुंद्री. दोन-तीनदाच खाल्ली आहे. छान लागते. मस्त पाक्रु

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2014 - 13:29
एक विनंती आहे (तुमची ही इतकी छान 'पाक'माला आजच वाचतो आहे म्हणून इतक्या उशीराने ही सुचना. क्षमस्व!)
माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत
अशांसारख्या स्टेप्स मासे नहमी करून खाणार्‍यांना सवयीच्या व सोप्या असल्या तरी माझ्यासारख्या आजवर अगदी क्वचित (तेही दुसर्‍यांच्या घरी जाऊन) मासे बनवणार्‍याला सवयीच्या नसतात. तेव्हा या बहुतेक सर्व माशांसाठी कराव्या लागणार्‍या स्टेप्स कशा कराव्यात हे छायाचित्रासहित समजावता आले, तसेच खवले काढायला काय वापरावे? (विळी/सुरी/कोयता इत्यादी) नक्की कुठे छेद द्यावा, वगैरे गोष्टी सांगता आल्या तर शिकायला आवडेल. घाई नाही पण लिहा नक्की!

जागु गुरुवार, 05/29/2014 - 14:19
चालेल ऋषिकेश ह्यासाठी एक वेगळा धागाच काढेन. थोडा वेळ लागेल. मोठे मासे असतील तर खवले काढायला काती चांगली. छोटे असतील तर विळीवर काढता येतात.

बन्डु Fri, 05/30/2014 - 16:24
हा मासा खाल्यानंतर धर्म बुडतो का? *lol*

In reply to by बन्डु

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 16:32
अहो विष्णूच्या प्रथमावतारास आपल्या उदरात स्थान देणे हा भक्तीचा अजून एक अ‍ॅडिशनल प्रकार मानला जावा खरे तर..नवविधा भक्ती म्हणतात तशी दशविधा भक्ती असावी...(या एका प्रकारासकट).. म्हणा, गर्व से कहो....

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2014 - 12:20
दाक्षिणात्यांच्या (मल्याळी) आहारात ह्या माशाला मानाचे स्थान आहे. ह्याला ते 'कारी मीन' (काळा मासा) म्हणतात. चविष्ट असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2014 - 12:17
+१ कारीमीन पोल्लीचेट्टू नावाचा अतीसुंदर खाद्यप्रकार कुलाब्याला ललिथ रेस्टॉरन्टमध्ये खाता येईल. त्याचे वर्णन इथे

In reply to by ऋषिकेश

पांथस्थ Mon, 06/02/2014 - 18:20
माफ करा पण हा करिमीन (Pearlspot) नाहिये! वर वर दिसायला सारखाच असला तरी नीट बघितल्यास लक्षात येउ शकेल - http://en.wikipedia.org/wiki/Green_chromide. करिमीन हा पसरट पंज्यासारखा आहे. बाकी करिमीन फ्राय खल्लास लागतो! हा इंग्लिश मासा तिलापियाच्या जास्त जवळचा दिसतो आहे. अर्थात हे सगळे प्रकार सिकलीड (Cichlid) जातीचे असल्यामुळे साधर्म्य आहे!

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Mon, 06/02/2014 - 19:59
वेगवेगळ्या पाण्यात, प्रदेशात एकच माशाचे रुप किंचित बदलते. त्यामुळे एकाच नांवाचे, एकाच माशाचे दोन दोन प्रकार आढळतात. Malabar leaf fish - Panna karimeen Tilapia - karimeen pearl spot - karimeen king fish - suramai seer fish - suramai

शिद Wed, 05/28/2014 - 19:33
कधी खाल्लेला आठवत नाही पण तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही. पक्के मत्स-खवय्यांनाच ओळखता येईल हा फरक पटकन. तुम्ही बनवलं आहे म्हणजे चवीला मस्तच असणार यात वादच नाही. अवांतरः हा मासा खाडीचा आहे म्हणून आठवलं की आमच्या गावच्या खाडीत बोईसर एम.आय.डि.सी. तुन इतक्या प्रचंड प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात येतं की त्यामुळे खाडीच्या पाण्याचा रंग दाट काळसर तपकीरी होवून सगळे मासे मृतप्राय झाले आहेत. :(

In reply to by शिद

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2014 - 00:54
शिद, >>>> तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही असं वाटत नाही. बांगडा इतका इतका ओळखिचा आहे की, 'हा बांगडा नाही' एव्हढे तरी नक्कीच ओळखता येईल.

In reply to by पिंगू

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2014 - 01:08
मांसाहारात मत्स्याहार कमी घातक आणि जास्त उपकारक आहे असे वाटते. विशेषतः, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडसची गरज मत्स्याहारातून भागते. पूर्ण प्रथिनांचा पुरवठाही शरीराला उत्तम होतो. वृद्धपकाळातील अनेक आजारांना मध्यवयातच पायबंद घातला जातो. अर्थात, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडच्या फायद्यांविषयी अजून ही संशोधन चालू आहे. पण हा एक आवश्यक घटक आहे आणि तो मत्स्याहारातून मिळतो ह्यावर एकमत आहे. रोजच्या चयापचय प्रक्रियेस (मेटॅबॉलीझम) मदत होते.

