मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पंदन

सार्थबोध ·
कधी चांदणं श्वासात कधी मन चांदण्यात धुंद प्रेमाचं उधाणं तुझ्या माझ्या अंतरात ll १ ll तुझा भास जीवनात तुझी आस हृदयात तुला पाहिले डोळ्यात जसा मोती शिंपल्यात ll २ ll वारा भरून वाहत पान फूल बहरत तुझा हाती येता हात तन मन मोहरत ll ३ ll तुझे असणे माझ्यात जीव तुझ्यात गुंतत तुझे सांगतो अस्तित्व श्वास श्वास स्पंदनात ll ४ ll - सार्थबोध www.saarthbodh.com

गंगाघाट ते रा. भवन (मार्गे राजघाट)

पगला गजोधर ·

In reply to by जेपी

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:32
सध्याचे भारताचे परम राष्ट्रभक्त, मझदूर नं १, कि जे ३०-३५ वर्षे प्रचारक असून सुद्धा इथे येवून ज्याचा स्मृतीस्थलाठिकाणी नतमस्तक होतात, त्या गांधीबाबाच्या तुमच्या कहाण्या सांगताना, वरील फोटू ध्यानामध्ये ठेवून, जरूर सांगाव्यात.

विकास Tue, 05/27/2014 - 19:32
आज पंतप्रधान मोदींनी पंडीत नेहरूंच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी "I pay my tributes to our 1st Prime Minister Pandit Jawaharlal Nehru on his Punya Tithi." असे व्टिट केले! द्या टाळी!

In reply to by विकास

मुक्त विहारि Tue, 05/27/2014 - 19:44
गांधींनंतर लगेच नेहरू. (गांधी म्हटले की नेहरू येतातच.... धरम-वीर, जय-वीरू सारखीच ह्यांची जोडी ज्याम फेमस आहे.)

In reply to by मुक्त विहारि

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:45
व्हय व्हय तशी, जादुगार आणि मेणाचे लोहपुरूष (लोहपुरूष नं २), अशी जोडी पण फ़ेमस व्हती, पण लोहपुरूष गंजला, सारखा रुसूबाई म्हणून कोपर्यात जाऊ लागल्यावर, जादुगाराने त्याला स्क्र्याप मध्ये काढले हो, (थोडे पैसे सुटतात, घरातलं गचपण पण कमी होत, हा त्यामागचा जादुगाराचा उद्दात्त हेतू ), सध्या त्यांचे जोडीदार बदला फेम अमित आहे.

In reply to by विकास

प्रदीप Tue, 05/27/2014 - 19:44
इथे टवाळांना नको. ती कुमार केतकरांना द्या. तशी ती देतांना टी. व्हीवाले हजर असले (तसे ते असणारच) व त्यांच्या नाकाखाली माईक असला (तोही तसा असणारच), तर मग पुढील rambling ऐकायला मात्र तिथे थांबू नका.

In reply to by प्रदीप

विकास Tue, 05/27/2014 - 19:58
मला वाटते कुमार केतकर सध्या, "असे राम ते धाम सोडूनी द्यावे" असे म्हणत असावेत. :)

In reply to by lakhu risbud

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 14:57
लखुभाऊ, सं क्षि सरांचं त्या वाक्या बरोबरचं, त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे, असे मी मानतो ! का फक्त त्याचं वाक्य, आपल्याला सुटेबल तेंव्हा, रुचेल तसं , आउट ऑफ context वापरत आहात ?

In reply to by पगला गजोधर

lakhu risbud Wed, 05/28/2014 - 17:21
त्या वाक्या बरोबरचं, त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे, असे मी मानतो हा निष्कर्ष आपण कशावरून काढलात ? का फक्त त्याचं वाक्य, आपल्याला सुटेबल तेंव्हा, रुचेल तसं , आउट ऑफ context वापरत आहात ? या वाक्याचा त्यांनी कॉपीराईट घेतला आहे हे माहित नव्हते. By the way "हे" वाक्य तुम्हाला एवढे झोम्बायचे कारण काय ? …………………………… ही सही बऱ्याच आधीपासून आहे.

आत्मशून्य Tue, 05/27/2014 - 23:26
अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ?
कंपुबाजी हो. आणखी काय ;)

In reply to by आत्मशून्य

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:36
आणि त्या सो कॉल्ड कंपूबाजी च्या चरणी ३०-३५ वर्षे नत्थूप्रचारक असलेले नतमस्तक होतात, हि खरंच ड्वोळे वलं करणारी गोष्ठ व्हय !

In reply to by पगला गजोधर

"दहावा माणूस" बनून ट्यार्पी गोळा करायचा हिरीरीचा प्रयत्न छान आहे (सावधगिरीचा इशारा: अती झाला की हा प्रकार केविलवाणा दिसू लागतो) ! मस्त मनोरंजन होत आहे. लगे रहो =))

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 09:58
भारतात काही चलनी नाणी राजकीय लोकानी निर्माण केलेली आहेत. ती काही प्रमाणात श्रेष्टही आहेत. चलनी नाणी म्हणून फार उपयुक्त ही आहेत. गांधी हे भारताचे डॉलर आहेत. या एका डॉलर बरोबर बाकी काही येन युरो ,पेसो ही इथे आहेत. अर्थात १९३१ पासून जगात ज्याप्रमाणे डॉलर हे भरवशाचे नाणे आहे तसेच अजून तरी गांधीजी भरवशाचे नाणे आहे.सत्तेच्या मार्गावर किंवा सत्ता टिकविण्यासाठी उद्या नथूराम जरी सत्तेवर आला तरी त्याला हे नाणे वापरावे लागेल. म्हणून तर त्याने गांधीजीना नमस्कार केला नसेल ना ?

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 12:14
याचा अर्थ, आज नत्थू-पेसो ला काडीचीही किंमत उरली नाही व ते अगदी सोमलिअन कंरसी सारखे झाले आहे (बा द वे , कोणी पहिली आहे का सोमलिअन कंरसी चलनात ? )

दाखल्या देवा दंडवत असा काहीसा प्रकार आहे , आणि मोदींना स्वतःची इमेज आता १२५ कोटी जनतेचा पंतप्रधान अशी करायची आहे त्यामुळे जाणीवपूर्वक व नियोजनबध्द त्यांच्याकडून अशी कृती घडत आहे. राजकारण हे राजकारणासारखे करावे. हेच खरे

In reply to by निनाद मुक्काम …

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 13:57
'देखल्या देवा' म्हणजेच त्यांनी गांधीबाबाला देव मानलं तर, म्हणूनच दंडवत घातला असेल. १२५ कोटी जनतेचा पंतप्रधान म्हणजेच १२५ कोटी लोकांची (acceptability) मान्यता मिळू शकेल अशी विचारसरणी गांधीबाबाची होती, आणि १२५ कोटी लोकांना बरोबर घेऊन राज्यकारभार चालवायचा असेल तर गांधीजींच्या स्टायल ने जावे लागेल, ऐरेगैरे नत्थूखैरे स्टायल ने नाही, हे त्यांनी चाणाक्षपणे पहिल्यादिवशीच जाणले …. असेच म्हणायला हवे… नाही का !

In reply to by पगला गजोधर

प्यारे१ Wed, 05/28/2014 - 14:07
___/\___ आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशीच प्रणाम करुन कामाला लागलो तर काय म्हणाल???????? काही 'देणी' असतात ती द्यावी लागतात! बाकी थिअरी मानायची तर गांधीजींना नमन करणारे सगळेच 'महात्मा गांधी रोड' वर चालतात असं म्हणायचंय काय? तसं असेल तर लई वेळा 'मोठे व्हा!' दहाव्या माणसाची 'आणखी एक' गोष्ट आहे. बहुतेक 'को दशम' म्हणून. (बॅट्या सांग रे!) ती वाचली तर ह्या गोष्टी करायची वेळ यायची नाही.

In reply to by प्यारे१

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 16:18
बाकी आणखी थिअरी सांगायची तर सरदार पटेलांचा भव्यदिव्य पुतुळा उभारून नमन करणारे सगळेच 'सरदार पटेल रोड' वर चालतात असं म्हणायचंय काय? तसं असेल तर खुप्प खुप्प 'मोठे व्हा!'

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 15:02
प्रशांतभाऊ, सहमत, तुमचा तर्क आणखी पुढे चालवला तर, त्याचबरोबर मग, शिवाजीमहाराज, सावरकर, विवेकानंद यांचा नावाचा, फोटोचा स्वार्थासाठी वापर करणारे सुद्धा काही, त्यांच्या विचारांना मानून कामकाज करतीलच असे काही नहि.

In reply to by पगला गजोधर

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 15:55
बरोबर ! अगदी बरोबर ! मोठ्या नेत्यांचे फोटो लावलेले असतात व खाली तारीख पे तारीख चा खेळ चाललेला असतो. गणपतीच्या मिरवणुकीत 'देशी 'लावून ढोल लेझीमीचा खेळ चालतो. प्रजेत जर हे आहे तर राजात का नाही येणार ?

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 16:23
चौकटराजे, सहमत, बाकी तुम्ही नमूद केलेली ग्राउंड रियालिटी, येत्या ५ वर्षात, जादूची कांडी फिरवून नष्ट होईल, अशी ऐक भाबडी आशा असेल न प्रजेला ….

In reply to by पगला गजोधर

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 16:32
महागाई कमी करणे व ३७० कलम या दोन गोष्टी अशक्य आहेत. बाकी एकवेळ राममंदीर जमेल. पहिल्या मुद्द्यात किमान ३० कोटी व्यावसायिक अडकलेयत. व दुसर्‍यात किमान १० कोटी. ( हे १० कोटी कोण तुम्हीच ओळखा ) . तेंव्हा भाबडी आशा वगैरे काही नाही. रामबिलास पासवान यानी सत्तेला " काटोंका ताज" अगोदरच म्हटले आहे.

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 17:27
चौकटराजे, परत सहमत,'सबका साथ सबका विकास', ग्रोथ, अछ्छे दिन वर आलेल्या सरकारला, राम मंदिर जमेल ? महागाईवर नियंत्रण न आणता, परत हे मंदिर मंदिर खेळत बसले, तर जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ?

In reply to by पगला गजोधर

शिद Wed, 05/28/2014 - 18:05
तर जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ?
अहो गजोधर साहेब, जनता त्यांचे काय करायचे बघून घेईल. तुम्ही कशाला आत्तापासूनच साप साप ओरडुन भुई धोपटणं चालू केलं आहे? जरा दमानं घ्या.

In reply to by शिद

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 10:19
शिदभाऊ हे बाकी बरुब्बर बोल्लासा तुमी, काय हाय, शेतकऱ्याला सावध राहावं लागत व साप असो नसो मधून मधून भुई थोपटावी लागतीया, भुई समतल राहते, व साप देखील बिचकत्यात. नंतर बैल गेला अन झोपा केला, अशी गत नको व्हायला, हि काळजी कस !

आनन्दा Wed, 05/28/2014 - 23:58
बाकी, मी संघात जेव्हा जात होतो, तेव्हापासून गांधींबद्दल चिखलफेक करणारे वक्तव्य कोण्या संघाच्या नेत्याने/ कार्यकर्त्याने केल्याचे ऐकिवात नाही. किंवा नथुरामच्या कृत्याचे समर्थन करताना गांधींना कोणी पायदळी तुडवल्याचे देखील पाहिलेले नाही. नथुरामने देखील त्याची अगतिकता व्यक्त केलेली आहे. (त्याचा गांधींना मारण्याचा निर्णय बरोबर होता की नाही हा वेगळा विषय आहे. तो इथे काढून धाग्याचा त्यार्पी उगाचच वाढवू नये अशी विनंती आहे.) बाकी नथुरामने देखील गांधींवर गोळी झाडण्यापूर्वी त्यांना नमस्कार केल्याचे ऐकीवात आहे. समोरासमोर गोळी झाडताना नमस्कार करायची त्याला काहीच गरज नव्हती, नाही का? पण असो. जाता जाता, तुम्ही आणि तुमचे नेते जसे आरोप करत आहात, तसे गांधींवर कोणी संघवाल्याने जाहीरपणे केल्याचे दाखवून द्यावेत हे माझे आव्हान आहे. नत्थुगुगग्गुळ घेण्यापूर्वी नीट पथ्य सांभाळले असते तर असे साईड-इफेक्ट दिसून आले नसते.

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 10:13
आनंदाभाऊ, तुमच्या वरील प्रतिक्रियेनंतर, म्या पागल्याला एकच इचारावस वाटत, कि तुम्ही उल्लेखलेल्या खुनी व्यक्तीचं, प. पं. एखाद स्मृती स्थळ उभारतील का ? व त्या ठिकाणी जाहीरपणे असे वरील फोटू प्रमाणे नतमस्तक होतील का ? अवांतर: स्वातंत्र्यनंतरचा देशातील पहिला आतंकवादी ज्याने गांधी वर मुस्लिम व्यक्तीची वेशभूषा करून गोळ्या झाडल्या होत्या, लोकांनी त्याला पकडले नसते तर आज आपल्याला गांधी ची हत्या कुण्या मुस्लिमांनी केली असा सर्जरी केलेला इतिहास दिसला असता. (त्याला ओळखण्यात त्यावेळचे भा. रा. कॉ. चे कार्यकर्ते स्वतंत्रसैनिक नरहर विष्णु गाडगीळ (विठ्ठलराव गाडगीळ यांचे वडील ) यांनी, बहुमोल मदत केली, त्यामुळे सर्व समाजातील सुज्ञ लोकांना, अशी आतंकवादी विचारसरणी मान्य नाही, असे सिद्ध होते ) मुस्लिमांचा पोशाख करून एका वयोवृद्ध व्यक्तीवर गोळ्या झाडणाऱ्या, या कारस्थानी व्यक्तीबद्दल पद्धतशीरपणे नमस्कार केला वै. बातम्या पसरवण्यात आलेल्या आहे (असे ऐकिवात आहे, अशी वाक्याची सुरुवात करून )

विटेकर गुरुवार, 05/29/2014 - 10:45
पग .. तुमचा कंड अजून शमला नाही तर ..! असो, चांगली करमणूक होते आहे ! रच्याकने , गांधी अट्ट्ल हिंदुत्ववादी होते ( मोअर ख्रिष्चन द्यान पोप अशा अर्थाने )! त्यांच्या इतका सर्व जगाला माहीती असलेला दुसरा हिंदुत्ववादी नाही ! अहिंसा , सत्य, अस्तेय , अपरिग्रह .... ही सारी तत्वे कोठून आली ? ( जैन उपासनापद्धती ही हिंदू धर्माचाच एक भाग आहे , त्याच्यावर पुन्हा वादंग नको ! मागे बरेच चर्वण झाले आहे ) गांधीजींच्या आणि संघाच्या विचारसरणीत कमालीचे साम्य आहे ! फक्त मुस्लीम अनुनय सोडून ! आणि म्हणूनच गांधीजी संघाला प्रातः स्मरणीय आहेत !!! (गांधीजींचा हा मुस्लिम अनुनय हा देखील पराकोटीच्या हिंदू सहिष्णुतेतूनच आला आहे .. त्याला प्राचार्य आठवले - स्वामी वरदानंद भारती यांनी "सदगुण विकृती" असा अर्थपूर्ण शब्द वापरला आहे !) आजच्या जगात संघाच्या प्रचारका इतका गांधीवादी पद्धतीने राहणारा दुसरा माणूस शोधून सापड्णार नाही ! आणि त्यामुळेच मोदीजी राजघाटावर नतमस्तक झाले याचे कुणाही संघवाल्याला आश्चर्य वाटले नाही अथवा कोणी आक्षेप ही घेतला नाही ! तुम्हालाच आक्षेप आहे .. चालू द्या . टीआरपी वाढवण्यासाठी तुम्हाला मदत केल्याबद्द्ल व्य नि करुन आभार मानावेत आणि उतराई व्हावे !

In reply to by विटेकर

आनन्दा गुरुवार, 05/29/2014 - 14:34
धन्यवाद विटेकरसाहेब. समर्पक उत्तर दिल्याबद्दल. खरेतर हा टी आर पी चा प्रयत्न असल्यामुळे मी इथे येणारच नव्हतो, पण त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मलाच उद्देशून धागा काढला असल्यामुळे मला यावे लागले. असो.

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 11:55
विटेकर, म्या पगला, पण इथे, तुमचा देखील प्रतिक्रिया देण्याचा कंड मिटला नाही म्हणूया का ? इथे मी, मला, नत्थूगुग्गुळाने व नामोसुतशेखराने उपचार घ्यायला सुचवणाऱ्या विद्वान बंधुनो, तुमचे यावरील मत काय ? असे नमूद करून देखील, आपण, स्वतःच ठेवायचं झाकून व दुसर्याच पहायचं वाकून , या उक्ती प्रमाणे कंडावर गाडी वळवली काय ?

संचित Fri, 05/30/2014 - 19:41
बाकी सोडा हो. जोपर्यंत गांधींचा फोटो नोटेवर आहे तोपर्यंत नमन करावाच लागणार.

In reply to by संचित

पैसा Fri, 05/30/2014 - 22:46
ज्यांना गांधीजी आवडत नाहीत त्यांनी त्यांच्याकडची गांधीजींची सगळी चित्रे मला पाठवून द्या. मला गांधीजी खूप आवडतात!

विटेकर Wed, 06/04/2014 - 14:39
गांधीजींना नोटेवर घेऊन आपण त्यांचा अपमानच केला आहे. ज्या गांधीजींनी आयुष्यभर साध्या वागणूकीवर भर दिला , इतका की कपडे देखील कमीतकमी वापरले, त्यांना आपण पैशाची उब देऊ केली !!! पाश्चिमात्य जगात पैशाला दैवत मानतात त्याचेच आपण अंधानुकरण केले. यामुळे गांधीजी किती नालायक लोकांच्या हातात गेले , त्याला सीमा नाही ! एका अस्सल भारतीय/ हिंदू महात्म्याचा आणखी अवमान काय असेल ? हे तर त्याच्या नश्वर देहावर गोळ्या झाडण्याइतकेच भयानक आहे !