सौंदाळा गुरुवार, 05/29/2014 - 12:06
ही तर काळुंद्री. दोन-तीनदाच खाल्ली आहे. छान लागते. मस्त पाक्रु

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2014 - 13:29
एक विनंती आहे (तुमची ही इतकी छान 'पाक'माला आजच वाचतो आहे म्हणून इतक्या उशीराने ही सुचना. क्षमस्व!)
माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत
अशांसारख्या स्टेप्स मासे नहमी करून खाणार्‍यांना सवयीच्या व सोप्या असल्या तरी माझ्यासारख्या आजवर अगदी क्वचित (तेही दुसर्‍यांच्या घरी जाऊन) मासे बनवणार्‍याला सवयीच्या नसतात. तेव्हा या बहुतेक सर्व माशांसाठी कराव्या लागणार्‍या स्टेप्स कशा कराव्यात हे छायाचित्रासहित समजावता आले, तसेच खवले काढायला काय वापरावे? (विळी/सुरी/कोयता इत्यादी) नक्की कुठे छेद द्यावा, वगैरे गोष्टी सांगता आल्या तर शिकायला आवडेल. घाई नाही पण लिहा नक्की!

जागु गुरुवार, 05/29/2014 - 14:19
चालेल ऋषिकेश ह्यासाठी एक वेगळा धागाच काढेन. थोडा वेळ लागेल. मोठे मासे असतील तर खवले काढायला काती चांगली. छोटे असतील तर विळीवर काढता येतात.

बन्डु Fri, 05/30/2014 - 16:24
हा मासा खाल्यानंतर धर्म बुडतो का? *lol*

In reply to by बन्डु

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 16:32
अहो विष्णूच्या प्रथमावतारास आपल्या उदरात स्थान देणे हा भक्तीचा अजून एक अ‍ॅडिशनल प्रकार मानला जावा खरे तर..नवविधा भक्ती म्हणतात तशी दशविधा भक्ती असावी...(या एका प्रकारासकट).. म्हणा, गर्व से कहो....
ह्या माशाला इंग्लिश बोलता येत असेल असा गैरसमज करून घेउ नये. हे मासे खाडीत, शेतात सापडतात. माश्याचे नाव माहीत नसल्याने ह्याला इंग्लिश मासा नाव पडले असावे. हया माशाला खवले असुन मासा पुर्ण काळा असतो.

आर्थीक घोटाळ्यांचे/गैरव्यवहारांचे अर्थशास्त्रीय समर्थन होऊ शकते ?

माहितगार ·

असंका Wed, 05/28/2014 - 12:10
अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे उदा. भ्रष्टाचार न केल्यास अर्थशास्त्राच्या तत्वांचे उल्लंघन होइल अशा अर्थी अपेक्षित आहे का? पण तसे असेल तर भ्रष्टाचार हेच एक अर्थशास्त्रीय तत्त्व बनल्यासारखे होइल. इतर समर्थन वि. अर्थशास्त्रीय समर्थन असे अपेक्षित आहे का? अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे काय म्हणायचे आहे ते नीट कळत नाहिये.अजून एक लेख येणार आहे का?

आत्मशून्य Wed, 05/28/2014 - 12:12
त्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन होते ज्याला व्यापक जनाधार लाभतो. कायदा तेथे काहीही विषेश प्रभावीत करु शकत नाही. उदा. पायरसी... वगैरी वगैरे. आता अशा विवीध गोष्टींना जनाधार नेमका का लाभतो याची सामाजीक व आर्थीक कारणे व परिणाम अभ्यासुनच आपल्या प्रश्नावर अचुक मत व्यक्त करता येउ शकते पण अर्थातच... मोघपणे बोलायचे तर उत्तर परिस्थीतीनुसार इतकेच आहे.

असंका Wed, 05/28/2014 - 12:10
अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे उदा. भ्रष्टाचार न केल्यास अर्थशास्त्राच्या तत्वांचे उल्लंघन होइल अशा अर्थी अपेक्षित आहे का? पण तसे असेल तर भ्रष्टाचार हेच एक अर्थशास्त्रीय तत्त्व बनल्यासारखे होइल. इतर समर्थन वि. अर्थशास्त्रीय समर्थन असे अपेक्षित आहे का? अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे काय म्हणायचे आहे ते नीट कळत नाहिये.अजून एक लेख येणार आहे का?

आत्मशून्य Wed, 05/28/2014 - 12:12
त्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन होते ज्याला व्यापक जनाधार लाभतो. कायदा तेथे काहीही विषेश प्रभावीत करु शकत नाही. उदा. पायरसी... वगैरी वगैरे. आता अशा विवीध गोष्टींना जनाधार नेमका का लाभतो याची सामाजीक व आर्थीक कारणे व परिणाम अभ्यासुनच आपल्या प्रश्नावर अचुक मत व्यक्त करता येउ शकते पण अर्थातच... मोघपणे बोलायचे तर उत्तर परिस्थीतीनुसार इतकेच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भ्रष्ट आचरण म्हणजे भ्रष्टाचार ह्या शब्दात पथभ्रष्ट म्हणजे आदर्श अथवा नैतीक मार्गापासून ढळलेला असा एक अर्थ पुर्वी गृहीत असावा. त्यामुळे मुळ शब्दाचा अर्थ सब्जेक्टीव्ह, अधिक व्यापकपणे वापरता येईल असा असावा पण शब्दांच्या अर्थछटा काळानुरूप बदलत जातात तसे इतर अर्थछटा मागेपडून आर्थीक गैरव्यवहार ही अर्थछटा अधिक पुढे येते आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नैतीकता या दृष्टीने या शब्दाचे प्रयोजन या विषयावर एक वेगळा लेख होऊ शकेल तो येत्या काळात सवडीनुसार लिहिण्याचा बेत आहेच).

सौदी क्षणचित्रे : ०६ : आधुनिक औद्योगिक शहर, अल् जुबेल

डॉ सुहास म्हात्रे ·

जेथे राहतो तेथील फोटो बघुन आनन्द झाला. मराठी मानुस नौकरी साठी येथे यावेत असी ईच्छा आहे. माहिति हवि असल्यास जरुर ईमेल पाठवा.

प्रचेतस Wed, 05/28/2014 - 16:51
सुंदर शहर आहे आणि किती सुनियोजित. हे दोन शहरांना जोडणारे लांबच लांब निर्मनुष्य महामार्ग सतत वाळूने भरून जात असतील. सौदी सरकार ह्याची काळजी घेत असेलच.

In reply to by प्रचेतस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/29/2014 - 09:56
नेहमीच भूरभूरणारी वाळू गुळगुळीत रस्त्यांवर साठत नाही... वार्‍याबरोबर उडून जाते. मात्र सोसाट्याचा वारा / वादळाने रस्त्यावर साठणारी वाळू यंत्रे आणि माणसांच्या सहाय्याने त्वरीत साफ केली जाते.

भाते गुरुवार, 05/29/2014 - 12:14
सविस्तर माहिती आणि फोटो छान आहेत. खासकरून समुद्र किनाऱ्याचे फोटो आवडले.

रेवती Fri, 05/30/2014 - 05:55
वाह! डोळे दिपून गेले. अजस्त्र तेलप्रकल्प, जलशुद्धिकरण केंद्र, आखीव वसाहती पाहून मस्त वाटले. जुबेलचे डाऊन टाऊन मात्र भारतातल्या मध्यम आकाराच्या गावातला भाग असावा असे आहे.

विटेकर Tue, 06/03/2014 - 11:23
ओघवते आणि चित्रदर्शी लेखन ! आवडले ! पण अजूनही एखाद्या माहितीपटासारखे वाटणारे हे लेखन तिथल्या सामाजिक आणि सांस्कॄतिक बाबींवर केव्हा टिप्पणी करते याची वाट पाहात आहे... ! लोक आखाती देशात पैसे मिळवायला जातात असेच आत्तापर्यन्त वाटत होते पण सुंदर आणि उच्च राहणीमान हा ही एक भाग असू शकतो असे आता म्हणता येईल असे वाटते. आता:- लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! अन्य आखातातील /परदेशातील लोकांनी ही आपले अनुभव मांडावेत !

In reply to by विटेकर

लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही... १. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे. २. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ. ३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे. ४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे. माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो... उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते. स्पष्टीकरण: १. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच ! २. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले. ३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

जेथे राहतो तेथील फोटो बघुन आनन्द झाला. मराठी मानुस नौकरी साठी येथे यावेत असी ईच्छा आहे. माहिति हवि असल्यास जरुर ईमेल पाठवा.

प्रचेतस Wed, 05/28/2014 - 16:51
सुंदर शहर आहे आणि किती सुनियोजित. हे दोन शहरांना जोडणारे लांबच लांब निर्मनुष्य महामार्ग सतत वाळूने भरून जात असतील. सौदी सरकार ह्याची काळजी घेत असेलच.

In reply to by प्रचेतस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/29/2014 - 09:56
नेहमीच भूरभूरणारी वाळू गुळगुळीत रस्त्यांवर साठत नाही... वार्‍याबरोबर उडून जाते. मात्र सोसाट्याचा वारा / वादळाने रस्त्यावर साठणारी वाळू यंत्रे आणि माणसांच्या सहाय्याने त्वरीत साफ केली जाते.

भाते गुरुवार, 05/29/2014 - 12:14
सविस्तर माहिती आणि फोटो छान आहेत. खासकरून समुद्र किनाऱ्याचे फोटो आवडले.

रेवती Fri, 05/30/2014 - 05:55
वाह! डोळे दिपून गेले. अजस्त्र तेलप्रकल्प, जलशुद्धिकरण केंद्र, आखीव वसाहती पाहून मस्त वाटले. जुबेलचे डाऊन टाऊन मात्र भारतातल्या मध्यम आकाराच्या गावातला भाग असावा असे आहे.

विटेकर Tue, 06/03/2014 - 11:23
ओघवते आणि चित्रदर्शी लेखन ! आवडले ! पण अजूनही एखाद्या माहितीपटासारखे वाटणारे हे लेखन तिथल्या सामाजिक आणि सांस्कॄतिक बाबींवर केव्हा टिप्पणी करते याची वाट पाहात आहे... ! लोक आखाती देशात पैसे मिळवायला जातात असेच आत्तापर्यन्त वाटत होते पण सुंदर आणि उच्च राहणीमान हा ही एक भाग असू शकतो असे आता म्हणता येईल असे वाटते. आता:- लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! अन्य आखातातील /परदेशातील लोकांनी ही आपले अनुभव मांडावेत !