In reply to by जेपी

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:32
सध्याचे भारताचे परम राष्ट्रभक्त, मझदूर नं १, कि जे ३०-३५ वर्षे प्रचारक असून सुद्धा इथे येवून ज्याचा स्मृतीस्थलाठिकाणी नतमस्तक होतात, त्या गांधीबाबाच्या तुमच्या कहाण्या सांगताना, वरील फोटू ध्यानामध्ये ठेवून, जरूर सांगाव्यात.

विकास Tue, 05/27/2014 - 19:32
आज पंतप्रधान मोदींनी पंडीत नेहरूंच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी "I pay my tributes to our 1st Prime Minister Pandit Jawaharlal Nehru on his Punya Tithi." असे व्टिट केले! द्या टाळी!

In reply to by विकास

मुक्त विहारि Tue, 05/27/2014 - 19:44
गांधींनंतर लगेच नेहरू. (गांधी म्हटले की नेहरू येतातच.... धरम-वीर, जय-वीरू सारखीच ह्यांची जोडी ज्याम फेमस आहे.)

In reply to by मुक्त विहारि

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:45
व्हय व्हय तशी, जादुगार आणि मेणाचे लोहपुरूष (लोहपुरूष नं २), अशी जोडी पण फ़ेमस व्हती, पण लोहपुरूष गंजला, सारखा रुसूबाई म्हणून कोपर्यात जाऊ लागल्यावर, जादुगाराने त्याला स्क्र्याप मध्ये काढले हो, (थोडे पैसे सुटतात, घरातलं गचपण पण कमी होत, हा त्यामागचा जादुगाराचा उद्दात्त हेतू ), सध्या त्यांचे जोडीदार बदला फेम अमित आहे.

In reply to by विकास

प्रदीप Tue, 05/27/2014 - 19:44
इथे टवाळांना नको. ती कुमार केतकरांना द्या. तशी ती देतांना टी. व्हीवाले हजर असले (तसे ते असणारच) व त्यांच्या नाकाखाली माईक असला (तोही तसा असणारच), तर मग पुढील rambling ऐकायला मात्र तिथे थांबू नका.

In reply to by प्रदीप

विकास Tue, 05/27/2014 - 19:58
मला वाटते कुमार केतकर सध्या, "असे राम ते धाम सोडूनी द्यावे" असे म्हणत असावेत. :)

In reply to by lakhu risbud

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 14:57
लखुभाऊ, सं क्षि सरांचं त्या वाक्या बरोबरचं, त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे, असे मी मानतो ! का फक्त त्याचं वाक्य, आपल्याला सुटेबल तेंव्हा, रुचेल तसं , आउट ऑफ context वापरत आहात ?

In reply to by पगला गजोधर

lakhu risbud Wed, 05/28/2014 - 17:21
त्या वाक्या बरोबरचं, त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे, असे मी मानतो हा निष्कर्ष आपण कशावरून काढलात ? का फक्त त्याचं वाक्य, आपल्याला सुटेबल तेंव्हा, रुचेल तसं , आउट ऑफ context वापरत आहात ? या वाक्याचा त्यांनी कॉपीराईट घेतला आहे हे माहित नव्हते. By the way "हे" वाक्य तुम्हाला एवढे झोम्बायचे कारण काय ? …………………………… ही सही बऱ्याच आधीपासून आहे.

आत्मशून्य Tue, 05/27/2014 - 23:26
अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ?
कंपुबाजी हो. आणखी काय ;)

In reply to by आत्मशून्य

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:36
आणि त्या सो कॉल्ड कंपूबाजी च्या चरणी ३०-३५ वर्षे नत्थूप्रचारक असलेले नतमस्तक होतात, हि खरंच ड्वोळे वलं करणारी गोष्ठ व्हय !

In reply to by पगला गजोधर

"दहावा माणूस" बनून ट्यार्पी गोळा करायचा हिरीरीचा प्रयत्न छान आहे (सावधगिरीचा इशारा: अती झाला की हा प्रकार केविलवाणा दिसू लागतो) ! मस्त मनोरंजन होत आहे. लगे रहो =))

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 09:58
भारतात काही चलनी नाणी राजकीय लोकानी निर्माण केलेली आहेत. ती काही प्रमाणात श्रेष्टही आहेत. चलनी नाणी म्हणून फार उपयुक्त ही आहेत. गांधी हे भारताचे डॉलर आहेत. या एका डॉलर बरोबर बाकी काही येन युरो ,पेसो ही इथे आहेत. अर्थात १९३१ पासून जगात ज्याप्रमाणे डॉलर हे भरवशाचे नाणे आहे तसेच अजून तरी गांधीजी भरवशाचे नाणे आहे.सत्तेच्या मार्गावर किंवा सत्ता टिकविण्यासाठी उद्या नथूराम जरी सत्तेवर आला तरी त्याला हे नाणे वापरावे लागेल. म्हणून तर त्याने गांधीजीना नमस्कार केला नसेल ना ?

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 12:14
याचा अर्थ, आज नत्थू-पेसो ला काडीचीही किंमत उरली नाही व ते अगदी सोमलिअन कंरसी सारखे झाले आहे (बा द वे , कोणी पहिली आहे का सोमलिअन कंरसी चलनात ? )

दाखल्या देवा दंडवत असा काहीसा प्रकार आहे , आणि मोदींना स्वतःची इमेज आता १२५ कोटी जनतेचा पंतप्रधान अशी करायची आहे त्यामुळे जाणीवपूर्वक व नियोजनबध्द त्यांच्याकडून अशी कृती घडत आहे. राजकारण हे राजकारणासारखे करावे. हेच खरे

In reply to by निनाद मुक्काम …

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 13:57
'देखल्या देवा' म्हणजेच त्यांनी गांधीबाबाला देव मानलं तर, म्हणूनच दंडवत घातला असेल. १२५ कोटी जनतेचा पंतप्रधान म्हणजेच १२५ कोटी लोकांची (acceptability) मान्यता मिळू शकेल अशी विचारसरणी गांधीबाबाची होती, आणि १२५ कोटी लोकांना बरोबर घेऊन राज्यकारभार चालवायचा असेल तर गांधीजींच्या स्टायल ने जावे लागेल, ऐरेगैरे नत्थूखैरे स्टायल ने नाही, हे त्यांनी चाणाक्षपणे पहिल्यादिवशीच जाणले …. असेच म्हणायला हवे… नाही का !

In reply to by पगला गजोधर

प्यारे१ Wed, 05/28/2014 - 14:07
___/\___ आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशीच प्रणाम करुन कामाला लागलो तर काय म्हणाल???????? काही 'देणी' असतात ती द्यावी लागतात! बाकी थिअरी मानायची तर गांधीजींना नमन करणारे सगळेच 'महात्मा गांधी रोड' वर चालतात असं म्हणायचंय काय? तसं असेल तर लई वेळा 'मोठे व्हा!' दहाव्या माणसाची 'आणखी एक' गोष्ट आहे. बहुतेक 'को दशम' म्हणून. (बॅट्या सांग रे!) ती वाचली तर ह्या गोष्टी करायची वेळ यायची नाही.

In reply to by प्यारे१

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 16:18
बाकी आणखी थिअरी सांगायची तर सरदार पटेलांचा भव्यदिव्य पुतुळा उभारून नमन करणारे सगळेच 'सरदार पटेल रोड' वर चालतात असं म्हणायचंय काय? तसं असेल तर खुप्प खुप्प 'मोठे व्हा!'

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 15:02
प्रशांतभाऊ, सहमत, तुमचा तर्क आणखी पुढे चालवला तर, त्याचबरोबर मग, शिवाजीमहाराज, सावरकर, विवेकानंद यांचा नावाचा, फोटोचा स्वार्थासाठी वापर करणारे सुद्धा काही, त्यांच्या विचारांना मानून कामकाज करतीलच असे काही नहि.

In reply to by पगला गजोधर

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 15:55
बरोबर ! अगदी बरोबर ! मोठ्या नेत्यांचे फोटो लावलेले असतात व खाली तारीख पे तारीख चा खेळ चाललेला असतो. गणपतीच्या मिरवणुकीत 'देशी 'लावून ढोल लेझीमीचा खेळ चालतो. प्रजेत जर हे आहे तर राजात का नाही येणार ?

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 16:23
चौकटराजे, सहमत, बाकी तुम्ही नमूद केलेली ग्राउंड रियालिटी, येत्या ५ वर्षात, जादूची कांडी फिरवून नष्ट होईल, अशी ऐक भाबडी आशा असेल न प्रजेला ….

In reply to by पगला गजोधर

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 16:32
महागाई कमी करणे व ३७० कलम या दोन गोष्टी अशक्य आहेत. बाकी एकवेळ राममंदीर जमेल. पहिल्या मुद्द्यात किमान ३० कोटी व्यावसायिक अडकलेयत. व दुसर्‍यात किमान १० कोटी. ( हे १० कोटी कोण तुम्हीच ओळखा ) . तेंव्हा भाबडी आशा वगैरे काही नाही. रामबिलास पासवान यानी सत्तेला " काटोंका ताज" अगोदरच म्हटले आहे.

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 17:27
चौकटराजे, परत सहमत,'सबका साथ सबका विकास', ग्रोथ, अछ्छे दिन वर आलेल्या सरकारला, राम मंदिर जमेल ? महागाईवर नियंत्रण न आणता, परत हे मंदिर मंदिर खेळत बसले, तर जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ?

In reply to by पगला गजोधर

शिद Wed, 05/28/2014 - 18:05
तर जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ?
अहो गजोधर साहेब, जनता त्यांचे काय करायचे बघून घेईल. तुम्ही कशाला आत्तापासूनच साप साप ओरडुन भुई धोपटणं चालू केलं आहे? जरा दमानं घ्या.

In reply to by शिद

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 10:19
शिदभाऊ हे बाकी बरुब्बर बोल्लासा तुमी, काय हाय, शेतकऱ्याला सावध राहावं लागत व साप असो नसो मधून मधून भुई थोपटावी लागतीया, भुई समतल राहते, व साप देखील बिचकत्यात. नंतर बैल गेला अन झोपा केला, अशी गत नको व्हायला, हि काळजी कस !

आनन्दा Wed, 05/28/2014 - 23:58
बाकी, मी संघात जेव्हा जात होतो, तेव्हापासून गांधींबद्दल चिखलफेक करणारे वक्तव्य कोण्या संघाच्या नेत्याने/ कार्यकर्त्याने केल्याचे ऐकिवात नाही. किंवा नथुरामच्या कृत्याचे समर्थन करताना गांधींना कोणी पायदळी तुडवल्याचे देखील पाहिलेले नाही. नथुरामने देखील त्याची अगतिकता व्यक्त केलेली आहे. (त्याचा गांधींना मारण्याचा निर्णय बरोबर होता की नाही हा वेगळा विषय आहे. तो इथे काढून धाग्याचा त्यार्पी उगाचच वाढवू नये अशी विनंती आहे.) बाकी नथुरामने देखील गांधींवर गोळी झाडण्यापूर्वी त्यांना नमस्कार केल्याचे ऐकीवात आहे. समोरासमोर गोळी झाडताना नमस्कार करायची त्याला काहीच गरज नव्हती, नाही का? पण असो. जाता जाता, तुम्ही आणि तुमचे नेते जसे आरोप करत आहात, तसे गांधींवर कोणी संघवाल्याने जाहीरपणे केल्याचे दाखवून द्यावेत हे माझे आव्हान आहे. नत्थुगुगग्गुळ घेण्यापूर्वी नीट पथ्य सांभाळले असते तर असे साईड-इफेक्ट दिसून आले नसते.

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 10:13
आनंदाभाऊ, तुमच्या वरील प्रतिक्रियेनंतर, म्या पागल्याला एकच इचारावस वाटत, कि तुम्ही उल्लेखलेल्या खुनी व्यक्तीचं, प. पं. एखाद स्मृती स्थळ उभारतील का ? व त्या ठिकाणी जाहीरपणे असे वरील फोटू प्रमाणे नतमस्तक होतील का ? अवांतर: स्वातंत्र्यनंतरचा देशातील पहिला आतंकवादी ज्याने गांधी वर मुस्लिम व्यक्तीची वेशभूषा करून गोळ्या झाडल्या होत्या, लोकांनी त्याला पकडले नसते तर आज आपल्याला गांधी ची हत्या कुण्या मुस्लिमांनी केली असा सर्जरी केलेला इतिहास दिसला असता. (त्याला ओळखण्यात त्यावेळचे भा. रा. कॉ. चे कार्यकर्ते स्वतंत्रसैनिक नरहर विष्णु गाडगीळ (विठ्ठलराव गाडगीळ यांचे वडील ) यांनी, बहुमोल मदत केली, त्यामुळे सर्व समाजातील सुज्ञ लोकांना, अशी आतंकवादी विचारसरणी मान्य नाही, असे सिद्ध होते ) मुस्लिमांचा पोशाख करून एका वयोवृद्ध व्यक्तीवर गोळ्या झाडणाऱ्या, या कारस्थानी व्यक्तीबद्दल पद्धतशीरपणे नमस्कार केला वै. बातम्या पसरवण्यात आलेल्या आहे (असे ऐकिवात आहे, अशी वाक्याची सुरुवात करून )

विटेकर गुरुवार, 05/29/2014 - 10:45
पग .. तुमचा कंड अजून शमला नाही तर ..! असो, चांगली करमणूक होते आहे ! रच्याकने , गांधी अट्ट्ल हिंदुत्ववादी होते ( मोअर ख्रिष्चन द्यान पोप अशा अर्थाने )! त्यांच्या इतका सर्व जगाला माहीती असलेला दुसरा हिंदुत्ववादी नाही ! अहिंसा , सत्य, अस्तेय , अपरिग्रह .... ही सारी तत्वे कोठून आली ? ( जैन उपासनापद्धती ही हिंदू धर्माचाच एक भाग आहे , त्याच्यावर पुन्हा वादंग नको ! मागे बरेच चर्वण झाले आहे ) गांधीजींच्या आणि संघाच्या विचारसरणीत कमालीचे साम्य आहे ! फक्त मुस्लीम अनुनय सोडून ! आणि म्हणूनच गांधीजी संघाला प्रातः स्मरणीय आहेत !!! (गांधीजींचा हा मुस्लिम अनुनय हा देखील पराकोटीच्या हिंदू सहिष्णुतेतूनच आला आहे .. त्याला प्राचार्य आठवले - स्वामी वरदानंद भारती यांनी "सदगुण विकृती" असा अर्थपूर्ण शब्द वापरला आहे !) आजच्या जगात संघाच्या प्रचारका इतका गांधीवादी पद्धतीने राहणारा दुसरा माणूस शोधून सापड्णार नाही ! आणि त्यामुळेच मोदीजी राजघाटावर नतमस्तक झाले याचे कुणाही संघवाल्याला आश्चर्य वाटले नाही अथवा कोणी आक्षेप ही घेतला नाही ! तुम्हालाच आक्षेप आहे .. चालू द्या . टीआरपी वाढवण्यासाठी तुम्हाला मदत केल्याबद्द्ल व्य नि करुन आभार मानावेत आणि उतराई व्हावे !

In reply to by विटेकर

आनन्दा गुरुवार, 05/29/2014 - 14:34
धन्यवाद विटेकरसाहेब. समर्पक उत्तर दिल्याबद्दल. खरेतर हा टी आर पी चा प्रयत्न असल्यामुळे मी इथे येणारच नव्हतो, पण त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मलाच उद्देशून धागा काढला असल्यामुळे मला यावे लागले. असो.

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 11:55
विटेकर, म्या पगला, पण इथे, तुमचा देखील प्रतिक्रिया देण्याचा कंड मिटला नाही म्हणूया का ? इथे मी, मला, नत्थूगुग्गुळाने व नामोसुतशेखराने उपचार घ्यायला सुचवणाऱ्या विद्वान बंधुनो, तुमचे यावरील मत काय ? असे नमूद करून देखील, आपण, स्वतःच ठेवायचं झाकून व दुसर्याच पहायचं वाकून , या उक्ती प्रमाणे कंडावर गाडी वळवली काय ?

संचित Fri, 05/30/2014 - 19:41
बाकी सोडा हो. जोपर्यंत गांधींचा फोटो नोटेवर आहे तोपर्यंत नमन करावाच लागणार.

In reply to by संचित

पैसा Fri, 05/30/2014 - 22:46
ज्यांना गांधीजी आवडत नाहीत त्यांनी त्यांच्याकडची गांधीजींची सगळी चित्रे मला पाठवून द्या. मला गांधीजी खूप आवडतात!

विटेकर Wed, 06/04/2014 - 14:39
गांधीजींना नोटेवर घेऊन आपण त्यांचा अपमानच केला आहे. ज्या गांधीजींनी आयुष्यभर साध्या वागणूकीवर भर दिला , इतका की कपडे देखील कमीतकमी वापरले, त्यांना आपण पैशाची उब देऊ केली !!! पाश्चिमात्य जगात पैशाला दैवत मानतात त्याचेच आपण अंधानुकरण केले. यामुळे गांधीजी किती नालायक लोकांच्या हातात गेले , त्याला सीमा नाही ! एका अस्सल भारतीय/ हिंदू महात्म्याचा आणखी अवमान काय असेल ? हे तर त्याच्या नश्वर देहावर गोळ्या झाडण्याइतकेच भयानक आहे !
महात्मा गांधीजींची १९४८ मध्ये हत्या करण्यात आली, तेंव्हा राजघाट हे स्मृतीस्थळ उभारले गेले, अनेक वर्षे सरली तरीही आजतागायत (दि. २७ मे २०१४), जेव्हा कधीही नव प्रधान /मुख्य मंत्री कार्यभार स्वीकारण्या आधी , वा विदेशी पाहुणे भेटीवर आले असता, राजघाटावर येवून आदराने नतमस्तक होतातच, अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ? म्या पगाल्याच्यामते, कदाचित 'जीवनामध्ये सत्याला प्रमाण मानने', या त्यांच्या विचारसरणीत आहे का ?