In reply to by विटेकर

लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही... १. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे. २. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ. ३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे. ४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे. माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो... उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते. स्पष्टीकरण: १. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच ! २. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले. ३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

वेडा बाबा

ज्ञानोबाचे पैजार ·

आवडली कविता. शेवटच्या चार ओळींनी अधिक स्पष्ट झाली कविता. नै तर माझ्या मनात दुसरंच सुरु झालं होतं. :( -दिलीप बिरुटे

आवडली कविता. शेवटच्या चार ओळींनी अधिक स्पष्ट झाली कविता. नै तर माझ्या मनात दुसरंच सुरु झालं होतं. :( -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
उशी भिजली आसवांनी, हुंदका दाटुन येतो काय झाले माझ्या परीला, बेचैन मी हैराण होतो तु हमसत रडत असते, पाहुन मी अस्वस्थ होतो तुझे साश्रु नयन पाहता, गलबलाट काळजात होतो अजून सांगू किती वेळा?

दोन चाकं झपाटलेली !

सतीश आंबेरकर ·

सतीश आंबेरकर Wed, 05/28/2014 - 06:40
स्थळ : नवदीप विद्यालय , जयप्रकाश नगर ,गोरेगाव (पू ) मुंबई ४०० ०६३ रविवार १ जून ,२०१४ संध्याकाळी ६

सुधीर जी Wed, 05/28/2014 - 09:57
अभिनंदन, तसा मि पुस्तके कमी वाचतो पण तुमचे हे पुस्तक मी नक्की वाचण्याचा प्रयत्न करेन

इरसाल Wed, 05/28/2014 - 10:46
माहिती नका देवु थोडेफार लिहा इथे पुस्तकाबद्दल. किंवा शॉर्टकट मधे एखादे प्रकरण टाका.

In reply to by इरसाल

इरसालशी सहमत. दोन चाक झपाटलेली यातलं स्वत:च्या आतलं पहिलं चाक केव्हा झपाटलं गेलं. सफर कोणती होती, स्वप्न कोणतं होतं. प्रवास कुठे सुरु झाला. प्रवासवर्णनातील काही आठवणी. आणि अशाच काही आठवणीसाठी माझं पुस्तक जरुर वाचा असं काही तरी. आम्हा वाचकांना काही उत्कंठा लागेल असं...! -दिलीप बिरुटे

कपिलमुनी Wed, 05/28/2014 - 12:21
जाहिरात झाली आता इतर वेळेस पण मिपावर येत चला ! पुस्तकासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा

In reply to by vikramaditya

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 19:35
बर्‍याच वेळा किंचीत विचार करून आणि वैयक्तिक नसलेले प्रतिसाद जास्त शिकवून जातात. अर्थात, नाना प्रकारे गहन विचारी माणसांच्या नादी लागून, मिपा वर येणे ज्यांनी बंद केले असेल, तर त्यांच्या सारखे अभागी तेच.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य गुरुवार, 05/29/2014 - 16:09
विचारांना किंचीत विचार , गहन विचार , अथवा नुसता विचार अथवा इतर कसल्याही क्याटेगॉरी मधे न अडकवण्याची... आणी ते समजुन घ्यायची इछ्चा शक्ती निर्माण करण्याची. शुभेच्छा. प्रतिसाद आवडला. - धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

विटेकर Fri, 05/30/2014 - 10:44
वो क्या बोल रयेलाय , तुम क्या बोल रये हो... ( ह घ्या) पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा ! उतम विषय आहे. लिहिते रहा. पुस्तकातील काही पाने इथे टाकलीत तरी , सूज्ञ मिपाकर विकत घेऊनच वाचतील. जे घेणार नाहीत ते तसे ही घेणार नाहीतच ! अवांतर - मिपावरील कुणाच्या , कोणत्या प्रतिसादाची कदर करावी आणि कोणते फाट्यावर मारावेत या विषयांवर एका प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे अशी मी मा. संपादक मंडळाला नम्र विनंती करतो. याच प्रशिक्षण वर्गात मिपा शब्द्कोषाचे एक स्वतंत्र मोड्युल असावे आणि व्यक्ति व कार्य अशी एक कार्यशाळा असावी. बाकी जाणकार सद्स्य भर घालतीलच. यानिमित्तने मिपाचे प्रायमर म्हणून, "मा.संपादक,मिपावर मी काय वाचू?" अशी पुस्तिकाही प्रकाशित करावी ही विनंती !

In reply to by विटेकर

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 11:32
वो क्या बोल रयेलाय , तुम क्या बोल रये हो...
मै सिर्फ इत्ताच कहरयेलाय.. की प्रतिसाद पडके कै लोग उस्का क्याटेगरी बनाके कंपुबाजी करेलाय. अगर वो रुक जाता हय.. तो लोगोंके खुली हवा मे लिखनेका मौका मिल सकता हय.. ये समजना मंगता. औ इस्के लिये मय तमाम अंतरजालकर लोगांनु बेस्ट विशेश देरैला... इत्ताच्य.

In reply to by आत्मशून्य

विटेकर Fri, 05/30/2014 - 11:42
वैच .. बराब्बर बोला. उस्के वास्ते लोगोन्को ट्रेनिंग देना पड्ता.फिर कित्तीभी क्याटेगरी बन्ने दो.. कुच फर्क नै पडेगा. वर्ना लोगा नाराज होके चला जाता. इत्ताच मय बोल्ताय.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 11:51
बेवखुपां छोडदे तो बहुत अच्छे अच्छे लोगां इधर लेखनेको आ सकता हय. अभी क्या होरेलाय ? लिचींग कल्चर की वजह से आप नये लेखकोंको पुरेसा प्रोत्साहीत नही कर रहे हो. उनको ये लग रहा हय की अगर आप अमुक तमुक लिचर नही हो तो आपको प्रतिसाद नही मिलेंगे. अगर आप लिचर बन गये तोही लिखाण कर सकेंगे. यह एक वास्त्वीकता है. पर बेवखुपां गुमराह करेले हय. अ‍ॅज अ मेटर ऑफ फेक्ट अगर कोइ लिचींगी नही करन चाहता तो आप उसको "गहन" भी कह डालते हो. आज ऐसी बिमारी यहा पर हय की एक की गहन बात आपको गहन लगती हय तो दुसरेकी गहन बात रॉक्सं बन जाती हय. मय ऐसी दोमुही फुक्टबिहारी प्रव्रुत्ती की कडी शब्दोमे आलोचना मंगता हुं...

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 14:41
रोचक विषय. रच्याकने: कुणी अरुण वेढीकर यांचे 'मुंबै ते काश्मीर सायकल प्रवास' हे पुस्तक वाचलेय का? जबर्‍या आहे एकदम.

सतीश आंबेरकर Wed, 05/28/2014 - 06:40
स्थळ : नवदीप विद्यालय , जयप्रकाश नगर ,गोरेगाव (पू ) मुंबई ४०० ०६३ रविवार १ जून ,२०१४ संध्याकाळी ६

सुधीर जी Wed, 05/28/2014 - 09:57
अभिनंदन, तसा मि पुस्तके कमी वाचतो पण तुमचे हे पुस्तक मी नक्की वाचण्याचा प्रयत्न करेन

इरसाल Wed, 05/28/2014 - 10:46
माहिती नका देवु थोडेफार लिहा इथे पुस्तकाबद्दल. किंवा शॉर्टकट मधे एखादे प्रकरण टाका.

In reply to by इरसाल

इरसालशी सहमत. दोन चाक झपाटलेली यातलं स्वत:च्या आतलं पहिलं चाक केव्हा झपाटलं गेलं. सफर कोणती होती, स्वप्न कोणतं होतं. प्रवास कुठे सुरु झाला. प्रवासवर्णनातील काही आठवणी. आणि अशाच काही आठवणीसाठी माझं पुस्तक जरुर वाचा असं काही तरी. आम्हा वाचकांना काही उत्कंठा लागेल असं...! -दिलीप बिरुटे

कपिलमुनी Wed, 05/28/2014 - 12:21
जाहिरात झाली आता इतर वेळेस पण मिपावर येत चला ! पुस्तकासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा

In reply to by vikramaditya

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 19:35
बर्‍याच वेळा किंचीत विचार करून आणि वैयक्तिक नसलेले प्रतिसाद जास्त शिकवून जातात. अर्थात, नाना प्रकारे गहन विचारी माणसांच्या नादी लागून, मिपा वर येणे ज्यांनी बंद केले असेल, तर त्यांच्या सारखे अभागी तेच.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य गुरुवार, 05/29/2014 - 16:09
विचारांना किंचीत विचार , गहन विचार , अथवा नुसता विचार अथवा इतर कसल्याही क्याटेगॉरी मधे न अडकवण्याची... आणी ते समजुन घ्यायची इछ्चा शक्ती निर्माण करण्याची. शुभेच्छा. प्रतिसाद आवडला. - धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

विटेकर Fri, 05/30/2014 - 10:44
वो क्या बोल रयेलाय , तुम क्या बोल रये हो... ( ह घ्या) पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा ! उतम विषय आहे. लिहिते रहा. पुस्तकातील काही पाने इथे टाकलीत तरी , सूज्ञ मिपाकर विकत घेऊनच वाचतील. जे घेणार नाहीत ते तसे ही घेणार नाहीतच ! अवांतर - मिपावरील कुणाच्या , कोणत्या प्रतिसादाची कदर करावी आणि कोणते फाट्यावर मारावेत या विषयांवर एका प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे अशी मी मा. संपादक मंडळाला नम्र विनंती करतो. याच प्रशिक्षण वर्गात मिपा शब्द्कोषाचे एक स्वतंत्र मोड्युल असावे आणि व्यक्ति व कार्य अशी एक कार्यशाळा असावी. बाकी जाणकार सद्स्य भर घालतीलच. यानिमित्तने मिपाचे प्रायमर म्हणून, "मा.संपादक,मिपावर मी काय वाचू?" अशी पुस्तिकाही प्रकाशित करावी ही विनंती !

In reply to by विटेकर

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 11:32
वो क्या बोल रयेलाय , तुम क्या बोल रये हो...
मै सिर्फ इत्ताच कहरयेलाय.. की प्रतिसाद पडके कै लोग उस्का क्याटेगरी बनाके कंपुबाजी करेलाय. अगर वो रुक जाता हय.. तो लोगोंके खुली हवा मे लिखनेका मौका मिल सकता हय.. ये समजना मंगता. औ इस्के लिये मय तमाम अंतरजालकर लोगांनु बेस्ट विशेश देरैला... इत्ताच्य.