भारतीय कैद्यांची सुटका

आनन्दा ·

विअर्ड विक्स Mon, 05/26/2014 - 14:27
याला goodwill gesture असे म्हणतात…. यापलीकडे फार काही अपेक्षा करू नये…. भारताने सुद्धा कैदी सोडले अशी बातमी येईल तेव्हा पण त्यात पाकिस्तानचाच हेतू शोधाल का ? राजनैतिक पातळीवर असे संकेत द्यावे लागतात…

In reply to by विअर्ड विक्स

आनन्दा Mon, 05/26/2014 - 14:45
ती बातमी येईल याबाबत माझ्या मनात शंका नाही. पाकिस्तानने ५०एक कैदी सोडले असते तर मला फार काही वाटले नसते. पण १५० हा आकडा मला मोठा वाटला. तो "goodwill gesture" च्या पलिकडे आहे असे माझे आपले मत आहे. बाकी तुमच्याशी सहमत.

श्रीमत Mon, 05/26/2014 - 15:01
बातमी आलि आहे कि कि मोदींनी defence खाता स्वतःकडे ठेवला आहे.. या वरून शहाण्याने समजून घ्यावे... सत्तेत आल्या बरोबर विनाकारण पाकिस्तान वर कारवाई केली तर जगासमोर चुकीचा संदेश जाइल आणि सगळ्यात महत्वाचा.. आता जनतेचे प्रश्न सोडवणे जास्त महत्वाचे आहे पाक वर चाल करण्यापेक्षा..... कुठे तरी वाचले आहे .. अटबिहारी वाजपेयी यांच्या काळात एक घोषणा गाजली होती. "दूध मॉंगो खिर देंगे, काश्‍मीर मागोगे तो चिर देंगे'... आता या मोदी सरकारची नवीन घोषणा पुढे आलीय, ""ना दूध देंगे, ना खिर देंगे, अगर काश्‍मीर मांगा, तो सालो लाहोर भी छिन लेंगे.'' मोदी प्रतिमेला अगदी सार्थक त्यामुळे चिंता नको ... :)

In reply to by श्रीमत

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2014 - 10:02
संरक्षणमंत्री अरूण जेटली आहेत. स्वतः मोदी नव्हेत. (कदाचित काही आठवड्यात ते पद मुरली मनोहर जोशींकडेही जाण्याची शक्यता आहे) बाकी चालु द्या!

भारतात "ताठ कण्याचा" पंतप्रधान "स्वतःच्या बळावर" सत्तेवर आल्याने पाकिस्तानने हे एक प्रतिकात्मक पाऊल उचलले असावे. त्यातच पाकिस्तानी सैन्याचा आणि तेथिल भारतविरोधी शक्तींचा या भेटीला असलेला विरोध कमी करण्यास लागलेल्या वेळामुळे आमंत्रण स्विकारण्यात झालेल्या लक्षणीय उशीराची धार कमी करण्यासही हे पाऊल उचलले गेले असावे. अर्थात पाकिस्तानचा पूर्वेतिहास आणि अंतर्गत राजकारणातील (सैन्य, आय एस आय, अतिरेकी) वस्तुस्थिती पाहता आजच या कृतीचा पूर्ण अर्थ ठरविण्यात अर्थ नाही. ही किंवा अगदी यापेक्षा चांगली कृती केली तरी पाकिस्तानच्या यापुढच्या चाली आणि चालचलवणूक नीट पाहूनच दर पाऊल सावधगिरीने टाकणे योग्य होईल... पाकिस्तानबाबत अजून खूप, खूप, खूप अविश्वासाचे वातावरण (ट्रस्ट डेफिसिट) आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2014 - 15:23
सोडलेत ते कोळी आहेत. तसे निरुपद्रवी. (त्यात हेर घुसवले नसतील तर). चुकून भरकटले आणि पाकच्या हद्दीत पोहोचले असेच चित्र उभे केलेले आहे. भारतातील निरपराध कोळ्यांना पाकिस्तानने सोडल्याचा आनंद आहेच पण पाकिस्तानच्या ताब्यात भारताचे अनेक युद्धकैदी आहेत. त्यांच्या सुटकेचा श्री. नरेन्द्र मोदींनी प्रयत्न करून यश मिळवावे असे वाटते.

पैसा Tue, 05/27/2014 - 17:07
अजूनही काही कोळी पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. मात्र गेल्या वर्षीही २ वेळा पाकिस्तानातून भारतीय कोळ्यांना सोडून देण्यात आले होते. तसेच श्रीलंकेनेही काही भारतीय कोळ्यांना सोडल्याची बातमी आली आहे. या कोळ्यांच्या होड्या मात्र ते जप्त करतात. असेच काही पाकिस्तानी कोळी आणि त्याच्या होड्या भारताच्या ताब्यातही आहेत.

In reply to by पैसा

विकास Tue, 05/27/2014 - 20:50
जेंव्हा जेंव्हा सचीव पातळीवर अथवा अजून वरच्या पातळीवर चर्चा होणार होत्या तेंव्हा दोन्ही देशांनी काही कोळ्यांना सोडले होते. या वेळेस देखील सदिच्छा म्हणून बर्‍यापैकी कोळ्यांना सोडण्यात आले आहे. मात्र इतर वेळेपेक्षा यातून एक वेगळा संदेश गेला. तो म्हणजे मोदींनी पंतप्रधान होण्याआधी दिलेल्या निमंत्रणास उत्तर देताना, तो विषय नसताना देखील या देशांना कोळ्यांना सोडावेसे वाटले.

मंदार कात्रे Tue, 05/27/2014 - 20:37
आज दिवसभरात मला कंपनीतील पाकिस्तानी , श्रीलंकन आणि बांगलादेशी कर्मचार्यांनी अतिशय आदरपूर्वक आणि आस्थेने "मोदी कोण? ते कसे नेते आहेत ? त्यांच्यामुळे भारतात कायकाय बदल होतील ? आमचे नेते भारतात गेले आहेत , आता संबंध सुधारतील ना ?" अशी चौकशी केली … माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शपथ-ग्रहण समारंभाला सार्क परिषदेच्या नेत्यांना बोलावले , साहजिकच या परिषदेचे सदस्य असणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंका या देशाच्या प्रमुखाना आमंत्रण दिले गेले , यावरून नाराजीचा सूर आळवून आपले अज्ञान जाहीर प्रकट करणार्या महाभागाना सांगावेसे वाटते की या निर्णयामुळे अन्य देशात भारताचा मान आणि भारताविषयीचा आदर दुणावला आहे ,

In reply to by मंदार कात्रे

भृशुंडी Wed, 05/28/2014 - 00:32
मागे आपण क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर इथेही काही गोर्या बॉलर्सनी मला तशी मवाळ बोलंदाजी केली. आणि सचिन तेंडुलकर कसा आहे? त्याल बोंबील आवडतात का असे प्रश्नसुद्धा विचारले.

मराठी कथालेखक Wed, 05/28/2014 - 15:59
आधी चुकुन घुसलेल्या निरपराध कोळ्यांना महिनो न महिने वा वर्षानुवर्षे डांबून ठेवावे आणि मग कधी मधी सदिच्छेचे निमित्त करुन सोडावे हा नेहमीचाच प्रकार दिसतोय. अर्थात मोदींच्या कृतिवर टीका करण्याचा मानस नाही. त्यांनी नेमक्या काय हेतूने शरीफ यांना निमंत्रित केले, याचे results काय वगैरे समजायला वेळ लागेल.

विअर्ड विक्स Mon, 05/26/2014 - 14:27
याला goodwill gesture असे म्हणतात…. यापलीकडे फार काही अपेक्षा करू नये…. भारताने सुद्धा कैदी सोडले अशी बातमी येईल तेव्हा पण त्यात पाकिस्तानचाच हेतू शोधाल का ? राजनैतिक पातळीवर असे संकेत द्यावे लागतात…

In reply to by विअर्ड विक्स

आनन्दा Mon, 05/26/2014 - 14:45
ती बातमी येईल याबाबत माझ्या मनात शंका नाही. पाकिस्तानने ५०एक कैदी सोडले असते तर मला फार काही वाटले नसते. पण १५० हा आकडा मला मोठा वाटला. तो "goodwill gesture" च्या पलिकडे आहे असे माझे आपले मत आहे. बाकी तुमच्याशी सहमत.

श्रीमत Mon, 05/26/2014 - 15:01
बातमी आलि आहे कि कि मोदींनी defence खाता स्वतःकडे ठेवला आहे.. या वरून शहाण्याने समजून घ्यावे... सत्तेत आल्या बरोबर विनाकारण पाकिस्तान वर कारवाई केली तर जगासमोर चुकीचा संदेश जाइल आणि सगळ्यात महत्वाचा.. आता जनतेचे प्रश्न सोडवणे जास्त महत्वाचे आहे पाक वर चाल करण्यापेक्षा..... कुठे तरी वाचले आहे .. अटबिहारी वाजपेयी यांच्या काळात एक घोषणा गाजली होती. "दूध मॉंगो खिर देंगे, काश्‍मीर मागोगे तो चिर देंगे'... आता या मोदी सरकारची नवीन घोषणा पुढे आलीय, ""ना दूध देंगे, ना खिर देंगे, अगर काश्‍मीर मांगा, तो सालो लाहोर भी छिन लेंगे.'' मोदी प्रतिमेला अगदी सार्थक त्यामुळे चिंता नको ... :)

In reply to by श्रीमत

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2014 - 10:02
संरक्षणमंत्री अरूण जेटली आहेत. स्वतः मोदी नव्हेत. (कदाचित काही आठवड्यात ते पद मुरली मनोहर जोशींकडेही जाण्याची शक्यता आहे) बाकी चालु द्या!

भारतात "ताठ कण्याचा" पंतप्रधान "स्वतःच्या बळावर" सत्तेवर आल्याने पाकिस्तानने हे एक प्रतिकात्मक पाऊल उचलले असावे. त्यातच पाकिस्तानी सैन्याचा आणि तेथिल भारतविरोधी शक्तींचा या भेटीला असलेला विरोध कमी करण्यास लागलेल्या वेळामुळे आमंत्रण स्विकारण्यात झालेल्या लक्षणीय उशीराची धार कमी करण्यासही हे पाऊल उचलले गेले असावे. अर्थात पाकिस्तानचा पूर्वेतिहास आणि अंतर्गत राजकारणातील (सैन्य, आय एस आय, अतिरेकी) वस्तुस्थिती पाहता आजच या कृतीचा पूर्ण अर्थ ठरविण्यात अर्थ नाही. ही किंवा अगदी यापेक्षा चांगली कृती केली तरी पाकिस्तानच्या यापुढच्या चाली आणि चालचलवणूक नीट पाहूनच दर पाऊल सावधगिरीने टाकणे योग्य होईल... पाकिस्तानबाबत अजून खूप, खूप, खूप अविश्वासाचे वातावरण (ट्रस्ट डेफिसिट) आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2014 - 15:23
सोडलेत ते कोळी आहेत. तसे निरुपद्रवी. (त्यात हेर घुसवले नसतील तर). चुकून भरकटले आणि पाकच्या हद्दीत पोहोचले असेच चित्र उभे केलेले आहे. भारतातील निरपराध कोळ्यांना पाकिस्तानने सोडल्याचा आनंद आहेच पण पाकिस्तानच्या ताब्यात भारताचे अनेक युद्धकैदी आहेत. त्यांच्या सुटकेचा श्री. नरेन्द्र मोदींनी प्रयत्न करून यश मिळवावे असे वाटते.

पैसा Tue, 05/27/2014 - 17:07
अजूनही काही कोळी पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. मात्र गेल्या वर्षीही २ वेळा पाकिस्तानातून भारतीय कोळ्यांना सोडून देण्यात आले होते. तसेच श्रीलंकेनेही काही भारतीय कोळ्यांना सोडल्याची बातमी आली आहे. या कोळ्यांच्या होड्या मात्र ते जप्त करतात. असेच काही पाकिस्तानी कोळी आणि त्याच्या होड्या भारताच्या ताब्यातही आहेत.

In reply to by पैसा

विकास Tue, 05/27/2014 - 20:50
जेंव्हा जेंव्हा सचीव पातळीवर अथवा अजून वरच्या पातळीवर चर्चा होणार होत्या तेंव्हा दोन्ही देशांनी काही कोळ्यांना सोडले होते. या वेळेस देखील सदिच्छा म्हणून बर्‍यापैकी कोळ्यांना सोडण्यात आले आहे. मात्र इतर वेळेपेक्षा यातून एक वेगळा संदेश गेला. तो म्हणजे मोदींनी पंतप्रधान होण्याआधी दिलेल्या निमंत्रणास उत्तर देताना, तो विषय नसताना देखील या देशांना कोळ्यांना सोडावेसे वाटले.

मंदार कात्रे Tue, 05/27/2014 - 20:37
आज दिवसभरात मला कंपनीतील पाकिस्तानी , श्रीलंकन आणि बांगलादेशी कर्मचार्यांनी अतिशय आदरपूर्वक आणि आस्थेने "मोदी कोण? ते कसे नेते आहेत ? त्यांच्यामुळे भारतात कायकाय बदल होतील ? आमचे नेते भारतात गेले आहेत , आता संबंध सुधारतील ना ?" अशी चौकशी केली … माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शपथ-ग्रहण समारंभाला सार्क परिषदेच्या नेत्यांना बोलावले , साहजिकच या परिषदेचे सदस्य असणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंका या देशाच्या प्रमुखाना आमंत्रण दिले गेले , यावरून नाराजीचा सूर आळवून आपले अज्ञान जाहीर प्रकट करणार्या महाभागाना सांगावेसे वाटते की या निर्णयामुळे अन्य देशात भारताचा मान आणि भारताविषयीचा आदर दुणावला आहे ,

In reply to by मंदार कात्रे

भृशुंडी Wed, 05/28/2014 - 00:32
मागे आपण क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर इथेही काही गोर्या बॉलर्सनी मला तशी मवाळ बोलंदाजी केली. आणि सचिन तेंडुलकर कसा आहे? त्याल बोंबील आवडतात का असे प्रश्नसुद्धा विचारले.

मराठी कथालेखक Wed, 05/28/2014 - 15:59
आधी चुकुन घुसलेल्या निरपराध कोळ्यांना महिनो न महिने वा वर्षानुवर्षे डांबून ठेवावे आणि मग कधी मधी सदिच्छेचे निमित्त करुन सोडावे हा नेहमीचाच प्रकार दिसतोय. अर्थात मोदींच्या कृतिवर टीका करण्याचा मानस नाही. त्यांनी नेमक्या काय हेतूने शरीफ यांना निमंत्रित केले, याचे results काय वगैरे समजायला वेळ लागेल.
नरेंद्र मोदींनी शपथविधीला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना आमंत्रण दिले, त्यांनी ते स्वीकारले, आणि येण्यापूर्वी १५१ भारतीय कैदी सोडले. आतापर्यंतचा इतिहास बघता हे पाकिस्तान च्या अश्या वागण्याने मला धक्का बसलाय, पण हा नरेंद्र मोदींचा "करिश्मा" आहे यावर देखील माझा विश्वास नाही. हा नरेंद्र मोदींचा एक राजनैतिक विजय आहे याबद्दल दुमत नाही.

गरजांच पोलिटिक्स

फुंटी ·

आदूबाळ Tue, 05/27/2014 - 19:43
असे वैतागाचे क्षण येतातच. थंड व्हा... परोपकारही स्वार्थी हेतूनेच करायचा असतो. दुसर्‍याला मदत करून आपल्याला बरं वाटतं - हा तो स्वार्थ. समोरच्याने "जाण" ठेवावी वगैरे लोड करून घेण्यात काही अर्थ नाही.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/29/2014 - 17:06
असे नसते हो भाऊ, दुनियादारी करणारे आहेत म्हणून दुनिया चालते. पण लोकं मात्र हे कबूल करत नाहीत. तसेच आपल्यावाचून कुणाचे अडत नाही हे ही तितकेच खरे कारण "आपल्यासारखाच" ते दुसरा शोधतात. पण यामुळे आपले महत्व कमी होत नाही. त्रास आपल्याला होतो कारण १०० टक्के निस्वार्थी आपल्याला जगता येत नाही, आपण केलेल्या मदतीची परोपकाराची लोकांनी पोच द्यावी हा स्वार्थ कुठेतरी राहतोच. आणि त्या हलक्याश्या स्वार्थाची तुम्हाला आज जाणीव झाली म्हणून तुम्ही पुर्ण स्वार्थी व्हायचा निर्णय घ्याल तर चुकालच. जर कोणी तुम्ही केलेल्या मदतीची जाण ठेवली नाही तर तुम्ही यापुढे कोणालाच मदत न करायचे ठरवल्यास ते एकाचा राग दुसर्‍यावर झाले आणि सरतेशेवटी ते आपल्या स्वभावाला अनुसरून नसल्याने त्रास आपल्या स्वतालाच. त्यामुळे लिहिलेत, हलके झालात, आता इथून पुढे चला :)

प्रसाद१९७१ गुरुवार, 05/29/2014 - 17:30
प्रत्येकाला च असे वाटते की "हे आपल्यामुळे झालय" पण कोणाला ते कळत नाहीये. प्रत्येकाला च वाटते की दुसरे कीती स्वार्थी आणि आपल्याला वापरुन घेतायत. थोडे थांबा आणि विचार करा की आपली ही मते rational आहेत का? म्हणजे १. आपल्या विचार्/मतांना काही वस्तुस्थिती मधले पुरावे आहेत का? २. आपल्या विचारांनी आपला किंवा आपल्याला जवळच्या माणसांना काही गुणात्मक फायदा होतो आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन गुरुवार, 05/29/2014 - 17:41
प्रत्येकाला च असे वाटते की "हे आपल्यामुळे झालय" पण कोणाला ते कळत नाहीये.
आज पाऊस पडला माझ्यामुळं. भावजी पास झाले माझ्यामुळं. त्या ह्यांना मुलगा झाला तोही माझ्यामुळं ;) ह.घ्या.हेवेसांनल. संदर्भ लक्षात आला असेलच.