In reply to by आत्मशून्य

विटेकर Fri, 05/30/2014 - 11:42
वैच .. बराब्बर बोला. उस्के वास्ते लोगोन्को ट्रेनिंग देना पड्ता.फिर कित्तीभी क्याटेगरी बन्ने दो.. कुच फर्क नै पडेगा. वर्ना लोगा नाराज होके चला जाता. इत्ताच मय बोल्ताय.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 11:51
बेवखुपां छोडदे तो बहुत अच्छे अच्छे लोगां इधर लेखनेको आ सकता हय. अभी क्या होरेलाय ? लिचींग कल्चर की वजह से आप नये लेखकोंको पुरेसा प्रोत्साहीत नही कर रहे हो. उनको ये लग रहा हय की अगर आप अमुक तमुक लिचर नही हो तो आपको प्रतिसाद नही मिलेंगे. अगर आप लिचर बन गये तोही लिखाण कर सकेंगे. यह एक वास्त्वीकता है. पर बेवखुपां गुमराह करेले हय. अ‍ॅज अ मेटर ऑफ फेक्ट अगर कोइ लिचींगी नही करन चाहता तो आप उसको "गहन" भी कह डालते हो. आज ऐसी बिमारी यहा पर हय की एक की गहन बात आपको गहन लगती हय तो दुसरेकी गहन बात रॉक्सं बन जाती हय. मय ऐसी दोमुही फुक्टबिहारी प्रव्रुत्ती की कडी शब्दोमे आलोचना मंगता हुं...

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 14:41
रोचक विषय. रच्याकने: कुणी अरुण वेढीकर यांचे 'मुंबै ते काश्मीर सायकल प्रवास' हे पुस्तक वाचलेय का? जबर्‍या आहे एकदम.
लेखनविषय:
लेखनप्रकार
३२० दिवसांची ती सायकल सफर मी जेव्हा पूर्ण केली तेव्हा एका स्वप्नपूर्तीचे समाधान मला लाभले . ह्या सफरीने मला बरेच काही शिकवले ,अनुभव दिले. तो नुसताच प्रवास नव्हता तो एक अभ्यास होता ह्या जगाचा आणि त्यातील वैविध्याचा. त्या परीक्रमेतले माझे अभुभव मी व्याख्यानामधून किंवा मित्र प्ररीवारासोबत बरेचदा बोलण्यातून मांडले. हे अनुभव पुस्तकरूपाने मांडण्याची इछा फार काळ मनात घर करून होती. काही ना काही कारणामुळे त्या इच्छेला मी बगल देत होतो. गेली २ वर्ष मात्र मी त्या इछेचा पाठपुरावा केला आणि तो जगप्रवास आज "दोन चाकं झपाटलेली " ह्या पुस्तकामध्ये शब्धबद्ध झाला आहे.

सामान्य माणसासाठी साधा फोन

कंजूस ·

कंजूस Wed, 05/28/2014 - 03:46
एक मिनिटाची क्लिप तेरा चौदा एमबिची !! AVI फाइल आली .झूमपण झाले .प्लेबैकही सुरेख येतोय शिवाय स्क्रिन २.४ इंची ३२०X२४०ची चमकदार आहे .बैटरी १८००एमेएच !! ड्यूल सिम (मोठी) आहेच .फक्त नेट आणि फोन मेमरी नाही .गाणी वाजवायला स्पिकर अगदी ठणाणा वाजतोय ,हेडफोनचा आवाजही छान परंतु पिन ३.५ नाही .चार्जीँग आणि हेडफोनचे एकच सॉकेट आहे .ब्लूटुथ चांगलाच फास्ट आहे .फोनच्या किपैडची बटणे छान आहेत आणि कठीण अजिबात नाही .आताच याचे उदघाटन राजमाचीला केले त्यात काही फोटो याने काढलेले आहेत .नोकिआने लांबचे चांगले येतात पण वीस इंचांपेक्षा जवळ फोकस होत नाही .ते काम याने होते .सामान्य माणसास आणखी काय पाहिजे ?

पैसा Wed, 05/28/2014 - 13:12
मी पण अ‍ॅण्ड्रॉईड फोन्स सारखे चार्ज करावे लागतात म्हणून वैतागले आहे. मध्ये पेंटा भारत PF300 नावाचा एक फोन http://www.pantel.in/Bharat_Phone_PF300 घेतला. त्याची बॅटरी भरपूर चालते. ८ दिवसपर्यंत. शिवाय मोठ्ठा स्क्रीन आहे. कामचलाऊ कॅमेरा तसंच जावा, इंटरनेट, एम पी३ वगैरे आहेच. बाहेरगावी जाताना असलेच फोन बेस्ट!

In reply to by पैसा

धर्मराजमुटके Wed, 05/28/2014 - 16:51
काही प्रश्न ! १. हा फोन खास बीसएनएलसाठी तयार केलेला दिसतोय. इतर कंपन्यांची जीएसएम कार्ड चालतात काय ? २. दृष्यानुभव ( लुक आणि फिल) चांगला आहे की चायना मोबाईल सारखा वाटतोय ?

In reply to by धर्मराजमुटके

पैसा Wed, 05/28/2014 - 17:31
सगळी सिमकार्ड्स चालतात. इंटरनेट पण चालते. मी सध्या डोकोमो आणि आयडियाची कार्ड्स वापरत आहे आणि इंटरनेट वापरून पाहिले. दोन्हीचे चालते आहे. चायना मोबाईलसारखा वाटत नाही. म्हणजे बराच डिसेंट दिसतो आणि रिंगटोन्स पण डिसेंट आहेत. फॉण्ट वगैरे चांगला आहे.

कंजूस Wed, 05/28/2014 - 21:26
K20+चे काही फोटो इथे आहेत http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/k1 नोटेचा वॉटरमार्क ,आतल्या पट्टीचा RBI ,फोटोचा फोटो (गाडी) फोकस होते . टॉर्चलाईट पण आहे

कवितानागेश गुरुवार, 05/29/2014 - 14:22
हल्ली iball चे फोन्स पण चांगले आहेत. पण CDMA चा आहे तोच खूप जपून वापरतेय.. दुसरा चान्गला पर्याय अजून तरी दिसला नाही. मायक्रोमॅक्ष बकवास आहे.

कंजूस Mon, 06/02/2014 - 18:40
आणखी काही नवीन गोष्टी या K20+ फोनमध्ये आहेत . १)साउंड रेकॉर्डिँग यात दोन पर्याय आहेत .LOW ठेवल्यास AMR फाइल फॉर्मेट येते आणि HIGH ठेवल्यास WAVE फॉर्मेट येते .ही वेव फाइल टिव्हीची गाणी फोन समोर धरून रेकॉर्डिँगसाठी उपयुक्त आहे .दुसऱ्या मोबाइलला ब्लुटुथने पाठवून त्यात म्युझिक फाइल म्हणून प्लेलिस्टमध्ये घेता येते .वेवमधले रेकॉर्डिँग भन्नाट आहे . २)कॉल रेकॉर्डिँग हे चालु अथवा बंद ठेवल्यावर प्रत्येकवेळी कॉल करण्या अथवा घेण्याआधी कोणतेही वेगळे बटण दाबावे लागत नाही .प्रत्येक कॉन्टेक्टचे कॉल रेकॉर्डिँग वेव फॉर्मेटमध्ये वेगवेगळे आणि सुस्पष्ट साठवले जाते .ही फाइल पाठवताही येते .आता ही सोय इतर फोनमध्ये फक्त कॉन्फरन्स कॉल्ससाठी सापडते . तसा हा फोन रेकॉर्डिँग मास्टर आहे .

In reply to by पैसा

कवितानागेश Mon, 06/02/2014 - 20:54
मायक्रोमॅक्स घेउ नकोस. माझ्याकडे आहे. त्यात सी डी एम ए वर एसएमएस येतच नाहीत. मी पुन्हा जुनाच शामसिंग जपून जपून वापरतेय. एकदा ZTE चे बघ.

In reply to by कवितानागेश

पैसा Mon, 06/02/2014 - 21:32
ZTE android MTS locked आहेत. नाहीतर एकदम साधे. माझ्याकडच्या शामसिंग एक्सप्लोअररने ६ वर्षे चालून राम म्हटल्यामुळे दुसरा फोन शोधते आहे. शक्यतो GSM+CDMA हवा आहे. फक्त CDMA नको. मात्र बरेचसे MTS किंवा Reliance साठीच आहेत. शेवट एखादा चिनी मोबाईल शोधावा लागणार बहुधा. Micromax triple sim चा प्रयोग करून झाला. Battery खलास निघाली.

कंजूस Tue, 06/03/2014 - 07:15
शामशुंगची या प्रकारातली W259 ,W279 आणि म्युजिक ही तीन मॉडेल्स गाजली होती परंतु चार हजारांवरचा फीचर फोन घेणे आताच्या काळात संयुक्तीक नाही .रिलायन्सवाले आता हेएर ची अडीच हजारापर्यँतची विकतात पण त्यात दम नाही .केविलवाणा प्रकार आहे .CDMA ला डच्चू देण्याशिवाय गत्यंतर नाही .

कंजूस Wed, 05/28/2014 - 03:46
एक मिनिटाची क्लिप तेरा चौदा एमबिची !! AVI फाइल आली .झूमपण झाले .प्लेबैकही सुरेख येतोय शिवाय स्क्रिन २.४ इंची ३२०X२४०ची चमकदार आहे .बैटरी १८००एमेएच !! ड्यूल सिम (मोठी) आहेच .फक्त नेट आणि फोन मेमरी नाही .गाणी वाजवायला स्पिकर अगदी ठणाणा वाजतोय ,हेडफोनचा आवाजही छान परंतु पिन ३.५ नाही .चार्जीँग आणि हेडफोनचे एकच सॉकेट आहे .ब्लूटुथ चांगलाच फास्ट आहे .फोनच्या किपैडची बटणे छान आहेत आणि कठीण अजिबात नाही .आताच याचे उदघाटन राजमाचीला केले त्यात काही फोटो याने काढलेले आहेत .नोकिआने लांबचे चांगले येतात पण वीस इंचांपेक्षा जवळ फोकस होत नाही .ते काम याने होते .सामान्य माणसास आणखी काय पाहिजे ?