In reply to by प्रसाद१९७१

फुंटी Fri, 05/30/2014 - 11:28
१)माझ्या मताला वस्तुस्थिती मधले पुरावे आहेत. २) समोरच्याने गुणात्मक फायदा घेऊनच नंतर एका क्षणी गरज संपली अशी भावना निर्माण झाली..अर्थात या उद्वेगाची दुसरी बाजू म्हणजे कमालीच मोकळेपण मिळतंय...जे होत ते भल्यासाठीच असाही वाटू लागलाय आजकाल....

आदूबाळ Tue, 05/27/2014 - 19:43
असे वैतागाचे क्षण येतातच. थंड व्हा... परोपकारही स्वार्थी हेतूनेच करायचा असतो. दुसर्‍याला मदत करून आपल्याला बरं वाटतं - हा तो स्वार्थ. समोरच्याने "जाण" ठेवावी वगैरे लोड करून घेण्यात काही अर्थ नाही.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/29/2014 - 17:06
असे नसते हो भाऊ, दुनियादारी करणारे आहेत म्हणून दुनिया चालते. पण लोकं मात्र हे कबूल करत नाहीत. तसेच आपल्यावाचून कुणाचे अडत नाही हे ही तितकेच खरे कारण "आपल्यासारखाच" ते दुसरा शोधतात. पण यामुळे आपले महत्व कमी होत नाही. त्रास आपल्याला होतो कारण १०० टक्के निस्वार्थी आपल्याला जगता येत नाही, आपण केलेल्या मदतीची परोपकाराची लोकांनी पोच द्यावी हा स्वार्थ कुठेतरी राहतोच. आणि त्या हलक्याश्या स्वार्थाची तुम्हाला आज जाणीव झाली म्हणून तुम्ही पुर्ण स्वार्थी व्हायचा निर्णय घ्याल तर चुकालच. जर कोणी तुम्ही केलेल्या मदतीची जाण ठेवली नाही तर तुम्ही यापुढे कोणालाच मदत न करायचे ठरवल्यास ते एकाचा राग दुसर्‍यावर झाले आणि सरतेशेवटी ते आपल्या स्वभावाला अनुसरून नसल्याने त्रास आपल्या स्वतालाच. त्यामुळे लिहिलेत, हलके झालात, आता इथून पुढे चला :)

प्रसाद१९७१ गुरुवार, 05/29/2014 - 17:30
प्रत्येकाला च असे वाटते की "हे आपल्यामुळे झालय" पण कोणाला ते कळत नाहीये. प्रत्येकाला च वाटते की दुसरे कीती स्वार्थी आणि आपल्याला वापरुन घेतायत. थोडे थांबा आणि विचार करा की आपली ही मते rational आहेत का? म्हणजे १. आपल्या विचार्/मतांना काही वस्तुस्थिती मधले पुरावे आहेत का? २. आपल्या विचारांनी आपला किंवा आपल्याला जवळच्या माणसांना काही गुणात्मक फायदा होतो आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन गुरुवार, 05/29/2014 - 17:41
प्रत्येकाला च असे वाटते की "हे आपल्यामुळे झालय" पण कोणाला ते कळत नाहीये.
आज पाऊस पडला माझ्यामुळं. भावजी पास झाले माझ्यामुळं. त्या ह्यांना मुलगा झाला तोही माझ्यामुळं ;) ह.घ्या.हेवेसांनल. संदर्भ लक्षात आला असेलच.

In reply to by प्रसाद१९७१

फुंटी Fri, 05/30/2014 - 11:28
१)माझ्या मताला वस्तुस्थिती मधले पुरावे आहेत. २) समोरच्याने गुणात्मक फायदा घेऊनच नंतर एका क्षणी गरज संपली अशी भावना निर्माण झाली..अर्थात या उद्वेगाची दुसरी बाजू म्हणजे कमालीच मोकळेपण मिळतंय...जे होत ते भल्यासाठीच असाही वाटू लागलाय आजकाल....
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी कुणी लेखक नाही,मला लेखक व्हायचं पण नाही...मनातली घुसमट बाहेर पडावी म्हणून लिहितोय....डुप्लिकेट आयडी वरून ...घुसमट....मला सहन नाही होत ....इमोशनल चुतीया बनणं काय असत ते मला विचारा ...प्रेम असो कि कुणाला केलेली मदत .....त्या एका क्षणी वाटत असत कि आपण नसतो तर हे शक्य झाल नसत...हे आपल्यामुळे झालंय ,काडीचाही फायदा नसताना उगाचच छाती फुगून येते अभिमानाने.....कसला वांझोटा अभिमान तो.... तरीही घालवलीत ७-८ वर्ष या दुनियादारी मध्ये...कुणाला काही फरक पडत नसतो आपल्या असण्या नसण्याने ...आपण नसलो कि दुसरा कुणी असतो...हे ज्या क्षणी लक्षात येत तो क्षण असतो कोसळण्याचा ,कोलमडून पडण्याचा ...अनुभवतोय मी तेच क्ष

कट्टा: दादर पूर्व ऋषी हॅाटेल

सूड ·

सुहास झेले Sun, 05/25/2014 - 23:57
व्वा व्वा... मज्जा करा :) अवांतर - प्राथमिकदृष्ट्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपबद्दल अभ्यास वाढवावा लागणार असे दिसतेच आहे... ४ ग्रुप म्हणजे लैच रे बाबा ;-)

मदनबाण Mon, 05/26/2014 - 06:44
अरे योगी बाबा कसे आहात ? आपल्याला भेटुन तर जमाना झाला आता नाही ? यावेळी चक्क कट्ट्याला ? चांगली गोष्ट आहे... आता जरा टंकन कष्ट घ्या इथे ! ;)

In reply to by योगी९००

मदनबाण Mon, 05/26/2014 - 12:27
म.बा.... एकाच ऑफिसला असून तुम्हीच भेटत नाही...!! अवं योगी बाबा... आमची कधीच दुसरीकडे बदली झाली हाय ! तेव्हा तिकडे आलात तर भेट होइलच. थोडे टंकनकष्ट घेतले आहेत.. वा... पण इतर लेखन सुद्धा करावे अशी विनंती हाय बघा ! :)

योगी९०० Mon, 05/26/2014 - 08:48
कट्टा एकदम झकास...सर्वांना भेटून खुप आनंद झाला.. बेसनलाडूंना भेटण्याची तमन्ना पुरी झाली. विमेंचे श्पेशल आभार.. कट्यापुर्वी वाट बघणे म्हणजे काय याची एक वेगळीच प्रचिती (की प्रतिची ??..... पहिलेच बरोबर वाटतंय) आली. वेगळ्याच प्रतिची प्रचिती म्हणणे योग्य ठरावे. ६ वाजताचा कट्टा म्हणून बरोबर ५.५८ ला ऋषीसमोर होतो. वाटले की लोकं येऊन खादाडी सुरू पण असेल. AC / non-AC भागात दोनदा चकरा झाल्या. दोन ग्रुपच्या बाजूला १ -१ मिनीट उभे राऊन काही मिपाशब्द ऐकू येतात का ते पाहिले पण ते भलतेच लोक निघाले. एका रामदासकाकांसारखी दाढी असलेल्या माणसासमोर उगीच दोनदा डोकावलो. (त्याच्या ताटात पण डोकावले). पण काही उपयोग झाला नाही. कोठल्याही मिपाकराचा नंबर नसल्याने वाट पहात राहीलो. अशीच खुप वेळ (म्हणजे ४-५ मिनीटे ) हॉटेलबाहेर वाट पाहिल्याने लक्षात आले की एक वयस्कर सद्गॄहस्थ माझ्यासारखीच कोणाची वाट पहात आहे. थोडे हायसे वाटले आणि त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...". त्यांना बहूतेक मी हॉटेलचा माणूस बाहेरच ऑर्डर घेतोय असे वाटले असावे. तो गॄहस्थ मिपाकर नाही यामुळे माझा हिरेमोड झाल्याने माझा सॉलीड पोपट झाल्याचे लक्षातच आले नाही. मग तेथून निघालो आणि उगाचच एक जवळपासचा फेरा मारला. परत हॉटेलपाशी आल्यावर लांबूनच प्रास दिसले आणि जीव भांड्यात पडतो म्हणजे काय ते कळले. प्रास सुद्धा माझ्यासारखेच येणार्‍या-जाणार्‍यांकडे निरखून पहात होते. त्यांना भेटल्यावर पहिले काम काय केले असेल ते म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर घेणे आणि माझे नाव एका whatsapp group लावून घेणे. हळूहळू सुड, किसनदेव आले. प्रास यांच्याकडून विमेंना उशिर होणर हे कळले. आणि कट्टा सुरू झाला. बेसनलाडू आणि विमे आल्यावर जुन्या मिपा आणि जुने मिपाकर यांच्याही आठवणी निघाल्या. सुड यांनी सांगितल्याप्रमाणे काही विषयांवर उद्बोधक चर्चाही झाल्या. पण गप्पाच्या ओघात परत जायची वेळ झाली आणि सर्वांचा निरोप घेतला. सर्वांना भेटून खुप बरे वाटले. बेसनलाडू यांनी मिपावर लिखाण करायला परत सुरुवात करणार हे सांगितले तेव्हा हा कट्टा सफल झाला असे वाटले. यामुळे यापुढे प्रत्येक कट्टयाचा भेटीगाठीशिवाय काहीतरी हेतू ठरवावा असेही वाटले. आता पुढील कट्याच्या प्रतिक्षेत ...

In reply to by योगी९००

स्पा Mon, 05/26/2014 - 09:50
एक वयस्कर सद्गॄहस्थ माझ्यासारखीच कोणाची वाट पहात आहे. थोडे हायसे वाटले आणि त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...".
=)) =)) कहर झाला बाकी वृतान्तही झकास , धमाल केलीत मस्त

In reply to by स्पा

एस Mon, 05/26/2014 - 11:28
आमचाही असाच पॅरट हॅप्पन्ड अ‍ॅट फर्स्ट कट्टा इन सरोवर हाटेलात, डेक्कन जिमखाना. च्यामारी अजूनही त्या दोन सद्गृहस्थांचे विचित्र चेहरे लक्षात आहेत ('इथे मिसळपाव मागणारा हा कोण आहे?' अशा अर्थाचे...) *lol* *ROFL*

In reply to by योगी९००

@त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...">>> =)) . . . . . योगी९००>>धाग्यात 'जान' आली...तुमच्या प्रतिसादानी! ;)

In reply to by योगी९००

राजेश घासकडवी Mon, 05/26/2014 - 12:12
कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही भेटीसाठी वेळेअगोदर जाणं ही चूकच असते. तुम्हाला इंडियन स्टॅंडर्ड टाइमची काही माहिती आहे की नाही? असो. पण कट्टा म्हणजे खरोखरच ब्लाइंड डेटला जाण्यासारखंच असतं. मी एकदा एका ब्लाइंड डेटसाठी गेलो होतो तेव्हा ती काळा ड्रेस घालून येणार आणि मी निळा शर्ट आणि जीनची पॅंट घालून येणार इतकंच ठऱलं होतं. (त्या काळी एकमेकांचे फोटो दणादण पाठवून देण्यासाठी इंटरनेट नव्हतं.... काय करणार. तर मी पठ्ठ्या पंधरा मिनिटं आधी पोचलो. मग सगळ्या पोरींकडे घूरघूर के देखू लागलो. कोणीही काहीतरी काळं घातलेली दिसली की माझ्या आशा पल्लवित व्हायच्या. मग मी तिच्यासमोर जाऊन निळा शर्ट तिच्या नजरेत भरावा म्हणून कॉलर वगैरे हलवत, उगाच शर्ट झटकल्यासारखं करत होतो. आणि मग तिला माझी ओळख पटतेय का बघायचो. बहुतेक वेळा डोळ्यात 'हाय!' असे भाव येण्याऐवजी 'काय हा यडपटासारखा करतोय?' असे भाव यायचे. असा पाउण तास आणि बावीस पोरी गेल्यावर मी कंटाळून घरी परत गेलो. नंतर सांगोवांगीने कळलं की ती समोरच्या कोपऱ्यावर उभी राहून माझी वाट बघत होती. आणि मी काय करतोय हे पाह्यल्यावर मी तिची वाट पाहताना मल्टिटास्किंग करून आणखीन इतरही पोरी पटवायचा प्रयत्न करतोय असं वाटलं. आणि ती चिडून निघून गेली. तेव्हापासून ब्लाइंड डेटला जाताना पंधरा मिनिटं आधी जायला लागलो. आणि समोरच्या कोपऱ्यावर उभा राहून त्यांचीच गंमत बघायला लागलो. का कोण जाणे, मग दुर्दैवाने ब्लाइंड डेट्स मिळेनाशा झाल्या. आणि मी फक्त डोळस डेट्सवर जाऊ लागलो. असो, कट्टा छान झाला हे वाचून बरं वाटलं. बेलाने बेला हे नाव कसं घेतलं? याबद्दल बोलणं झालं की नाही? (किंबहुना योगी९०० हे नाव कसं घेतलं याबद्दलही उत्सुकता आहे...)

In reply to by राजेश घासकडवी

योगी९०० Mon, 05/26/2014 - 13:36
कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही भेटीसाठी वेळेअगोदर जाणं ही चूकच असते. नोंद करण्यात आली आहे. यावेळी कोणाचाच नंबर नसल्याने बरोबर वेळेत पोचलो. पण बाकीच्याना उशिरा येण्यामागे काही कारणे होती, त्यामुळे काही वाटले नाही. तसेही मला जास्त वाट पहावी लागली नाही कारण ६.१५ पासून प्रास, सुड आणि किसनदेव आलेच. पण ही १०-१५ मिनिटे खुपच जास्त वाटली. माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे. म्हणून नाव बदलले. त्यावेळी माझ्याकडे नोकिया N900 हा भ्रमण्ध्वनी होता. हा भ्रमण्ध्वनी माझा जीव की प्राण असा होता. म्ह्णून योगी९०० हे नाव घेतले.

In reply to by योगी९००

सूड Mon, 05/26/2014 - 14:47
>>माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे हा किस्सा मी लिहीणार होतो, म्हटलं लिहावं की नाही म्हणून वगळलं पुन्हा लेखातून. :)

In reply to by योगी९००

शिद Mon, 05/26/2014 - 15:56
त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे.
हा हा हा... *biggrin* बाकी वृत्तांत मस्तच.

In reply to by योगी९००

राजेश घासकडवी गुरुवार, 05/29/2014 - 07:30
माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे.
हा हा हा... या बोकोबांचे किस्से येऊ द्यात थोडे. त्यांनी कशा मिशांना ताव देऊन नजरेत मार्दव आणून पाहिलं.... त्यांच्यावर डरकाळी फोडल्यावर कसे शेपटी घालून पळून गेले वगैरे वगैरे जरा मसाल्यासकट टाका की.

In reply to by राजेश घासकडवी

योगी९०० गुरुवार, 05/29/2014 - 15:02
या बोकोबांचे किस्से येऊ द्यात थोडे नाव बदलून दोन वर्षे झाली त्यामुळे इतके काही आठवत नाहीत. सगळे व्यनी/खरडी चेक करावे लागतील. पहिल्यांदा जेव्हा व्यनी आला तेव्हा चला कोणीतरी मिपाकर आपल्याशी contact करू इत्छीत आहे म्हणून सुखावलो होतो पण त्यातील मजकूराने निराशा केली. माऊऐवजी वाघोबा आहे हे कळल्यावरच बर्‍याचजणांनी काढता पाय घेतला आणि मला डरकाळी फोडावी लागली नाही. बाकी खरोखरच्या स्त्री आयडी वाल्यांना काय सहन करावे लागत असेल त्याची थोडीफार कल्पना पण आली.

In reply to by राजेश घासकडवी

बेसनलाडू Tue, 05/27/2014 - 23:35
बेलाने बेला हे नाव कसं घेतलं? याबद्दल बोलणं झालं की नाही? >> मिसळपावचे संस्थापक तात्या अभ्यंकर मनोगतावर सक्रीय असताना, तुमच्या आवडीचा लाडू कोणता, यावरून तुमचे स्वभावविशेष सांगणारा धागा काढून गेले. बेसनलाडू हा माझा सगळ्यात आवडता लाडू; आणि त्यावरून तात्यारावांनी सांगितलेले स्वभावविशेष माझ्या स्वभावविशेषांशी जुळत असल्याने, तात्यांनी स्थापन केलेल्या या संकेतस्थळावर मला 'बेसनलाडू' सोडून इतर सयुक्तिक नाव सापडले नाही. तर, तात्यांनी सांगितलेले बेसनलाडवाचे हे स्वभावविशेष - लई डेंजर जमात. एकदम तल्लख बुद्धीची, आणि चाणाक्ष. किंचित माथेफिरू. वाटेला कुणी जाऊ नये. आवडीनिवडी अगदी ठराविक आणि टिपीकल असतात. अत्तर आहे म्हणून लावलं आपलं कुठलंही अत्तर, असं नाही. आवडीचं असेल तरच लावतील. राहणीमानदेखील एकदम टिपीकल. एकंदरीतच बावळटपणा सहन होत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सगळं लागतं!स्वभावाने अत्यंत तऱ्हेवाईक. मनासारखं नाही झालं तर आरडाओरडा आणि आदळाआपट. एक मात्र खरं, जर एखाद्यावर मर्जी झाली तर त्याच्यासाठी मात्र काय वाट्टेल ते. कुठल्याही गोष्टीचा सखोल आणि दांडगा अभ्यास. एखाद्या गोष्टीतली नेमकी मेख पटकन कळते. १० माणसांना डोकं खाजवून जर एखाद्या गोष्टीचं उत्तर माहीत नसेल तर क्षणांत उत्तर मिळेल! पण वरती "हे काय, एवढंही माहीत नाही?" असं ऐकूनही घ्यावं लागेल Smile एक मात्र नक्की, की चार युक्तीच्या गोष्टी जर हव्या असतील तर अगदी हमखास! बेसनाच्या लाडवांचंपण असंच आहे! हा लाडू दिसतो कसा पहा! खमंग रंगाचा! चवीलाही खमंग!! अगदी पाकातला! एकदम पेशल!! नीट जमला नाही तर खाताना टाळूला चिकटतो! पाक कच्चा असेल तर ढापकन् तोंडातल्या तोंडात फुटतो!! Smile पण जर जमला तर बेसनाचा लाडू तो बेसनाचाच लाडू हो! मग याच्यासारखा दुसरा कोण नाही!!

नाखु Mon, 05/26/2014 - 08:55
"ओर्वोकलर" चित्रपटासरखी असल्याने जाम आवडली.. सूड्-किसनदेवाला आम्ही ओळखतो (बाकी लेखातून्-प्रतीसादातूनच दिसले होते)

पैसा Mon, 05/26/2014 - 12:51
चांगलं लिहिलंस. वॉत्स अ‍ॅपवर ४/४ ग्रुप करणारे प्रत्यक्षात लेख आणि प्रतिक्रिया द्यायच्या वेळी कुठे जातात याबद्दल मात्र कोडं आहे.

प्यारे१ Mon, 05/26/2014 - 13:17
प्रत्येक फोटोमध्ये दिलेला क्रम 'डावीकडून उजवीकडे' आवडलं. (शेवटच्या २ फोटोतल्या 'सेट'मध्ये आधीचे सगळे 'सबसेट' आले की! पण सूड तसं करेल तर तो 'सूड' कसला? ;) ) असो! बाकी कट्टा वृत्तांत बरा!

भाते Mon, 05/26/2014 - 15:52
हाहाहा, दिड महिन्यापुर्वीच निनादच्या डोंबिवली कट्टयाला मी हा अनुभव घेतला आहे. पण माझ्या सुदैवाने समोर मिपाकर कंजूसकाका असल्यामुळे पुढचा गोंधळ झाला नाही.

प्रास Fri, 05/30/2014 - 00:42
खरं तर धाग्याचा दिवस नि वेळ ठरल्याचं माहितीच नव्हतं पण कट्टा होणारच याची विमेंच्या स्वभाववैशिष्ठ्याच्या ज्ञानानुसार फुल्टू खात्री होती. मग आदल्या दिवशी धागा दर्शनानंतर विमेंनाही माझ्यावर तसलाच कॉन्फिडन्स (प्रास हादडायला नक्की येणार हा) बघून दिल बाग बाग झाला. शनवारी हापिसातून लौकर कल्टी मारून 'ऋषी'समोर येणारी जाणारी माणसं बघत बसलेलो तो योगीराव भेटले. मिपाधर्म वाढवण्यासाठी बोलावलेल्या दाराज् धाब्यावरील कट्ट्याच्या वेळी ओळख झालेली असल्याने उभ्या उभ्याच गप्पा सुरू झाल्या. तोवर विमेंना होऊ घातलेल्या उशीराची माहिती मिळालेली नि किसनद्येव आणि सूड्रावांचं आगमन झालं. मग सरळ ऋषीत शिरून मोठसं (छोटं मला कसलं पुरतंय?) टेबल पकडलं आणि दणदणीत गप्पा मारायला सुरूवात झाली. थोड्याच वेळात बेसनलाडूरावांचं आगमन झालं आणि कट्ट्याला सिस्टिमॅटिकली सुरूवात झाली. अस्मादिक बाटगे आयटीयन असल्याने योगीराव आणि बेसनलाडूरावांना मी एम्बेडेड सिस्टीममधील बिझनेस मॉडेल आणि ऑपॉर्च्युनिटीज् बद्दल स्टार्टर्स खात खात, चाव चाव चावले. पण एक मात्र खरं, दोघांनीही माझ्या उणे क दर्ज्याच्या अतिबाळबोध प्रश्नांना मनापासून उत्तरं दिली. धन्यवाद दोस्तहो! तोवर विमे पोहोचले आणि गप्पांच्या कक्षा विस्तारत गेल्या. यातल्या काही कक्षा किसनद्येवांच्या सौजन्यशीलतेची परिसीमा बघत होत्या पण किसनद्येवांनी संपादकाचा बाणा जराही न सोडता आपला तराजू अगदी स्थिर ठेवला. हॅट्सॉफ शक्तिमान! कट्ट्यातल्या कक्षा अति रुंदावण्यापूर्वी अधिक मोठ्ठं कौतुक करवून घेण्यासाठी किसनद्येवांनी आमचा निरोप घेतला आणि ते मार्गस्थ झाले. पुढे आणिक् तासभर हादाडी करून, मोठ्ठसं बील भरून बाहेर पडलोच तर योगीरावांनी आईसक्रीम खाऊ घालून शेवट गोड केला आणि ते ही मार्गस्थ झाले. मग आम्ही शतपावली करत करत माटुंगा स्टेशन गाठलं आणि सूड्रावांना निरोप दिला. विमेंच्या आवडत्या जागी, रुईया कट्ट्याला थोडा वेळ अंमळ टेकून उत्तमप्रकारे पार पडलेल्या बे.ला. भेट कट्ट्याच्या आनंदात भरल्या पोटाने घराकडे रवाना झालो. इति कट्टा-पुराणं समाप्तम्। शुभं भवतु!

योगी९०० Fri, 05/30/2014 - 08:34
खरं, दोघांनीही माझ्या उणे क दर्ज्याच्या अतिबाळबोध प्रश्नांना मनापासून उत्तरं दिली. मला तरी प्रश्न अतिबाळबोध वाटले नाहीत...कदाचित तुमच्या नजरेत ते बाळबोध असतील.. बाकी आपला संवाद, म्हणजे कोणी केव्हा शाळेत प्रवेश घेतला हा खुपच मजेशीर झाला...

धन्या Fri, 05/30/2014 - 13:02
मस्तच झाला की कट्टा. ते मिसळपाव आणि खादाडमाऊ-बोकोबांचे किस्से भारीच. यात आमच्या ओळखीचा एक बोकोबा नक्की असेल याबद्दल खात्री आहे. ;)

In reply to by धन्या

सूड Fri, 05/30/2014 - 14:26
>> यात आमच्या ओळखीचा एक बोकोबा नक्की असेल याबद्दल खात्री आहे. खात्री तात्काळ पडताळून घेण्यात आली होती आणि शिक्कामोर्तबही झाले. लिहीताना थोडा हात आवरता घेतला इतकंच !! ;)

सुहास झेले Sun, 05/25/2014 - 23:57
व्वा व्वा... मज्जा करा :) अवांतर - प्राथमिकदृष्ट्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपबद्दल अभ्यास वाढवावा लागणार असे दिसतेच आहे... ४ ग्रुप म्हणजे लैच रे बाबा ;-)

मदनबाण Mon, 05/26/2014 - 06:44
अरे योगी बाबा कसे आहात ? आपल्याला भेटुन तर जमाना झाला आता नाही ? यावेळी चक्क कट्ट्याला ? चांगली गोष्ट आहे... आता जरा टंकन कष्ट घ्या इथे ! ;)

In reply to by योगी९००

मदनबाण Mon, 05/26/2014 - 12:27
म.बा.... एकाच ऑफिसला असून तुम्हीच भेटत नाही...!! अवं योगी बाबा... आमची कधीच दुसरीकडे बदली झाली हाय ! तेव्हा तिकडे आलात तर भेट होइलच. थोडे टंकनकष्ट घेतले आहेत.. वा... पण इतर लेखन सुद्धा करावे अशी विनंती हाय बघा ! :)

योगी९०० Mon, 05/26/2014 - 08:48
कट्टा एकदम झकास...सर्वांना भेटून खुप आनंद झाला.. बेसनलाडूंना भेटण्याची तमन्ना पुरी झाली. विमेंचे श्पेशल आभार.. कट्यापुर्वी वाट बघणे म्हणजे काय याची एक वेगळीच प्रचिती (की प्रतिची ??..... पहिलेच बरोबर वाटतंय) आली. वेगळ्याच प्रतिची प्रचिती म्हणणे योग्य ठरावे. ६ वाजताचा कट्टा म्हणून बरोबर ५.५८ ला ऋषीसमोर होतो. वाटले की लोकं येऊन खादाडी सुरू पण असेल. AC / non-AC भागात दोनदा चकरा झाल्या. दोन ग्रुपच्या बाजूला १ -१ मिनीट उभे राऊन काही मिपाशब्द ऐकू येतात का ते पाहिले पण ते भलतेच लोक निघाले. एका रामदासकाकांसारखी दाढी असलेल्या माणसासमोर उगीच दोनदा डोकावलो. (त्याच्या ताटात पण डोकावले). पण काही उपयोग झाला नाही. कोठल्याही मिपाकराचा नंबर नसल्याने वाट पहात राहीलो. अशीच खुप वेळ (म्हणजे ४-५ मिनीटे ) हॉटेलबाहेर वाट पाहिल्याने लक्षात आले की एक वयस्कर सद्गॄहस्थ माझ्यासारखीच कोणाची वाट पहात आहे. थोडे हायसे वाटले आणि त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...". त्यांना बहूतेक मी हॉटेलचा माणूस बाहेरच ऑर्डर घेतोय असे वाटले असावे. तो गॄहस्थ मिपाकर नाही यामुळे माझा हिरेमोड झाल्याने माझा सॉलीड पोपट झाल्याचे लक्षातच आले नाही. मग तेथून निघालो आणि उगाचच एक जवळपासचा फेरा मारला. परत हॉटेलपाशी आल्यावर लांबूनच प्रास दिसले आणि जीव भांड्यात पडतो म्हणजे काय ते कळले. प्रास सुद्धा माझ्यासारखेच येणार्‍या-जाणार्‍यांकडे निरखून पहात होते. त्यांना भेटल्यावर पहिले काम काय केले असेल ते म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर घेणे आणि माझे नाव एका whatsapp group लावून घेणे. हळूहळू सुड, किसनदेव आले. प्रास यांच्याकडून विमेंना उशिर होणर हे कळले. आणि कट्टा सुरू झाला. बेसनलाडू आणि विमे आल्यावर जुन्या मिपा आणि जुने मिपाकर यांच्याही आठवणी निघाल्या. सुड यांनी सांगितल्याप्रमाणे काही विषयांवर उद्बोधक चर्चाही झाल्या. पण गप्पाच्या ओघात परत जायची वेळ झाली आणि सर्वांचा निरोप घेतला. सर्वांना भेटून खुप बरे वाटले. बेसनलाडू यांनी मिपावर लिखाण करायला परत सुरुवात करणार हे सांगितले तेव्हा हा कट्टा सफल झाला असे वाटले. यामुळे यापुढे प्रत्येक कट्टयाचा भेटीगाठीशिवाय काहीतरी हेतू ठरवावा असेही वाटले. आता पुढील कट्याच्या प्रतिक्षेत ...

In reply to by योगी९००

स्पा Mon, 05/26/2014 - 09:50
एक वयस्कर सद्गॄहस्थ माझ्यासारखीच कोणाची वाट पहात आहे. थोडे हायसे वाटले आणि त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...".
=)) =)) कहर झाला बाकी वृतान्तही झकास , धमाल केलीत मस्त

In reply to by स्पा

एस Mon, 05/26/2014 - 11:28
आमचाही असाच पॅरट हॅप्पन्ड अ‍ॅट फर्स्ट कट्टा इन सरोवर हाटेलात, डेक्कन जिमखाना. च्यामारी अजूनही त्या दोन सद्गृहस्थांचे विचित्र चेहरे लक्षात आहेत ('इथे मिसळपाव मागणारा हा कोण आहे?' अशा अर्थाचे...) *lol* *ROFL*

In reply to by योगी९००

@त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...">>> =)) . . . . . योगी९००>>धाग्यात 'जान' आली...तुमच्या प्रतिसादानी! ;)

In reply to by योगी९००

राजेश घासकडवी Mon, 05/26/2014 - 12:12
कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही भेटीसाठी वेळेअगोदर जाणं ही चूकच असते. तुम्हाला इंडियन स्टॅंडर्ड टाइमची काही माहिती आहे की नाही? असो. पण कट्टा म्हणजे खरोखरच ब्लाइंड डेटला जाण्यासारखंच असतं. मी एकदा एका ब्लाइंड डेटसाठी गेलो होतो तेव्हा ती काळा ड्रेस घालून येणार आणि मी निळा शर्ट आणि जीनची पॅंट घालून येणार इतकंच ठऱलं होतं. (त्या काळी एकमेकांचे फोटो दणादण पाठवून देण्यासाठी इंटरनेट नव्हतं.... काय करणार. तर मी पठ्ठ्या पंधरा मिनिटं आधी पोचलो. मग सगळ्या पोरींकडे घूरघूर के देखू लागलो. कोणीही काहीतरी काळं घातलेली दिसली की माझ्या आशा पल्लवित व्हायच्या. मग मी तिच्यासमोर जाऊन निळा शर्ट तिच्या नजरेत भरावा म्हणून कॉलर वगैरे हलवत, उगाच शर्ट झटकल्यासारखं करत होतो. आणि मग तिला माझी ओळख पटतेय का बघायचो. बहुतेक वेळा डोळ्यात 'हाय!' असे भाव येण्याऐवजी 'काय हा यडपटासारखा करतोय?' असे भाव यायचे. असा पाउण तास आणि बावीस पोरी गेल्यावर मी कंटाळून घरी परत गेलो. नंतर सांगोवांगीने कळलं की ती समोरच्या कोपऱ्यावर उभी राहून माझी वाट बघत होती. आणि मी काय करतोय हे पाह्यल्यावर मी तिची वाट पाहताना मल्टिटास्किंग करून आणखीन इतरही पोरी पटवायचा प्रयत्न करतोय असं वाटलं. आणि ती चिडून निघून गेली. तेव्हापासून ब्लाइंड डेटला जाताना पंधरा मिनिटं आधी जायला लागलो. आणि समोरच्या कोपऱ्यावर उभा राहून त्यांचीच गंमत बघायला लागलो. का कोण जाणे, मग दुर्दैवाने ब्लाइंड डेट्स मिळेनाशा झाल्या. आणि मी फक्त डोळस डेट्सवर जाऊ लागलो. असो, कट्टा छान झाला हे वाचून बरं वाटलं. बेलाने बेला हे नाव कसं घेतलं? याबद्दल बोलणं झालं की नाही? (किंबहुना योगी९०० हे नाव कसं घेतलं याबद्दलही उत्सुकता आहे...)

In reply to by राजेश घासकडवी

योगी९०० Mon, 05/26/2014 - 13:36
कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही भेटीसाठी वेळेअगोदर जाणं ही चूकच असते. नोंद करण्यात आली आहे. यावेळी कोणाचाच नंबर नसल्याने बरोबर वेळेत पोचलो. पण बाकीच्याना उशिरा येण्यामागे काही कारणे होती, त्यामुळे काही वाटले नाही. तसेही मला जास्त वाट पहावी लागली नाही कारण ६.१५ पासून प्रास, सुड आणि किसनदेव आलेच. पण ही १०-१५ मिनिटे खुपच जास्त वाटली. माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे. म्हणून नाव बदलले. त्यावेळी माझ्याकडे नोकिया N900 हा भ्रमण्ध्वनी होता. हा भ्रमण्ध्वनी माझा जीव की प्राण असा होता. म्ह्णून योगी९०० हे नाव घेतले.

In reply to by योगी९००

सूड Mon, 05/26/2014 - 14:47
>>माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे हा किस्सा मी लिहीणार होतो, म्हटलं लिहावं की नाही म्हणून वगळलं पुन्हा लेखातून. :)

In reply to by योगी९००

शिद Mon, 05/26/2014 - 15:56
त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे.
हा हा हा... *biggrin* बाकी वृत्तांत मस्तच.

In reply to by योगी९००

राजेश घासकडवी गुरुवार, 05/29/2014 - 07:30
माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे.
हा हा हा... या बोकोबांचे किस्से येऊ द्यात थोडे. त्यांनी कशा मिशांना ताव देऊन नजरेत मार्दव आणून पाहिलं.... त्यांच्यावर डरकाळी फोडल्यावर कसे शेपटी घालून पळून गेले वगैरे वगैरे जरा मसाल्यासकट टाका की.

In reply to by राजेश घासकडवी

योगी९०० गुरुवार, 05/29/2014 - 15:02
या बोकोबांचे किस्से येऊ द्यात थोडे नाव बदलून दोन वर्षे झाली त्यामुळे इतके काही आठवत नाहीत. सगळे व्यनी/खरडी चेक करावे लागतील. पहिल्यांदा जेव्हा व्यनी आला तेव्हा चला कोणीतरी मिपाकर आपल्याशी contact करू इत्छीत आहे म्हणून सुखावलो होतो पण त्यातील मजकूराने निराशा केली. माऊऐवजी वाघोबा आहे हे कळल्यावरच बर्‍याचजणांनी काढता पाय घेतला आणि मला डरकाळी फोडावी लागली नाही. बाकी खरोखरच्या स्त्री आयडी वाल्यांना काय सहन करावे लागत असेल त्याची थोडीफार कल्पना पण आली.

In reply to by राजेश घासकडवी

बेसनलाडू Tue, 05/27/2014 - 23:35
बेलाने बेला हे नाव कसं घेतलं? याबद्दल बोलणं झालं की नाही? >> मिसळपावचे संस्थापक तात्या अभ्यंकर मनोगतावर सक्रीय असताना, तुमच्या आवडीचा लाडू कोणता, यावरून तुमचे स्वभावविशेष सांगणारा धागा काढून गेले. बेसनलाडू हा माझा सगळ्यात आवडता लाडू; आणि त्यावरून तात्यारावांनी सांगितलेले स्वभावविशेष माझ्या स्वभावविशेषांशी जुळत असल्याने, तात्यांनी स्थापन केलेल्या या संकेतस्थळावर मला 'बेसनलाडू' सोडून इतर सयुक्तिक नाव सापडले नाही. तर, तात्यांनी सांगितलेले बेसनलाडवाचे हे स्वभावविशेष - लई डेंजर जमात. एकदम तल्लख बुद्धीची, आणि चाणाक्ष. किंचित माथेफिरू. वाटेला कुणी जाऊ नये. आवडीनिवडी अगदी ठराविक आणि टिपीकल असतात. अत्तर आहे म्हणून लावलं आपलं कुठलंही अत्तर, असं नाही. आवडीचं असेल तरच लावतील. राहणीमानदेखील एकदम टिपीकल. एकंदरीतच बावळटपणा सहन होत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सगळं लागतं!स्वभावाने अत्यंत तऱ्हेवाईक. मनासारखं नाही झालं तर आरडाओरडा आणि आदळाआपट. एक मात्र खरं, जर एखाद्यावर मर्जी झाली तर त्याच्यासाठी मात्र काय वाट्टेल ते. कुठल्याही गोष्टीचा सखोल आणि दांडगा अभ्यास. एखाद्या गोष्टीतली नेमकी मेख पटकन कळते. १० माणसांना डोकं खाजवून जर एखाद्या गोष्टीचं उत्तर माहीत नसेल तर क्षणांत उत्तर मिळेल! पण वरती "हे काय, एवढंही माहीत नाही?" असं ऐकूनही घ्यावं लागेल Smile एक मात्र नक्की, की चार युक्तीच्या गोष्टी जर हव्या असतील तर अगदी हमखास! बेसनाच्या लाडवांचंपण असंच आहे! हा लाडू दिसतो कसा पहा! खमंग रंगाचा! चवीलाही खमंग!! अगदी पाकातला! एकदम पेशल!! नीट जमला नाही तर खाताना टाळूला चिकटतो! पाक कच्चा असेल तर ढापकन् तोंडातल्या तोंडात फुटतो!! Smile पण जर जमला तर बेसनाचा लाडू तो बेसनाचाच लाडू हो! मग याच्यासारखा दुसरा कोण नाही!!

नाखु Mon, 05/26/2014 - 08:55
"ओर्वोकलर" चित्रपटासरखी असल्याने जाम आवडली.. सूड्-किसनदेवाला आम्ही ओळखतो (बाकी लेखातून्-प्रतीसादातूनच दिसले होते)

पैसा Mon, 05/26/2014 - 12:51
चांगलं लिहिलंस. वॉत्स अ‍ॅपवर ४/४ ग्रुप करणारे प्रत्यक्षात लेख आणि प्रतिक्रिया द्यायच्या वेळी कुठे जातात याबद्दल मात्र कोडं आहे.

प्यारे१ Mon, 05/26/2014 - 13:17
प्रत्येक फोटोमध्ये दिलेला क्रम 'डावीकडून उजवीकडे' आवडलं. (शेवटच्या २ फोटोतल्या 'सेट'मध्ये आधीचे सगळे 'सबसेट' आले की! पण सूड तसं करेल तर तो 'सूड' कसला? ;) ) असो! बाकी कट्टा वृत्तांत बरा!

भाते Mon, 05/26/2014 - 15:52
हाहाहा, दिड महिन्यापुर्वीच निनादच्या डोंबिवली कट्टयाला मी हा अनुभव घेतला आहे. पण माझ्या सुदैवाने समोर मिपाकर कंजूसकाका असल्यामुळे पुढचा गोंधळ झाला नाही.

प्रास Fri, 05/30/2014 - 00:42
खरं तर धाग्याचा दिवस नि वेळ ठरल्याचं माहितीच नव्हतं पण कट्टा होणारच याची विमेंच्या स्वभाववैशिष्ठ्याच्या ज्ञानानुसार फुल्टू खात्री होती. मग आदल्या दिवशी धागा दर्शनानंतर विमेंनाही माझ्यावर तसलाच कॉन्फिडन्स (प्रास हादडायला नक्की येणार हा) बघून दिल बाग बाग झाला. शनवारी हापिसातून लौकर कल्टी मारून 'ऋषी'समोर येणारी जाणारी माणसं बघत बसलेलो तो योगीराव भेटले. मिपाधर्म वाढवण्यासाठी बोलावलेल्या दाराज् धाब्यावरील कट्ट्याच्या वेळी ओळख झालेली असल्याने उभ्या उभ्याच गप्पा सुरू झाल्या. तोवर विमेंना होऊ घातलेल्या उशीराची माहिती मिळालेली नि किसनद्येव आणि सूड्रावांचं आगमन झालं. मग सरळ ऋषीत शिरून मोठसं (छोटं मला कसलं पुरतंय?) टेबल पकडलं आणि दणदणीत गप्पा मारायला सुरूवात झाली. थोड्याच वेळात बेसनलाडूरावांचं आगमन झालं आणि कट्ट्याला सिस्टिमॅटिकली सुरूवात झाली. अस्मादिक बाटगे आयटीयन असल्याने योगीराव आणि बेसनलाडूरावांना मी एम्बेडेड सिस्टीममधील बिझनेस मॉडेल आणि ऑपॉर्च्युनिटीज् बद्दल स्टार्टर्स खात खात, चाव चाव चावले. पण एक मात्र खरं, दोघांनीही माझ्या उणे क दर्ज्याच्या अतिबाळबोध प्रश्नांना मनापासून उत्तरं दिली. धन्यवाद दोस्तहो! तोवर विमे पोहोचले आणि गप्पांच्या कक्षा विस्तारत गेल्या. यातल्या काही कक्षा किसनद्येवांच्या सौजन्यशीलतेची परिसीमा बघत होत्या पण किसनद्येवांनी संपादकाचा बाणा जराही न सोडता आपला तराजू अगदी स्थिर ठेवला. हॅट्सॉफ शक्तिमान! कट्ट्यातल्या कक्षा अति रुंदावण्यापूर्वी अधिक मोठ्ठं कौतुक करवून घेण्यासाठी किसनद्येवांनी आमचा निरोप घेतला आणि ते मार्गस्थ झाले. पुढे आणिक् तासभर हादाडी करून, मोठ्ठसं बील भरून बाहेर पडलोच तर योगीरावांनी आईसक्रीम खाऊ घालून शेवट गोड केला आणि ते ही मार्गस्थ झाले. मग आम्ही शतपावली करत करत माटुंगा स्टेशन गाठलं आणि सूड्रावांना निरोप दिला. विमेंच्या आवडत्या जागी, रुईया कट्ट्याला थोडा वेळ अंमळ टेकून उत्तमप्रकारे पार पडलेल्या बे.ला. भेट कट्ट्याच्या आनंदात भरल्या पोटाने घराकडे रवाना झालो. इति कट्टा-पुराणं समाप्तम्। शुभं भवतु!

योगी९०० Fri, 05/30/2014 - 08:34
खरं, दोघांनीही माझ्या उणे क दर्ज्याच्या अतिबाळबोध प्रश्नांना मनापासून उत्तरं दिली. मला तरी प्रश्न अतिबाळबोध वाटले नाहीत...कदाचित तुमच्या नजरेत ते बाळबोध असतील.. बाकी आपला संवाद, म्हणजे कोणी केव्हा शाळेत प्रवेश घेतला हा खुपच मजेशीर झाला...

धन्या Fri, 05/30/2014 - 13:02
मस्तच झाला की कट्टा. ते मिसळपाव आणि खादाडमाऊ-बोकोबांचे किस्से भारीच. यात आमच्या ओळखीचा एक बोकोबा नक्की असेल याबद्दल खात्री आहे. ;)

In reply to by धन्या

सूड Fri, 05/30/2014 - 14:26
>> यात आमच्या ओळखीचा एक बोकोबा नक्की असेल याबद्दल खात्री आहे. खात्री तात्काळ पडताळून घेण्यात आली होती आणि शिक्कामोर्तबही झाले. लिहीताना थोडा हात आवरता घेतला इतकंच !! ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
व्हाट्सअ‍ॅपवर मिपाकरांचे असे चार ग्रूप आहेत. कोणते ते विचारु नका, अभ्यास वाढवा असं उत्तर मिळेल. त्यातल्या एका ग्रूपवर मेसेज आला शन्वारी सांच्याला कोण कोण भेटू शकतं. मेसेज अर्थातच विमेंचा होता. शन्वार संध्याकाळ असल्यामुळे तसाही उंडारायला वाव असतो, मग मी तर मेसेज आल्याआल्या हो म्हणून सांगितलं. त्यातही दादरसारख्या ठिकाणी कट्टा होणार होता. आता हल्लीच्या फ्याशनीनुसार मध्यवर्ती समजली जाणारी ठिकाणे न निवडता आल्याची खंत होतीच म्हणा, पण असो. कट्टा ठरला, पण बा़कीचे डिटेल्स विमे बैजवार देणार असल्याचं म्हणून तिथेच विषय संपला.

गणितज्ञ श्री भास्कराचार्य (II) ९००वा जन्मदिन परिसंवाद, ठाणे

श्रीनिवास टिळक ·

मुक्त विहारि Sun, 05/25/2014 - 21:46
एक विनंती आहे, दुर्दैवाने, त्याच सुमारास मी भारता बाहेर आहे. ह्या परीसंवादाची सी.डी. / डी.व्ही.डी. करता येईल का? कारण, बर्‍याच वेळी असे उत्तम कार्यक्रम केवळ सी.डी. / डी.व्ही.डी. नसल्याने, रसिक माणसांपाशी पोहोचू शकत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Mon, 05/26/2014 - 11:30
डीवीडी वा यूट्यूब ची संकल्पना मस्त आहे. कार्यक्रम तीन दिवस आहे मग त्याची किमान ढोबळ रूपरेषा मिळू शकेल का?

प्रतिक्रिया वाचून डॉक्टर विजय बेडेकर लिहितात (१) cd/dvd परिसंवाद झाल्यावर उपलब्ध होतील (२) you tube वर सारांश परिसंवादाच्या आधी आणि नंतर देण्यात येईल (३) webinar भरविता येईल का याचा विचार चालू आहे (४) या आंतरराष्ट्रीय परिसंवादाला सर्व जगातून तज्ञ येणार आहेत आणि त्यात खालील पैकी काही विषयांवर चर्चा होईल: (१) श्री भास्कराचार्य यांचे जीवन, काळ, आणि विचार; भास्कराचार्यांची ललित दृष्टी आणि प्रेरणा; (२) लीलावती ग्रंथाचे महत्व, विचार, आणि प्रसार; गणेश दैवज्ञ यांचे लीलावतीवरील भाष्य: बुद्धीविलासिनी; (३)बीजगणित: विचार आणि त्याचा प्रसार; कृष्ण दैवज्ञ यांचे बीजगणितावरील भाष्य: नवांकुर; (४) लीलावती आणि बीजगणिताची पर्शिअन भाषांतरे; (५)नृसिंह दैवज्ञ यांचे सिध्दांतशिरोमणी वरील भाष्य: वासनावार्त्तिक; सिध्दांतशिरोमणी मध्ये आलेली शास्त्रीय उपकरणे इत्यादी

In reply to by श्रीनिवास टिळक

cd/dvd परिसंवाद झाल्यावर उपलब्ध होतील अनेक धन्यवाद ! cd/dvd प्रसिद्ध केल्यावर तसे मिपावर कळविल्यास बरे पडेल. जर पुण्यात त्या उपलब्ध केल्यास घेणे सोपे जईल. त्यांचे मुल्य देण्याची अर्थातच तयारी आहे.

मुक्त विहारि Sun, 05/25/2014 - 21:46
एक विनंती आहे, दुर्दैवाने, त्याच सुमारास मी भारता बाहेर आहे. ह्या परीसंवादाची सी.डी. / डी.व्ही.डी. करता येईल का? कारण, बर्‍याच वेळी असे उत्तम कार्यक्रम केवळ सी.डी. / डी.व्ही.डी. नसल्याने, रसिक माणसांपाशी पोहोचू शकत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Mon, 05/26/2014 - 11:30
डीवीडी वा यूट्यूब ची संकल्पना मस्त आहे. कार्यक्रम तीन दिवस आहे मग त्याची किमान ढोबळ रूपरेषा मिळू शकेल का?

प्रतिक्रिया वाचून डॉक्टर विजय बेडेकर लिहितात (१) cd/dvd परिसंवाद झाल्यावर उपलब्ध होतील (२) you tube वर सारांश परिसंवादाच्या आधी आणि नंतर देण्यात येईल (३) webinar भरविता येईल का याचा विचार चालू आहे (४) या आंतरराष्ट्रीय परिसंवादाला सर्व जगातून तज्ञ येणार आहेत आणि त्यात खालील पैकी काही विषयांवर चर्चा होईल: (१) श्री भास्कराचार्य यांचे जीवन, काळ, आणि विचार; भास्कराचार्यांची ललित दृष्टी आणि प्रेरणा; (२) लीलावती ग्रंथाचे महत्व, विचार, आणि प्रसार; गणेश दैवज्ञ यांचे लीलावतीवरील भाष्य: बुद्धीविलासिनी; (३)बीजगणित: विचार आणि त्याचा प्रसार; कृष्ण दैवज्ञ यांचे बीजगणितावरील भाष्य: नवांकुर; (४) लीलावती आणि बीजगणिताची पर्शिअन भाषांतरे; (५)नृसिंह दैवज्ञ यांचे सिध्दांतशिरोमणी वरील भाष्य: वासनावार्त्तिक; सिध्दांतशिरोमणी मध्ये आलेली शास्त्रीय उपकरणे इत्यादी

In reply to by श्रीनिवास टिळक

cd/dvd परिसंवाद झाल्यावर उपलब्ध होतील अनेक धन्यवाद ! cd/dvd प्रसिद्ध केल्यावर तसे मिपावर कळविल्यास बरे पडेल. जर पुण्यात त्या उपलब्ध केल्यास घेणे सोपे जईल. त्यांचे मुल्य देण्याची अर्थातच तयारी आहे.
लेखनविषय:

स्वादिष्ट मिरची (तोंडी लावायला)

विवेकपटाईत ·

In reply to by अनिता ठाकूर

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 11:55
गुजराथी वाण्याला 'राई कुरीया' सांगितल्यास लगेच समजेल. मराठी वाण्याला 'मोहरीची डाळच' सांगावी. कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

सूड Fri, 07/04/2014 - 16:46
>>कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते. असं नाही हो!! इथल्या मारवाडी दुकानदारांची पण तीच पद्धत आहे. मागे एकदा एका दुकानदाराला ओट फ्लेक्स द्या म्हटलं तर म्हणे आमच्याकडे नाहीये. समोर ठेवलेलं क्वेकर ओट्सचं पुडकं दाखवतं म्हटलं 'ते काय आहे मग?'. तेव्हा त्याच्या डोक्यात उजेड पडला. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त Fri, 07/04/2014 - 18:46
इथल्या मारवाडी दुकानदारांची
इथल्या म्हणजे कुठल्या ?? भारतात अजूनही ओटस वगैरे विशेष प्रचारात नाहीये, त्यामुळे खुद्द दुकानदाराला सुद्धा माहीत नसू शकेल.

In reply to by चित्रगुप्त

सूड Fri, 07/04/2014 - 18:50
इथल्या म्हणजे पुण्यातल्या !! मुद्दामून पुण्यातल्या लिहायचं टाळलं होतं, आता विचारलंच आहात तर लिहायला हवं. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त Fri, 07/04/2014 - 23:30
इथल्या म्हणजे पुण्यातल्या
व्वा.. सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय याची पुन्हा एकदा खात्री पटली. :)

In reply to by अनिता ठाकूर

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 11:55
गुजराथी वाण्याला 'राई कुरीया' सांगितल्यास लगेच समजेल. मराठी वाण्याला 'मोहरीची डाळच' सांगावी. कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

सूड Fri, 07/04/2014 - 16:46
>>कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते. असं नाही हो!! इथल्या मारवाडी दुकानदारांची पण तीच पद्धत आहे. मागे एकदा एका दुकानदाराला ओट फ्लेक्स द्या म्हटलं तर म्हणे आमच्याकडे नाहीये. समोर ठेवलेलं क्वेकर ओट्सचं पुडकं दाखवतं म्हटलं 'ते काय आहे मग?'. तेव्हा त्याच्या डोक्यात उजेड पडला. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त Fri, 07/04/2014 - 18:46
इथल्या मारवाडी दुकानदारांची
इथल्या म्हणजे कुठल्या ?? भारतात अजूनही ओटस वगैरे विशेष प्रचारात नाहीये, त्यामुळे खुद्द दुकानदाराला सुद्धा माहीत नसू शकेल.

In reply to by चित्रगुप्त

सूड Fri, 07/04/2014 - 18:50
इथल्या म्हणजे पुण्यातल्या !! मुद्दामून पुण्यातल्या लिहायचं टाळलं होतं, आता विचारलंच आहात तर लिहायला हवं. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त Fri, 07/04/2014 - 23:30
इथल्या म्हणजे पुण्यातल्या
व्वा.. सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय याची पुन्हा एकदा खात्री पटली. :)
दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली. साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ. कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या.

महाराष्ट्र पॉलीटीकल लीग अर्थात एमपीएल २०१४

स्पार्टाकस ·

मित्रहो Sun, 05/25/2014 - 17:11
कुंबळेवर लेगस्पीनर असल्याचा आरोप केला जायचा तसाच! वाचताना मजा आली. छान!! आवडले -मित्रहो www.mitraho.wordpress.com

मुक्त विहारि Sun, 05/25/2014 - 19:30
आवडला... भाऊ, ह्या आणि अशाच अप्रतिम लेखांसाठी, आमच्याकडून तुम्हाला एक पार्टी लागू. कधी येताय आमच्या डोंबिवलीला?

In reply to by मुक्त विहारि

स्पार्टाकस Mon, 05/26/2014 - 03:02
राजे, जन्माने, बालपणाने, शिक्षणाने मीही डोंबिवलीकरच आहे! नंतर कल्याणचे सुभेदार झालो असलो तरीही *lol* सध्या फिरंगणातील मुक्काम कधी आवरेल सांगता येत नसल्याने पुन्हा मायभूमीस कधी येणे होईल सांगता येत नाही.

आतिवास Wed, 05/28/2014 - 12:03
आवडलं! थोडा छोटा असता लेख, तर अधिक परिणामकारक झाला असता असं वाटलं

योगी९०० Wed, 05/28/2014 - 12:18
झक्कास... राजकारण आणि आयपीएल असे बर्‍याच लोकांच्या आवडीचे विषय एकत्र गुंफल्यामुळे लेख मजेदार व वाचनीय झालाय.

मित्रहो Sun, 05/25/2014 - 17:11
कुंबळेवर लेगस्पीनर असल्याचा आरोप केला जायचा तसाच! वाचताना मजा आली. छान!! आवडले -मित्रहो www.mitraho.wordpress.com

मुक्त विहारि Sun, 05/25/2014 - 19:30
आवडला... भाऊ, ह्या आणि अशाच अप्रतिम लेखांसाठी, आमच्याकडून तुम्हाला एक पार्टी लागू. कधी येताय आमच्या डोंबिवलीला?

In reply to by मुक्त विहारि

स्पार्टाकस Mon, 05/26/2014 - 03:02
राजे, जन्माने, बालपणाने, शिक्षणाने मीही डोंबिवलीकरच आहे! नंतर कल्याणचे सुभेदार झालो असलो तरीही *lol* सध्या फिरंगणातील मुक्काम कधी आवरेल सांगता येत नसल्याने पुन्हा मायभूमीस कधी येणे होईल सांगता येत नाही.

आतिवास Wed, 05/28/2014 - 12:03
आवडलं! थोडा छोटा असता लेख, तर अधिक परिणामकारक झाला असता असं वाटलं

योगी९०० Wed, 05/28/2014 - 12:18
झक्कास... राजकारण आणि आयपीएल असे बर्‍याच लोकांच्या आवडीचे विषय एकत्र गुंफल्यामुळे लेख मजेदार व वाचनीय झालाय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या देशात सालबादाप्रमाणे आयपीएलचा हंगाम सुरु आहे. नुकत्याच संपलेल्या दुसर्‍या आयपीएल (इंडीयन पॉलीटीकल लीग हो!) मध्ये नरेंद्र मोदींनी निर्वीवाद जेतेपद मिळवून पंतप्रधानपदाची ट्रॉफी पटकावली आहे. ही मॅच खेळताना बॉयकॉटला रनआऊट करणार्‍या बोथमप्रमाणेच मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींपासून आपल्याच टीममधील अनेकांना रनआऊट केलंच, पण राहुल गांधींपासून ते लालूप्रसाद, मुलायमसिंग, नितीशकुमार यांच्याही मलिंगाप्रमाणेच यॉर्करवर दांड्या गुल केल्या. मायावतींचा तर त्यांनी यावर्षी पार अजित आगरकर करुन टाकला!

मँगो केक (ईन प्रेशर कुकर)

दिपक.कुवेत ·

मुक्त विहारि Sun, 05/25/2014 - 15:02
झक्कास... आता तू भारतात आलास की, सगळी सूट्टी आमच्या डोंबिवलीतच रहा. आपण मस्त पैकी खाद्य पदार्थांचा क्लास चालू करू या.तेव्हढेच ४ पैसे तुझ्या गाठीला अन उत्तम पदार्थ आमच्या उदरांत... आम्ही डोंबिवलीकर तसे खवय्येच. (एक २/४ दिवस फक्त उरणला जावू या.इथे पण सुकी मच्छी मिळत नाही.तेव्हढी घेऊ, अन परत येवू.)

भाते Sun, 05/25/2014 - 15:39
दिपक, तुझ्या डोंबिवलीतल्या शिकवणी वर्गाला मुविंबरोबर माझेही नाव राखुन ठेव. बाकी विद्यार्थी मिळतीलच तुझ्या शिकवणीसाठी. धन्यवाद, केकची पाकृ विकांताला टाकल्यापद्धल.

In reply to by भाते

दिपक.कुवेत Sun, 05/25/2014 - 19:43
अरे शीकवणी वर्ग / ते पैसे राहौदे बाजुला. डोंबीवलीत आलो कि रोज कट्टा करु (घरच्या घरी). मिल बैठेगें तीन यार....आप, मै और भात्या!!!

कंजूस Sun, 05/25/2014 - 19:58
हौशी शेफना घाबरवण्याचा उद्देश नाही परंतू माझा अनुभव सांगतो . एक शंका .ते कुकरच्या तळाशी मीठ घालणे याबद्दल आहे .{ओले}मीठ आणि अॅल्युमिनिअम शत्रू आहेत .भोके पडतात .मी पूर्वी खारे दाणे करायचो .दोनचारदा केल्यावर कळले दाणे पाचशे रुपये पाव किलो पडले (कढई बाद) . एखादा न वापरायचा कुकर तरी घ्यावा अथवा मिठाला पर्याय हवा .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत Mon, 05/26/2014 - 13:06
मिठामुळे अ‍ॅल्युमिनियमला भोक पडतात हे अधुंकस ठाउक होतं पण आता परत हिम्मत करणार नाहि. तसाहि ओव्हन घायचाच आहे तो ह्या निमित्ताने घेउन होईल. माहितीसाठि थँक्यु.

इन्दुसुता Sun, 05/25/2014 - 21:16
मीठापेक्षा बारी़क वाळू हा जास्त चांगला पर्याय आहे, कधीही / कुठलेही भांडे वापरताना. वाळूची अधिक वेळ गरम राहण्याची क्षमता बेकिंग साठी उपयोगी ठरते. अ‍ॅल्युमिनियम पात्रं बेकिंग साठी एक वेळ ठीक पण, कूकर वापरण्याऐवजी लोखंडी तव्यावर वाळू ठेवून केक करणे अधिक उचित! त्यावर मोठे कुठलेही भांडे झाकता येते. ह्या केकची कन्सिस्टंसी साखर किती घातलीय आणि किती वेळ बटर आणि साखर फेटली आहे ह्यावर आणि बाहेरील ( वातावरणाचे ) तापमान काय आहे यावर अवलंबून असेल. लाइट केक हवा असेल तर मात्र अंड्याला पर्याय नाही. सर्व्ह करताना हा केक थंड सर्व्ह करावा. व्हिप्पड क्रीम वर ताज्या आंब्याचे लहान काप घालून सर्व्ह करावा. ( मनुका नकोत). खाली दिलेल्या टीपेत अननस व अक्रोड हे क्लॅशिंग फ्लेवर्स आहेत ते एकत्र नकोत, बाकी पर्याय ठीक आहेत. चांगला प्रयत्न!!!

In reply to by इन्दुसुता

दिपक.कुवेत Mon, 05/26/2014 - 13:09
अगं आधी वाळुच घालणार होतो आणि मिठाएवजी तीच योग्य आहे पण तु नळित एका प्रतिथयश शेफ नी मीठ घातलेलं बघुन मी हि ट्राय केलं. ईन्दुसुता ने दिलेल्या टिप्सहि अतीशय उपयुक्त आहेत. पुढिल वेळेस योग्य ती खबरदारी घेईन.

अनन्न्या Sun, 05/25/2014 - 23:04
फ्रायपॅनमध्ये छान होतो. एवढा खटाटोप पण नाही. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर भाजा. मस्त होतो केक! रव्याचा पण मँगो केक छान होतो.cake

In reply to by एस

दिपक.कुवेत Fri, 05/30/2014 - 20:10
एक वाटी रवा, एक वाटी दही , एक वाटी साखर , अर्धी वाटी आमरस, दोन छोटे चमचे लोणी, अर्धा चमचा खायचा सोडा, मीठ. दही, साखर, आमरस, लोणी फेटून घ्या. त्यात रवा मिसळून तासभर झाकून ठेवा. तासाभराने त्यात सोडा आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण ढवळा. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर डायरेक्ट ठेवा. पंधरा मिनिटात मस्त केक तयार होतो. यात आमरसाऐवजी व्हॅनिला, स्ट्रॉबेरी असा इसेन्सही चांगला वाटतो. पहा करून, छान लागतो.

In reply to by दिपक.कुवेत

एस Sat, 05/31/2014 - 17:22
धन्यवाद दिपकभौ अनन्न्यातैंनीपन दिली पाकृ पाठवूनशान. वी आर ऑल सेट. (नीट जमल्यास) उद्या फोटू लटकवतो इथे.

इरसाल Mon, 05/26/2014 - 10:58
आवडला केक त्यातल्या त्यात हापुसचा म्हणजे बोलायलाच नको. पन वो अ‍ॅल्युमेलके भांडेसे उल्टाकरके उस्को बाहर निकालना कित्ता डिफीकल्ट मालुंग ! उपरका डिजायन मोडता हय !

दिपक.कुवेत Mon, 05/26/2014 - 13:13
अरे कुच डिफिकल्ट नय है. भांडा गार होनेके बाद हि उल्टा करनेका. पहेले किया तो हात भाजेगा और डिजाईन का भी वाट लगेका. गार होने के बाद वो आपसुक हि बार आता हय.

In reply to by इरसाल

सखी Tue, 05/27/2014 - 22:45
इरसालः शिजताना दम निघतो, निवताना नाही हेच खरं! दिपक: केक एकदम भारी दिसतोय त्यात हापुसचा म्हणजे मस्तच लागेत असेल. इन्दुसुताने दिलेल्या अधिक टीपापण आवडल्या.

दिपक.कुवेत Mon, 05/26/2014 - 13:56
वर अनन्न्या ने म्हटल्याप्रमाणे तु फ्राय पॅन मधेहि (फ्राय पॅनला तुपाचा हात लावुन) केक करु शकतेस. त्यासाठि मंद आचेवर एका लोखंडि तव्यावर वाळु तापली कि त्यावर फ्राय पॅन ठेवुन बेक कर. ऑल द बेस्ट!

त्रिवेणी Wed, 05/28/2014 - 12:44
माझे सगळे कुकर Hawkins contura चे आहेत त्यात केला तर चालेल का की कोटींग खराब होईल. इथल्या बल्लवाचार्यांनी ओवेन चे सेटिंग दिले तर करून बघेन.

एस Fri, 05/30/2014 - 17:18
ही पाककृती 'एगलेस' आणि 'शुगरलेस' कशी करता येईल? आंब्याचा अंगभूत गोडवा तितपतच चालेल. उद्या करून पाहणार आहे. रच्याकने - 'मधुमोहा'पायी 'मधुमेह' झालेल्यांच्यासाठी कायतरी पर्याय सुचवा राव कोणीतरी.

दिपक.कुवेत Fri, 05/30/2014 - 20:12
वरिल पाकॄ हि एगलेसच आहे, जरा साहित्य आणि पाकॄ नीट पहा बरं. शुगरलेस साठि मध हा पर्याय ठरु शकतो.

Prajakta२१ Fri, 05/30/2014 - 21:51
आत्ताच मी आंब्याचा शिरा विथ गुलकंद करून बघितला ठीक ठाक झालाय आत्ता हे करून बघेन शुगरलेस साठी शुगर फ्री ची पावडर मिळते ती पण चांगला पर्याय ठरू शकेल मैद्याऐवजी कणिक वापरली तर चवीत फरक पडेल का?

कंजूस Sat, 05/31/2014 - 06:23
मीठ कसे वापरायचे ते सांगतो ।एक अॅल्युमिनिअम फॉईल दुहेरी करून खाली ठेवून त्यात मीठ ठेवायचे .शक्यतो जुनाकुकर अथवा निर्लेपथर उडत आलेले पैन वापरायचे . कोकणच्या किनाऱ्यावर एकसट्रा वर्जिन वाळू मिळणे कठीणच आहे .त्यामुळे वाळूऐवजी मीठ रेकमेंड केले असेल .

सविता००१ Mon, 06/30/2014 - 12:12
बास. एवढच म्हणणार मी आता... दीपक, तू कर आणि मला बोलाव खायला. मी एकतर्फी ठरवलंच आहे तसं.

मुक्त विहारि Sun, 05/25/2014 - 15:02
झक्कास... आता तू भारतात आलास की, सगळी सूट्टी आमच्या डोंबिवलीतच रहा. आपण मस्त पैकी खाद्य पदार्थांचा क्लास चालू करू या.तेव्हढेच ४ पैसे तुझ्या गाठीला अन उत्तम पदार्थ आमच्या उदरांत... आम्ही डोंबिवलीकर तसे खवय्येच. (एक २/४ दिवस फक्त उरणला जावू या.इथे पण सुकी मच्छी मिळत नाही.तेव्हढी घेऊ, अन परत येवू.)

भाते Sun, 05/25/2014 - 15:39
दिपक, तुझ्या डोंबिवलीतल्या शिकवणी वर्गाला मुविंबरोबर माझेही नाव राखुन ठेव. बाकी विद्यार्थी मिळतीलच तुझ्या शिकवणीसाठी. धन्यवाद, केकची पाकृ विकांताला टाकल्यापद्धल.

In reply to by भाते

दिपक.कुवेत Sun, 05/25/2014 - 19:43
अरे शीकवणी वर्ग / ते पैसे राहौदे बाजुला. डोंबीवलीत आलो कि रोज कट्टा करु (घरच्या घरी). मिल बैठेगें तीन यार....आप, मै और भात्या!!!

कंजूस Sun, 05/25/2014 - 19:58
हौशी शेफना घाबरवण्याचा उद्देश नाही परंतू माझा अनुभव सांगतो . एक शंका .ते कुकरच्या तळाशी मीठ घालणे याबद्दल आहे .{ओले}मीठ आणि अॅल्युमिनिअम शत्रू आहेत .भोके पडतात .मी पूर्वी खारे दाणे करायचो .दोनचारदा केल्यावर कळले दाणे पाचशे रुपये पाव किलो पडले (कढई बाद) . एखादा न वापरायचा कुकर तरी घ्यावा अथवा मिठाला पर्याय हवा .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत Mon, 05/26/2014 - 13:06
मिठामुळे अ‍ॅल्युमिनियमला भोक पडतात हे अधुंकस ठाउक होतं पण आता परत हिम्मत करणार नाहि. तसाहि ओव्हन घायचाच आहे तो ह्या निमित्ताने घेउन होईल. माहितीसाठि थँक्यु.

इन्दुसुता Sun, 05/25/2014 - 21:16
मीठापेक्षा बारी़क वाळू हा जास्त चांगला पर्याय आहे, कधीही / कुठलेही भांडे वापरताना. वाळूची अधिक वेळ गरम राहण्याची क्षमता बेकिंग साठी उपयोगी ठरते. अ‍ॅल्युमिनियम पात्रं बेकिंग साठी एक वेळ ठीक पण, कूकर वापरण्याऐवजी लोखंडी तव्यावर वाळू ठेवून केक करणे अधिक उचित! त्यावर मोठे कुठलेही भांडे झाकता येते. ह्या केकची कन्सिस्टंसी साखर किती घातलीय आणि किती वेळ बटर आणि साखर फेटली आहे ह्यावर आणि बाहेरील ( वातावरणाचे ) तापमान काय आहे यावर अवलंबून असेल. लाइट केक हवा असेल तर मात्र अंड्याला पर्याय नाही. सर्व्ह करताना हा केक थंड सर्व्ह करावा. व्हिप्पड क्रीम वर ताज्या आंब्याचे लहान काप घालून सर्व्ह करावा. ( मनुका नकोत). खाली दिलेल्या टीपेत अननस व अक्रोड हे क्लॅशिंग फ्लेवर्स आहेत ते एकत्र नकोत, बाकी पर्याय ठीक आहेत. चांगला प्रयत्न!!!

In reply to by इन्दुसुता

दिपक.कुवेत Mon, 05/26/2014 - 13:09
अगं आधी वाळुच घालणार होतो आणि मिठाएवजी तीच योग्य आहे पण तु नळित एका प्रतिथयश शेफ नी मीठ घातलेलं बघुन मी हि ट्राय केलं. ईन्दुसुता ने दिलेल्या टिप्सहि अतीशय उपयुक्त आहेत. पुढिल वेळेस योग्य ती खबरदारी घेईन.

अनन्न्या Sun, 05/25/2014 - 23:04
फ्रायपॅनमध्ये छान होतो. एवढा खटाटोप पण नाही. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर भाजा. मस्त होतो केक! रव्याचा पण मँगो केक छान होतो.cake

In reply to by एस

दिपक.कुवेत Fri, 05/30/2014 - 20:10
एक वाटी रवा, एक वाटी दही , एक वाटी साखर , अर्धी वाटी आमरस, दोन छोटे चमचे लोणी, अर्धा चमचा खायचा सोडा, मीठ. दही, साखर, आमरस, लोणी फेटून घ्या. त्यात रवा मिसळून तासभर झाकून ठेवा. तासाभराने त्यात सोडा आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण ढवळा. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर डायरेक्ट ठेवा. पंधरा मिनिटात मस्त केक तयार होतो. यात आमरसाऐवजी व्हॅनिला, स्ट्रॉबेरी असा इसेन्सही चांगला वाटतो. पहा करून, छान लागतो.

In reply to by दिपक.कुवेत

एस Sat, 05/31/2014 - 17:22
धन्यवाद दिपकभौ अनन्न्यातैंनीपन दिली पाकृ पाठवूनशान. वी आर ऑल सेट. (नीट जमल्यास) उद्या फोटू लटकवतो इथे.

इरसाल Mon, 05/26/2014 - 10:58
आवडला केक त्यातल्या त्यात हापुसचा म्हणजे बोलायलाच नको. पन वो अ‍ॅल्युमेलके भांडेसे उल्टाकरके उस्को बाहर निकालना कित्ता डिफीकल्ट मालुंग ! उपरका डिजायन मोडता हय !

दिपक.कुवेत Mon, 05/26/2014 - 13:13
अरे कुच डिफिकल्ट नय है. भांडा गार होनेके बाद हि उल्टा करनेका. पहेले किया तो हात भाजेगा और डिजाईन का भी वाट लगेका. गार होने के बाद वो आपसुक हि बार आता हय.

In reply to by इरसाल

सखी Tue, 05/27/2014 - 22:45
इरसालः शिजताना दम निघतो, निवताना नाही हेच खरं! दिपक: केक एकदम भारी दिसतोय त्यात हापुसचा म्हणजे मस्तच लागेत असेल. इन्दुसुताने दिलेल्या अधिक टीपापण आवडल्या.

दिपक.कुवेत Mon, 05/26/2014 - 13:56
वर अनन्न्या ने म्हटल्याप्रमाणे तु फ्राय पॅन मधेहि (फ्राय पॅनला तुपाचा हात लावुन) केक करु शकतेस. त्यासाठि मंद आचेवर एका लोखंडि तव्यावर वाळु तापली कि त्यावर फ्राय पॅन ठेवुन बेक कर. ऑल द बेस्ट!

त्रिवेणी Wed, 05/28/2014 - 12:44
माझे सगळे कुकर Hawkins contura चे आहेत त्यात केला तर चालेल का की कोटींग खराब होईल. इथल्या बल्लवाचार्यांनी ओवेन चे सेटिंग दिले तर करून बघेन.

एस Fri, 05/30/2014 - 17:18
ही पाककृती 'एगलेस' आणि 'शुगरलेस' कशी करता येईल? आंब्याचा अंगभूत गोडवा तितपतच चालेल. उद्या करून पाहणार आहे. रच्याकने - 'मधुमोहा'पायी 'मधुमेह' झालेल्यांच्यासाठी कायतरी पर्याय सुचवा राव कोणीतरी.

दिपक.कुवेत Fri, 05/30/2014 - 20:12
वरिल पाकॄ हि एगलेसच आहे, जरा साहित्य आणि पाकॄ नीट पहा बरं. शुगरलेस साठि मध हा पर्याय ठरु शकतो.

Prajakta२१ Fri, 05/30/2014 - 21:51
आत्ताच मी आंब्याचा शिरा विथ गुलकंद करून बघितला ठीक ठाक झालाय आत्ता हे करून बघेन शुगरलेस साठी शुगर फ्री ची पावडर मिळते ती पण चांगला पर्याय ठरू शकेल मैद्याऐवजी कणिक वापरली तर चवीत फरक पडेल का?

कंजूस Sat, 05/31/2014 - 06:23
मीठ कसे वापरायचे ते सांगतो ।एक अॅल्युमिनिअम फॉईल दुहेरी करून खाली ठेवून त्यात मीठ ठेवायचे .शक्यतो जुनाकुकर अथवा निर्लेपथर उडत आलेले पैन वापरायचे . कोकणच्या किनाऱ्यावर एकसट्रा वर्जिन वाळू मिळणे कठीणच आहे .त्यामुळे वाळूऐवजी मीठ रेकमेंड केले असेल .

सविता००१ Mon, 06/30/2014 - 12:12
बास. एवढच म्हणणार मी आता... दीपक, तू कर आणि मला बोलाव खायला. मी एकतर्फी ठरवलंच आहे तसं.
Cake 1 साहित्यः १. मैदा - १ कप २. बटर - १२० ग्रॅम ३. ४ हापुस आंब्याचा पल्प ४. व्हॅनीला ईसेन्स - १ चमचा ५. बेकिंग पावडर - १/२ चमचा ६. बेकिंग सोडा - १/२ चमचा ७. मुठभर काळ्या मनुका ८. साखर (आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त) कॄती: १. रिकाम्या कुकर मधे खाली तळाशी मीठ घाला व वरुन तरतं झाकण थेवुन मंद आचेवर प्रीहिट करत ठेवा.

एका इन्टर्प्रीटेशन चा बेस डेटा...

विजुभाऊ ·

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Wed, 05/28/2014 - 15:04
थोड्या कंटाळवाण्या या शब्दासह असेच म्हणतो. खास करून पुर्वार्ध आणि त्यामुळे काल ऑफिसातून वाचताना अर्धवटच सोडली होती. कथाकल्पना मात्र छानच विजूभाऊ, आज नेटाने पुर्ण वाचल्याचे सार्थक :)

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Tue, 05/27/2014 - 23:06
तुम्हला गहन गोश्टी कळत नाहीत म्हणता म्हणता इज्युभौ रॉक्स ? की जस्ट अनादर प्रतिसाद ऑफ लिचींग इंटेलिचन्स ? प्रतिसाद आवडला. - धन्यवाद

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2014 - 14:18
समजतय समजतय म्हणे पर्यंत जोरदार लाट डोक्यावरून जाते आणि नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या खाऊ लागलो. जाऊ दे, आपल्या बुद्धीमत्तेला (?) झेपणारे नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मोठ्या आवडीने वाचुन पाहिलं अन बळजबरी ''अजून हवं तसं टेम्प्लेत मिळत नाहिय्ये'' इथपर्यंत एकेक कडू घास पचवला पण मग लक्षात आलं हे लेखन आपल्यासाठी नै. कोडिंग फीडिंग आपल्याला झेपणार नाही, सोडून दिलं ! :) विजुभौ मी नाराज आहे तुमच्यावर....!!! :) -दिलीप बिरुटे

पैसा Mon, 05/26/2014 - 15:08
बरीच कोडी घातलीत विजुभौ! मायन संस्कृतीत पण धमाल मुलगा, पिवळा डँबिस, छोटा डॉन, पैसा बाय, मदनबाण, रामदास होते, मिपा होते आणि मोकलाया दाही दिशा पण होते हे वाचून जाम मजा आली! तसंच मायन क्यालेंडर त्या तारखेला का संपलं याचंही स्पष्टीकरण मिळालं! भन्नाट आहे! प्रा.डॉ. बिरुटे सर आणि पेठकर काका, कथा आता परत एकदा वाचा आणि हे सगळे संदर्भ शोधा!

विजुभाऊ Wed, 05/28/2014 - 09:19
बिरुटे सरः संदर्भसह स्पष्टीकरण : मायन कॅलेंडर मधे २१ डिसेंबर २०१२ या तारखेनंतर पुढच्या तारखा लिहीलेल्या नाहिय्येत. लोकानी त्याचा अर्थ २१ डिसेंबर हा जगाचा अंतीम दिवस असणार आहे असा घेतला होता. त्यावर एक चित्रपटसुद्धा निघाला होता. लोकानी टिव्ही वर त्यावर भरपूर चर्चा चर्वण केले. शुद्ध लेखनात थोड्या चुका झालेल्या आहेत.मात्र भाषा मुद्दामच इंग्लीश मिश्र मराठी वापरलेली आहे. ती देखेले मायन कालापुरती. @पेठकरकाका: एखादी आय टी कम्पनी कोणताही प्रोजेक्ट घेते त्यावेळेस काही प्रोजेक्ट प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणूनही असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वातावरण कसे असते ते चित्रीत करण्याचा एक क्षीण प्रयत्न माना. काही प्रोजेक्ट अपूर्ण रहातात. हल्ली आपण डॉक्युमेंटेशन साठी कागद / लॅपटॉप वगैरे वापरतो. मायन कालात ते लोक दगड वापरत होते असे मानून सॉफ्टवेअर कंपनीतले वातावरण त्याकाळी कसे असेल ते कल्पिले आहे. बिरुटे सरः अशा रितीने लेखकाला जेंव्हा वाचकाला गूढगर्भाचा प्रवास घडवायचा असतो त्यावेळ्स उपमा, उत्प्रेक्षा या पेक्षाही उत्कंठा घटकाचा वापर करून लेखक त्याच्या भावना प्रकट करतो. मात्र हा गूढगर्भाचा प्रवास वाचकाने देखील लेखकासोबत करावयाचा असतो याचा मात्र लेखकाला बहुधा विसर झालेला असावा. ही चूक लेखचाच्या उजव्या मेंदूची आहे त्यावर लेखक उपाय शोधण्याच्या बेतात आहे. मात्र हे प्रस्तूत लेखनात कुठेही दिसून येत नाही. त्या व्यतीरीक्त लेखकाने भविष्यकालीन भाषा शैलीचा वापर भूतकालातील वातावरण निर्मीतीसाठी केलेला आहे. लेखकाने खरेतर भूतकालीन कालावधीसाठी " अनुभवेन मेधावि, थोकम थोकम, खणै खणै, खम्मरो रजत्सेवा मलमत्तनो " ऐशी सूध पाली किंवा " हण्ण कण्ण किमपि कित्ते सुत्ताले करवियले " ऐशी किंवा "तेयांते बुधीचे तेज सांडिले. बुधीचे तेज ते एके परीसले. परीसले तो म्हणे बुधी मुसळेयांसारीखी, डेटा शीट इजे टकटकुनी टंकीजले." अशी भाषा वापरायला हवी होते. इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2014 - 13:02
धन्यवाद विजुभाऊ, कुठल्याही आय टी कंपनीच्या कामकाजाचा त्यातील व्यावसायिक शब्दसमुहांचा (जार्गन्सचा) परिचय नसल्याने मनात गोंधळावस्था निर्माण झाली होती. आता, पैसा ह्यांच्या आणि तुमच्या प्रतिसादाने बरीचशी गैरसमजाची जळमटं दूर झाली आहेत. असो. >>>>इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे. का कोण जाणे इथे मी 'लेखक उताणा पडला आहे' असे वाचले.

स्पा Wed, 05/28/2014 - 15:56
सोरी विजभाय मुळात IT हा विषयच एवढा डोक्यात जातो, कि त्यावर काही वाचणे म्हणजे.. असो

पिवळा डांबिस Tue, 06/03/2014 - 01:27
विजुभाऊ, चांगलं प्रतिकात्मक लिखाण आहे. मायन संस्कृती ही काही बाबतीत पुढारलेली होती हे खरं आहे. पण हेच लोकं फ्रान्सिस्को पिझारोच्या घोडेस्वारांकडून (पूर्वी घोडा हा प्राणी न पाहिलेला असल्याने) आश्चर्यचकित अवस्थेतच मारले गेले!! :(
यलो नॉटी तर कायम कुठे सूत्तलात उलथलेला असतो अधूनमधून कधीतरी प्रोजेक्ट च्या नव्या पोराना दम देवून जातो तो एकदम प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरच दिसतो. बहुतेक त्याने पलीकडच्या जम्बू द्वीप बी यू मधली नवी ती प्रोजेक्ट मॅनेजर गटवलेली दिसतेय. चौकशी करायला हवी.
हा हा हा!!! त्या यलो नॉटीचा, साल्याचा, काय भरवंसा नाय हां!!!! :)

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Wed, 05/28/2014 - 15:04
थोड्या कंटाळवाण्या या शब्दासह असेच म्हणतो. खास करून पुर्वार्ध आणि त्यामुळे काल ऑफिसातून वाचताना अर्धवटच सोडली होती. कथाकल्पना मात्र छानच विजूभाऊ, आज नेटाने पुर्ण वाचल्याचे सार्थक :)

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Tue, 05/27/2014 - 23:06
तुम्हला गहन गोश्टी कळत नाहीत म्हणता म्हणता इज्युभौ रॉक्स ? की जस्ट अनादर प्रतिसाद ऑफ लिचींग इंटेलिचन्स ? प्रतिसाद आवडला. - धन्यवाद

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2014 - 14:18
समजतय समजतय म्हणे पर्यंत जोरदार लाट डोक्यावरून जाते आणि नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या खाऊ लागलो. जाऊ दे, आपल्या बुद्धीमत्तेला (?) झेपणारे नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मोठ्या आवडीने वाचुन पाहिलं अन बळजबरी ''अजून हवं तसं टेम्प्लेत मिळत नाहिय्ये'' इथपर्यंत एकेक कडू घास पचवला पण मग लक्षात आलं हे लेखन आपल्यासाठी नै. कोडिंग फीडिंग आपल्याला झेपणार नाही, सोडून दिलं ! :) विजुभौ मी नाराज आहे तुमच्यावर....!!! :) -दिलीप बिरुटे

पैसा Mon, 05/26/2014 - 15:08
बरीच कोडी घातलीत विजुभौ! मायन संस्कृतीत पण धमाल मुलगा, पिवळा डँबिस, छोटा डॉन, पैसा बाय, मदनबाण, रामदास होते, मिपा होते आणि मोकलाया दाही दिशा पण होते हे वाचून जाम मजा आली! तसंच मायन क्यालेंडर त्या तारखेला का संपलं याचंही स्पष्टीकरण मिळालं! भन्नाट आहे! प्रा.डॉ. बिरुटे सर आणि पेठकर काका, कथा आता परत एकदा वाचा आणि हे सगळे संदर्भ शोधा!

विजुभाऊ Wed, 05/28/2014 - 09:19
बिरुटे सरः संदर्भसह स्पष्टीकरण : मायन कॅलेंडर मधे २१ डिसेंबर २०१२ या तारखेनंतर पुढच्या तारखा लिहीलेल्या नाहिय्येत. लोकानी त्याचा अर्थ २१ डिसेंबर हा जगाचा अंतीम दिवस असणार आहे असा घेतला होता. त्यावर एक चित्रपटसुद्धा निघाला होता. लोकानी टिव्ही वर त्यावर भरपूर चर्चा चर्वण केले. शुद्ध लेखनात थोड्या चुका झालेल्या आहेत.मात्र भाषा मुद्दामच इंग्लीश मिश्र मराठी वापरलेली आहे. ती देखेले मायन कालापुरती. @पेठकरकाका: एखादी आय टी कम्पनी कोणताही प्रोजेक्ट घेते त्यावेळेस काही प्रोजेक्ट प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणूनही असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वातावरण कसे असते ते चित्रीत करण्याचा एक क्षीण प्रयत्न माना. काही प्रोजेक्ट अपूर्ण रहातात. हल्ली आपण डॉक्युमेंटेशन साठी कागद / लॅपटॉप वगैरे वापरतो. मायन कालात ते लोक दगड वापरत होते असे मानून सॉफ्टवेअर कंपनीतले वातावरण त्याकाळी कसे असेल ते कल्पिले आहे. बिरुटे सरः अशा रितीने लेखकाला जेंव्हा वाचकाला गूढगर्भाचा प्रवास घडवायचा असतो त्यावेळ्स उपमा, उत्प्रेक्षा या पेक्षाही उत्कंठा घटकाचा वापर करून लेखक त्याच्या भावना प्रकट करतो. मात्र हा गूढगर्भाचा प्रवास वाचकाने देखील लेखकासोबत करावयाचा असतो याचा मात्र लेखकाला बहुधा विसर झालेला असावा. ही चूक लेखचाच्या उजव्या मेंदूची आहे त्यावर लेखक उपाय शोधण्याच्या बेतात आहे. मात्र हे प्रस्तूत लेखनात कुठेही दिसून येत नाही. त्या व्यतीरीक्त लेखकाने भविष्यकालीन भाषा शैलीचा वापर भूतकालातील वातावरण निर्मीतीसाठी केलेला आहे. लेखकाने खरेतर भूतकालीन कालावधीसाठी " अनुभवेन मेधावि, थोकम थोकम, खणै खणै, खम्मरो रजत्सेवा मलमत्तनो " ऐशी सूध पाली किंवा " हण्ण कण्ण किमपि कित्ते सुत्ताले करवियले " ऐशी किंवा "तेयांते बुधीचे तेज सांडिले. बुधीचे तेज ते एके परीसले. परीसले तो म्हणे बुधी मुसळेयांसारीखी, डेटा शीट इजे टकटकुनी टंकीजले." अशी भाषा वापरायला हवी होते. इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2014 - 13:02
धन्यवाद विजुभाऊ, कुठल्याही आय टी कंपनीच्या कामकाजाचा त्यातील व्यावसायिक शब्दसमुहांचा (जार्गन्सचा) परिचय नसल्याने मनात गोंधळावस्था निर्माण झाली होती. आता, पैसा ह्यांच्या आणि तुमच्या प्रतिसादाने बरीचशी गैरसमजाची जळमटं दूर झाली आहेत. असो. >>>>इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे. का कोण जाणे इथे मी 'लेखक उताणा पडला आहे' असे वाचले.

स्पा Wed, 05/28/2014 - 15:56
सोरी विजभाय मुळात IT हा विषयच एवढा डोक्यात जातो, कि त्यावर काही वाचणे म्हणजे.. असो

पिवळा डांबिस Tue, 06/03/2014 - 01:27
विजुभाऊ, चांगलं प्रतिकात्मक लिखाण आहे. मायन संस्कृती ही काही बाबतीत पुढारलेली होती हे खरं आहे. पण हेच लोकं फ्रान्सिस्को पिझारोच्या घोडेस्वारांकडून (पूर्वी घोडा हा प्राणी न पाहिलेला असल्याने) आश्चर्यचकित अवस्थेतच मारले गेले!! :(
यलो नॉटी तर कायम कुठे सूत्तलात उलथलेला असतो अधूनमधून कधीतरी प्रोजेक्ट च्या नव्या पोराना दम देवून जातो तो एकदम प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरच दिसतो. बहुतेक त्याने पलीकडच्या जम्बू द्वीप बी यू मधली नवी ती प्रोजेक्ट मॅनेजर गटवलेली दिसतेय. चौकशी करायला हवी.
हा हा हा!!! त्या यलो नॉटीचा, साल्याचा, काय भरवंसा नाय हां!!!! :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर हा डेटा बनवणं हे काही फार मोठे काम नव्हते. न्यू जोईनीज साठी एक इन्टर्नल प्रोजेक्ट असावा ज्यामुळे त्यांच्या अ‍ॅबीलीटीज एन्हान्स करता येतील या विचाराने हा प्रोजेक्ट घेतला होता. तो इन्टर्नल होताच पण त्याचबरोबर जमले तर कोणत्यातरी क्लायन्टच्या गळ्यात मारायला उपयोगी येणार होता. हे नेहमीचेच. न्यू जॉईनीज कडून विदाउट बिलींग प्रोजेक्ट करुन घ्यायचा आणि तो सेल करताना ऑप्टीमम रीसोर्सिंगच्या नावाखाली मोठे प्रॉफिट दाखवायचे आणि बी यू चा कागदी प्रॉफिट ग्राफ वर न्यायचा. ही पॉलीसी खरे तर अब्राहमची. नवी पोरे कामाला वाघ असतात. डाटा एन्ट्रीचे कंटाळवाणे रटाळ ते सुरवातीला अगदी आनंदाने करतात.