पैसा Wed, 05/28/2014 - 13:12
मी पण अ‍ॅण्ड्रॉईड फोन्स सारखे चार्ज करावे लागतात म्हणून वैतागले आहे. मध्ये पेंटा भारत PF300 नावाचा एक फोन http://www.pantel.in/Bharat_Phone_PF300 घेतला. त्याची बॅटरी भरपूर चालते. ८ दिवसपर्यंत. शिवाय मोठ्ठा स्क्रीन आहे. कामचलाऊ कॅमेरा तसंच जावा, इंटरनेट, एम पी३ वगैरे आहेच. बाहेरगावी जाताना असलेच फोन बेस्ट!

In reply to by पैसा

धर्मराजमुटके Wed, 05/28/2014 - 16:51
काही प्रश्न ! १. हा फोन खास बीसएनएलसाठी तयार केलेला दिसतोय. इतर कंपन्यांची जीएसएम कार्ड चालतात काय ? २. दृष्यानुभव ( लुक आणि फिल) चांगला आहे की चायना मोबाईल सारखा वाटतोय ?

In reply to by धर्मराजमुटके

पैसा Wed, 05/28/2014 - 17:31
सगळी सिमकार्ड्स चालतात. इंटरनेट पण चालते. मी सध्या डोकोमो आणि आयडियाची कार्ड्स वापरत आहे आणि इंटरनेट वापरून पाहिले. दोन्हीचे चालते आहे. चायना मोबाईलसारखा वाटत नाही. म्हणजे बराच डिसेंट दिसतो आणि रिंगटोन्स पण डिसेंट आहेत. फॉण्ट वगैरे चांगला आहे.

कंजूस Wed, 05/28/2014 - 21:26
K20+चे काही फोटो इथे आहेत http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/k1 नोटेचा वॉटरमार्क ,आतल्या पट्टीचा RBI ,फोटोचा फोटो (गाडी) फोकस होते . टॉर्चलाईट पण आहे

कवितानागेश गुरुवार, 05/29/2014 - 14:22
हल्ली iball चे फोन्स पण चांगले आहेत. पण CDMA चा आहे तोच खूप जपून वापरतेय.. दुसरा चान्गला पर्याय अजून तरी दिसला नाही. मायक्रोमॅक्ष बकवास आहे.

कंजूस Mon, 06/02/2014 - 18:40
आणखी काही नवीन गोष्टी या K20+ फोनमध्ये आहेत . १)साउंड रेकॉर्डिँग यात दोन पर्याय आहेत .LOW ठेवल्यास AMR फाइल फॉर्मेट येते आणि HIGH ठेवल्यास WAVE फॉर्मेट येते .ही वेव फाइल टिव्हीची गाणी फोन समोर धरून रेकॉर्डिँगसाठी उपयुक्त आहे .दुसऱ्या मोबाइलला ब्लुटुथने पाठवून त्यात म्युझिक फाइल म्हणून प्लेलिस्टमध्ये घेता येते .वेवमधले रेकॉर्डिँग भन्नाट आहे . २)कॉल रेकॉर्डिँग हे चालु अथवा बंद ठेवल्यावर प्रत्येकवेळी कॉल करण्या अथवा घेण्याआधी कोणतेही वेगळे बटण दाबावे लागत नाही .प्रत्येक कॉन्टेक्टचे कॉल रेकॉर्डिँग वेव फॉर्मेटमध्ये वेगवेगळे आणि सुस्पष्ट साठवले जाते .ही फाइल पाठवताही येते .आता ही सोय इतर फोनमध्ये फक्त कॉन्फरन्स कॉल्ससाठी सापडते . तसा हा फोन रेकॉर्डिँग मास्टर आहे .

In reply to by पैसा

कवितानागेश Mon, 06/02/2014 - 20:54
मायक्रोमॅक्स घेउ नकोस. माझ्याकडे आहे. त्यात सी डी एम ए वर एसएमएस येतच नाहीत. मी पुन्हा जुनाच शामसिंग जपून जपून वापरतेय. एकदा ZTE चे बघ.

In reply to by कवितानागेश

पैसा Mon, 06/02/2014 - 21:32
ZTE android MTS locked आहेत. नाहीतर एकदम साधे. माझ्याकडच्या शामसिंग एक्सप्लोअररने ६ वर्षे चालून राम म्हटल्यामुळे दुसरा फोन शोधते आहे. शक्यतो GSM+CDMA हवा आहे. फक्त CDMA नको. मात्र बरेचसे MTS किंवा Reliance साठीच आहेत. शेवट एखादा चिनी मोबाईल शोधावा लागणार बहुधा. Micromax triple sim चा प्रयोग करून झाला. Battery खलास निघाली.

कंजूस Tue, 06/03/2014 - 07:15
शामशुंगची या प्रकारातली W259 ,W279 आणि म्युजिक ही तीन मॉडेल्स गाजली होती परंतु चार हजारांवरचा फीचर फोन घेणे आताच्या काळात संयुक्तीक नाही .रिलायन्सवाले आता हेएर ची अडीच हजारापर्यँतची विकतात पण त्यात दम नाही .केविलवाणा प्रकार आहे .CDMA ला डच्चू देण्याशिवाय गत्यंतर नाही .
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील . आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला . सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँग

सामान्य माणसासाठी साधा फोन

कंजूस ·
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील . आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला . सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँग