मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वादिष्ट मिरची (तोंडी लावायला)

विवेकपटाईत ·

In reply to by अनिता ठाकूर

गुजराथी वाण्याला 'राई कुरीया' सांगितल्यास लगेच समजेल. मराठी वाण्याला 'मोहरीची डाळच' सांगावी. कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

सूड 04/07/2014 - 16:46
>>कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते. असं नाही हो!! इथल्या मारवाडी दुकानदारांची पण तीच पद्धत आहे. मागे एकदा एका दुकानदाराला ओट फ्लेक्स द्या म्हटलं तर म्हणे आमच्याकडे नाहीये. समोर ठेवलेलं क्वेकर ओट्सचं पुडकं दाखवतं म्हटलं 'ते काय आहे मग?'. तेव्हा त्याच्या डोक्यात उजेड पडला. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त 04/07/2014 - 18:46
इथल्या मारवाडी दुकानदारांची
इथल्या म्हणजे कुठल्या ?? भारतात अजूनही ओटस वगैरे विशेष प्रचारात नाहीये, त्यामुळे खुद्द दुकानदाराला सुद्धा माहीत नसू शकेल.

In reply to by चित्रगुप्त

सूड 04/07/2014 - 18:50
इथल्या म्हणजे पुण्यातल्या !! मुद्दामून पुण्यातल्या लिहायचं टाळलं होतं, आता विचारलंच आहात तर लिहायला हवं. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त 04/07/2014 - 23:30
इथल्या म्हणजे पुण्यातल्या
व्वा.. सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय याची पुन्हा एकदा खात्री पटली. :)

In reply to by अनिता ठाकूर

गुजराथी वाण्याला 'राई कुरीया' सांगितल्यास लगेच समजेल. मराठी वाण्याला 'मोहरीची डाळच' सांगावी. कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

सूड 04/07/2014 - 16:46
>>कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते. असं नाही हो!! इथल्या मारवाडी दुकानदारांची पण तीच पद्धत आहे. मागे एकदा एका दुकानदाराला ओट फ्लेक्स द्या म्हटलं तर म्हणे आमच्याकडे नाहीये. समोर ठेवलेलं क्वेकर ओट्सचं पुडकं दाखवतं म्हटलं 'ते काय आहे मग?'. तेव्हा त्याच्या डोक्यात उजेड पडला. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त 04/07/2014 - 18:46
इथल्या मारवाडी दुकानदारांची
इथल्या म्हणजे कुठल्या ?? भारतात अजूनही ओटस वगैरे विशेष प्रचारात नाहीये, त्यामुळे खुद्द दुकानदाराला सुद्धा माहीत नसू शकेल.

In reply to by चित्रगुप्त

सूड 04/07/2014 - 18:50
इथल्या म्हणजे पुण्यातल्या !! मुद्दामून पुण्यातल्या लिहायचं टाळलं होतं, आता विचारलंच आहात तर लिहायला हवं. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त 04/07/2014 - 23:30
इथल्या म्हणजे पुण्यातल्या
व्वा.. सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय याची पुन्हा एकदा खात्री पटली. :)
दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली. साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ. कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या.

महाराष्ट्र पॉलीटीकल लीग अर्थात एमपीएल २०१४

स्पार्टाकस ·

मित्रहो 25/05/2014 - 17:11
कुंबळेवर लेगस्पीनर असल्याचा आरोप केला जायचा तसाच! वाचताना मजा आली. छान!! आवडले -मित्रहो www.mitraho.wordpress.com

आवडला... भाऊ, ह्या आणि अशाच अप्रतिम लेखांसाठी, आमच्याकडून तुम्हाला एक पार्टी लागू. कधी येताय आमच्या डोंबिवलीला?

In reply to by मुक्त विहारि

स्पार्टाकस 26/05/2014 - 03:02
राजे, जन्माने, बालपणाने, शिक्षणाने मीही डोंबिवलीकरच आहे! नंतर कल्याणचे सुभेदार झालो असलो तरीही *lol* सध्या फिरंगणातील मुक्काम कधी आवरेल सांगता येत नसल्याने पुन्हा मायभूमीस कधी येणे होईल सांगता येत नाही.

आतिवास 28/05/2014 - 12:03
आवडलं! थोडा छोटा असता लेख, तर अधिक परिणामकारक झाला असता असं वाटलं

योगी९०० 28/05/2014 - 12:18
झक्कास... राजकारण आणि आयपीएल असे बर्‍याच लोकांच्या आवडीचे विषय एकत्र गुंफल्यामुळे लेख मजेदार व वाचनीय झालाय.

मित्रहो 25/05/2014 - 17:11
कुंबळेवर लेगस्पीनर असल्याचा आरोप केला जायचा तसाच! वाचताना मजा आली. छान!! आवडले -मित्रहो www.mitraho.wordpress.com

आवडला... भाऊ, ह्या आणि अशाच अप्रतिम लेखांसाठी, आमच्याकडून तुम्हाला एक पार्टी लागू. कधी येताय आमच्या डोंबिवलीला?

In reply to by मुक्त विहारि

स्पार्टाकस 26/05/2014 - 03:02
राजे, जन्माने, बालपणाने, शिक्षणाने मीही डोंबिवलीकरच आहे! नंतर कल्याणचे सुभेदार झालो असलो तरीही *lol* सध्या फिरंगणातील मुक्काम कधी आवरेल सांगता येत नसल्याने पुन्हा मायभूमीस कधी येणे होईल सांगता येत नाही.

आतिवास 28/05/2014 - 12:03
आवडलं! थोडा छोटा असता लेख, तर अधिक परिणामकारक झाला असता असं वाटलं

योगी९०० 28/05/2014 - 12:18
झक्कास... राजकारण आणि आयपीएल असे बर्‍याच लोकांच्या आवडीचे विषय एकत्र गुंफल्यामुळे लेख मजेदार व वाचनीय झालाय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या देशात सालबादाप्रमाणे आयपीएलचा हंगाम सुरु आहे. नुकत्याच संपलेल्या दुसर्‍या आयपीएल (इंडीयन पॉलीटीकल लीग हो!) मध्ये नरेंद्र मोदींनी निर्वीवाद जेतेपद मिळवून पंतप्रधानपदाची ट्रॉफी पटकावली आहे. ही मॅच खेळताना बॉयकॉटला रनआऊट करणार्‍या बोथमप्रमाणेच मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींपासून आपल्याच टीममधील अनेकांना रनआऊट केलंच, पण राहुल गांधींपासून ते लालूप्रसाद, मुलायमसिंग, नितीशकुमार यांच्याही मलिंगाप्रमाणेच यॉर्करवर दांड्या गुल केल्या. मायावतींचा तर त्यांनी यावर्षी पार अजित आगरकर करुन टाकला!

मँगो केक (ईन प्रेशर कुकर)

दिपक.कुवेत ·

झक्कास... आता तू भारतात आलास की, सगळी सूट्टी आमच्या डोंबिवलीतच रहा. आपण मस्त पैकी खाद्य पदार्थांचा क्लास चालू करू या.तेव्हढेच ४ पैसे तुझ्या गाठीला अन उत्तम पदार्थ आमच्या उदरांत... आम्ही डोंबिवलीकर तसे खवय्येच. (एक २/४ दिवस फक्त उरणला जावू या.इथे पण सुकी मच्छी मिळत नाही.तेव्हढी घेऊ, अन परत येवू.)

भाते 25/05/2014 - 15:39
दिपक, तुझ्या डोंबिवलीतल्या शिकवणी वर्गाला मुविंबरोबर माझेही नाव राखुन ठेव. बाकी विद्यार्थी मिळतीलच तुझ्या शिकवणीसाठी. धन्यवाद, केकची पाकृ विकांताला टाकल्यापद्धल.

In reply to by भाते

दिपक.कुवेत 25/05/2014 - 19:43
अरे शीकवणी वर्ग / ते पैसे राहौदे बाजुला. डोंबीवलीत आलो कि रोज कट्टा करु (घरच्या घरी). मिल बैठेगें तीन यार....आप, मै और भात्या!!!

कंजूस 25/05/2014 - 19:58
हौशी शेफना घाबरवण्याचा उद्देश नाही परंतू माझा अनुभव सांगतो . एक शंका .ते कुकरच्या तळाशी मीठ घालणे याबद्दल आहे .{ओले}मीठ आणि अॅल्युमिनिअम शत्रू आहेत .भोके पडतात .मी पूर्वी खारे दाणे करायचो .दोनचारदा केल्यावर कळले दाणे पाचशे रुपये पाव किलो पडले (कढई बाद) . एखादा न वापरायचा कुकर तरी घ्यावा अथवा मिठाला पर्याय हवा .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 26/05/2014 - 13:06
मिठामुळे अ‍ॅल्युमिनियमला भोक पडतात हे अधुंकस ठाउक होतं पण आता परत हिम्मत करणार नाहि. तसाहि ओव्हन घायचाच आहे तो ह्या निमित्ताने घेउन होईल. माहितीसाठि थँक्यु.

इन्दुसुता 25/05/2014 - 21:16
मीठापेक्षा बारी़क वाळू हा जास्त चांगला पर्याय आहे, कधीही / कुठलेही भांडे वापरताना. वाळूची अधिक वेळ गरम राहण्याची क्षमता बेकिंग साठी उपयोगी ठरते. अ‍ॅल्युमिनियम पात्रं बेकिंग साठी एक वेळ ठीक पण, कूकर वापरण्याऐवजी लोखंडी तव्यावर वाळू ठेवून केक करणे अधिक उचित! त्यावर मोठे कुठलेही भांडे झाकता येते. ह्या केकची कन्सिस्टंसी साखर किती घातलीय आणि किती वेळ बटर आणि साखर फेटली आहे ह्यावर आणि बाहेरील ( वातावरणाचे ) तापमान काय आहे यावर अवलंबून असेल. लाइट केक हवा असेल तर मात्र अंड्याला पर्याय नाही. सर्व्ह करताना हा केक थंड सर्व्ह करावा. व्हिप्पड क्रीम वर ताज्या आंब्याचे लहान काप घालून सर्व्ह करावा. ( मनुका नकोत). खाली दिलेल्या टीपेत अननस व अक्रोड हे क्लॅशिंग फ्लेवर्स आहेत ते एकत्र नकोत, बाकी पर्याय ठीक आहेत. चांगला प्रयत्न!!!

In reply to by इन्दुसुता

दिपक.कुवेत 26/05/2014 - 13:09
अगं आधी वाळुच घालणार होतो आणि मिठाएवजी तीच योग्य आहे पण तु नळित एका प्रतिथयश शेफ नी मीठ घातलेलं बघुन मी हि ट्राय केलं. ईन्दुसुता ने दिलेल्या टिप्सहि अतीशय उपयुक्त आहेत. पुढिल वेळेस योग्य ती खबरदारी घेईन.

अनन्न्या 25/05/2014 - 23:04
फ्रायपॅनमध्ये छान होतो. एवढा खटाटोप पण नाही. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर भाजा. मस्त होतो केक! रव्याचा पण मँगो केक छान होतो.cake

In reply to by एस

दिपक.कुवेत 30/05/2014 - 20:10
एक वाटी रवा, एक वाटी दही , एक वाटी साखर , अर्धी वाटी आमरस, दोन छोटे चमचे लोणी, अर्धा चमचा खायचा सोडा, मीठ. दही, साखर, आमरस, लोणी फेटून घ्या. त्यात रवा मिसळून तासभर झाकून ठेवा. तासाभराने त्यात सोडा आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण ढवळा. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर डायरेक्ट ठेवा. पंधरा मिनिटात मस्त केक तयार होतो. यात आमरसाऐवजी व्हॅनिला, स्ट्रॉबेरी असा इसेन्सही चांगला वाटतो. पहा करून, छान लागतो.

In reply to by दिपक.कुवेत

एस 31/05/2014 - 17:22
धन्यवाद दिपकभौ अनन्न्यातैंनीपन दिली पाकृ पाठवूनशान. वी आर ऑल सेट. (नीट जमल्यास) उद्या फोटू लटकवतो इथे.

इरसाल 26/05/2014 - 10:58
आवडला केक त्यातल्या त्यात हापुसचा म्हणजे बोलायलाच नको. पन वो अ‍ॅल्युमेलके भांडेसे उल्टाकरके उस्को बाहर निकालना कित्ता डिफीकल्ट मालुंग ! उपरका डिजायन मोडता हय !

दिपक.कुवेत 26/05/2014 - 13:13
अरे कुच डिफिकल्ट नय है. भांडा गार होनेके बाद हि उल्टा करनेका. पहेले किया तो हात भाजेगा और डिजाईन का भी वाट लगेका. गार होने के बाद वो आपसुक हि बार आता हय.

In reply to by इरसाल

सखी 27/05/2014 - 22:45
इरसालः शिजताना दम निघतो, निवताना नाही हेच खरं! दिपक: केक एकदम भारी दिसतोय त्यात हापुसचा म्हणजे मस्तच लागेत असेल. इन्दुसुताने दिलेल्या अधिक टीपापण आवडल्या.

दिपक.कुवेत 26/05/2014 - 13:56
वर अनन्न्या ने म्हटल्याप्रमाणे तु फ्राय पॅन मधेहि (फ्राय पॅनला तुपाचा हात लावुन) केक करु शकतेस. त्यासाठि मंद आचेवर एका लोखंडि तव्यावर वाळु तापली कि त्यावर फ्राय पॅन ठेवुन बेक कर. ऑल द बेस्ट!

त्रिवेणी 28/05/2014 - 12:44
माझे सगळे कुकर Hawkins contura चे आहेत त्यात केला तर चालेल का की कोटींग खराब होईल. इथल्या बल्लवाचार्यांनी ओवेन चे सेटिंग दिले तर करून बघेन.

एस 30/05/2014 - 17:18
ही पाककृती 'एगलेस' आणि 'शुगरलेस' कशी करता येईल? आंब्याचा अंगभूत गोडवा तितपतच चालेल. उद्या करून पाहणार आहे. रच्याकने - 'मधुमोहा'पायी 'मधुमेह' झालेल्यांच्यासाठी कायतरी पर्याय सुचवा राव कोणीतरी.

दिपक.कुवेत 30/05/2014 - 20:12
वरिल पाकॄ हि एगलेसच आहे, जरा साहित्य आणि पाकॄ नीट पहा बरं. शुगरलेस साठि मध हा पर्याय ठरु शकतो.

Prajakta२१ 30/05/2014 - 21:51
आत्ताच मी आंब्याचा शिरा विथ गुलकंद करून बघितला ठीक ठाक झालाय आत्ता हे करून बघेन शुगरलेस साठी शुगर फ्री ची पावडर मिळते ती पण चांगला पर्याय ठरू शकेल मैद्याऐवजी कणिक वापरली तर चवीत फरक पडेल का?

कंजूस 31/05/2014 - 06:23
मीठ कसे वापरायचे ते सांगतो ।एक अॅल्युमिनिअम फॉईल दुहेरी करून खाली ठेवून त्यात मीठ ठेवायचे .शक्यतो जुनाकुकर अथवा निर्लेपथर उडत आलेले पैन वापरायचे . कोकणच्या किनाऱ्यावर एकसट्रा वर्जिन वाळू मिळणे कठीणच आहे .त्यामुळे वाळूऐवजी मीठ रेकमेंड केले असेल .

सविता००१ 30/06/2014 - 12:12
बास. एवढच म्हणणार मी आता... दीपक, तू कर आणि मला बोलाव खायला. मी एकतर्फी ठरवलंच आहे तसं.

झक्कास... आता तू भारतात आलास की, सगळी सूट्टी आमच्या डोंबिवलीतच रहा. आपण मस्त पैकी खाद्य पदार्थांचा क्लास चालू करू या.तेव्हढेच ४ पैसे तुझ्या गाठीला अन उत्तम पदार्थ आमच्या उदरांत... आम्ही डोंबिवलीकर तसे खवय्येच. (एक २/४ दिवस फक्त उरणला जावू या.इथे पण सुकी मच्छी मिळत नाही.तेव्हढी घेऊ, अन परत येवू.)

भाते 25/05/2014 - 15:39
दिपक, तुझ्या डोंबिवलीतल्या शिकवणी वर्गाला मुविंबरोबर माझेही नाव राखुन ठेव. बाकी विद्यार्थी मिळतीलच तुझ्या शिकवणीसाठी. धन्यवाद, केकची पाकृ विकांताला टाकल्यापद्धल.

In reply to by भाते

दिपक.कुवेत 25/05/2014 - 19:43
अरे शीकवणी वर्ग / ते पैसे राहौदे बाजुला. डोंबीवलीत आलो कि रोज कट्टा करु (घरच्या घरी). मिल बैठेगें तीन यार....आप, मै और भात्या!!!

कंजूस 25/05/2014 - 19:58
हौशी शेफना घाबरवण्याचा उद्देश नाही परंतू माझा अनुभव सांगतो . एक शंका .ते कुकरच्या तळाशी मीठ घालणे याबद्दल आहे .{ओले}मीठ आणि अॅल्युमिनिअम शत्रू आहेत .भोके पडतात .मी पूर्वी खारे दाणे करायचो .दोनचारदा केल्यावर कळले दाणे पाचशे रुपये पाव किलो पडले (कढई बाद) . एखादा न वापरायचा कुकर तरी घ्यावा अथवा मिठाला पर्याय हवा .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 26/05/2014 - 13:06
मिठामुळे अ‍ॅल्युमिनियमला भोक पडतात हे अधुंकस ठाउक होतं पण आता परत हिम्मत करणार नाहि. तसाहि ओव्हन घायचाच आहे तो ह्या निमित्ताने घेउन होईल. माहितीसाठि थँक्यु.

इन्दुसुता 25/05/2014 - 21:16
मीठापेक्षा बारी़क वाळू हा जास्त चांगला पर्याय आहे, कधीही / कुठलेही भांडे वापरताना. वाळूची अधिक वेळ गरम राहण्याची क्षमता बेकिंग साठी उपयोगी ठरते. अ‍ॅल्युमिनियम पात्रं बेकिंग साठी एक वेळ ठीक पण, कूकर वापरण्याऐवजी लोखंडी तव्यावर वाळू ठेवून केक करणे अधिक उचित! त्यावर मोठे कुठलेही भांडे झाकता येते. ह्या केकची कन्सिस्टंसी साखर किती घातलीय आणि किती वेळ बटर आणि साखर फेटली आहे ह्यावर आणि बाहेरील ( वातावरणाचे ) तापमान काय आहे यावर अवलंबून असेल. लाइट केक हवा असेल तर मात्र अंड्याला पर्याय नाही. सर्व्ह करताना हा केक थंड सर्व्ह करावा. व्हिप्पड क्रीम वर ताज्या आंब्याचे लहान काप घालून सर्व्ह करावा. ( मनुका नकोत). खाली दिलेल्या टीपेत अननस व अक्रोड हे क्लॅशिंग फ्लेवर्स आहेत ते एकत्र नकोत, बाकी पर्याय ठीक आहेत. चांगला प्रयत्न!!!

In reply to by इन्दुसुता

दिपक.कुवेत 26/05/2014 - 13:09
अगं आधी वाळुच घालणार होतो आणि मिठाएवजी तीच योग्य आहे पण तु नळित एका प्रतिथयश शेफ नी मीठ घातलेलं बघुन मी हि ट्राय केलं. ईन्दुसुता ने दिलेल्या टिप्सहि अतीशय उपयुक्त आहेत. पुढिल वेळेस योग्य ती खबरदारी घेईन.

अनन्न्या 25/05/2014 - 23:04
फ्रायपॅनमध्ये छान होतो. एवढा खटाटोप पण नाही. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर भाजा. मस्त होतो केक! रव्याचा पण मँगो केक छान होतो.cake

In reply to by एस

दिपक.कुवेत 30/05/2014 - 20:10
एक वाटी रवा, एक वाटी दही , एक वाटी साखर , अर्धी वाटी आमरस, दोन छोटे चमचे लोणी, अर्धा चमचा खायचा सोडा, मीठ. दही, साखर, आमरस, लोणी फेटून घ्या. त्यात रवा मिसळून तासभर झाकून ठेवा. तासाभराने त्यात सोडा आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण ढवळा. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर डायरेक्ट ठेवा. पंधरा मिनिटात मस्त केक तयार होतो. यात आमरसाऐवजी व्हॅनिला, स्ट्रॉबेरी असा इसेन्सही चांगला वाटतो. पहा करून, छान लागतो.

In reply to by दिपक.कुवेत

एस 31/05/2014 - 17:22
धन्यवाद दिपकभौ अनन्न्यातैंनीपन दिली पाकृ पाठवूनशान. वी आर ऑल सेट. (नीट जमल्यास) उद्या फोटू लटकवतो इथे.

इरसाल 26/05/2014 - 10:58
आवडला केक त्यातल्या त्यात हापुसचा म्हणजे बोलायलाच नको. पन वो अ‍ॅल्युमेलके भांडेसे उल्टाकरके उस्को बाहर निकालना कित्ता डिफीकल्ट मालुंग ! उपरका डिजायन मोडता हय !

दिपक.कुवेत 26/05/2014 - 13:13
अरे कुच डिफिकल्ट नय है. भांडा गार होनेके बाद हि उल्टा करनेका. पहेले किया तो हात भाजेगा और डिजाईन का भी वाट लगेका. गार होने के बाद वो आपसुक हि बार आता हय.

In reply to by इरसाल

सखी 27/05/2014 - 22:45
इरसालः शिजताना दम निघतो, निवताना नाही हेच खरं! दिपक: केक एकदम भारी दिसतोय त्यात हापुसचा म्हणजे मस्तच लागेत असेल. इन्दुसुताने दिलेल्या अधिक टीपापण आवडल्या.

दिपक.कुवेत 26/05/2014 - 13:56
वर अनन्न्या ने म्हटल्याप्रमाणे तु फ्राय पॅन मधेहि (फ्राय पॅनला तुपाचा हात लावुन) केक करु शकतेस. त्यासाठि मंद आचेवर एका लोखंडि तव्यावर वाळु तापली कि त्यावर फ्राय पॅन ठेवुन बेक कर. ऑल द बेस्ट!

त्रिवेणी 28/05/2014 - 12:44
माझे सगळे कुकर Hawkins contura चे आहेत त्यात केला तर चालेल का की कोटींग खराब होईल. इथल्या बल्लवाचार्यांनी ओवेन चे सेटिंग दिले तर करून बघेन.

एस 30/05/2014 - 17:18
ही पाककृती 'एगलेस' आणि 'शुगरलेस' कशी करता येईल? आंब्याचा अंगभूत गोडवा तितपतच चालेल. उद्या करून पाहणार आहे. रच्याकने - 'मधुमोहा'पायी 'मधुमेह' झालेल्यांच्यासाठी कायतरी पर्याय सुचवा राव कोणीतरी.

दिपक.कुवेत 30/05/2014 - 20:12
वरिल पाकॄ हि एगलेसच आहे, जरा साहित्य आणि पाकॄ नीट पहा बरं. शुगरलेस साठि मध हा पर्याय ठरु शकतो.

Prajakta२१ 30/05/2014 - 21:51
आत्ताच मी आंब्याचा शिरा विथ गुलकंद करून बघितला ठीक ठाक झालाय आत्ता हे करून बघेन शुगरलेस साठी शुगर फ्री ची पावडर मिळते ती पण चांगला पर्याय ठरू शकेल मैद्याऐवजी कणिक वापरली तर चवीत फरक पडेल का?

कंजूस 31/05/2014 - 06:23
मीठ कसे वापरायचे ते सांगतो ।एक अॅल्युमिनिअम फॉईल दुहेरी करून खाली ठेवून त्यात मीठ ठेवायचे .शक्यतो जुनाकुकर अथवा निर्लेपथर उडत आलेले पैन वापरायचे . कोकणच्या किनाऱ्यावर एकसट्रा वर्जिन वाळू मिळणे कठीणच आहे .त्यामुळे वाळूऐवजी मीठ रेकमेंड केले असेल .

सविता००१ 30/06/2014 - 12:12
बास. एवढच म्हणणार मी आता... दीपक, तू कर आणि मला बोलाव खायला. मी एकतर्फी ठरवलंच आहे तसं.
Cake 1 साहित्यः १. मैदा - १ कप २. बटर - १२० ग्रॅम ३. ४ हापुस आंब्याचा पल्प ४. व्हॅनीला ईसेन्स - १ चमचा ५. बेकिंग पावडर - १/२ चमचा ६. बेकिंग सोडा - १/२ चमचा ७. मुठभर काळ्या मनुका ८. साखर (आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त) कॄती: १. रिकाम्या कुकर मधे खाली तळाशी मीठ घाला व वरुन तरतं झाकण थेवुन मंद आचेवर प्रीहिट करत ठेवा.

एका इन्टर्प्रीटेशन चा बेस डेटा...

विजुभाऊ ·

In reply to by आत्मशून्य

थोड्या कंटाळवाण्या या शब्दासह असेच म्हणतो. खास करून पुर्वार्ध आणि त्यामुळे काल ऑफिसातून वाचताना अर्धवटच सोडली होती. कथाकल्पना मात्र छानच विजूभाऊ, आज नेटाने पुर्ण वाचल्याचे सार्थक :)

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 27/05/2014 - 23:06
तुम्हला गहन गोश्टी कळत नाहीत म्हणता म्हणता इज्युभौ रॉक्स ? की जस्ट अनादर प्रतिसाद ऑफ लिचींग इंटेलिचन्स ? प्रतिसाद आवडला. - धन्यवाद

समजतय समजतय म्हणे पर्यंत जोरदार लाट डोक्यावरून जाते आणि नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या खाऊ लागलो. जाऊ दे, आपल्या बुद्धीमत्तेला (?) झेपणारे नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मोठ्या आवडीने वाचुन पाहिलं अन बळजबरी ''अजून हवं तसं टेम्प्लेत मिळत नाहिय्ये'' इथपर्यंत एकेक कडू घास पचवला पण मग लक्षात आलं हे लेखन आपल्यासाठी नै. कोडिंग फीडिंग आपल्याला झेपणार नाही, सोडून दिलं ! :) विजुभौ मी नाराज आहे तुमच्यावर....!!! :) -दिलीप बिरुटे

पैसा 26/05/2014 - 15:08
बरीच कोडी घातलीत विजुभौ! मायन संस्कृतीत पण धमाल मुलगा, पिवळा डँबिस, छोटा डॉन, पैसा बाय, मदनबाण, रामदास होते, मिपा होते आणि मोकलाया दाही दिशा पण होते हे वाचून जाम मजा आली! तसंच मायन क्यालेंडर त्या तारखेला का संपलं याचंही स्पष्टीकरण मिळालं! भन्नाट आहे! प्रा.डॉ. बिरुटे सर आणि पेठकर काका, कथा आता परत एकदा वाचा आणि हे सगळे संदर्भ शोधा!

विजुभाऊ 28/05/2014 - 09:19
बिरुटे सरः संदर्भसह स्पष्टीकरण : मायन कॅलेंडर मधे २१ डिसेंबर २०१२ या तारखेनंतर पुढच्या तारखा लिहीलेल्या नाहिय्येत. लोकानी त्याचा अर्थ २१ डिसेंबर हा जगाचा अंतीम दिवस असणार आहे असा घेतला होता. त्यावर एक चित्रपटसुद्धा निघाला होता. लोकानी टिव्ही वर त्यावर भरपूर चर्चा चर्वण केले. शुद्ध लेखनात थोड्या चुका झालेल्या आहेत.मात्र भाषा मुद्दामच इंग्लीश मिश्र मराठी वापरलेली आहे. ती देखेले मायन कालापुरती. @पेठकरकाका: एखादी आय टी कम्पनी कोणताही प्रोजेक्ट घेते त्यावेळेस काही प्रोजेक्ट प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणूनही असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वातावरण कसे असते ते चित्रीत करण्याचा एक क्षीण प्रयत्न माना. काही प्रोजेक्ट अपूर्ण रहातात. हल्ली आपण डॉक्युमेंटेशन साठी कागद / लॅपटॉप वगैरे वापरतो. मायन कालात ते लोक दगड वापरत होते असे मानून सॉफ्टवेअर कंपनीतले वातावरण त्याकाळी कसे असेल ते कल्पिले आहे. बिरुटे सरः अशा रितीने लेखकाला जेंव्हा वाचकाला गूढगर्भाचा प्रवास घडवायचा असतो त्यावेळ्स उपमा, उत्प्रेक्षा या पेक्षाही उत्कंठा घटकाचा वापर करून लेखक त्याच्या भावना प्रकट करतो. मात्र हा गूढगर्भाचा प्रवास वाचकाने देखील लेखकासोबत करावयाचा असतो याचा मात्र लेखकाला बहुधा विसर झालेला असावा. ही चूक लेखचाच्या उजव्या मेंदूची आहे त्यावर लेखक उपाय शोधण्याच्या बेतात आहे. मात्र हे प्रस्तूत लेखनात कुठेही दिसून येत नाही. त्या व्यतीरीक्त लेखकाने भविष्यकालीन भाषा शैलीचा वापर भूतकालातील वातावरण निर्मीतीसाठी केलेला आहे. लेखकाने खरेतर भूतकालीन कालावधीसाठी " अनुभवेन मेधावि, थोकम थोकम, खणै खणै, खम्मरो रजत्सेवा मलमत्तनो " ऐशी सूध पाली किंवा " हण्ण कण्ण किमपि कित्ते सुत्ताले करवियले " ऐशी किंवा "तेयांते बुधीचे तेज सांडिले. बुधीचे तेज ते एके परीसले. परीसले तो म्हणे बुधी मुसळेयांसारीखी, डेटा शीट इजे टकटकुनी टंकीजले." अशी भाषा वापरायला हवी होते. इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे.

In reply to by विजुभाऊ

धन्यवाद विजुभाऊ, कुठल्याही आय टी कंपनीच्या कामकाजाचा त्यातील व्यावसायिक शब्दसमुहांचा (जार्गन्सचा) परिचय नसल्याने मनात गोंधळावस्था निर्माण झाली होती. आता, पैसा ह्यांच्या आणि तुमच्या प्रतिसादाने बरीचशी गैरसमजाची जळमटं दूर झाली आहेत. असो. >>>>इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे. का कोण जाणे इथे मी 'लेखक उताणा पडला आहे' असे वाचले.

स्पा 28/05/2014 - 15:56
सोरी विजभाय मुळात IT हा विषयच एवढा डोक्यात जातो, कि त्यावर काही वाचणे म्हणजे.. असो

विजुभाऊ, चांगलं प्रतिकात्मक लिखाण आहे. मायन संस्कृती ही काही बाबतीत पुढारलेली होती हे खरं आहे. पण हेच लोकं फ्रान्सिस्को पिझारोच्या घोडेस्वारांकडून (पूर्वी घोडा हा प्राणी न पाहिलेला असल्याने) आश्चर्यचकित अवस्थेतच मारले गेले!! :(
यलो नॉटी तर कायम कुठे सूत्तलात उलथलेला असतो अधूनमधून कधीतरी प्रोजेक्ट च्या नव्या पोराना दम देवून जातो तो एकदम प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरच दिसतो. बहुतेक त्याने पलीकडच्या जम्बू द्वीप बी यू मधली नवी ती प्रोजेक्ट मॅनेजर गटवलेली दिसतेय. चौकशी करायला हवी.
हा हा हा!!! त्या यलो नॉटीचा, साल्याचा, काय भरवंसा नाय हां!!!! :)

In reply to by आत्मशून्य

थोड्या कंटाळवाण्या या शब्दासह असेच म्हणतो. खास करून पुर्वार्ध आणि त्यामुळे काल ऑफिसातून वाचताना अर्धवटच सोडली होती. कथाकल्पना मात्र छानच विजूभाऊ, आज नेटाने पुर्ण वाचल्याचे सार्थक :)

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 27/05/2014 - 23:06
तुम्हला गहन गोश्टी कळत नाहीत म्हणता म्हणता इज्युभौ रॉक्स ? की जस्ट अनादर प्रतिसाद ऑफ लिचींग इंटेलिचन्स ? प्रतिसाद आवडला. - धन्यवाद

समजतय समजतय म्हणे पर्यंत जोरदार लाट डोक्यावरून जाते आणि नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या खाऊ लागलो. जाऊ दे, आपल्या बुद्धीमत्तेला (?) झेपणारे नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मोठ्या आवडीने वाचुन पाहिलं अन बळजबरी ''अजून हवं तसं टेम्प्लेत मिळत नाहिय्ये'' इथपर्यंत एकेक कडू घास पचवला पण मग लक्षात आलं हे लेखन आपल्यासाठी नै. कोडिंग फीडिंग आपल्याला झेपणार नाही, सोडून दिलं ! :) विजुभौ मी नाराज आहे तुमच्यावर....!!! :) -दिलीप बिरुटे

पैसा 26/05/2014 - 15:08
बरीच कोडी घातलीत विजुभौ! मायन संस्कृतीत पण धमाल मुलगा, पिवळा डँबिस, छोटा डॉन, पैसा बाय, मदनबाण, रामदास होते, मिपा होते आणि मोकलाया दाही दिशा पण होते हे वाचून जाम मजा आली! तसंच मायन क्यालेंडर त्या तारखेला का संपलं याचंही स्पष्टीकरण मिळालं! भन्नाट आहे! प्रा.डॉ. बिरुटे सर आणि पेठकर काका, कथा आता परत एकदा वाचा आणि हे सगळे संदर्भ शोधा!

विजुभाऊ 28/05/2014 - 09:19
बिरुटे सरः संदर्भसह स्पष्टीकरण : मायन कॅलेंडर मधे २१ डिसेंबर २०१२ या तारखेनंतर पुढच्या तारखा लिहीलेल्या नाहिय्येत. लोकानी त्याचा अर्थ २१ डिसेंबर हा जगाचा अंतीम दिवस असणार आहे असा घेतला होता. त्यावर एक चित्रपटसुद्धा निघाला होता. लोकानी टिव्ही वर त्यावर भरपूर चर्चा चर्वण केले. शुद्ध लेखनात थोड्या चुका झालेल्या आहेत.मात्र भाषा मुद्दामच इंग्लीश मिश्र मराठी वापरलेली आहे. ती देखेले मायन कालापुरती. @पेठकरकाका: एखादी आय टी कम्पनी कोणताही प्रोजेक्ट घेते त्यावेळेस काही प्रोजेक्ट प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणूनही असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वातावरण कसे असते ते चित्रीत करण्याचा एक क्षीण प्रयत्न माना. काही प्रोजेक्ट अपूर्ण रहातात. हल्ली आपण डॉक्युमेंटेशन साठी कागद / लॅपटॉप वगैरे वापरतो. मायन कालात ते लोक दगड वापरत होते असे मानून सॉफ्टवेअर कंपनीतले वातावरण त्याकाळी कसे असेल ते कल्पिले आहे. बिरुटे सरः अशा रितीने लेखकाला जेंव्हा वाचकाला गूढगर्भाचा प्रवास घडवायचा असतो त्यावेळ्स उपमा, उत्प्रेक्षा या पेक्षाही उत्कंठा घटकाचा वापर करून लेखक त्याच्या भावना प्रकट करतो. मात्र हा गूढगर्भाचा प्रवास वाचकाने देखील लेखकासोबत करावयाचा असतो याचा मात्र लेखकाला बहुधा विसर झालेला असावा. ही चूक लेखचाच्या उजव्या मेंदूची आहे त्यावर लेखक उपाय शोधण्याच्या बेतात आहे. मात्र हे प्रस्तूत लेखनात कुठेही दिसून येत नाही. त्या व्यतीरीक्त लेखकाने भविष्यकालीन भाषा शैलीचा वापर भूतकालातील वातावरण निर्मीतीसाठी केलेला आहे. लेखकाने खरेतर भूतकालीन कालावधीसाठी " अनुभवेन मेधावि, थोकम थोकम, खणै खणै, खम्मरो रजत्सेवा मलमत्तनो " ऐशी सूध पाली किंवा " हण्ण कण्ण किमपि कित्ते सुत्ताले करवियले " ऐशी किंवा "तेयांते बुधीचे तेज सांडिले. बुधीचे तेज ते एके परीसले. परीसले तो म्हणे बुधी मुसळेयांसारीखी, डेटा शीट इजे टकटकुनी टंकीजले." अशी भाषा वापरायला हवी होते. इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे.

In reply to by विजुभाऊ

धन्यवाद विजुभाऊ, कुठल्याही आय टी कंपनीच्या कामकाजाचा त्यातील व्यावसायिक शब्दसमुहांचा (जार्गन्सचा) परिचय नसल्याने मनात गोंधळावस्था निर्माण झाली होती. आता, पैसा ह्यांच्या आणि तुमच्या प्रतिसादाने बरीचशी गैरसमजाची जळमटं दूर झाली आहेत. असो. >>>>इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे. का कोण जाणे इथे मी 'लेखक उताणा पडला आहे' असे वाचले.

स्पा 28/05/2014 - 15:56
सोरी विजभाय मुळात IT हा विषयच एवढा डोक्यात जातो, कि त्यावर काही वाचणे म्हणजे.. असो

विजुभाऊ, चांगलं प्रतिकात्मक लिखाण आहे. मायन संस्कृती ही काही बाबतीत पुढारलेली होती हे खरं आहे. पण हेच लोकं फ्रान्सिस्को पिझारोच्या घोडेस्वारांकडून (पूर्वी घोडा हा प्राणी न पाहिलेला असल्याने) आश्चर्यचकित अवस्थेतच मारले गेले!! :(
यलो नॉटी तर कायम कुठे सूत्तलात उलथलेला असतो अधूनमधून कधीतरी प्रोजेक्ट च्या नव्या पोराना दम देवून जातो तो एकदम प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरच दिसतो. बहुतेक त्याने पलीकडच्या जम्बू द्वीप बी यू मधली नवी ती प्रोजेक्ट मॅनेजर गटवलेली दिसतेय. चौकशी करायला हवी.
हा हा हा!!! त्या यलो नॉटीचा, साल्याचा, काय भरवंसा नाय हां!!!! :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर हा डेटा बनवणं हे काही फार मोठे काम नव्हते. न्यू जोईनीज साठी एक इन्टर्नल प्रोजेक्ट असावा ज्यामुळे त्यांच्या अ‍ॅबीलीटीज एन्हान्स करता येतील या विचाराने हा प्रोजेक्ट घेतला होता. तो इन्टर्नल होताच पण त्याचबरोबर जमले तर कोणत्यातरी क्लायन्टच्या गळ्यात मारायला उपयोगी येणार होता. हे नेहमीचेच. न्यू जॉईनीज कडून विदाउट बिलींग प्रोजेक्ट करुन घ्यायचा आणि तो सेल करताना ऑप्टीमम रीसोर्सिंगच्या नावाखाली मोठे प्रॉफिट दाखवायचे आणि बी यू चा कागदी प्रॉफिट ग्राफ वर न्यायचा. ही पॉलीसी खरे तर अब्राहमची. नवी पोरे कामाला वाघ असतात. डाटा एन्ट्रीचे कंटाळवाणे रटाळ ते सुरवातीला अगदी आनंदाने करतात.

राजमाची उन्हाळी भटकंती: २

कंजूस ·

प्रचेतस 25/05/2014 - 09:43
छान लिहिलंय काका. फोटो छान आलेत पण अगदी मोजकेच आहेत.
उन्हाळी भटकंतीत मी इकडे दोन्ही किल्यांवर जात नाही
जायला हवेच. निदान श्रीवर्धनाच्या सर्वोच्च टोकावरील ध्वजस्तंभापाशी तरी. ऐन उन्हाळ्यात तिथे भर्राट थंडगार वारा वाहात असतो. तिथेच बुरुजाच्या डाव्या अंगाच्या खालचे बाजूस दरीपासच्या खडकात खोदलेले थंडगार पाण्याचे टाके आहे. तिथे बारमाही पाणी असते. ते फारसे कुणाला दिसत नाही कारण ते तसे नेहमीच्या वाटेवरचे नाही. श्रीवर्धनावरील चांगल्या पाण्याचा तो एकमेव स्त्रोत. लोणावळ्याच्या दिशेच्या चिलखती बुरुजाच्या जवळ अजून एक चांगल्या पाण्याचे टाके होते पण हल्ली ते बरेच खराब झाले आहे.

In reply to by प्रचेतस

कंजूस 03/09/2014 - 16:45
१)कोंदिवडे गावाकडे रिक्षातून जाताना दिसणारा राजमाची डोंगर. 1 २)कोंदिवडे गावातले नवीन हॉटेल. 2 ३)जांभळांचा सडा. 3 ४)रानमेवा करवंदे. 4 ५)चिंचेचे झाड. 5 ६)ओढ्यातले उंच झाड. 6 ७)ओढ्यातली वनदेवता 7

In reply to by कंजूस

कंजूस 03/09/2014 - 16:54
१)वाटेतली झाडी p २)राजमाचीच्या जोडकिल्यापैकी पूर्वेकडचे श्रीवर्धन शिखर. p ३)तोफ. p ४)पानावरचा किडा p ५)एक आनंदी गावकरी. p ६)राजमाची /उधेवाडीतली घरे p ७)पोहे p

कंजूस 25/05/2014 - 14:56
वल्ली ,धन्यवाद भाग एकत्र केल्याबद्दल . राजमाची सदाबहार आणि सदाहरित गड आहे तसेच इथे पाणी ,निवारा आणि सरपण भरपूर आहे . मुंबई आणि पुणेकरांना सोईचा आहे .आता तर भुसावळ -पुणे रेल्वे गाडीमुळे नाशिककरही येऊ शकतात . दहा वर्षाँपूर्वी प्रवासखर्च बत्तीस रुपये यायचा आता तब्बल साऽऽठ रुपये लागतात .त्यामुळे 'एक रुपया तिकीट आणि नव्व्याणव रुपयांची पायपीट' या ट्रेकरांच्या उक्तिमध्ये हा गड माफक बसतो . मुवि आणि दिपक ,तुम्ही आल्यावर कालमानाप्रमाणे योग्य ठिकाणी भेटू /जाऊ . फोटो आणखी वीस वाढवले आहेत .

In reply to by कंजूस

प्रचेतस 25/05/2014 - 15:15
पुणेकरांना आजही हा ट्रेक फक्त ३० रूपयांत जाऊन येऊन पडतो. :) पण राजमाचीच्या सुरेश/राम कडे माफक दरांत भरपेट मावळी जेवण हादडण्याची मजा काही औरच.

कंजूस 25/05/2014 - 18:01
आता पुण्याकडून (लोणावळा)करायला पाहिजे .चालत नाही गेलो पण एकदा एका गाववल्याने मला उधेवाडी ते कुणे गावाअगोदरच्या वळवण फाट्यापर्यँत एम एटी M 80 वरून डबलसीट वीस मिनीटांत सोडले होते ."कसं आहे माझं डरायविंग ?"दोन तीनदा विचारलं ."छान !" कारण येतांना तो टिबल सिट आला होता सासरा आणि बायकोला माहेरी सोडायला . मला एकदा दोन काठ्यांवर चालत (मिजोरम सारखे) हा ट्रेक करायचा आहे .दगड धोंड्यांत सोपे पडेल . आत्मशुन्य ,काही XXलोक छत्री घेऊन आले होते का भिजायला ?

In reply to by कंजूस

खूप दिवसांनी हा शब्द वाचला. एकदा एका इंग्रजाला, "आम्ही भारतीय मोटरसायकलवर "टिबल सीट" जातो" , असे ऐकवून, त्याच्या मेंदूला घाम फोडला होता. शेवटी एकाने मध्यस्ती केली आणि "टिबल=ट्रिपल", असे त्याला समजावून सांगीतले. शेवटी काय? तर इंग्रज झाला तरी तो त्याच्या घरचा.त्याची भाषा इथे आली, की आम्ही ती आम्हाला हवी तशी वळवणार.

सुहास झेले 26/05/2014 - 01:34
मस्त... :) मी आणि माझ्या मित्राने राजमाची ट्रेक भर पावसाळ्यात केलेला... तो सुद्धा नाईट ट्रेक, कर्जतच्या बाजूने. एकदम थरारक अनुभव. अंधारात वाट चुकलेलो आणि गुडघाभर चिखलात रुतलेलो :)

सौंदाळा 29/05/2014 - 17:51
मस्त वर्णन आणि फोटो कंजुससाहेब, मिझोरमची जोरदार लेखमाला पण होऊन जाऊ दे आता

कंजूस 30/05/2014 - 19:59
अभिप्रायाबद्दल सर्वाँना धन्यवाद .झाडाखाली आंबे खातानाचा फोटो /विडिओ हात चिकट झाल्याने माझा मला काढता आला नाही .गडावरच्या टाक्या ,तटबंदी ,तलावाकाठचे देऊळ यांचेही फोटो यावेळेस काढले नाहीत .ते तुमच्याकडे असतीलच .यावेळी रानमेवा खाणे याकडे जास्ती लक्ष होते .यावेळी नवीन कार्बन के २०प्लस (एक साधाफोन) नेला होता त्याचे विडिओ कमालीचे चांगले आले .या फोनचा लेख टाकला आहेच .लेख वाचून तुमच्या डोंगरसहलीची आठवण झाली याचा आनंद होतो आहे . फोटोंची लिंक चालवून घेतल्याबद्दल आभार .लिहिण्याचा हुरूप आला . रतनगडाच्याही बद्दल काही लिहायचे आहे (आसनगाव ,मुरशेत आणि धरणातून बोटीने तीन वाटेंनी )परंतु त्यावेळी फोटो काढलेले नव्हते .आता पुन्हा जाऊन फोटो आणेन त्यावेळी लिहिता येईल .

प्रचेतस 25/05/2014 - 09:43
छान लिहिलंय काका. फोटो छान आलेत पण अगदी मोजकेच आहेत.
उन्हाळी भटकंतीत मी इकडे दोन्ही किल्यांवर जात नाही
जायला हवेच. निदान श्रीवर्धनाच्या सर्वोच्च टोकावरील ध्वजस्तंभापाशी तरी. ऐन उन्हाळ्यात तिथे भर्राट थंडगार वारा वाहात असतो. तिथेच बुरुजाच्या डाव्या अंगाच्या खालचे बाजूस दरीपासच्या खडकात खोदलेले थंडगार पाण्याचे टाके आहे. तिथे बारमाही पाणी असते. ते फारसे कुणाला दिसत नाही कारण ते तसे नेहमीच्या वाटेवरचे नाही. श्रीवर्धनावरील चांगल्या पाण्याचा तो एकमेव स्त्रोत. लोणावळ्याच्या दिशेच्या चिलखती बुरुजाच्या जवळ अजून एक चांगल्या पाण्याचे टाके होते पण हल्ली ते बरेच खराब झाले आहे.

In reply to by प्रचेतस

कंजूस 03/09/2014 - 16:45
१)कोंदिवडे गावाकडे रिक्षातून जाताना दिसणारा राजमाची डोंगर. 1 २)कोंदिवडे गावातले नवीन हॉटेल. 2 ३)जांभळांचा सडा. 3 ४)रानमेवा करवंदे. 4 ५)चिंचेचे झाड. 5 ६)ओढ्यातले उंच झाड. 6 ७)ओढ्यातली वनदेवता 7

In reply to by कंजूस

कंजूस 03/09/2014 - 16:54
१)वाटेतली झाडी p २)राजमाचीच्या जोडकिल्यापैकी पूर्वेकडचे श्रीवर्धन शिखर. p ३)तोफ. p ४)पानावरचा किडा p ५)एक आनंदी गावकरी. p ६)राजमाची /उधेवाडीतली घरे p ७)पोहे p

कंजूस 25/05/2014 - 14:56
वल्ली ,धन्यवाद भाग एकत्र केल्याबद्दल . राजमाची सदाबहार आणि सदाहरित गड आहे तसेच इथे पाणी ,निवारा आणि सरपण भरपूर आहे . मुंबई आणि पुणेकरांना सोईचा आहे .आता तर भुसावळ -पुणे रेल्वे गाडीमुळे नाशिककरही येऊ शकतात . दहा वर्षाँपूर्वी प्रवासखर्च बत्तीस रुपये यायचा आता तब्बल साऽऽठ रुपये लागतात .त्यामुळे 'एक रुपया तिकीट आणि नव्व्याणव रुपयांची पायपीट' या ट्रेकरांच्या उक्तिमध्ये हा गड माफक बसतो . मुवि आणि दिपक ,तुम्ही आल्यावर कालमानाप्रमाणे योग्य ठिकाणी भेटू /जाऊ . फोटो आणखी वीस वाढवले आहेत .

In reply to by कंजूस

प्रचेतस 25/05/2014 - 15:15
पुणेकरांना आजही हा ट्रेक फक्त ३० रूपयांत जाऊन येऊन पडतो. :) पण राजमाचीच्या सुरेश/राम कडे माफक दरांत भरपेट मावळी जेवण हादडण्याची मजा काही औरच.

कंजूस 25/05/2014 - 18:01
आता पुण्याकडून (लोणावळा)करायला पाहिजे .चालत नाही गेलो पण एकदा एका गाववल्याने मला उधेवाडी ते कुणे गावाअगोदरच्या वळवण फाट्यापर्यँत एम एटी M 80 वरून डबलसीट वीस मिनीटांत सोडले होते ."कसं आहे माझं डरायविंग ?"दोन तीनदा विचारलं ."छान !" कारण येतांना तो टिबल सिट आला होता सासरा आणि बायकोला माहेरी सोडायला . मला एकदा दोन काठ्यांवर चालत (मिजोरम सारखे) हा ट्रेक करायचा आहे .दगड धोंड्यांत सोपे पडेल . आत्मशुन्य ,काही XXलोक छत्री घेऊन आले होते का भिजायला ?

In reply to by कंजूस

खूप दिवसांनी हा शब्द वाचला. एकदा एका इंग्रजाला, "आम्ही भारतीय मोटरसायकलवर "टिबल सीट" जातो" , असे ऐकवून, त्याच्या मेंदूला घाम फोडला होता. शेवटी एकाने मध्यस्ती केली आणि "टिबल=ट्रिपल", असे त्याला समजावून सांगीतले. शेवटी काय? तर इंग्रज झाला तरी तो त्याच्या घरचा.त्याची भाषा इथे आली, की आम्ही ती आम्हाला हवी तशी वळवणार.

सुहास झेले 26/05/2014 - 01:34
मस्त... :) मी आणि माझ्या मित्राने राजमाची ट्रेक भर पावसाळ्यात केलेला... तो सुद्धा नाईट ट्रेक, कर्जतच्या बाजूने. एकदम थरारक अनुभव. अंधारात वाट चुकलेलो आणि गुडघाभर चिखलात रुतलेलो :)

सौंदाळा 29/05/2014 - 17:51
मस्त वर्णन आणि फोटो कंजुससाहेब, मिझोरमची जोरदार लेखमाला पण होऊन जाऊ दे आता

कंजूस 30/05/2014 - 19:59
अभिप्रायाबद्दल सर्वाँना धन्यवाद .झाडाखाली आंबे खातानाचा फोटो /विडिओ हात चिकट झाल्याने माझा मला काढता आला नाही .गडावरच्या टाक्या ,तटबंदी ,तलावाकाठचे देऊळ यांचेही फोटो यावेळेस काढले नाहीत .ते तुमच्याकडे असतीलच .यावेळी रानमेवा खाणे याकडे जास्ती लक्ष होते .यावेळी नवीन कार्बन के २०प्लस (एक साधाफोन) नेला होता त्याचे विडिओ कमालीचे चांगले आले .या फोनचा लेख टाकला आहेच .लेख वाचून तुमच्या डोंगरसहलीची आठवण झाली याचा आनंद होतो आहे . फोटोंची लिंक चालवून घेतल्याबद्दल आभार .लिहिण्याचा हुरूप आला . रतनगडाच्याही बद्दल काही लिहायचे आहे (आसनगाव ,मुरशेत आणि धरणातून बोटीने तीन वाटेंनी )परंतु त्यावेळी फोटो काढलेले नव्हते .आता पुन्हा जाऊन फोटो आणेन त्यावेळी लिहिता येईल .
राजमाची उन्हाळी भटकंती: १ चार वाजले होते आणि गार वाऱ्याने बरे वाटले.इथे डावीकडच्या मनोरंजनच्या पायथ्यात कोणी घर /हॉटेल बांधले आहे. सरळ पुढे खाली करवंदीच्या जाळ्यांतून पंधरा मिनीटात उधेवाडी या गडावरच्या गावात आलो. उधेवाडी गावात तशी पन्नासच्या आत घरे आहेत.जानोरे यांच्या हॉटेल शिरिष मध्ये पडवीत बैग टाकली तेव्हा साडेचार वाजले होते.मालकांनी हसून स्वागत केल.ओळखतात."बऱ्याच दिवसांनी आलात?"तसा मी गेल्या दहा वर्षात सहावेळातरी इथे आलोय.लगेच पाणी आणले .चहा घेतला.पावसाळ्यात खूप गर्दी असते.पुण्याकडचे पर्यटक शनिवारी पाचनंतर निघतात आणि {खंडाळा कुणे गाव/लोणा

थांबा आणि वाट पहा !

मंदार कात्रे ·

मोदी सरकरला यश मिळो. अवांतर-कूट पर्याय जर माझ्यासारखीला कळतात तर ते परराष्ट्र खात्यातल्या लोकांना,पाकिस्तानला कळत नसतील काय? असो, कूट पर्यायांचा काथ्याकूट मिसळपाववर पाडू शकतो.

मित्रहो 25/05/2014 - 09:44
मोदींच्या रुपाने एक समर्थ नेतृत्व लाभले आहे, सारा भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारनावर ठसा उमटवायला थोडा वेळ द्यावा लागेलच. थांबा आणि वाट पहा.

उडन खटोला 25/05/2014 - 10:52
नरेन्द्र मोदी हे अतिशय मुरब्बी अन मुत्सद्दी नेत्रुत्व आहे. असा विचारपूर्वक विचार करणारी आणि योग्य परिस्थिती जाणून घेणारी लोकं आहेत तर … , great …! छान वाटल हि पोस्ट वाचून …कारण आजकाल सगळीकडे मोदींच्या सल्लागारांची संख्या शेकड्यात झालीय । कीव येते अशा लोकांच्या पोस्ट न comnt वाचून …। धन्यवाद हि पोस्ट टाकल्याबद्दल …। !

In reply to by उडन खटोला

थोडा वेळ द्यावा लागेल हे खरेच आहे. पण निवडणूकीच्या आधीचे नरेंद्र मोदी आणि नंतरचे यात फरक आहे. नक्कीच १. कान्ग्रेसने केलेली घाण साफ करयालवे़ळ लागणारच. २. पण मोदी त्याचे दळण दळत बसलेले नाहीत. शांतपणे सोदाहरण ते कामे करताहेत. ३. नोकरशाहीला नक्कीच कामाला लावतीलही. तशी सुरुवात झालेलीच आहे. फक्त : भाजपावाल्यांनीच काहीतरी गोची करुन ठेवायला नको. उदा. व्ही के सिंग यांचे वागणे. ----

काश्मीरात शांतता आणि विस्थापित काश्मिरी हिन्दून्चे काश्मिरातच पुनर्वसन करण्याच्या मार्गात पाकिस्तान पुरस्कॄत दहशतवाद हा फार मोठा अडथळा आहे. तसेच अनधिकॄत रीत्या पाक ने बळकावलेला काश्मीर चा भाग परत घेणे १९७१ च्या युद्धानंतरच्या तहाच्या वेळी शक्य होते ,कारण तेव्हा पाकिस्तान पराभूत देश होता अन सुमारे १ लाख पाकी सैन्य युद्धबन्दी म्हणून भारताच्या ताब्यात होते . पण तरीही मुत्सद्देगिरीत कमी पडल्याने असेल किंवा आन्तरराष्ट्रीय दबावाला बळी पडल्याने असेल, पण इन्दिराजी पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणन्यास असमर्थ ठरल्या होत्या . तसे आता होता नये. यासाठी भारताला कूटनीतिक दबावतंत्र वापरून पाकिस्तानचा काटा काढावाच लागेल !

आत्मशून्य 26/05/2014 - 09:05
तर यापेक्षा जास्त भरीव अन कौतुकास्पद जिल्बिराहित लिखाण करता आले असते. असो सार्क लोकांना शपथविधीला बोलावणे इथूनच गेम इज ऑन. मोदी रोक्स. मस्त लिखाण. आवडले. - धन्यवाद

आनन्दा 26/05/2014 - 13:17
जाता जाता, पाकिस्तान आणि श्रीलंकेने एकून २५० पेक्षा अधिक भारतीय कैदी सोडले आहेत. या घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न मी करत आहे. कोणी मदत करेल का?

मोदी सरकरला यश मिळो. अवांतर-कूट पर्याय जर माझ्यासारखीला कळतात तर ते परराष्ट्र खात्यातल्या लोकांना,पाकिस्तानला कळत नसतील काय? असो, कूट पर्यायांचा काथ्याकूट मिसळपाववर पाडू शकतो.

मित्रहो 25/05/2014 - 09:44
मोदींच्या रुपाने एक समर्थ नेतृत्व लाभले आहे, सारा भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारनावर ठसा उमटवायला थोडा वेळ द्यावा लागेलच. थांबा आणि वाट पहा.

उडन खटोला 25/05/2014 - 10:52
नरेन्द्र मोदी हे अतिशय मुरब्बी अन मुत्सद्दी नेत्रुत्व आहे. असा विचारपूर्वक विचार करणारी आणि योग्य परिस्थिती जाणून घेणारी लोकं आहेत तर … , great …! छान वाटल हि पोस्ट वाचून …कारण आजकाल सगळीकडे मोदींच्या सल्लागारांची संख्या शेकड्यात झालीय । कीव येते अशा लोकांच्या पोस्ट न comnt वाचून …। धन्यवाद हि पोस्ट टाकल्याबद्दल …। !

In reply to by उडन खटोला

थोडा वेळ द्यावा लागेल हे खरेच आहे. पण निवडणूकीच्या आधीचे नरेंद्र मोदी आणि नंतरचे यात फरक आहे. नक्कीच १. कान्ग्रेसने केलेली घाण साफ करयालवे़ळ लागणारच. २. पण मोदी त्याचे दळण दळत बसलेले नाहीत. शांतपणे सोदाहरण ते कामे करताहेत. ३. नोकरशाहीला नक्कीच कामाला लावतीलही. तशी सुरुवात झालेलीच आहे. फक्त : भाजपावाल्यांनीच काहीतरी गोची करुन ठेवायला नको. उदा. व्ही के सिंग यांचे वागणे. ----

काश्मीरात शांतता आणि विस्थापित काश्मिरी हिन्दून्चे काश्मिरातच पुनर्वसन करण्याच्या मार्गात पाकिस्तान पुरस्कॄत दहशतवाद हा फार मोठा अडथळा आहे. तसेच अनधिकॄत रीत्या पाक ने बळकावलेला काश्मीर चा भाग परत घेणे १९७१ च्या युद्धानंतरच्या तहाच्या वेळी शक्य होते ,कारण तेव्हा पाकिस्तान पराभूत देश होता अन सुमारे १ लाख पाकी सैन्य युद्धबन्दी म्हणून भारताच्या ताब्यात होते . पण तरीही मुत्सद्देगिरीत कमी पडल्याने असेल किंवा आन्तरराष्ट्रीय दबावाला बळी पडल्याने असेल, पण इन्दिराजी पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणन्यास असमर्थ ठरल्या होत्या . तसे आता होता नये. यासाठी भारताला कूटनीतिक दबावतंत्र वापरून पाकिस्तानचा काटा काढावाच लागेल !

आत्मशून्य 26/05/2014 - 09:05
तर यापेक्षा जास्त भरीव अन कौतुकास्पद जिल्बिराहित लिखाण करता आले असते. असो सार्क लोकांना शपथविधीला बोलावणे इथूनच गेम इज ऑन. मोदी रोक्स. मस्त लिखाण. आवडले. - धन्यवाद

आनन्दा 26/05/2014 - 13:17
जाता जाता, पाकिस्तान आणि श्रीलंकेने एकून २५० पेक्षा अधिक भारतीय कैदी सोडले आहेत. या घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न मी करत आहे. कोणी मदत करेल का?
थांबा आणि वाट पहा ! भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा ! पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर

एक विलक्षण अनुभव

सुबोध खरे ·

विकास 25/05/2014 - 01:43
सर्वप्रथम तुमच्या मुलाला शुभेच्छा! भारतीय पध्दतीत आईवडीलांना काही प्रमाणात मुलांच्या शिक्षणावरून ताण येतो हे काही अंशी(च) चांगले आहे. तो (चांगला) अंश म्हणजे शिक्षणाबद्दलची आस्था. त्यासाठी आपण सर्वांनीच आपापल्या पालकांचे आभार मानावेत. पण तेव्हढेच! दुर्दैवाने आता शिक्षणापेक्षा स्टेटसला जास्त महत्व असते. वपुंच्या भाषेत, माणसे तीन शब्दांसाठी जगतातः "लोक काय म्हणतील?" आता जरी समाजात त्यात अनेक संदर्भात बदल होत गेला असला तरी या संदर्भात अजून झालेला नाही. आय आय टी मधल्या मुलांबद्दल मला कौतुक आहे, आदर देखील आहे. पण आय आय टीअन्स नी जेव्हढे महत्व दिले जाते, जेव्हढे (खरेच) वेगळे शिकवले जाते त्याचा विचार करता खूप काही नॉन आय आय टीअन्सच्या तुलनेत इंपॅक्ट घडेल असे केलेले दिसत नाही असे देखील वाटते. परत सांगतो याचा अर्थ आय आय टी कमी आहे असा नाही, पण ३ इडीयट्समधल्या चतुरच्या भुमिकेतच आपण कमी अधिक प्रमाणात अडकून पडतो आणि आपापल्या पाल्यांना देखील त्यात अडकवून ठेवतो... वास्तवीक ९०च्या दशकातील सुरवातीच्या काळापर्यंत अशी काहीशी अवस्था होती की जर डॉक्टर अथवा इंजिनिअर नसलो तर पोटापाण्याचे काय होणार... पण आता खरेच असे आहे का? मुलांना नक्की काय आवडते ह्याचा आपण (म्हणजे आपण सर्वच) विचार करतो का? ह्याचा विचार करणे गरजेचे आहे असे वाटते. जितका मुलगा/गी स्वतंत्र विचार करू शकतील तितके चांगले असे वाटते. कुठल्यातरी पुढार्‍याच्या बोडक्यावर कॅपिटेशन फी घालून वर अजून काही लाख रुपये केवळ डिग्रीसाठी घालवण्याची जर सुदैवाने आर्थिक परीस्थिती असली तर, त्या परीस्थितीचा चांगला फायदा घेऊन मुलाला जे आवडते ते शिकून काही (कॅल्क्युलेटेड) रिस्क घेण्यास शिकवावे. त्यातून तो अधिक तरबेज आणि जीवनात यशस्वी होईल. सरते शेवटी आय आय टी असो अथवा हार्वर्ड - आज तिथली मुले (आणि आपण सगळेच) जे काही संगणक आणि समाजमाध्यमांचा वापर करत आहेत, तो ज्यांनी हार्वर्ड शिक्षण पूर्ण न करताच सोडले अथवा पायरीपण चढली नाही अशा गेट्स, जॉब्स आणि झुकेरबर्गमुळे दाखवलेल्या innovation मुळे हे लक्षात ठेवावे... :)

मदनबाण 25/05/2014 - 07:21
शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते. अगदी सहमत ! सहमत यासाठी कारण या सर्व गोष्टींचा मी आत्ता पर्यंत पूर्ण अनुभव घेतला आहे. कोणत्याही मुलाला इतके अपयश येउ नये तितके अपयश मी माझ्या शैक्षणिक कालखंडात पाहिले,अनुभवले आणि भोगले आहे.तरी सुद्धा आज जिथे मी आहे, तिथे पोहचल्यावर लक्षात येते की शिक्षणाच्या एकंदर टक्केवारीचा जितका बभ्रा आपल्या इथे केला जातो त्याचा काहीच उपयोग नाही. समाजात तर अशी अनेक उदा. सापडतील की ज्यांचे शिक्षण वेगळ्या विषयात झाले आहे आणि ते व्यवसाय वेगळाच करत आहेत. अगदी डॉक्टर झालेली मंडळी अभिनय क्षेत्रात सुद्धा दिसतील ! ;) यात मी सुद्धा आहे, कारण ज्याच्या मी अभ्यास केला आणि आत्ता मी जे काम करतो त्याचा काडीचाही संबंध नाही ! थोडक्यात सांगायचे झाले तर :- तुम्ही रॅट रेस मधले रॅट होउ नका ! जाता जाता :- या विषयावरच एक सुंदर पिक्चरचा ट्रेलर ! जाता जाता :- डॉक तुमच्या या लेखाने मला कधी काळी इथेच लिहलेल्या माझी धडपड या लेखमालेची आठवण झाली.

असंका 25/05/2014 - 07:32
आम्हाला दहावीला एक धडा होता, बहुतेक कुणी विदेशी कवी/संगीतकाराने आपल्या वडिलांबद्दल लिहिलेला लेख होता. त्यात शेवटी एक वाक्य होतं. " How much he has learned". सारांशाने लेखक असं म्हणत होता की 'आजपर्यंत मुल आणि वडिलांच्या नात्याबद्दल माझे वडिल किती शिकले होते ते बघून मी थक्क झालो!'त्या वयात या वाक्याचा अर्थच कळला नाही. माझ्या दृष्टीने तेव्हा (..आणि खरंतर अजूनही) माझे किंवा कुणाचेही वडील म्हणजे सर्वज्ञ! ते काय नवीन शिकणार? एका मुलाच्या भविष्याचे इतके महत्त्वाचे निर्णय घेणे ही किती मोठी जबाबदारी आहे साहेब....आपल्याला शुभेच्छा!!! सुंदर चिंतन....अजून कितीही लिहिलं असतं तरी चांगलंच झालं असतं.....

स्पा 25/05/2014 - 07:39
परफेक्ट लिहिलय सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्या , थोडे निर्णय स्वातंत्र्य त्यालाही असुद्या.

In reply to by स्पा

ब़जरबट्टू 26/05/2014 - 09:21
सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्या हे वाक्य कधी कधी फार घोळ करते. मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ? म्हणुन मग ते मेंढ्याच्या कळपासारखे होते, व सगळे बावरुन एकाच दिशेला जातात.. मुले खरच बावरतात, असे सरळ तुझे तु ठरव सांगितले की.. खुपदा हे निर्णय त्यांना घेताच येत नाही.. अश्या वेळेस योग्य मार्गदर्शन नक्की हवे..

In reply to by ब़जरबट्टू

पिशी अबोली 26/05/2014 - 13:08
मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ?
का नाही? पालकांचं प्रेशर असेल तर मे बी नाही... पण नसेल तर काय प्रॉब्लेम असतो? दहावीपर्यंत काय, सातवी-आठवीपर्यंतच आपला कल कुठे आहे ते तरी निश्चित कळतं...

In reply to by पिशी अबोली

ब़जरबट्टू 28/05/2014 - 09:27
मुळात मी प्रत्येक मुल म्हटंलय.. सातवी - आठवीत मुलाचा कल पालकाला कळेल, असे म्हणू शकता ... अहो आज नायक बघुन प्रधानमंत्री,व उद्या बार्डर बघुन कमांडो होण्याचे दिवस असतात ते, या वयात त्यांच्याकडुन तुम्ही एक जवाबदार निर्णय अपेक्षित करता ? काही अपवाद असतील, पण सगळ्यांना निश्चित कळतं असे वाटत नाही.. पालकांचे प्रेशर अती तर नक्कीच नसावे, पण काहीच नसेल, तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या पाल्याला इलेक्टानिक्स मध्ये गती आहे, हे दिसतय, पण त्याला वाटते म्हणून त्याने त्यात ITI केलेले चालेल का ? का त्याला IIT ची स्पर्धा समजावी लागणार ? मग यासाठी आई ने हातात अभ्यास करण्यासाठी छडी घेतली तर त्याला पालकांच प्रेशर म्हणावे का ?

In reply to by ब़जरबट्टू

पिशी अबोली 28/05/2014 - 15:48
कदाचित तुम्ही म्हणता ते योग्यही असेल... मला फक्त असं वाटतं, की मुलं थोडीतरी प्रॅक्टिकल असतात. माझ्या वर्गातल्या जवळपास सर्वांनाच चांगलीच कल्पना होती की आपल्याला कुठच्या बाजूने जायचंय. आणि जवळपास सगळ्यांनीच तेच केलं पुढे हेही महत्वाचं.. आणि मी 'कल' म्हटलं. एक सर्वसामान्य कॅटॅगरी लक्षात येते तोपर्यंत. अगदी कोणतं प्रोफेशन वगैरे दहावीपर्यंत निश्चित करायची गरज असते का? पालकांचे प्रेशर असे स्पेसिफिक शब्द न वापरता इन जनरल प्रेशर असं म्हणायला हवं होतं मी.. एखादा वेगळा निर्णय असेल तर जग टोचत बसतं सतत. तेव्हा खरं तर पालकांचा सपोर्ट कामी येतो. तो नाही मिळाला तर मात्र ढासळायला होतं. मला दहावीनंतर आर्ट्स ला जायचं होतं तर लोकांनी काय काय ऐकवलंय ते अजून आठवतंय. अगदी जिथे अ‍ॅडमिशन घ्यायला गेले त्या कॉलेजमधेही मला सांगितलं गेलं की तू आमच्या सायन्स स्ट्रीमला प्रवेश घे, आर्ट्स ला जाऊ नकोस. त्यातही मी 'पुढे कोण होणार' याला काही ठाम उत्तर देत नव्हते. ह्युमॅनिटीज क्षेत्र आवडतं म्हणून जातेय एवढंच उत्तर ऐकून लोक दयाभावाने बघायचे.. 'तिला एक कळत नाही, पण आई-बाबांनाही कळू नये?' हा डायलॉग कितीजणांनी मारला. तेव्हा आई-बाबा खूप ठामपणे उभे राहिले माझ्या पाठीशी.. याउलट माझ्या एका अत्यंत हुशार मैत्रिणीला आधीपासूनच सायकॉलॉजी करायचं होतं. पण तिला सायन्सला जायला लावलं घरच्यांनी. बारावीत तिने स्पष्ट सांगितलं, मला झेपणार नाही. तिचा अभ्यासातला रस एकदम कमी व्हायला लागला तेव्हा कुठे त्यांनी ऐकलं आणि बीए ला प्रवेश घेऊ दिला. मुलांचा कल पालकांना नक्कीच कळत असावा. आयआयटीची स्पर्धा झेपवण्याची कुवत आपल्या मुलात नक्की आहे ना, हा विचार करुनच हातात छडी घ्यावी.. त्याला अन्य क्षेत्रांत उत्कृष्ट करियर करता येणार असेल, तर केवळ आपली इच्छा म्हणून त्याच्या वर आयआयटीला जाण्याचा दबाव आणणे चुकीचे नाही का?

In reply to by ब़जरबट्टू

बजरबट्टूंशी सहमत. ह्या करीता, अचानक एक दिवस नाही तर, वरचेवर अनेकदा मुलाशी चर्चाकरून त्याचा कल जाणून घ्यावा. नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं, भविष्यावर - बदलत्या युगाबद्दल चर्चा करावी. आणि त्याला मार्ग निवडू द्यावा. नुसतेच तुझे तू ठरव सांगितल्यास मित्रांचा कल पाहून मुलं काय करायचं ठरवतात. कांही मुलं असतीलही हुशार आणि परिपक्व पण सामान्यतः ती परिपक्वता, ज्ञान आणि विचारक्षमता त्या वयात सर्वांमध्ये नसते असे अनुभवले आहे.

In reply to by आनन्दा

शिद 26/05/2014 - 16:00
निर्णय मुलावर सोडण्यापेक्षा तुमच्या निर्णयात मुलाच्या आवडीला स्थान द्या.
सहमत. पेठकर काका: +१११

In reply to by ब़जरबट्टू

ब़जरबट्टू 28/05/2014 - 08:50
नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं. अगदी सहमत काका.. आणि म्हणूनच आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल.. :) +१११ आनन्दा.....

In reply to by ब़जरबट्टू

>>>>आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल.. डोळे आणि कान उघडे असतील तर टिव्ही, वर्तमानपत्र, मित्रांच्या बरोबरच्या चर्चा, जाहिराती ह्यातून अशी अनेक क्षेत्र आपल्या समोर येत असतात. आपल्याला वाटतं, च्यायला, हल्लीच्या पिढीचं बरं आहे. आमच्या वेळेला असे इतर सोयिस्कर, व्यवहार्य मार्गही आहेत ज्यात उत्तम करियर करता येईल हे माहितच नव्हतं. आपल्याला आता त्याचा फायदा नाही पण आपल्या मुलाला/मुलीला होऊ शकतो. हि क्रिया दैनंदिन आयुष्यात सहज घडत असते. मुद्दाम कांही करावे लागत नाही. हं, एखादा चांगला पर्याय वाटला तर त्याची सखोल माहिती काढता येतेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 30/05/2014 - 20:15
पेठकर साहेब कालच मी माझ्या मित्राला सांगत होतो कि माझा मुलगा अभ्यास सोडून सारखी पुस्तके वाचत असे म्हणून मी पुस्तके वडिलांच्या घरी माळ्यावर ठेवली होती आता परीक्षा झाली म्हणून ती परत आणली कि आता त्याने वाचायला हरकत नाही. त्यावर माझा मित्र म्हणाला कि अरे तू नशीबवान आहेस तुझी मुले पुस्तके वाचतात. माझ्या मुलाला शाळेत गणितात मार्क कमी पडले म्हणून मी त्याच्या अभ्यासाचा आढावा घेत असताना मला असे जाणवले कि त्याला गणित येत आहे पण वाचन आणि शब्द संपत्ती( vocabulary) कमी असल्याने त्याल गणिताचा प्रश्न कळलेच नाहीत. जेंव्हा ते प्रश्न त्याला फोडून सांगितले तेंव्हा त्याने पटकन ते सोडवले म्हणजे त्याल गणिताचा प्रश्न नाही. हे चिरंजीव सध्या सातवीत आहेत आणि अगदी लहान असल्यापासून मोबाईल आणि ipad शीच खेळताना दिसलेले आहेत. घरी आई वडिलांनी जेंव्हा जेंव्हा कटकट करतो तेंव्हा हि इलेक्ट्रोनिक उपकरणे पुढे केली. हाच प्रकार माझ्या दवाखान्यात मला सर्रास दिसतो मुल कटकट करीत असेल तर लगेच आई नाहीतर बाप त्यांना मोठा मोबाईल किंवा टैबलेट काढून देतात. मग मुलाला सवय होते कि किरकिर केली कि मोबाईल किंवा टैबलेट मिळतो मग याची पुनरावृत्ती होत राहते. पण त्याचा होणारा दूरगामी परिणाम काय असू शकेल याची एक झलक मिळाली. एस एम एस भाषा आणि whats aap मुले कॉलेजातील मुलांची भाषा बिघडली आहेच पण त्याच्या पुढच्या पिढीचे काय होणार हि चिंता वाटते. म्हणूनच म्हणतो पालक म्हणून आपल्याला सुध्धा अपडेटेड राहावे लागेल.

सस्नेह 25/05/2014 - 12:29
विलक्षण नाही पण. हेच अनुभव अलिकडे घरीदारी येत आहेत. आणखी काही मुद्दे १) अभियांत्रिकी म्हणजेच उच्च शिक्षणाची सर्वोच्च पायरी का ? इतर कितीतरी चॅलेंजिंग क्षेत्रे आहेत जसे की, अर्किटेक्चर, बँकिंग, पॅथॉलॉजी, व्यवस्थापन, शैक्षणिक क्षेत्र. इथले जॉब अधिक सुखाचे आहेत असे वाटते. २) मुलाचा कल आणि क्षमता ओळखली पाहिजे. ३) निकाल स्वीकारून मुलांना पर्याय सुचवत रहावे. ४) हजारो अभियंते आज विनानोकरी फिरत आहेत. तेव्हा स्वतःचा व्यवसाय करता येईल असा काही शैक्षणिक मार्ग शोधावा.

In reply to by सस्नेह

सुबोध खरे 27/05/2014 - 23:46
स्नेहांकिता ताई अभियांत्रिकी हि उच्च शिक्षणाची सर्वोच्च पायरी नक्कीच नाही, मी माझी बायको किंवा मुलगी त्या क्षेत्रात नाही. मुल मुद्द्दा हा आहे कि साधारण आठवी पासून मुलाचा कल कोठे आहे याचा आम्ही शोध घेत गेलो. पहिली ते दहावी त्याला गणितात आणी शास्त्रात सर्वात जास्त गुण मिळत आले आहेत. भाषेत त्याला रस नाही तसाच जीवशास्त्रात त्याला रस नाही. आम्ही त्याला ICT मुंबईतील रसायनशास्त्रातील विविध शाखा(औषध, पोलीमर,पेट्रोलियम, रंग, सूक्ष्म रसायन इ इ) किंवा एम एस सी गणित किंवा भौतिकशास्त्र याबद्दल माहिती दिली.TIFR आणी BARC येथे होणार्या मुलभूत संशोधनाचे पर्याय दाखवले. गणितात पुढे काय करता येईल किंवा IISc (INDIAN INSTITUTE ऑफ SCIENCE) येथील शुद्ध शास्त्रीय अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. परंतु त्याला मेकानिकल किंवा सिव्हील अभियान्त्रीकीतच जायचे आहे. संगणक विद्युत किंवा टेले कॉम यात रस नाही। मग यावर आता आम्ही का त्याच्या मनाविरुद्ध दुसरा विषय निवडण्याचा आग्रह धरावा हजारो अभियंते आज नोकरी विना आहेत याचे कारण मी एकदा लिहिले होते कि एका विख्यात अभ्यान्त्रिकी तज्ञाच्या सर्वेक्षणाप्रमाणे फक्त २६ टक्के अभियंते नोकरीला पात्र किंवा लायक आहेत. आणी पन्नास टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयात असा अभ्यासक्रम शिकवला जातो जो तिथेले शिक्षक शिकवू शकतात. पण उद्योग्धन्द्यासाठी लायक असे ज्ञान नाही. हे सर्वेक्षण बर्यापैकी खात्रीलायक मानले गेले आहे, अशा कारणांसाठी चागल्या महाविद्यालयात अभियांत्रिकी करणे आवश्यक झाले आहे. राहिली गोष्ट कौशल्य(SKILL) बद्दल. आपले कौशल्य एक तर उत्तम दर्जाचे असायला पाहिजे किंवा आपला मित्रपरिवार आणी संबंध(CONTACTS) असे पाहिजेत कि आपण आपल्या मुलाला लागणारी एक सुरुवात आपण देऊ शकलो पाहिजे. माझ्या मित्राच्या मुलाची चित्रकला उत्कृष्ट आहे तय्च्या बोलताना मी त्याला एकाच गोष्ट सांगितली तुझा मुलग चित्रकलेत करियर करायचे म्हणतो आहे त्याला लागणारी सुरुवात तू दिली पाहिजे. कारण चित्रकला उत्कृष्ट असणारी माणसे रस्त्यावर चित्र काढून लोकांनी फेकलेले पैसे का उचलतात कारण आपली कला बाजारात विकायची कशी यासाठी लागणारे कौशल्य किंवा त्याला लागणारे संबंध त्यांच्याकडे नसतात. मुलाचे करियर होण्यासाठी जी काही गोष्ट करावी लागेल ती करण्याची प्रत्येक बापाची तयारी असतेच. पण बर्याच बापाना/ मुलांना नक्की मार्ग सापडायला वेळ लागतो आणी तोवर त्यांना धक्के खायला लागतात. यासाठी मुलाबरोबर बापाने सुद्धा अभ्यास वाढवणे गरजेचे आहे.

In reply to by सस्नेह

अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही असे लक्षात आल्यावर कश्यासाठी तर पोटासाठी ह्या न्यायानुसार जे उच्च शिक्षण घेतले जाते त्यात व्यवस्थापनाचा क्रमांक वरचा आहे , आत तेच करायचे होते तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला नसता का मध्यमवर्गात स्वातंत्र्या नंतर कला शाखेत जाण्याकडे कल होता , साहित्या बद्दल आस्था आणि सरकारी नोकरीत शिरण्याचा राजमार्ग होता, पुढच्या पिढीत बेन्केत नोकरी व खाजगी कंपनीत शिरकाव करण्यासाठी वाणिज्य शाखेला महत्व आले , पुढे मंडळ आयोग व आर्थिक उदारीकरण एकाच काळात घडल्याने विज्ञान शाखेतून खाजगी शेत्रात वाव व परदेश गमानाला संधी म्हणून मध्यम वर्गाचा कल वाढला, मध्यम वर्गाच्या स्टेटस च्या अवास्तव कल्पनांची पूर्ती करण्यासाठी अनेक सहकार महर्षीं हे शिक्षण सम्राट होण्यास प्रवूत झाले. व शिक्षणाचा बाजार मांडला गेला, भारतीय चलनाच्या पेक्ष्या जास्त अवमूल्यन भारतीय शिक्षण पदव्यांचे झाले. शिक्षण सम्राटांना शिक्षणाचा दर्जा वाढवण्यास काहीही स्वारस्य नव्हते व ह्यात त्यांचा पूर्ण दोष नाही , अनेक पालक अभियांत्रिक हि पदवी पाल्यास मिळते ह्या आनंदात आत्ममग्न असतात. कसेही करून अभियांत्रिक झाले की एक तर आयटी मध्ये वर्णी लावून घ्यायची व आयटी मध्ये आहोत असे ऐटीत सांगण्यास मोकळे , किंवा मग व्यवस्थापनाची पदवी घेण्यास भरीस पाडले जाते. परदेशात पाल्यास आपल्या आवडीनुसार शिक्षण हे प्रमुख तत्व आहे. ह्याचे कारण तेथे लहन वयापासून मुलांना स्वावलंबी बनवणे व स्वतःचे निर्णय स्वतः घेणे उपजत शिकवले जाते, म्हणूनच भारतात ८ वी ते ९ वीच्या मुलांना काय कळते असे बाळबोध प्रश्न निर्माण होतात.

प्यारे१ 25/05/2014 - 13:25
उत्तम संतुलित लेख नि विचार! ह्या विषयातला दुसर्‍याला बोलण्याबाबत अनधिकारी मात्र रीसिव्हींग एन्डकडून अधिकारी ;) असल्यानं सांगावंसं वाटतंय. इन्जिनिअरींगला विषय सुटत नसताना लोकांच्या प्रतिक्रिया हे पोरगं काहीही करु शकणार नाही. नंतर दुबै ला नोकरी ला जायला निघालो तेव्हा त्यातलेच एक जेवायला घरी घेऊन गेले. लोकांच्या प्रतिक्रिया हा एक करमणुकीचा विषय आहे. सो टेक अ चिल पिल! आपलं काम व्यवस्थित करावं. (हे मी केलं नव्हतं, आता देखील कधीकधी करत नाही, त्या मुळं स्वतःचंच नुकसान होतं हे कळतंय, आधी कळत नाही हेच कळत नव्हतं. ;) ) नि जगाला योग्य वेळी फाट्यावर मारायला शिकावं. बाकी कुणीतरी थोर माणूस म्हणून गेलंय. तीन वर्षं झटून मेहनत केली की आपण एखाद्या गोष्टीवर कमांड मिळवू शकतो. त्यामुळं ती तीन वर्षं नेमकी कुठली असावीत ते जेवढं लवकर ठरवू तेवढं लवकर रिझल्ट मिळतात. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या कक्षेपर्यंत जाण्यासाठीच गुरुत्वाकर्षण बलाविरुद्ध लढावं लागतं. ते एकदा झालं की तो आपसुक त्यात जाऊन बसतो. आपलं सुद्धा तसंच असावं. आपण सुरुवातीला मेहनत घेऊन त्या ऑरबिट मध्ये जाऊन बसावं नि पुढचं त्यातल्या त्यात बरं होतं. ह्या उप्पर पैसा/ प्रसिद्धी/ माहिती/कीर्ती कितपत मिळाला/ली/ले की समाधान मानावं हा ज्याचा त्याचा विषय. इथंही प्रतिक्रियांबाबत फाटाच उपयुक्त!

सुंदर विचारी लेख ! तुमचा मुलगा भाग्यवान आहे. अश्या परिस्थितीत निराश होऊन आकांडतांडव न करणारे पालक अभावानेच सापडतात. याला मुख्यतः सद्याची शिक्षण व्यवस्था आणि डिग्री व त्यातले गुण यांना अवास्तव महत्व देणारी समाजव्यवस्था आहे. सर्वसामान्य पालकांना या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे बळ अथवा धीर नसतो. ही प्रवृत्ती सिस्टिम बनवते आणि सिस्टिम प्रवृत्ती बळकट करते... असे व्हिशस सायकल आहे... जितक्या लवकर ते खंडीत होईल तितके बरे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुमचा मुलगा भाग्यवान आहे. अश्या परिस्थितीत निराश होऊन आकांडतांडव न करणारे पालक अभावानेच सापडतात. +१

जशी गरज भासेल तसा शिकत गेलो. ७३ मध्ये क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीत कॉस्ट ऑडिट खात्यात क्लेरिकल असिस्टंट्ची नोकरी मिळाली. क्लार्क होण्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी आवश्यक होती. क्लार्क होण्यासाठीही 'महत्वाकांक्षा' असावी लागते हे तेंव्हा अनुभवलं. नोकरी करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. पण ह्या प्रक्रियेदरम्यान संगणक युग सुरू होऊन तिथे आकर्षित झालो. कोबोल प्रोग्रॅमिंग केलं. डेटा प्रोसेसिंग खात्यात ट्रेनि प्रोग्रॅमर आणि आखातात क्लार्कची नोकरी अशा दोन्ही ऑफर एकत्रच आल्या. आणि आखातात आलो (१९८१). इथे आल्यावर समजलं आपल्या आधीचे कोणीही नोकरी सोडत नाही त्यामुळे पदोन्नती अवघड आहे. कोबोल प्रोग्रॅमिंगचा फायदा नाही झाला. तेंव्हा PC आले कंपनीत. त्यामुळे ते शिकण्यासाठी कंपनीने क्लासला पाठवलं. तिथे PC ची तोंडओळख झाली. बाकी कौशल्य स्वतःच पुस्तके वाचून मिळविले. अपेक्षा होती कंपनी आपल्याला पदोन्नतीसाठी विचारात घेईल. पण दाक्षिणात्यांच्या प्रभावाखाली ज्याला संगणकातील 'सं' ही माहित नव्हता त्याला पदोन्नती मिळाली. मन खचलं, पण हरलं नाही. स्वयंरोजगाराचे विचार डोक्यात छळू लागले. झालं. नोकरीवर लाथ मारुन दुकान टाकलं. कुवेतचं युद्ध झालं आणि मस्कतच्या बाजाराची अवस्था रुग्णशय्येवरील अत्यवस्थ रुग्णासारखी झाली. धंदा बुडाला. मन डळमळीत झालं. मन पुन्हा नोकरीत जाऊ इच्छित नव्हतं. तेंव्हा एक अनुभवी गुजराथी गृहस्थ भेटले. त्यांनी कान कानमंत्र दिला. ज्या विषयात रस आहे त्या क्षेत्रात व्यवसाय कर. झालं. शांतपणे आणि रिकाम्या खिशाने विचार केला. मला जास्त रस होता खाण्यापिण्यात (त्या पिण्यात नाही, हो!), तेंव्हा, उपहारगृह व्यवसायावर विचार करू लागलो. पण त्याला भांडवल जबरदस्त लागत होतं. ते नव्हतं. अनुभव शून्य. तेंव्हा लहान प्रमाणात सुरुवात करायची हा विचार करून कॅफेटेरिया हा पर्याय निवडला. त्यालाही जवळचं भांडवल पुरणारं नव्हतं तेंव्हा इथूनतिथून मित्रांकडून उधार उसनवारी करत कॅफेटेरिया सुरु तर केला पण फिरत्या भांडवलाच्या अभावाने माझा गळा आवळला जाऊ लागला. गिर्‍हाईकांकडून चांगला फिडबॅक मिळत होता. ब्रेक इव्हन नजिकच्या भविष्यात दिसत होता पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत दिवस काढायचे अत्यंत कठीण होतं. बहुतेक ओळखिच्यांनी आर्थिक मदत केली होती. त्याची परतफेड होईपर्यंत नविन मदत मागायला तोंड नव्हतं. कसेबसे दिवस काढले. एकदा दुकान मालकाने भाडं मिळालं नाही म्हणून पोलीस स्टेशनही दाखवलं. पण सुदैवाने सर्वातून सहिसलामत बाहेर पडलो. आणि कॅफेटेरीया सुरु केल्यापासून सहा-सात महिन्यात ब्रेक इव्हनला पोहोचलो. तो पर्यंत घरभाडं, दुकानाचं भाडं, स्टाफचा पगार, घरची आणि दुकानाची विज-पाण्याची बिलं इ.इ.इ. कसं भरत होतो माझं मलाच माहित. पण हळूहळू सर्व समस्या मिटत गेल्या, धंदा वाढत गेला, उत्पन्न वाढत गेलं. तरी, आधिची कर्जे फिटायलाच ४ वर्षे लागली. सांगायचा उद्देश. गरज भासेल तसे शिकत गेलो. शैक्षणिक क्षेत्रातही आणि प्रत्यक्ष आयुष्यातही.

In reply to by प्रभाकर पेठकर

+१ औपचारीक शिक्षण जीवनाचा / व्यवसायाचा पाया बनवायला उपयोगी पडते पण तेच केवळ मजबूत पाया बनवू शकत नाही हेच तुम्ही तुमच्या उदाहरणाने अधोरेखीत केले आहे. आपले ध्येय पक्के करणे आणि ते मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करणे याशिवाय अंतिम यश मिळणे शक्य नाही. तुमच्या चिकाटीला सलाम !

आनन्दा 25/05/2014 - 14:29
चला जरा १०वा माणूस हा नियम लावतो. सर्वप्रथम तुम्हाला लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर सांगतो हे चालूच असते. माझ्या परिचितांमध्ये एक॑दा एका मुलाला बारावीला कमी मार्क मिळाले, तर त्याच्या ओळखीतल्या एका म्हातारीने त्याला भर रस्त्यात झापले होते. मी तेव्हा तिच्यावर जाम उखडलो होतो. बाकी नंतर लिहितो.

कवितानागेश 25/05/2014 - 15:13
ते १७ लाख रुपये वाचूनच मी खुर्चीतल्या खुर्चीतच अडखळून पडले! ज्यांची आईवडील हे असे खर्च करत असतील, त्या मुलांना आभ्यासाच्या ओझ्याबरोबरच या फीचेपण ओझे होत असेल का? बिच्चारी मुलं. मागे एका मुलाची इन्जिनीअरिन्गच्या पहिल्या वर्षच्या maths, physics ची ट्युशन घेत होते. त्या काळात सगळ्या टेन्शन्मुळे त्याचे बीपी ५०-७० झाले होतं, हे आठवलं. :( त्यातून त्याची आई सांगायची, त्यानी अभ्यास केला नाही तर त्याला मार!? ...... पुढे मीच फ्रस्ट्रेट होउन ट्युशन्स घेणं सोडून दिलं. बरं झालं तुम्ही निवांत आहात ते. मुलगा लकी आहे.

आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. यातील गंभीरता खरेच वाढत आहे. दुर्दैवाने हल्ली तर हि शैक्षणिक प्रतिष्ठा नर्सरी अन बालवाडीपासून दिसू लागलीय. लहान वयातच मुलाला मोबाईल आणि लॅपटॉपशी खेळायला मिळत असल्याने उद्या तो मोठा होऊन नक्कीच आयटी वा कॉम्युटर क्षेत्रात नाव काढेल अश्याही सुशिक्षित पालकांच्या भाबड्या अपेक्षा दिसून येतात. स्मार्ट जनरेशन, आपला मुलगा कमी पडू नये या स्पर्धेत म्हणून नर्सरीमध्येच ६० हजार घाला जेवढे आपल्या वेळी इंजिनरींगला नव्हते घातले. आणि एकदा का हे पैसे घातले की मग त्याने ते वसूल करून द्यावेत हि अपेक्षा आलीच. तसेच आपला "एवढे करून प्लेसमेंट ४ लाखाची" हा मुद्दाही योग्य. माझाही या आधी एका मैत्रीणीशी चर्चून झालेला. एवढे पैसे शिक्षणाला घालूनही जर साधारण याच रेंजमधील इंजिनीअर होणार असेल तर त्या दृष्टीने विचार करताही मग आपल्याच जनरेशनमध्ये ईंजिनीअर झालेले आपणच सरस जे आईवडिलांच्या तुटपुंज्या गुंतवणूकीवर एवढे कमावू लागलो की मुलांच्या नर्सरीसाठी ६० हजार फीज भरायची ऐपत ठेऊ लागलो. थोडक्यात पैसे गुंतवून कॉलेजातील सीट घेता येते पण टॅलेंट विकत घेता येत नाही हे आपल्याला पक्के ठाऊक असूनही आपण हि चूक करतो. किंबहुना या मागेही मग असते ती प्रतिष्ठाच ! अवांतर - मराठी लोकांमध्ये हे प्रमाण जास्त दिसते. मराठी माणसे धंदा करू शकत नाही वा व्यवसायात अपयशी का ठरतात याचेही कारण थोडेफार इथेच. आपण पैसे गुंतवतो ते प्रतिष्ठा कमवायला, पैसे चार कमी कमावले तरी मग चालतात.

_मनश्री_ 25/05/2014 - 19:51
माझ्या भाऊ ८ वी पासून घरूनच शिक्षण करतोय दहावीचा अभ्यास त्याने घरीच केला , फ़क्त गणितसाठी क्लास लावला होता बाकी सगळे विषय त्याने स्वतः पुस्तकं वाचून केले ७५% मिळाले दहावीला आमच्या दृष्टीने ते पुरेसे होते बारावीचा अभ्यास सुद्धा त्याने घरीच केला ,पुस्तक सतत वाचली ,गाइड्स वाचली आणि प्रश्नपत्रिका सोडवल्या ,त्याला चांगले मार्क मिळण्याची खात्री आहे

बॅटमॅन 25/05/2014 - 22:26
सर्वप्रथम डॉक्टरसाहेब तुमच्या डेरिंगला सलाम. मुलाला अपेक्षित यश न मिळणे हे जणू घरातील कुणी मेल्यासारखे असल्यागत लोक समजतात. तुम्ही विचार योग्य तोच करताहात. तुमचा मुलगा लै भाग्यवान आहे.

सुबोध खरे 25/05/2014 - 23:06
सर्व प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद. मुळात माझ्या मुलाला काय करायचे आहे हे त्यानेच ठरविले आहे. ( रच्याक्ने माझी मुलगी सुद्धा कॉमर्स ला गेली आहे) त्यामुळे दोघेही वैद्यकिय मार्गाकडे वळले नाहीत याने मला कोणताही फरक पडलेला नाही. त्यांचा निर्णय त्यांनीच घेतलेला आहे. यात त्यांना व्यवसाय मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शनही घेतलेले आहे. दोन्ही मुलांना जर उद्या व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी भांडवलाची तरतूद करण्याच्या मार्गावर मी आहे.मुळात मी दोन्ही मुलांना दहावीत असताना लोकमान्य टिळकांचे विचार सांगितले त्यांनी आपल्या मुलाला हे सांगितले कि तू चांभार झालास तरी चालेल पण पुण्यातील उत्कृष्ट चांभार हो( चांभार हि जातीवाचक शिवी नसून व्यवसायाचे वर्णन आहे). मी माझ्या पत्नीशी बोलताना तिला एक गोष्ट सांगितली कि एम बी बी एस करत असताना अभ्यास करताना मला खूप मजा आली होती. त्यातील सर्व विषय शिकताना मी रस घेऊन शिकलो असल्याने आजही मी वैद्यकाची पुस्तके खूप इंटरेस्टने वाचतो. माझ्या मुलांनी असेच आपले शिक्षण "एन्जॉय" करावे असे मला वाटते. मग ते करीत असताना त्यांचा CGPA ५-६ च्या मध्ये आला तरी चालेल. पं. मल्लिकार्जुन मन्सूर. पं शिवकुमार शर्मा यांचे गायन / वादन पाहताना एक गोष्ट जाणवते कि ते आपल्या कार्यक्रमाचा आनंद पूर्णत्वाने घेतात त्यात त्यांना कष्ट होताना दिसत नाहीत असेच आपले शिक्षण आणि व्यवसाय असावा मग त्यात पैसे किती मिळाले किंवा नाही हे गौण असावे. राहिली गोष्ट शिक्षणाच्या बाजाराची त्याबद्दल सविस्तर नंतर

शेखर काळे 26/05/2014 - 05:51
सुबोध, तुम्ही तुमच्या मुलाला आपला विषय निवडू दिलात, याबद्दल मनापासून अभिनंदन. त्याहून जास्त कौतुक तुमच्या मुलाचे आहे, ज्याला त्याचा मार्ग ठरवता आला आहे. सगळ्यांनाच इतक्या कमी वयात ठामपणे आयुष्यात काय करायचे हे ठरविता येत नाही. काही तर आयुष्यभर हा प्रयत्न करत असतात. म्हणूनच मुख्य शिक्षण एकीकडे आणि व्यवसाय दुसर्याच विषयांत अशी उदाहरणे आपण कितीतरी पाहतोच. बरेच पालकही, त्यांचेच म्हणणे खरे करून मुलांना पालकांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घ्यायला लावतात. काही वेळा मुलांना कुठे जायचे आहे हेच कळत नसते. मग आई-बाप तरी काय करणार ? ते मुलांना धोपट मार्गावरून जायला सांगतात. कमीतकमी पोटापुरते कमवून खाईल. पालकच या धावपळीला जबाबदार आहेत बर्याच अंशी. कारण आपला मुलगा/मुलगी यांना सगळ्यात जास्त गुण हवेत असे त्यांनीच ठरवले आहे. पण काही मुले छान चित्रे काढतात, खेळ खेळतात, काहींत सभाधीटपणा, नेतृत्व हे गुण असतात. हे पालकांना महत्वाचे वाटत नाहीत याचे वाईट वाटते. पुढे नोकरीत, व्यवसायांत हेच गुण कामी येतात असा माझा अनुभव आहे. soft skills वर भर देणे हे आता फार आवश्यक झाले आहे. प्रतिष्ठेचा मुद्दा तर खासंच. मराठी लोकांचा अत्यंत वाईट गुण. माझा पाल्य कुठ्ल्या क्लासला, शाळेत जातो हे, तो तिथे काय शिकतो, या पेक्षा जास्त महत्वाचे आहे. शुभेच्छा ! - शेखर काळे

जॅक डनियल्स 26/05/2014 - 06:09
तुमच्या मुलाचे अभिनंदन ! लेख पण उत्कृष्ट झाला आहे, माझ्या अभियांत्रिकीचे दिवस आठवले. काही विषय राहिले लोक, मी सिरीयल किलर असल्या सारखा लुक द्यायचे. काही भाग मी माझ्या लेखात लिहिला आहे. "फ्री फ्रोम स्कूल" राहुल अल्वारीस चे (गोवा मधला निसर्गतज्ञ ) उत्तम एक पुस्तक आहे, १०वी झाल्यावर त्याला त्याच्या बाबांनी जग जगायला सोडून दिले, त्याने एक वर्ष खूप वेगळ्या वेगळ्या विषयावर काम केले आणि शेवटी दिशा ठरवली. इकडची काही माहिती लागली तर सांगा, सध्या मी अजून शिकत असल्यामुळे युनिवर्सिटी मधून काही पण माहिती काढून देऊ शकतो. chemical.ojas @ जीमेल.

नाखु 26/05/2014 - 09:13
दोघेही भाग्यवान... त्रिवार सलाम. देव मलाही अशीच "सुबुद्धी" देवो

पगला गजोधर 26/05/2014 - 10:29
डॉक्टर तुमच्या डोनेशन न देण्याच्या भूमिकेचे मी समर्थन करतो, तुमच्या एकंदरीत प्रतिक्रियेवरून वरून, ऐक पिता म्हणून मला विश्वास वाटतो, कि तुमचा मुलगा नक्कीच जीवनात यशस्वी होईल (तुम्हा दोघांच्या पालकांच्या मार्गदर्शनामुळे)

In reply to by पगला गजोधर

सुबोध खरे 27/05/2014 - 23:58
डोनेशन देणार नाही असे मी म्हटलेले नाही. आज बिट्स(BIRLA) सारख्या कॉलेजात मिळणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पैसा लागतो आणी सरकारी मदतीशिवाय अशा कोलेजची फी जास्त असल्याशिवाय त्यांना ते कोलेज चालविणे शक्य नाही. जर एखाद्या उत्तम अभियांत्रिकी विद्यालयात जर फी जास्त असेल तर ती चेकने भरण्याची तयारी आहे. पण माझे पांढरे पैसे काळे करून देण्याची तयारी नाही. माझ्या मुलाला मी स्पष्ट शब्दात सांगितले कि अशा एखाद्या उत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयात जास्त फी असेल तर ती भरण्याची माझी तयारी आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव पैसे भरून तुला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल पण तेथे तू जर आपले कौशल्य यथातथा ठेवलेस तर नोकरी मिळवण्यासाठी बापाचा पैसा कामाला येणार नाही.चिखलाचे कुल्ले फार वेळ टिकत नाहीत.

पैसा 26/05/2014 - 11:30
तुमचे आणि तुमच्या बाबांचे विचार आवडले. मुलगा नशीबवान आहेच. त्याला पुढील निर्णयासाठी शुभेच्छा! या अनुभवातून गेल्या वर्षीच गेले आहे त्यामुळे सगळे अगदी ताजे अनुभव आहेत. माझ्या मुलाचे आणखीच दुर्दैव. त्याला जे ई ई मधे गोवा एन आय टीला पाहिजे त्या स्ट्रीमला प्रवेश मिळेल इतके मार्क्स होते. आणखीही काही एन आय टी मधे प्रवेश मिळू शकला असता जर जे ई ई चे मार्क्स फक्त विचारात घेतले असते तर. पण सिब्बल यांच्या डोक्यात आपले शैक्षणिक स्मारक करायची योजना आली आणि त्यानी आयत्या वेळी, म्हणजे जे ई ई ची परीक्षा होऊन गेल्यानंतर बोर्डाच्या मार्काना वेटेज द्यायचे ठरवेले. सर्व तज्ञानी विरोध केला तरीही हा निर्णय घेतला गेला होता. (यावर्षी तो निर्णय परत फिरवण्यात आला आहे, पण गेल्या वर्षीच्या बॅचचे नुकसान व्हायचे ते झालेच.) आता हे वेटेज कसे दिले गेले? सोप्या शब्दात सांगते. तो जे ई ई ला पहिल्या ५% मुलात होता आणि त्याच्याखाली ९५% मुले होती. मात्र भाषांमधे कमकुवत असल्याने बोर्डात त्याला ७०% मार्क्स होते. बोर्डात त्याचा नंबर २५% मुलात होता. त्याच्याखाली ७५% मुले होती. या लोकानी वेटेज देताना बोर्डात जे मार्क्स असतील ते जे ई ई च्या परीक्षेला धरायचे ठरवले. आता जे ई ई च्या परीक्षेत २५% मार्काच्या लेव्हलच्या मुलाचे ९५ मार्क्स त्याच्या १२८ ऐवजी धरले. त्यामुळे जे ई ई ला गोव्यात पहिल्या ४० मधे असलेला त्याचा नंबर १५० झाला. याउलट गोवा बोर्डात ९०-९२% मार्क्स असलेले पण जे ई ई ला ९५-१०० मार्क्स असलेल्या मुलांना गोवा एन आय टी ला अ‍ॅडमिशन मिळून गेली. आता महत्त्वाचे, आम्ही सुरुवातीला निराश झालो होतो. पण त्याला सी ई टी ला उत्तम मार्क्स असल्याने इथल्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजात आरामात बी ई मेक. ला प्रवेश मिळाला. डोनेशन भरून प्रवेश घेणार नाही हे त्याला आधीपासून सांगितलेले होते. नंतर त्याला म्हटले, तुला जर सी ई टी ला चांगले मार्क्स पडले नसते तर तू काय केलं असतंस? त्यावर तो म्हणाला, मी मॅथ्स घेऊन बी एस सी ला गेली असतो! त्या क्षणी माझ्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटला. त्याचवेळी एका नातेवाईकाने त्याच्या मुलाला ९ लाख डोनेशन भरून बी ई मेक ला अ‍ॅडमिशन घेऊन दिली होती. (त्या मुलाची डिग्री सरळ पास होत गेला तर १४ लाखाला पडणार आहे.) त्यामुळे तर मुलाच्या बाबतीत मी किती नशीबवान आहे हे अजूनच ठळकपणे समजलं!

वेल्लाभट 26/05/2014 - 11:37
अत्तिशय खरं आणि सुरेख लिहिलंयत... माझीही अशीच मतं असल्याने मी तुमच्या प्रत्येक म्हणण्याशी सहमत तर आहेच; पण मांडणी सुरेख झालीय. आणि अनुभवकथन सुद्धा. अधिकाधिक पालकांचं असं प्रबोधन होवो हीच प्रार्थना. तुमच्या मुलाला शुभेच्छा ! :)

बाबा पाटील 26/05/2014 - 12:20
बारावीत ४५% वर पास झाला, तेंव्हा आमच्या सासरेबुवांनी पेढे वाटले होते.हेच आमच्या सौभाग्यवती ९४% पास झाल्या व मेरीट वर डॉक्टर झाल्या तरी त्यांच्या पप्पांना त्याचे फारसे काही वाटले नव्हते...असो तर हा माझा ४५% वाला हुंडा आज पुन्यात एक यशस्वी फिजिओथेरपिस्ट आहे.पुन्यातील प्रतिथयश आर्थोपेडीक त्यांच्या क्रिटीकल केसेस याच्याकडे पाठवतात.बेल्स पाल्सीमध्ये एका स्टीमुलेटरच्या सहायाने हा प्राणी १० ते १५ दिवसात जे काही रिझल्ट ते खरच अप्रतिम आहेत.त्यामुळे या मेरीटचा आणी तुमच्या गुणवत्तेचा खुप काही संबध येतो असे वाटत नाही.

वैशाली माने 26/05/2014 - 13:53
अगदी योग्य निर्णय. ज्याना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक विकासापेक्षा पैशातच जास्त रस आहे तिथे न गेलेलेच बरे.

प्रसाद१९७१ 26/05/2014 - 15:32
मध्यम्वर्गीय मुलांनी प्रथम जे शिक्षण स्वताच्या पायावर उभे करु शकेल ते घ्यावे. आवड असो वा नसो, नसल्यास आवड निर्माण करावी. मुलांचा कल ओळखा / जाणा असे सर्व जण लिहीता आहेत, पण काहीही झाले, कुठल्याही क्षेत्रात गेले तरी स्वताच्या पायावर त्यांना उभे रहायचे आहे हे विसरुन चालणार नाही. १. कीतीजणांच्या मुलांना नीट काय करायचे आहे ते १२ वी मधे कळले आहे? आणि जी मुले माझा xxx कल आहे असे म्हणत आहेत ते त्यांना कीती कळले आहे? २. मुलाचा कल xxx क्षेत्रात असेल ( असे तो म्हणतो ) त्या क्षेत्रात स्वताच्या पायावर उभे रहाण्याची संधी कीती? कोणी म्हणत असेल मी गाणार, चित्र काढणार, पण अश्या क्षेत्रात फकत वरची ५-१० लोक यशस्वी होतात. त्यापेक्षा जी साधी BE, MCA अशी क्षेत्रे आहेत त्यात बर्‍याच टक्के लोकांना चांगल्या पगार देणार्‍या नोकर्‍या मिळतात. महत्वाचे म्हणजे जर आवडीचे क्षेत्र असेल तर ज्ञान घ्यायला कोणी आडवले नाहीये. तुम्ही BE MCA होताना मॅथ्स मधे प्राविण्य मिळवू शकता, गाण्यात, चित्र काढण्यात किंवा अगदी CA सुद्धा होऊ शकता.

In reply to by प्रसाद१९७१

सहमत. माझा एक मित्र आहे. कमर्शियल आर्टीस्ट आहे. हे करीयर निवडण्याआधी त्याला फाईन आर्ट्सची ओढ होती. व्यक्तिचित्र रंगविणं (Portraits), देखावे रंगविणं ही त्याची आवड होती. पण त्याला त्याच्या प्रोफेसरने सांगितले. फाईन आर्ट्सने तुला 'टाळ्या' मिळतील पण घर संसार चालवायला तू 'कमर्शियल आर्ट्स'लाच जा. आता तो व्यवसायाने कमर्शियल आर्टीस्ट आहे आणि हौशीखातीर व्यक्तिचित्र, देखावे वगैरे करतो. त्याच्या मते (कारण मला त्यातलं कांही कळत नाही) त्याला करियरच्या सुरुवातीला हा एक चांगला सल्ला मिळाला होता.

In reply to by प्रसाद१९७१

आत्मशून्य 26/05/2014 - 15:51
उगाच त्यांच्या कलाने घ्या वगैरे गोश्टी नापास होण्या इतपत मुलांसाठी असतात. त्याचे सरसकटीकरण का केले जाते ? आता इथे पोराची आय आय टी हुकली, नक्किच वाइट गोष्ट आहे. आता तो पैसा, प्रतिष्ठा (व काही प्रमाणात ज्ञान) मिळवायला हातपाय जास्त मारावे लागतील हे खरयं पण तो जगाचा/पोराचा शेवट नाही, म्हणुन फरक पडत नाही इतकचं. इथे उगाच घाउक प्रमाणात तुमचा मुलगा भाग्यवान आहे वगैरे दुतोंडे प्रतिसाद वाचुन मी स्वप्नात तर नाहीना वाटु लागले होते आता ठीक आहे. ही अमेरीका आहे का ? जीथे बहुतांश बिलेनिअर फर्स्ट जनरेशनचे असतात, शिक्षणापेक्षा कौशल्यातुन लोक तग धरतात, ज॑ग बदलतात ? इंग्राजांनी गुलाम बनवुन इंग्रजाळवले/कारकुनी शिकवली म्हणून आज जगात कोठेही सर्व्हायव व प्रभाव करायची थोडी क्षमता विकसीत झालेले लोक आपण पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा कशा हाणू शकतात ? रोमेल जाणे. हां तुमचा मुलगा भाग्यवान आहे कारण त्याला स्वकमाइ करायची आवश्यकता फार नाही (वा मनगुटीवर अजिबात नाही) हे एकमेव वास्तववादी कारण आहे आणी त्याबद्दल मी डॉक अन त्यांचे चिरंजीव यांचे भरघोस अभिनंदन करतो. त्याने या लेवरेजचा कसा फायदा घ्यायचा याची स्ट्रेटेजी तयार न करता कलाकलांच्या अनाकलनीय चर्च्या कशा झोडल्या जातात बुवा ?

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे 28/05/2014 - 10:23
आत्मशून्य साहेब, आज मी मुलासाठी( आणि मुलीसाठी) थोडा फार पैसा जमवून ठेवला आहे ज्यामुळे त्यांना आपले शिक्षण कर्ज न काढता करता येऊ शकेल असे वाटते. या गोष्टी मी गेल्या आठ वर्षात जाणीवपूर्वक केल्या आहेत( आठ वर्षपूर्वी मी लष्करात होतो आणि जो काही थोडा फार पैसा जमविला आहे तो त्यानंतर काटकसरीने राहून ). हि वस्तुस्थिती असली तरी अशी परिस्थिती प्रत्येकाची असेल असे नाही त्यामुळे मी माझ्या परिस्थितीचे लिव्हरेज कसे करतो याचा इतर जणांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही. पण मी आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती मी विशद केली तसे आपल्या मित्रांपैकी कोणाचे होत असेल तर ते टाळता यावे यासाठी हा लेख होता. मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे. मुलाच्या कलाने का जायचे ते मी खाली एका प्रतिसादात लिहिले आहेच कि एकतर सुंदर मुलीशी लग्न करा किंवा बायकोला सुंदर माना. माझ्या मुलाला संगणक किंवा आय ती मध्ये मुळीच रस नाही. केवळ पैसे मिळतात म्हणून मी त्याला तेथे जबरदस्तीने पाठविले तर तो कदाचित आयुष्यभर निरुत्साहाने काम करेल. त्यापेक्षा त्याला आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यात व्यवसाय सुरु करण्यात मी जर भांडवल पुरवले तर तो उत्साहाने आनंदी आयुष्य जगेल असे वाटते. यात "पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा" कशा येतात ते समजले नाही. अर्थात प्रत्यक्ष प्रारब्ध काय आहे हे कुणास ठाऊक? बाकी प्रतीसादानबद्दल म्हणाल तर छान छान आणि चान चान असे दोन्ही प्रतिसाद तितकेच चांगले किंवा वाईट असतात. एखादा मुद्दा एखाद्याला आवडला किंवा भावला तर त्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आणि नाही आवडला तर एक तर लोक गप्प बसतात किंवा चान चान म्हणून मोकळे होतात. यात दुतोंडे पण कुठे आला ते समजले नाही.

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य 28/05/2014 - 12:38
पण तरी माझ्या प्रतिसादानुशंगाने आपण प्रश्न करत आहात तर काही गोश्टी स्पश्ट कराव्या वाटतात.
केवळ पैसे मिळतात म्हणून मी त्याला तेथे जबरदस्तीने पाठविले तर तो कदाचित आयुष्यभर निरुत्साहाने काम करेल
फार मोठी चुकीची विचारसरणी आहे. म्हणतात ना सुरुवातीला थोडा त्रास होतो पण नंतर हळुहळु सगळं व्यवस्थीत होते ग. आपल्या पाल्यास हेच अनुभवाला आले असते. पण मुळात पोराला व्यवसाय करायचा आहे तर त्याचे IIT भेटले नाही म्हणून असे हिरमुसणे पटले नाही. IIT केवळ एक ओप्शन असणे अपेक्षीत होते प्रायोराय्टी न्हवे ? म्हणुन सकृतदर्शनी त्याला व्यवसायात रस नाही, पदवी घेतल्या नंतर किमान ५ वर्षे तरी हे वास्तव आहे. पुरेशी नोकरी करुन तो यात उडी घेइलही. जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग करुन ब्लॉकबस्टर शिवा ट्रिलो़जी लिहली व त्यात प्रस्तावनेत पुन्हा त्याने १५वर्षे कंटाळवाणे बँकींग केल्यावर वैतागुन लेखक बनलो (I was boring banker)असे तोंड वर करुन लिहले आहे. गाढवा दुतोंडेपणा टाळुन सुरुवातिला पैसा कमावुन सेफ झालो नंतर लेखनात उतरलो लिहल्याने त्याचे नक्कि काय खड्यात जाणार होते त्यालाच माहीत. असो.... पदोपदी दुतोंडीपणा भरला आहे भारतियांच्यात.
यात "पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा" कशा येतात ते समजले नाही
सहमत. म्हणजे मी नेमके कोणाला व काय बोललो आहे ते आपण नक्किच समजलेले नाहीय.
पण मी आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती मी विशद केली तसे आपल्या मित्रांपैकी कोणाचे होत असेल तर ते टाळता यावे यासाठी हा लेख होता. मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे.
खरे साहेब कसे ? नक्कि कसे ? तुमचा लेख हे टाळायला मदत करतोय यावर थोडे भाष्य कराल काय ?

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 28/05/2014 - 13:04
जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग करुन ब्लॉकबस्टर शिवा ट्रिलो़जी लिहली व त्यात प्रस्तावनेत पुन्हा त्याने १५वर्षे कंटाळवाणे बँकींग केल्यावर वैतागुन लेखक बनलो (I was boring banker)असे तोंड वर करुन लिहले आहे. गाढवा दुतोंडेपणा टाळुन सुरुवातिला पैसा कमावुन सेफ झालो नंतर लेखनात उतरलो लिहल्याने त्याचे नक्कि काय खड्यात जाणार होते त्यालाच माहीत. असो.... पदोपदी दुतोंडीपणा भरला आहे भारतियांच्यात.
हा हा हा, एकदम चाबूक प्रतिसाद!!!!

In reply to by आत्मशून्य

प्यारे१ 28/05/2014 - 13:17
आशू चा प्रतिसाद आवडला. माणसाच्या मेंदूची 'बॅण्डविड्थ' ;) मोठ्ठी असल्यानं जे आवडेल तेच करु शकतो असं नाही. जे आवडत नाही ते आधी करुन जर जास्त पैसा मिळत असेल तर ते करा. आर्थिक स्थैर्य घ्या नि नंतर आयुष्यभर आवडतंय ते करत बसा की! माझ्या मते बर्‍याच जणांना वीस वर्षानंतर विचारलं की बाबा रे तुझा तेव्हाचा कल तोच आहे का जो तेव्हा होता तर तो निश्चित गोंधळलेला असेल. बारावीच्या वयात माणसाला खूप काही करावंसं वाटत असतं. त्यानुसार सगळ्यांनी करायचं ठरवलं तर झालंच्च्च! वय जातं, वेळ जातो, पैसा जातो, एनर्जी जाते... सगळं गणित फसतं आयुष्याचं. (एक 'चिगो' आयएएस होतो, शेकडो/ हजारो 'चिगो' लटकतात ही वस्तुस्थिती आहे. 'चिगो' हे फक्त एक उदाहरण आहे.) स्वतःचं कॅलिबर ओळखून पावलं उचलावीत. ठामपणं करु शकण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा नि सगळ्यात महत्त्वाचं त्यानुसार 'सातत्यानं प्रयत्न' असं असेल तर भिडावंच मग! पण स्वतःला अक्कल कमी असली तर गपगुमान पालकांनी कान पकडले तर पकडून घ्यावेत.

In reply to by आत्मशून्य

गाढवा दुतोंडेपणा टाळुन हा तुमचा एकांगी दृष्टीकोन आहे. ह्या संधर्भात एक अनुभव असा ऐकला की सलिल कुलकर्णी हे म्युनिक मध्ये दिवाळी पहाट च्या निमित्ताने आले होते , त्यांनी स्वतः संधर्भात किस्सा सांगितला , डॉक्टर म्हणून पुण्यात टेल्को मध्ये काम करत असतांना काही वर्षात आपण पूर्णवेळ कलाकार व्हावे असे त्यांना वाटले व त्यांनी आपली नोकरी सोडली तेव्हा त्यांना आर्थिक स्थिरता लाभली नव्हती व त्यावेळी त्यांच्या घरच्या लोकांनी साथ दिली , माझे अनेक परिचित उमेदीच्या काळात नोकरी सोडून आपल्या आवडत्या शेत्रात करियर करत आहेत. एक उदाहरण द्यायचे तर हर्षा भोगले ह्याने व्यवस्थापनात शिक्षण घेतल्यावर सुद्धा उमेदीच्या काळात समालोचन करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात क्रिकेटर नसतांना हा पूर्णवेळ पेशा त्यांनी निवडणे हा धाडसी निर्णय होता , पेशाने अभियांत्रिक असलेले संझीगिरी हे क्रीडा पत्रकार व्हायचे ठरवतात ते उमेदीच्या काळात पेशाने डॉक्टर असलेले अनेक मराठी नटश्रेष्ठ आर्थिक स्थिरता सोडून कलाकार झाले.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 28/05/2014 - 16:15
अमिश त्रिपाठीचं ते वाक्य माझ्या आठवणीप्रमाणे "I am a boring banker turned happy author" असं आहे. आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं ते करण्यात - आणि ते कबूल करण्यात काय दुतोंडीपणा आहे ते कळलं नाही.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 29/05/2014 - 14:37
आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं ते करण्यात - आणि ते कबूल करण्यात काय दुतोंडीपणा आहे ते कळलं नाही.
नाही, त्यात दुतोंडीपणा नाहीच-फक्त इतकी वर्षे जणू बोअर मारल्यागत इंप्रेषण होते तो दुतोंडीपणा इतकेच.

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य 28/05/2014 - 15:36
कारण त्यात दुतोंडी नसलेल्यांचा भरणा आहे. असे लोक फार कमी आहेत.प्रत्यक्षात प्रथम आर्थीक नियोजन मग स्वप्नांच्या मागे धावणे हेच केले जाते पण सांगताना ही गोष्ट मुद्दाम लपवली जाते याला मी दुतोंडीपणा मानतो. अगदी इथेसुध्दा मुलांच्या कलाकलांच्या अनाकलनीय चर्चा करणारे त्यांच्या मुलांना काय सल्ला देतात ? आणी महत्वाचे म्हणजे त्यांचा आर्थीक स्तर काय आहे ? भारतात विवीध आर्थीक गटातील मुले अभ्यास करतात, शिक्षण घेतात त्यापैकी अनेकांच्या प्रमुख गरजा या आर्थीक बाबी आहेत हे वास्तव असताना उगाच प्रत्येकाने हवे ते करावेचा अट्टहास का धरला जातोय ? असो, पुन्हा सांगतो १) ज्यांच्या खिषात पैसा असतो फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. २) ज्यांच्यामधे जन्मजात धमक असते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आणी हे त्यांना नक्किच सांगावे लागत नाही कारण अशा कार्ट्यांना न्हवे त्यांच्या पालकांना कौन्सेलींगची गरज भासु शकते. ३) आणि ज्यांना जगाची न्हवे कोणाचीच परवा नसते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आपण वरील प्रकारात कुठे बसतो का हे ज्या व्यक्तीला प्रांजळपणे माहीत आहे त्यानेच कलाकलांच्या आकलनीय चर्चा झोडाव्यात...

In reply to by आत्मशून्य

१) ज्यांच्या खिषात पैसा असतो फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. सहमत. माझ्या ओळखीतले अनेक जण असे आहेत जे उत्कृष्ठ अभिनय, गायन करू शकतात तरीही बँकेत नोकरी करून मग नाटक, गाणं वगैरे करतात. आर्थिक स्थैर्य नसलेला कलाकार कदाचित नैराश्यातून नाहीसा होण्याचीच शक्यता जास्त असते. २) ज्यांच्यामधे जन्मजात धमक असते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आणी हे त्यांना नक्किच सांगावे लागत नाही कारण अशा कार्ट्यांना न्हवे त्यांच्या पालकांना कौन्सेलींगची गरज भासु शकते. पुन्हा सहमत. आणि अशी कार्टी त्यांच्या मार्गावरून स्वतःच चालत जातात. उदा. भीमसेन घर सोडून पळून गेले, गाणं शिकायचं म्हणून.

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे 28/05/2014 - 18:26
हि गोष्ट मान्य नाही. मी डॉक्टर आहे माझी पत्नी डॉक्टर आहे आमचे दोघांचे दवाखाने आहेत. आम्ही त्याला भरल्या ताटावर आणून बसवू शकलो असतो. म्हणून मी मुलाला (ज्याला जीवशास्त्रात बिलकुल रस नाही) डॉक्टर हो म्हणून भरीस घातले असते तर तो आयुष्य भर दुःखी राहिला असता. बरेचसे अभियंते याला दुजोरा देतील अशी मला खात्री आहें माझा भाऊ विद्युत अभियंता आहे आणी मेहुणा मेकानिकल. त्या दोघांना जीवशास्त्र म्हणजे कार्ल्याच्या भाजीसारखे वाटते( त्याचे नाव घेतले तरी तोंड कडू होईल) माझी मुलगी शास्त्र शाखे कडेच जायचे नाही म्हणाली मग तिला तर डॉक्टर बनवणे म्हणजे मूर्खपणाच झाला असता. ती आनंदाने कॉमर्स ला गेली आहे. आय आय टी मध्ये त्याने केलेल्या अभ्यासावर त्याला प्रवेश मिळालाच नसता. जे ई ई मेन परीक्षेचे गुण हे इतर सर्व अभियांत्रिकी विद्यालयांसाठी धरले जातात तेथे त्याला कमी गुण मिळाले म्हणून तो हिरमुसला झाला हे आपणाला पटले नाही. मग त्याने काय आनंदी असायला हवे होते? "मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे." माझ्या वर्गातील एक मुलगा अतिशय हुशार होता. त्याच्या आईवडिलांनी ठरविले कि त्याने डॉक्टर होऊन सर्जन व्हायचे. (त्याच्या बहिणीसाठी त्यांनी ठरविले होते कि तिने डॉक्टर होऊन स्त्रीरोग तज्ञ व्हायचे तशी ती झाली सुद्धा). मुलाला इंजीनियर व्हायचे होते. पण घरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. यातून हाय खाऊन मुलाने बारावीला एक वर्ष " ग्याप" घेतली. दुसर्या वर्षी त्याने उत्तम गुण मिळवले आणी त्याला व्ही जे टी आय ला सुद्धा प्रवेश मिळत असताना त्याच्या आई वडिलांनी त्याला शीवच्या लो.टिळक रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायला लावला.मुलाने एम बी बी एस पूर्ण केले पण मनाविरुद्ध असल्याने त्याला शेवटच्या वर्षी चांगले गुण मिळाले नाहीत त्यामुळे त्याला सर्जरीला प्रवेश मिळाला नाही त्याने भूलशास्त्र( ANAESTHESIA ) मध्ये प्रवेश घेतला. हे त्याच्या आईनेच ठरविले होते. एक वर्ष झाल्यावर हा मुलगा कल्याण जवळ एका झाडाखाली स्वतःला बेशुद्ध करण्याचे औषध (PENTOTHAL) शिरेत घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला. आजही त्याचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट पणे उभा राहतो. हे टोकाचे उदाहरण आहे परंतु अशी अनेक उदाहरणे मी जवळून पाहिली आहेत. विस्तारभयास्तव इतकेच पुरे.

In reply to by सुबोध खरे

ज्यांनी प्रोफाईलमधेच असं म्हटलंय...
मी इथे मिसळपाववर लीहलेल्या व्यक्त केलेल्या माझ्या वैयक्तीक लेखनाशी/प्रतीसादांशी/मतांशी/माहीतीशी मी स्वतः सहमत असेनच असे नाही.
त्यांचे प्रतिसाद विचारात घ्यावे किंवा कसं ते तुम्ही ठरवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आत्मशून्य 02/06/2014 - 23:52
चरचा चालु असताना लूजर्स ना विरोधी बोलायला एक तरी भासमय पण ठाम मुद्दा लिहावा मिळावा म्हणुन जन्मो जन्मी प्रोफाइल ला जपून ठेवलेले ते वाक्य आहे इतकेच. मुळात संजय सरां परमाने मला लोकांना चर्चेतून काहीच शिकवायचे नाहिये म्हणुन मी मांडलेल्या मुद्यांशी मी सहमत असेन अथवा नसेन(कारण मी हेकट वा ब्रम्हज्ञानी असल्याचा दावा करू शकत नाही) तुम्ही त्या मुद्यांशी सहमत आहात की नाही हे प्हाने महत्वाचे आहे असे ते वाक्य सुचवते!

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य 03/06/2014 - 00:17
. मूवी (मुक्त विहारी )समजत असतील इतका मी गवि( गहन विचारी) नाही. म्हणून आपणास माझ्या कोणत्या मुद्यावर नक्की आक्षेप आहे हे उमजत नाहिये. अन सुर मात्र विरोधी चर्चात्मक झाला आहे. आपण जर काही मुद्दे ओब्जेकटीवली सामोरे आणले तर मी नक्कीच ठोस मत प्रदर्शित करू शकेन. यातून राहून राहून एकच गोष्ट फक्त स्पष्ट होतेय... सुख कशाला म्हणतात हे मुलाने शिक्णे फार आवश्यक आहे. कल कोणता का असेना....

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे 28/05/2014 - 00:11
याच्याशी मी सहमत नाही. जीवनात सुखी राहण्याचे दोन मार्ग आहेत १)सुंदर मुलीशी/मुलाशी लग्न करा २) बायकोला/ नवर्याला सुंदर मानून घ्या. पहिला पर्याय नक्कीच चांगला आहे. सौंदर्य च्या ऐवजी कोणताही गुण गृहीत धरता येईल. माझ्या स्वतःच्या बाबतीत मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश २ गुणांनी (टक्क्यांनी नव्हे) चुकला होता म्हणून मी फार्मसी ला प्रवेश घेतला होता. (दंत वैद्यकाला प्रवेश मिळाला होता सेन्त जॉर्ज मध्ये) फार्मसीच्या पहिल्या वर्षाला पहिला वर्ग मिळवला होता.तेथील पुढचा मार्ग स्पष्ट दिसत होता मी कमीत कमी पी एच डी केले असते (हि आत्मस्तुती नाही वस्तुस्थिती होती) पण एकही दिवस असा गेला नव्हता कि आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे हे माझ्या डोक्यातून गेले नव्हते. तेंव्हा पहिल्या वर्षाच्या परीक्षेबरोबर मी वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली आणी सुदैवाने त्यात पास झालो आणी ए एफ एम सी मध्ये प्रवेश मिळाला आणी डॉक्टर झालो. आजपर्यंत एकदाहि असे वाटले नाही कि आपण डॉक्टर का झालो?

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य 07/06/2014 - 02:11
जीवनात सुखी राहण्याचे दोन मार्ग आहेत १)सुंदर मुलीशी/मुलाशी लग्न करा २) बायकोला/ नवर्याला सुंदर मानून घ्या. पहिला पर्याय नक्कीच चांगला आहे.
हम्म! १) एक तर सदाशीव पेठेत मिसळपावकट्टा करा. विषय संपला... बावन्नकशी सोने. नथिंग अनोफिशीअल अबॉट इट. २) अथवा नांदत आहात त्या डबक्याला ब्रम्हांडाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणत समवाक्यी टोणगे जमा करुन त्यात कत्टा करा. यात सदाशीव पेठेचा कट्टा योग्य(अधिकृत) पर्याय आहे यात दुमत नाही. पहिला पर्यायच मस्त आहे म्हणूनच मी कुठेही सुखी होण्याचा मार्ग म्हणून कॉम्प्रोमाइज करायला शिका हे अगदी आडुनही सुचवत नाही. पण... समजा सुदैवा ऐवजी दुर्दैवाने वैद्यकीय प्रवेश परीक्षा नापास झाहला असता तर काय केले असते ? न्हवे वरील उदाहरणात सध्या दुधाची तहान ताकावरच भागवताना ? भलेही "ताक कीती आरोग्यदाही", "पिल्याने ताक जत्री" वगैरे लिखाण जरी छापुन आणले तरी.... आपला कमीत कमी पी एच डी हा ओप्शन नक्किच वाइट न्हवता... हे लक्षात सहज येइल ना ? किम्बहुना... कदाचीत पुढे मागे त्यातही तितकाच उत्साह निर्माण झाला असता (मान्य हे वाक्य सर्वसामान्य वादासाठी आहे आपल्याला वैयक्तीक हिशेबात ते बहुदा लागु पडत नाही) पण मुद्दा हा आहे की कलाच्या चर्चा आणी हवे तेच करण्याचा ठामपणा या दोन मुलभौत विलग संकल्पना आहेत. आणी कल न्हवे आणी ठामपणाही न्हवे तर नक्कि काय हवय.. हे ओळखणे जरी सुखाची किल्ली आहे तरी कलापेक्षा जे करु ते व्यवस्थीतच हा ठामपणा व्यक्तीमत्वात विकसीत होणे फार आवश्यक आहे. आयुश्याची सगळी दाने आपल्या कलाच्या बाजुने पडतिल असे अजिबात नाही. जे जगतो तेच लिहतो हा भंपकपणा असतो, खरे तर लिहायचे आहे त्यासाठी जगतो हा दांभिकपणा लपवायचा तो भास असतो.तरीही रॉक करायचे असेल तर कल न्हवे व्यक्तीमत्वामधे ठामपणा महत्वाचा. मग हवा तो कलकलाट हव्यात्या कलेने हवा तसा कलवता येतो... वाटले तर गहन बनता येते अथवा मुक्तपणे विहारसुधा जमुन जाते खरे साहेबः- मला जे नेमके मुद्दे बोलायचे आहेत ते मी आधिच या धाग्यावर सुस्प्श्टपणे नमुद केलेले आहेत. मी अतिशय सहज सुलभपणे त्यातील गाभा किती दाट व यथोचीत आहे हे समोर आणू शकतो. पण मुळातच त्याची आवश्यकता नाहीये हे वैयक्तीक मत आहे. आणी मुख्य म्हणजे इथे उजेड टाकायला जाणकार उपलब्ध्द आहेतच. हा प्रतिसाद म्या मुददाम मला निव्वळ वेळ जात नाही व महणून खरडला आहे. क्षमस्व.

In reply to by आत्मशून्य

असंका 07/06/2014 - 10:38
अहो असे प्रस्थापितांना शिंगावर का घेत आहात? वेळ अगदीच जात नाहिये का? :-)) आत्मशून्यसाहेब, आपला मुद्दा बरोबर आहे. अगदी पहिल्यापासूनच मान्य होता. पण हा धागा इतका वैयक्तिक स्वरूपाचा आहे, की यावर थोडंही विरोधी लिहिलं की त्याला वैयक्तिक वादाचे स्वरूप येतंय. मिपावर अनेक लोक बिनदिक्कीत वैयक्तिक अनुभव मांडतात याचे तर मला कायमच अप्रूप वाटत आलेले आहे. त्यावर जे लोक प्रतिसाद देतात, त्यांचे स्वरूपही ठरलेले आहे. " फारच छान! यापेक्षा अधिक योग्य असे कुणी काही करूच शकले नसते. तुम्ही जे केलेत ते सगळ्यात परीपूर्ण." आपण त्याला छेद दिला आहे खरा, पण असे करणे योग्य आहे अशी आपली स्वतःची तरी खात्री आहे ना! शेवटी हे नुसते विचार नाहीत. कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत गोष्टी आहेत.

In reply to by असंका

आत्मशून्य 07/06/2014 - 19:18
अहो असे प्रस्थापितांना शिंगावर का घेत आहात? वेळ अगदीच जात नाहिये का?
प्रस्थापित म्हणजे काय ?
आपण त्याला छेद दिला आहे खरा, पण असे करणे योग्य आहे अशी आपली स्वतःची तरी खात्री आहे ना! शेवटी हे नुसते विचार नाहीत. कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत गोष्टी आहेत.
सुदैवदुर्दैवयोगायोगाने जो पुरेसा अनुभव गाठी आहे त्यावरुन मत मांडतो. माज्या समोर काही चुकिचे घडतय वाटत असेल तर स्पश्टपणे सांगतो. माझ्या पाठी जे घडते त्या घटनांवर जरी माझे नियंत्रण नसते तरीही अशांना एक शुभेछ्चा मी फार मनापासुन देतो... ती म्हणजे Hope your knife won't get hurt, while stabbing me in the ब्याक! *new_russian*

समीरसूर 27/05/2014 - 17:40
खरेसाहेब, शैक्षणिक यश अगदीच कामाचे नसते असे नाही पण आयुष्याच्या एवढ्या मोठ्या पसार्‍यात शैक्षणिक यश क्षणिक सुख देणारे वाटायला लागते. मुलाचा खरा कल कशात आहे हे ओळखणे महत्वाचे. दहावीला ८०-९०% मिळाल्यानंतर मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअरच व्हायला पाहिजे हा अट्टहास चुकीचा आहे. माझ्या एका नात्यातल्या हुशार मुलाने दहावीला उत्तम गुण मिळवून देखील कॉमर्सला जाऊन पुढे सीए पूर्ण केल्याचे उदाहरण मला माहित आहे. मुलांचे कौशल्य जास्त कशात आहे हे तपासून मगच निर्णय घेणे योग्य. पुढे कुठली दिशा कुणाला कुठे घेऊन जाईल हे आपला वकूब ओळखणे, त्यानुसार ध्येय ठरवणे, परिश्रम करणे, आणि प्रयत्नांमध्ये कठोर सातत्य ठेवणे यावरच अवलंबून असते. आजकाल करीअरच्या असंख्य वाटा उपलब्ध आहेत. मुलांची सुप्त कौशल्ये ओळखणे आणि त्यानुसार एखादे क्षेत्र निवडणे मुलांना आयुष्यात चांगले आणि समाधानकारक यश मिळवून देते असे वाटते. शेवटी यश म्हणजे तरी काय? आपल्याला आवडते ते काम मनापासून करण्याची जिद्द असणे आणि त्यायोगे सनदशीर मार्गाने चरितार्थासाठी आवश्यक असणार्‍या साधनांची आणि भौतिक सुखासाठी आवश्यक असणार्‍या समृद्धीची भक्कम तजवीज करणे आणि त्यासाठी सक्षम असणे. पुढे एखाद्या क्षेत्रात नाव कमवणे, प्रसिद्ध होणे, लोकप्रिय होणे ही यशाची आणखी वरची पायरी म्हणता येईल. आजच्या युगात हे सगळं करण्यासाठी असंख्य संधी आहेत. एका आयआयटीच्या पूर्वपरीक्षेतील अपयशाने एवढ्या मोठ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. एक संधी हुकते कारण इतर अधिक चांगल्या संधी पायघड्या टाकून आपलं स्वागत करायला सज्ज असतात यावर माझा जबरदस्त विश्वास आहे कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे काहीही काळजी करू नका. सगळं एकदम झकास होणार आहे यावर विश्वास ठेवा आणि आपल्या मुलाला तो विश्वास अवश्य द्या. मग बघा चमत्कार. :-) मला दहावीला ८८.७१% गुण होते. आणि मी अकरावीमध्ये चक्क नापास झालो होतो आणि माझे एक वर्ष व्यर्थ गेले होते. अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाही. चूक माझीच होती. आणि आता मी काही फार प्रकाशमान दिवे लावलेले आहेत असंही नाही. पण आता ते अपयश माझ्या लक्षात नाही हे खरे. :-) आणि त्या अपयशाने मला खूप काही शिकवले हे ही खरे. सो, डोण्ट वरी! इट्स ऑल पार्ट ऑफ लाईफ. योग्य धडे शिकणं मात्र महत्वाचं आहे एवढं नक्की सांगा आपल्या मुलाला. म्हणजे मग सगळं नीट होईल. त्याला अनेक शुभेच्छा! :-) --समीर

छान लेख. सध्या आम्ही उभयता साधारणतः याच अनुभवातून जात आहोत. लेक दहावीत आहे आणि तिने पुढे विज्ञान संशोधन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ती बारावीनंतर कोणत्याच प्रवेश परीक्षेला बसणार नाहीये. हे ऐकल्यावर, डॉ.खरेंना जशा प्रतिक्रिया/सल्ले मिळाले, अगदी तशाच प्रतिक्रिया मित्रमंडळी, नातेवाईक व्यक्त करतात. आता लवकरच दहावीचा निकाल लागेल, नंतर बघू. खरेसाहेब, तुमच्या मुलाला आणि तुम्हाला शुभेच्छा.

रेवती 27/05/2014 - 18:36
वाचतीये आणि हळूहळू मनाची तयारी करतीये. एकवेळ आपण आपल्यात (मूल व आईवडील, खरे हितचिंतक) काहीही म्यानेज करू पण या आजूबाजूच्या नातेवाईकांच्या, शेजार्‍यापाजर्‍यांच्या टीका टिप्पण्यांना, शेरेबाजीला आवर कसा घालावा कळत नाही. अजून आम्ही सुपात आहोत पण वर्षे पटापट संपतायत. आपली ही वेळ नीट पार पडो व मुलास योग्य त्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळो या शुभेच्छा!

In reply to by रेवती

ह्यासाठीच माझी मुलगी जर्मनी मध्ये लहानशी मोठी होईल तेव्हा युरोपियन युनियन मधील कोणत्याही युनि मध्ये ती वाट्टेल त्या शेत्रात शिक्षण घेऊ शकते , तेही वाजवी दरात ,कारण शिक्षणाचा अर्धा खर्च सरकार करते, पण ती काय व किती शिकणार ह्याचा सर्वस्वी निर्णय ती स्वतः घेईल , आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत असू . अंतिम निर्णय तिचा , उद्या तिला उच्च शिक्षण घ्यायचे नसेल तर नोकरी मिळण्याच्या अनुषंगाने ती कोर्स करून आरामात जगू शकेल . काय करायचे हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे मी आता एकच करू शकतो , तिला लहान वयात ती ज्या शहरात राहते ते म्युनिक शहर , विज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते , तेथील युनि व जगातील सर्वात मोठे विज्ञान संग्रहालयाचा वार्षिक पास काढून महिन्यातून एकदा तेथे तिला घेऊन जाईल . ह्याचा कुठेतरी तिचे आपले करियर निवडतांना उपयोग झाला तर सोन्याहून पिवळे नाहीतर किमान विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन तिच्या आयुष्यात एक महत्वाचे स्थान राखेल , हे देखील माझ्यालेखी खूप महत्वाचे आहे.

डॉक्टरसाहेबांचा लेख आवडला आणि कौतुकही वाटले.कमी मार्क पडले म्हणुन आइवडीलांनी नावे ठेवण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कारण जिथे आइवडीलच बोलु लागतात तिथे इतर लोक २ पावले पुढे जाउन मुलावर टीका करतात, भले त्यांची त्या विषयातली अक्कल शून्य असो.आणि मग मुले अजुनच खचतात,जणु काय त्यांनी एखादा खुनच केलाय. मला हे ही पटते कि सर्वच मुलांन १०वी /१२वी च्या वयात आपल्याला काय करायचे आहे ही द्रुष्टी नसते.त्यामुळे निदान ३-४ मार्ग डोळ्यासमोर असणे आवश्यक आहे. जसे की जे इ इ ची तयारी करतानाच सी इ टी, बिट्स आणि तत्सम परीक्षासुद्धा देणे. किवा नाहीच जमले तर बी.एस्सी,एमेस्सी हा मार्गही आहेच. कॉमर्स असेल तर सी.ए फाउंडेशन्,सी एस ची तयारी किवा इतर कोर्स आहेत्,बँकेच्या स्पर्धा परीक्षा आहेत्,किंवा सर्वांसाठी एम पी एस सी /यु पी एस सी आहेत्.अजुन थोडा स्पार्क असेल तर आय ए एस /आय पी एस आहेत. थोड्क्यात काय २१व्या वर्षी नोकरी, २५ व्या वर्षी २ बी एच के फ्लॅट २७ व्या वर्षी लग्न असा मध्यमवर्गीय बाणा ठेवण्यात काही पॉईंट नाही. त्याला जरा वेळ द्या, २-३ लाईन ट्राय करु द्या.कुठे ना कुठे स्थिरावेल तो. पहीले ३-४ वर्षे एका फिल्ड्मध्ये राहुन नंतर आयुष्यभर वेगळाच मार्ग पत्करणारे लोकही पाहीलेत.आणि यशस्वी झालेलेही पाहीलेत. सो डॉक्टर...मुलाला शुभेच्छा आणि तुम्हालापण

राही 27/05/2014 - 19:21
लेख आणि बहुतेक सर्व प्रतिसादही आवडले. विशेषतः प्र.पे., पैसा, समीरसूर, शेखर काळे, प्रसाद१९७१ यांचे. मुलाने स्वतःचा कल ओळखून मार्ग ठरवावा हे थोड्या प्रमाणातच व्यवहार्य आहे. कारण सतरा-अठराव्या वर्षी आयुष्यभरासाठीचा निर्णय घेण्याइतकी परिपक्वता मुलामध्ये असतेच असे नाही. अमेरिकेमध्ये मुले उच्चशिक्षणासाठीच्या पैशांची जुळवाजुळव स्वतःच करतात. यामध्ये काही वर्षे निघून जातात. नंतर हव्या त्या अभ्यासक्रमाला जातात. पण तेथे वाढलेल्या वयातही प्रवेश मिळू शकतो आणि स्थिरस्थावर होण्याचे वय एकूणच मोठे असल्याने समाजाच्या दृष्टीने फरक पडत नाही. एरवीही कोणी खाजगी गोष्टीत दखल देत नाही म्हणा. आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे तणाव येतो. लहान वयात घेतलेले निर्णय बरोबरच ठरतील असे नाही. तेव्हा जो काही आयुष्यक्रम वाट्याला आला आहे त्यात सर्वोत्तम ठरण्याची आस धरावी हे उत्तम. आमच्या एका मामेभावाने दहावीपर्यंतची वर्षे ट्रेकिंग, फुट्बॉल, क्रिकेट यात (लोकांच्या मते उंडारण्यात) घालवली. दहावीनंतर अगदी कमी मार्कांमुळे कुठेही प्रवेश मिळेना. शेवटी एका आय्टीआय मधून ऑटोमोबाइल रिपेअरिंगची पदविका घेऊन चक्क एका गॅरेजमध्ये कामाला लागला. पण त्या कळकट वातावरणात राहूनही जबरदस्त मेहनतीच्या जोरावर आज मुंबईत त्याने स्वतःचे वर्क-शॉप उभे केले आहे. कुठल्याही मेकच्या गाडीसंबंधी लोक आज त्याचा सल्ला घेतात. डॉ.खरे यांनी लो.टिळकांचे चांभाराचे उदाहरण दिले आहे ते अगदी समर्पक आणि दिशादर्शक आहे.

विलासराव 27/05/2014 - 22:07
मला १० वीला ८४ साली ६६% मिळाले. वडील म्हणाले आता काय करतोस. मी म्हणालो सायंसला जातो.गेलोही. पण त्या कॉलेजला लेक्चर पध्दती. मेडीयम इंग्रजी असल्याने सगळे डोक्यावरुन जायचे. मग सहामाहीत नापास झालो. चंबुगबाळ आवरुन सरळ गावी गेलो.म्हणलो बास झाले शिक्षण. वडील म्हणाले परत जा , तसेही वर्ष जाणारच आहे , जमेल तसा अभ्यास कर मी काहीही बोलणार नाही. मग परत गेलो , मन लावुन पाठांतर केले अनी कसाबसा ११ वी पास झालो.मग १२ वी ला परीक्षेआधी गॅप घ्यायची साथ आली, मीही बळी पडलो, परीक्षा दिलीच नाही. निकालाच्या दिवशी वडीलांना सांगितले. मग परत रेग्युलर १२ वीला प्रवेश घेतला. पुन्हा परीक्षा आली , अभ्यास केलाच नव्ह्ता. मग ईज्जत वाचवायला कॉपी केली. पकडलाही गेलो. रिझल्ट आलाच नाही तेंव्हा कळले कॉपी केस झालीय. मग वडीलांनी कोणतरी माणुस शोधला, बोर्डात गेलो चौकशी झाली पण वर्ष गेलेच. परत ३ र्या वर्शी १२ वी ला रेग्युलर प्रवेश. आता तर असा ग्रुप होता की पहील्या दोन्ही वर्शापेक्षा अभ्यास कमी झाला. आमच्या ८ जणांच्या ग्रुपमधे बाकी सगळ्यांनी गॅप घेतला आनी मी एकटा परीक्षा देणार होतो. पण परीक्षा दिली.गणीत सुटणे शक्य नव्ह्ते मग पुनः पुढच्या मुलाला दम देउन कॉपी केली.यावेळी पास झालो पण गणीतात ३५ आले.पास झालो यातच खुश झालो. घरी गेलो वडील म्हणाले आता काय करतोस. मी म्हणालो इंजिनिअरींग ला पैसे भरा आता चांगला अभ्यास करेल. परिस्थिती नसताना त्यांनी पैसे भरले, मित्र म्हनायचे १२ वी ला गणितात ३५ आहेत तर कशाला इकडे आलास बाबा?कशाला बापाला बुडवतोस. गप्प बसावे लागायचे. मग पहिले वर्श पीऑल झालो. दुसर्या वर्शीही ९ सुट्ले. मॅथ्स-३ दिला नव्हता. मग टीई ला मॅथ्स ४ आला. बारावीला गणित काहीच न केल्याने हे मॅथ्स सुटणे अशक्यच वाटायचे. पण खुप लढलो आनी शेवटी बीई झालो. मुंबईला आलो. पहीली नोकरी ९३ ला १२०० रुपये पगार. वदीलांच्या जागी पंचायत समीतीमधे क्लार्क व्हॉयचा चान्स होता पण मी नाही म्हणालो. वडीलांच्या आजारत पुढे २००३ पर्यंत कर्जबाजारी झालो. मग काहीच पर्याय नसल्याने धंदा चालु केला. २००५ ला कर्जमुक्ती आनी कामकाजातुन मुक्ती दोन्हीही एकदमच. पुढे भारतभर फिरलो, काही परदेशवार्याही झाल्या. पण हे सगळे शक्य झाले ते माझ्या वडीलांमुळेच कारण एवढा त्रास होउनही त्यांनी मला कधीच दुखावले नाही. मग २००३ ला माझ्या चुलत्याचा मुलगा आला तो ८ वी पास. आज तो सर्व बिजीनेस संभाळतोय. भरपुर पैसे कमावतोय. आनी मी पून्हा भारतभर विपश्यना करत फिरतोय. चुलत्याला तर आपला मुलगा नक्की काय करतोय तेही माहीत नाही. असो.

In reply to by विलासराव

आदूबाळ 27/05/2014 - 22:37
बाबौ!! बादवे हे "गॅप घेणे" प्रकर्ण काय असायचं? म्हणजे परीक्षा द्यायचीच नाही का? हा संदर्भ जुन्या पुस्तकांत / आत्मचरित्रांत वगैरे वाचलाय, पण नक्की काय याबद्दल उत्सुकता आहे.

आत्मशून्य 27/05/2014 - 22:56
आयुष्यभर उत्कृष्ट नोकरी करणारे व त्यासोबत भरघोस पैसा, प्रतिष्ठा व मुबलक अशिक्शीतपणा असणारे कोणी बहाद्दर असतील तर त्यांचेही डोळे उघडणारे अनुभव ऐकायला आवडेल.

सुबोध खरे 28/05/2014 - 00:21
आपलेच एक मिपावरील मित्र श्री विनायक प्रभू हे मी लेख लिहिल्याच्या दुसर्या दिवशी स्वतः ठाण्याहून मला आणि माझ्या मुलाला भेटायला आले आणि त्यांनी आमच्या झालेल्या चुका अतिशय मृदू शब्दात समजावून दिल्या आणि आमच्या मुलाच्या काय चुका झाल्या ते दाखवून दिल्या आणि पुढच्या प्रवासासाठी मुलाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रभू सरांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्हाला केलेल्या मार्गदर्शनासाठी मी आणि माझा मुलगा त्यांचा आजन्म ऋणी राहीन. माझी मिपाकरांना एक विनंती आहे कि आपली मुले दहावी झाल्यावर त्यांना प्रभू सरांकडून मार्गदर्शन घावे म्हणजे आमच्या झालेल्या चुका टाळता येतील. अर्थात हा आगाऊपणा मी प्रभू सराना न विचारता करीत आहे. ते मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे. ते आल्यानंतर मिपा काही काळ बंद होते म्हणून हा ऋण निर्देश करण्यास उशीर होत आहे.

In reply to by सुबोध खरे

नेत्रेश 28/05/2014 - 04:57
डॉक्टरसाहेब, अतीशय उत्तम लेख आणी अत्यंत महत्वाच्या विशयावर लिहील्यापद्दल अनेक धन्यवाद. प्रभुसरांचा सल्ला सर्वांनाच घेता येईल असे नाही. पण बहुतेक पालक आणी मुले जवळ जवळ सारख्याच चुका करतात. तेव्हा जर प्रभुसरांनी दाखविलेल्या चुका व त्या टाळण्यासाठी केलेले मार्गदर्शन इथे लिहीले तर आमच्या सारख्या बहुसंख्य पालकांना त्या चुका टाळण्यासाठी उपयोगी पडेल.

In reply to by सुबोध खरे

विनायक प्रभू ह्यांनी ह्या संधर्भात एक लेखमाला लिहावी ज्याचा सर्व मिपाकरांना व मूकवाचकांना फायदा होईल.

In reply to by प्यारे१

सुबोध खरे 28/05/2014 - 14:34
विनायक प्रभू यांनी बरेच लेख मिसळपाव वर लिहिलेले आहेत आपण त्यांना track केलत तर ते आपल्याला वाचता येतील. कालपासून मी ते वाचायला सुरुवात केली आहे. त्यांच्या लेखांचा दुवा बनवून धाग्यावर तक्ता आला तर बरे होईल असे मला संपादक मंडळाला नम्रपणे सुचवावेसे वाटते.

विकास 25/05/2014 - 01:43
सर्वप्रथम तुमच्या मुलाला शुभेच्छा! भारतीय पध्दतीत आईवडीलांना काही प्रमाणात मुलांच्या शिक्षणावरून ताण येतो हे काही अंशी(च) चांगले आहे. तो (चांगला) अंश म्हणजे शिक्षणाबद्दलची आस्था. त्यासाठी आपण सर्वांनीच आपापल्या पालकांचे आभार मानावेत. पण तेव्हढेच! दुर्दैवाने आता शिक्षणापेक्षा स्टेटसला जास्त महत्व असते. वपुंच्या भाषेत, माणसे तीन शब्दांसाठी जगतातः "लोक काय म्हणतील?" आता जरी समाजात त्यात अनेक संदर्भात बदल होत गेला असला तरी या संदर्भात अजून झालेला नाही. आय आय टी मधल्या मुलांबद्दल मला कौतुक आहे, आदर देखील आहे. पण आय आय टीअन्स नी जेव्हढे महत्व दिले जाते, जेव्हढे (खरेच) वेगळे शिकवले जाते त्याचा विचार करता खूप काही नॉन आय आय टीअन्सच्या तुलनेत इंपॅक्ट घडेल असे केलेले दिसत नाही असे देखील वाटते. परत सांगतो याचा अर्थ आय आय टी कमी आहे असा नाही, पण ३ इडीयट्समधल्या चतुरच्या भुमिकेतच आपण कमी अधिक प्रमाणात अडकून पडतो आणि आपापल्या पाल्यांना देखील त्यात अडकवून ठेवतो... वास्तवीक ९०च्या दशकातील सुरवातीच्या काळापर्यंत अशी काहीशी अवस्था होती की जर डॉक्टर अथवा इंजिनिअर नसलो तर पोटापाण्याचे काय होणार... पण आता खरेच असे आहे का? मुलांना नक्की काय आवडते ह्याचा आपण (म्हणजे आपण सर्वच) विचार करतो का? ह्याचा विचार करणे गरजेचे आहे असे वाटते. जितका मुलगा/गी स्वतंत्र विचार करू शकतील तितके चांगले असे वाटते. कुठल्यातरी पुढार्‍याच्या बोडक्यावर कॅपिटेशन फी घालून वर अजून काही लाख रुपये केवळ डिग्रीसाठी घालवण्याची जर सुदैवाने आर्थिक परीस्थिती असली तर, त्या परीस्थितीचा चांगला फायदा घेऊन मुलाला जे आवडते ते शिकून काही (कॅल्क्युलेटेड) रिस्क घेण्यास शिकवावे. त्यातून तो अधिक तरबेज आणि जीवनात यशस्वी होईल. सरते शेवटी आय आय टी असो अथवा हार्वर्ड - आज तिथली मुले (आणि आपण सगळेच) जे काही संगणक आणि समाजमाध्यमांचा वापर करत आहेत, तो ज्यांनी हार्वर्ड शिक्षण पूर्ण न करताच सोडले अथवा पायरीपण चढली नाही अशा गेट्स, जॉब्स आणि झुकेरबर्गमुळे दाखवलेल्या innovation मुळे हे लक्षात ठेवावे... :)

मदनबाण 25/05/2014 - 07:21
शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते. अगदी सहमत ! सहमत यासाठी कारण या सर्व गोष्टींचा मी आत्ता पर्यंत पूर्ण अनुभव घेतला आहे. कोणत्याही मुलाला इतके अपयश येउ नये तितके अपयश मी माझ्या शैक्षणिक कालखंडात पाहिले,अनुभवले आणि भोगले आहे.तरी सुद्धा आज जिथे मी आहे, तिथे पोहचल्यावर लक्षात येते की शिक्षणाच्या एकंदर टक्केवारीचा जितका बभ्रा आपल्या इथे केला जातो त्याचा काहीच उपयोग नाही. समाजात तर अशी अनेक उदा. सापडतील की ज्यांचे शिक्षण वेगळ्या विषयात झाले आहे आणि ते व्यवसाय वेगळाच करत आहेत. अगदी डॉक्टर झालेली मंडळी अभिनय क्षेत्रात सुद्धा दिसतील ! ;) यात मी सुद्धा आहे, कारण ज्याच्या मी अभ्यास केला आणि आत्ता मी जे काम करतो त्याचा काडीचाही संबंध नाही ! थोडक्यात सांगायचे झाले तर :- तुम्ही रॅट रेस मधले रॅट होउ नका ! जाता जाता :- या विषयावरच एक सुंदर पिक्चरचा ट्रेलर ! जाता जाता :- डॉक तुमच्या या लेखाने मला कधी काळी इथेच लिहलेल्या माझी धडपड या लेखमालेची आठवण झाली.

असंका 25/05/2014 - 07:32
आम्हाला दहावीला एक धडा होता, बहुतेक कुणी विदेशी कवी/संगीतकाराने आपल्या वडिलांबद्दल लिहिलेला लेख होता. त्यात शेवटी एक वाक्य होतं. " How much he has learned". सारांशाने लेखक असं म्हणत होता की 'आजपर्यंत मुल आणि वडिलांच्या नात्याबद्दल माझे वडिल किती शिकले होते ते बघून मी थक्क झालो!'त्या वयात या वाक्याचा अर्थच कळला नाही. माझ्या दृष्टीने तेव्हा (..आणि खरंतर अजूनही) माझे किंवा कुणाचेही वडील म्हणजे सर्वज्ञ! ते काय नवीन शिकणार? एका मुलाच्या भविष्याचे इतके महत्त्वाचे निर्णय घेणे ही किती मोठी जबाबदारी आहे साहेब....आपल्याला शुभेच्छा!!! सुंदर चिंतन....अजून कितीही लिहिलं असतं तरी चांगलंच झालं असतं.....

स्पा 25/05/2014 - 07:39
परफेक्ट लिहिलय सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्या , थोडे निर्णय स्वातंत्र्य त्यालाही असुद्या.

In reply to by स्पा

ब़जरबट्टू 26/05/2014 - 09:21
सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्या हे वाक्य कधी कधी फार घोळ करते. मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ? म्हणुन मग ते मेंढ्याच्या कळपासारखे होते, व सगळे बावरुन एकाच दिशेला जातात.. मुले खरच बावरतात, असे सरळ तुझे तु ठरव सांगितले की.. खुपदा हे निर्णय त्यांना घेताच येत नाही.. अश्या वेळेस योग्य मार्गदर्शन नक्की हवे..

In reply to by ब़जरबट्टू

पिशी अबोली 26/05/2014 - 13:08
मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ?
का नाही? पालकांचं प्रेशर असेल तर मे बी नाही... पण नसेल तर काय प्रॉब्लेम असतो? दहावीपर्यंत काय, सातवी-आठवीपर्यंतच आपला कल कुठे आहे ते तरी निश्चित कळतं...

In reply to by पिशी अबोली

ब़जरबट्टू 28/05/2014 - 09:27
मुळात मी प्रत्येक मुल म्हटंलय.. सातवी - आठवीत मुलाचा कल पालकाला कळेल, असे म्हणू शकता ... अहो आज नायक बघुन प्रधानमंत्री,व उद्या बार्डर बघुन कमांडो होण्याचे दिवस असतात ते, या वयात त्यांच्याकडुन तुम्ही एक जवाबदार निर्णय अपेक्षित करता ? काही अपवाद असतील, पण सगळ्यांना निश्चित कळतं असे वाटत नाही.. पालकांचे प्रेशर अती तर नक्कीच नसावे, पण काहीच नसेल, तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या पाल्याला इलेक्टानिक्स मध्ये गती आहे, हे दिसतय, पण त्याला वाटते म्हणून त्याने त्यात ITI केलेले चालेल का ? का त्याला IIT ची स्पर्धा समजावी लागणार ? मग यासाठी आई ने हातात अभ्यास करण्यासाठी छडी घेतली तर त्याला पालकांच प्रेशर म्हणावे का ?

In reply to by ब़जरबट्टू

पिशी अबोली 28/05/2014 - 15:48
कदाचित तुम्ही म्हणता ते योग्यही असेल... मला फक्त असं वाटतं, की मुलं थोडीतरी प्रॅक्टिकल असतात. माझ्या वर्गातल्या जवळपास सर्वांनाच चांगलीच कल्पना होती की आपल्याला कुठच्या बाजूने जायचंय. आणि जवळपास सगळ्यांनीच तेच केलं पुढे हेही महत्वाचं.. आणि मी 'कल' म्हटलं. एक सर्वसामान्य कॅटॅगरी लक्षात येते तोपर्यंत. अगदी कोणतं प्रोफेशन वगैरे दहावीपर्यंत निश्चित करायची गरज असते का? पालकांचे प्रेशर असे स्पेसिफिक शब्द न वापरता इन जनरल प्रेशर असं म्हणायला हवं होतं मी.. एखादा वेगळा निर्णय असेल तर जग टोचत बसतं सतत. तेव्हा खरं तर पालकांचा सपोर्ट कामी येतो. तो नाही मिळाला तर मात्र ढासळायला होतं. मला दहावीनंतर आर्ट्स ला जायचं होतं तर लोकांनी काय काय ऐकवलंय ते अजून आठवतंय. अगदी जिथे अ‍ॅडमिशन घ्यायला गेले त्या कॉलेजमधेही मला सांगितलं गेलं की तू आमच्या सायन्स स्ट्रीमला प्रवेश घे, आर्ट्स ला जाऊ नकोस. त्यातही मी 'पुढे कोण होणार' याला काही ठाम उत्तर देत नव्हते. ह्युमॅनिटीज क्षेत्र आवडतं म्हणून जातेय एवढंच उत्तर ऐकून लोक दयाभावाने बघायचे.. 'तिला एक कळत नाही, पण आई-बाबांनाही कळू नये?' हा डायलॉग कितीजणांनी मारला. तेव्हा आई-बाबा खूप ठामपणे उभे राहिले माझ्या पाठीशी.. याउलट माझ्या एका अत्यंत हुशार मैत्रिणीला आधीपासूनच सायकॉलॉजी करायचं होतं. पण तिला सायन्सला जायला लावलं घरच्यांनी. बारावीत तिने स्पष्ट सांगितलं, मला झेपणार नाही. तिचा अभ्यासातला रस एकदम कमी व्हायला लागला तेव्हा कुठे त्यांनी ऐकलं आणि बीए ला प्रवेश घेऊ दिला. मुलांचा कल पालकांना नक्कीच कळत असावा. आयआयटीची स्पर्धा झेपवण्याची कुवत आपल्या मुलात नक्की आहे ना, हा विचार करुनच हातात छडी घ्यावी.. त्याला अन्य क्षेत्रांत उत्कृष्ट करियर करता येणार असेल, तर केवळ आपली इच्छा म्हणून त्याच्या वर आयआयटीला जाण्याचा दबाव आणणे चुकीचे नाही का?

In reply to by ब़जरबट्टू

बजरबट्टूंशी सहमत. ह्या करीता, अचानक एक दिवस नाही तर, वरचेवर अनेकदा मुलाशी चर्चाकरून त्याचा कल जाणून घ्यावा. नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं, भविष्यावर - बदलत्या युगाबद्दल चर्चा करावी. आणि त्याला मार्ग निवडू द्यावा. नुसतेच तुझे तू ठरव सांगितल्यास मित्रांचा कल पाहून मुलं काय करायचं ठरवतात. कांही मुलं असतीलही हुशार आणि परिपक्व पण सामान्यतः ती परिपक्वता, ज्ञान आणि विचारक्षमता त्या वयात सर्वांमध्ये नसते असे अनुभवले आहे.

In reply to by आनन्दा

शिद 26/05/2014 - 16:00
निर्णय मुलावर सोडण्यापेक्षा तुमच्या निर्णयात मुलाच्या आवडीला स्थान द्या.
सहमत. पेठकर काका: +१११

In reply to by ब़जरबट्टू

ब़जरबट्टू 28/05/2014 - 08:50
नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं. अगदी सहमत काका.. आणि म्हणूनच आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल.. :) +१११ आनन्दा.....

In reply to by ब़जरबट्टू

>>>>आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल.. डोळे आणि कान उघडे असतील तर टिव्ही, वर्तमानपत्र, मित्रांच्या बरोबरच्या चर्चा, जाहिराती ह्यातून अशी अनेक क्षेत्र आपल्या समोर येत असतात. आपल्याला वाटतं, च्यायला, हल्लीच्या पिढीचं बरं आहे. आमच्या वेळेला असे इतर सोयिस्कर, व्यवहार्य मार्गही आहेत ज्यात उत्तम करियर करता येईल हे माहितच नव्हतं. आपल्याला आता त्याचा फायदा नाही पण आपल्या मुलाला/मुलीला होऊ शकतो. हि क्रिया दैनंदिन आयुष्यात सहज घडत असते. मुद्दाम कांही करावे लागत नाही. हं, एखादा चांगला पर्याय वाटला तर त्याची सखोल माहिती काढता येतेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 30/05/2014 - 20:15
पेठकर साहेब कालच मी माझ्या मित्राला सांगत होतो कि माझा मुलगा अभ्यास सोडून सारखी पुस्तके वाचत असे म्हणून मी पुस्तके वडिलांच्या घरी माळ्यावर ठेवली होती आता परीक्षा झाली म्हणून ती परत आणली कि आता त्याने वाचायला हरकत नाही. त्यावर माझा मित्र म्हणाला कि अरे तू नशीबवान आहेस तुझी मुले पुस्तके वाचतात. माझ्या मुलाला शाळेत गणितात मार्क कमी पडले म्हणून मी त्याच्या अभ्यासाचा आढावा घेत असताना मला असे जाणवले कि त्याला गणित येत आहे पण वाचन आणि शब्द संपत्ती( vocabulary) कमी असल्याने त्याल गणिताचा प्रश्न कळलेच नाहीत. जेंव्हा ते प्रश्न त्याला फोडून सांगितले तेंव्हा त्याने पटकन ते सोडवले म्हणजे त्याल गणिताचा प्रश्न नाही. हे चिरंजीव सध्या सातवीत आहेत आणि अगदी लहान असल्यापासून मोबाईल आणि ipad शीच खेळताना दिसलेले आहेत. घरी आई वडिलांनी जेंव्हा जेंव्हा कटकट करतो तेंव्हा हि इलेक्ट्रोनिक उपकरणे पुढे केली. हाच प्रकार माझ्या दवाखान्यात मला सर्रास दिसतो मुल कटकट करीत असेल तर लगेच आई नाहीतर बाप त्यांना मोठा मोबाईल किंवा टैबलेट काढून देतात. मग मुलाला सवय होते कि किरकिर केली कि मोबाईल किंवा टैबलेट मिळतो मग याची पुनरावृत्ती होत राहते. पण त्याचा होणारा दूरगामी परिणाम काय असू शकेल याची एक झलक मिळाली. एस एम एस भाषा आणि whats aap मुले कॉलेजातील मुलांची भाषा बिघडली आहेच पण त्याच्या पुढच्या पिढीचे काय होणार हि चिंता वाटते. म्हणूनच म्हणतो पालक म्हणून आपल्याला सुध्धा अपडेटेड राहावे लागेल.

सस्नेह 25/05/2014 - 12:29
विलक्षण नाही पण. हेच अनुभव अलिकडे घरीदारी येत आहेत. आणखी काही मुद्दे १) अभियांत्रिकी म्हणजेच उच्च शिक्षणाची सर्वोच्च पायरी का ? इतर कितीतरी चॅलेंजिंग क्षेत्रे आहेत जसे की, अर्किटेक्चर, बँकिंग, पॅथॉलॉजी, व्यवस्थापन, शैक्षणिक क्षेत्र. इथले जॉब अधिक सुखाचे आहेत असे वाटते. २) मुलाचा कल आणि क्षमता ओळखली पाहिजे. ३) निकाल स्वीकारून मुलांना पर्याय सुचवत रहावे. ४) हजारो अभियंते आज विनानोकरी फिरत आहेत. तेव्हा स्वतःचा व्यवसाय करता येईल असा काही शैक्षणिक मार्ग शोधावा.

In reply to by सस्नेह

सुबोध खरे 27/05/2014 - 23:46
स्नेहांकिता ताई अभियांत्रिकी हि उच्च शिक्षणाची सर्वोच्च पायरी नक्कीच नाही, मी माझी बायको किंवा मुलगी त्या क्षेत्रात नाही. मुल मुद्द्दा हा आहे कि साधारण आठवी पासून मुलाचा कल कोठे आहे याचा आम्ही शोध घेत गेलो. पहिली ते दहावी त्याला गणितात आणी शास्त्रात सर्वात जास्त गुण मिळत आले आहेत. भाषेत त्याला रस नाही तसाच जीवशास्त्रात त्याला रस नाही. आम्ही त्याला ICT मुंबईतील रसायनशास्त्रातील विविध शाखा(औषध, पोलीमर,पेट्रोलियम, रंग, सूक्ष्म रसायन इ इ) किंवा एम एस सी गणित किंवा भौतिकशास्त्र याबद्दल माहिती दिली.TIFR आणी BARC येथे होणार्या मुलभूत संशोधनाचे पर्याय दाखवले. गणितात पुढे काय करता येईल किंवा IISc (INDIAN INSTITUTE ऑफ SCIENCE) येथील शुद्ध शास्त्रीय अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. परंतु त्याला मेकानिकल किंवा सिव्हील अभियान्त्रीकीतच जायचे आहे. संगणक विद्युत किंवा टेले कॉम यात रस नाही। मग यावर आता आम्ही का त्याच्या मनाविरुद्ध दुसरा विषय निवडण्याचा आग्रह धरावा हजारो अभियंते आज नोकरी विना आहेत याचे कारण मी एकदा लिहिले होते कि एका विख्यात अभ्यान्त्रिकी तज्ञाच्या सर्वेक्षणाप्रमाणे फक्त २६ टक्के अभियंते नोकरीला पात्र किंवा लायक आहेत. आणी पन्नास टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयात असा अभ्यासक्रम शिकवला जातो जो तिथेले शिक्षक शिकवू शकतात. पण उद्योग्धन्द्यासाठी लायक असे ज्ञान नाही. हे सर्वेक्षण बर्यापैकी खात्रीलायक मानले गेले आहे, अशा कारणांसाठी चागल्या महाविद्यालयात अभियांत्रिकी करणे आवश्यक झाले आहे. राहिली गोष्ट कौशल्य(SKILL) बद्दल. आपले कौशल्य एक तर उत्तम दर्जाचे असायला पाहिजे किंवा आपला मित्रपरिवार आणी संबंध(CONTACTS) असे पाहिजेत कि आपण आपल्या मुलाला लागणारी एक सुरुवात आपण देऊ शकलो पाहिजे. माझ्या मित्राच्या मुलाची चित्रकला उत्कृष्ट आहे तय्च्या बोलताना मी त्याला एकाच गोष्ट सांगितली तुझा मुलग चित्रकलेत करियर करायचे म्हणतो आहे त्याला लागणारी सुरुवात तू दिली पाहिजे. कारण चित्रकला उत्कृष्ट असणारी माणसे रस्त्यावर चित्र काढून लोकांनी फेकलेले पैसे का उचलतात कारण आपली कला बाजारात विकायची कशी यासाठी लागणारे कौशल्य किंवा त्याला लागणारे संबंध त्यांच्याकडे नसतात. मुलाचे करियर होण्यासाठी जी काही गोष्ट करावी लागेल ती करण्याची प्रत्येक बापाची तयारी असतेच. पण बर्याच बापाना/ मुलांना नक्की मार्ग सापडायला वेळ लागतो आणी तोवर त्यांना धक्के खायला लागतात. यासाठी मुलाबरोबर बापाने सुद्धा अभ्यास वाढवणे गरजेचे आहे.

In reply to by सस्नेह

अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही असे लक्षात आल्यावर कश्यासाठी तर पोटासाठी ह्या न्यायानुसार जे उच्च शिक्षण घेतले जाते त्यात व्यवस्थापनाचा क्रमांक वरचा आहे , आत तेच करायचे होते तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला नसता का मध्यमवर्गात स्वातंत्र्या नंतर कला शाखेत जाण्याकडे कल होता , साहित्या बद्दल आस्था आणि सरकारी नोकरीत शिरण्याचा राजमार्ग होता, पुढच्या पिढीत बेन्केत नोकरी व खाजगी कंपनीत शिरकाव करण्यासाठी वाणिज्य शाखेला महत्व आले , पुढे मंडळ आयोग व आर्थिक उदारीकरण एकाच काळात घडल्याने विज्ञान शाखेतून खाजगी शेत्रात वाव व परदेश गमानाला संधी म्हणून मध्यम वर्गाचा कल वाढला, मध्यम वर्गाच्या स्टेटस च्या अवास्तव कल्पनांची पूर्ती करण्यासाठी अनेक सहकार महर्षीं हे शिक्षण सम्राट होण्यास प्रवूत झाले. व शिक्षणाचा बाजार मांडला गेला, भारतीय चलनाच्या पेक्ष्या जास्त अवमूल्यन भारतीय शिक्षण पदव्यांचे झाले. शिक्षण सम्राटांना शिक्षणाचा दर्जा वाढवण्यास काहीही स्वारस्य नव्हते व ह्यात त्यांचा पूर्ण दोष नाही , अनेक पालक अभियांत्रिक हि पदवी पाल्यास मिळते ह्या आनंदात आत्ममग्न असतात. कसेही करून अभियांत्रिक झाले की एक तर आयटी मध्ये वर्णी लावून घ्यायची व आयटी मध्ये आहोत असे ऐटीत सांगण्यास मोकळे , किंवा मग व्यवस्थापनाची पदवी घेण्यास भरीस पाडले जाते. परदेशात पाल्यास आपल्या आवडीनुसार शिक्षण हे प्रमुख तत्व आहे. ह्याचे कारण तेथे लहन वयापासून मुलांना स्वावलंबी बनवणे व स्वतःचे निर्णय स्वतः घेणे उपजत शिकवले जाते, म्हणूनच भारतात ८ वी ते ९ वीच्या मुलांना काय कळते असे बाळबोध प्रश्न निर्माण होतात.

प्यारे१ 25/05/2014 - 13:25
उत्तम संतुलित लेख नि विचार! ह्या विषयातला दुसर्‍याला बोलण्याबाबत अनधिकारी मात्र रीसिव्हींग एन्डकडून अधिकारी ;) असल्यानं सांगावंसं वाटतंय. इन्जिनिअरींगला विषय सुटत नसताना लोकांच्या प्रतिक्रिया हे पोरगं काहीही करु शकणार नाही. नंतर दुबै ला नोकरी ला जायला निघालो तेव्हा त्यातलेच एक जेवायला घरी घेऊन गेले. लोकांच्या प्रतिक्रिया हा एक करमणुकीचा विषय आहे. सो टेक अ चिल पिल! आपलं काम व्यवस्थित करावं. (हे मी केलं नव्हतं, आता देखील कधीकधी करत नाही, त्या मुळं स्वतःचंच नुकसान होतं हे कळतंय, आधी कळत नाही हेच कळत नव्हतं. ;) ) नि जगाला योग्य वेळी फाट्यावर मारायला शिकावं. बाकी कुणीतरी थोर माणूस म्हणून गेलंय. तीन वर्षं झटून मेहनत केली की आपण एखाद्या गोष्टीवर कमांड मिळवू शकतो. त्यामुळं ती तीन वर्षं नेमकी कुठली असावीत ते जेवढं लवकर ठरवू तेवढं लवकर रिझल्ट मिळतात. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या कक्षेपर्यंत जाण्यासाठीच गुरुत्वाकर्षण बलाविरुद्ध लढावं लागतं. ते एकदा झालं की तो आपसुक त्यात जाऊन बसतो. आपलं सुद्धा तसंच असावं. आपण सुरुवातीला मेहनत घेऊन त्या ऑरबिट मध्ये जाऊन बसावं नि पुढचं त्यातल्या त्यात बरं होतं. ह्या उप्पर पैसा/ प्रसिद्धी/ माहिती/कीर्ती कितपत मिळाला/ली/ले की समाधान मानावं हा ज्याचा त्याचा विषय. इथंही प्रतिक्रियांबाबत फाटाच उपयुक्त!

सुंदर विचारी लेख ! तुमचा मुलगा भाग्यवान आहे. अश्या परिस्थितीत निराश होऊन आकांडतांडव न करणारे पालक अभावानेच सापडतात. याला मुख्यतः सद्याची शिक्षण व्यवस्था आणि डिग्री व त्यातले गुण यांना अवास्तव महत्व देणारी समाजव्यवस्था आहे. सर्वसामान्य पालकांना या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे बळ अथवा धीर नसतो. ही प्रवृत्ती सिस्टिम बनवते आणि सिस्टिम प्रवृत्ती बळकट करते... असे व्हिशस सायकल आहे... जितक्या लवकर ते खंडीत होईल तितके बरे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुमचा मुलगा भाग्यवान आहे. अश्या परिस्थितीत निराश होऊन आकांडतांडव न करणारे पालक अभावानेच सापडतात. +१

जशी गरज भासेल तसा शिकत गेलो. ७३ मध्ये क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीत कॉस्ट ऑडिट खात्यात क्लेरिकल असिस्टंट्ची नोकरी मिळाली. क्लार्क होण्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी आवश्यक होती. क्लार्क होण्यासाठीही 'महत्वाकांक्षा' असावी लागते हे तेंव्हा अनुभवलं. नोकरी करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. पण ह्या प्रक्रियेदरम्यान संगणक युग सुरू होऊन तिथे आकर्षित झालो. कोबोल प्रोग्रॅमिंग केलं. डेटा प्रोसेसिंग खात्यात ट्रेनि प्रोग्रॅमर आणि आखातात क्लार्कची नोकरी अशा दोन्ही ऑफर एकत्रच आल्या. आणि आखातात आलो (१९८१). इथे आल्यावर समजलं आपल्या आधीचे कोणीही नोकरी सोडत नाही त्यामुळे पदोन्नती अवघड आहे. कोबोल प्रोग्रॅमिंगचा फायदा नाही झाला. तेंव्हा PC आले कंपनीत. त्यामुळे ते शिकण्यासाठी कंपनीने क्लासला पाठवलं. तिथे PC ची तोंडओळख झाली. बाकी कौशल्य स्वतःच पुस्तके वाचून मिळविले. अपेक्षा होती कंपनी आपल्याला पदोन्नतीसाठी विचारात घेईल. पण दाक्षिणात्यांच्या प्रभावाखाली ज्याला संगणकातील 'सं' ही माहित नव्हता त्याला पदोन्नती मिळाली. मन खचलं, पण हरलं नाही. स्वयंरोजगाराचे विचार डोक्यात छळू लागले. झालं. नोकरीवर लाथ मारुन दुकान टाकलं. कुवेतचं युद्ध झालं आणि मस्कतच्या बाजाराची अवस्था रुग्णशय्येवरील अत्यवस्थ रुग्णासारखी झाली. धंदा बुडाला. मन डळमळीत झालं. मन पुन्हा नोकरीत जाऊ इच्छित नव्हतं. तेंव्हा एक अनुभवी गुजराथी गृहस्थ भेटले. त्यांनी कान कानमंत्र दिला. ज्या विषयात रस आहे त्या क्षेत्रात व्यवसाय कर. झालं. शांतपणे आणि रिकाम्या खिशाने विचार केला. मला जास्त रस होता खाण्यापिण्यात (त्या पिण्यात नाही, हो!), तेंव्हा, उपहारगृह व्यवसायावर विचार करू लागलो. पण त्याला भांडवल जबरदस्त लागत होतं. ते नव्हतं. अनुभव शून्य. तेंव्हा लहान प्रमाणात सुरुवात करायची हा विचार करून कॅफेटेरिया हा पर्याय निवडला. त्यालाही जवळचं भांडवल पुरणारं नव्हतं तेंव्हा इथूनतिथून मित्रांकडून उधार उसनवारी करत कॅफेटेरिया सुरु तर केला पण फिरत्या भांडवलाच्या अभावाने माझा गळा आवळला जाऊ लागला. गिर्‍हाईकांकडून चांगला फिडबॅक मिळत होता. ब्रेक इव्हन नजिकच्या भविष्यात दिसत होता पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत दिवस काढायचे अत्यंत कठीण होतं. बहुतेक ओळखिच्यांनी आर्थिक मदत केली होती. त्याची परतफेड होईपर्यंत नविन मदत मागायला तोंड नव्हतं. कसेबसे दिवस काढले. एकदा दुकान मालकाने भाडं मिळालं नाही म्हणून पोलीस स्टेशनही दाखवलं. पण सुदैवाने सर्वातून सहिसलामत बाहेर पडलो. आणि कॅफेटेरीया सुरु केल्यापासून सहा-सात महिन्यात ब्रेक इव्हनला पोहोचलो. तो पर्यंत घरभाडं, दुकानाचं भाडं, स्टाफचा पगार, घरची आणि दुकानाची विज-पाण्याची बिलं इ.इ.इ. कसं भरत होतो माझं मलाच माहित. पण हळूहळू सर्व समस्या मिटत गेल्या, धंदा वाढत गेला, उत्पन्न वाढत गेलं. तरी, आधिची कर्जे फिटायलाच ४ वर्षे लागली. सांगायचा उद्देश. गरज भासेल तसे शिकत गेलो. शैक्षणिक क्षेत्रातही आणि प्रत्यक्ष आयुष्यातही.

In reply to by प्रभाकर पेठकर

+१ औपचारीक शिक्षण जीवनाचा / व्यवसायाचा पाया बनवायला उपयोगी पडते पण तेच केवळ मजबूत पाया बनवू शकत नाही हेच तुम्ही तुमच्या उदाहरणाने अधोरेखीत केले आहे. आपले ध्येय पक्के करणे आणि ते मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करणे याशिवाय अंतिम यश मिळणे शक्य नाही. तुमच्या चिकाटीला सलाम !

आनन्दा 25/05/2014 - 14:29
चला जरा १०वा माणूस हा नियम लावतो. सर्वप्रथम तुम्हाला लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर सांगतो हे चालूच असते. माझ्या परिचितांमध्ये एक॑दा एका मुलाला बारावीला कमी मार्क मिळाले, तर त्याच्या ओळखीतल्या एका म्हातारीने त्याला भर रस्त्यात झापले होते. मी तेव्हा तिच्यावर जाम उखडलो होतो. बाकी नंतर लिहितो.

कवितानागेश 25/05/2014 - 15:13
ते १७ लाख रुपये वाचूनच मी खुर्चीतल्या खुर्चीतच अडखळून पडले! ज्यांची आईवडील हे असे खर्च करत असतील, त्या मुलांना आभ्यासाच्या ओझ्याबरोबरच या फीचेपण ओझे होत असेल का? बिच्चारी मुलं. मागे एका मुलाची इन्जिनीअरिन्गच्या पहिल्या वर्षच्या maths, physics ची ट्युशन घेत होते. त्या काळात सगळ्या टेन्शन्मुळे त्याचे बीपी ५०-७० झाले होतं, हे आठवलं. :( त्यातून त्याची आई सांगायची, त्यानी अभ्यास केला नाही तर त्याला मार!? ...... पुढे मीच फ्रस्ट्रेट होउन ट्युशन्स घेणं सोडून दिलं. बरं झालं तुम्ही निवांत आहात ते. मुलगा लकी आहे.

आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. यातील गंभीरता खरेच वाढत आहे. दुर्दैवाने हल्ली तर हि शैक्षणिक प्रतिष्ठा नर्सरी अन बालवाडीपासून दिसू लागलीय. लहान वयातच मुलाला मोबाईल आणि लॅपटॉपशी खेळायला मिळत असल्याने उद्या तो मोठा होऊन नक्कीच आयटी वा कॉम्युटर क्षेत्रात नाव काढेल अश्याही सुशिक्षित पालकांच्या भाबड्या अपेक्षा दिसून येतात. स्मार्ट जनरेशन, आपला मुलगा कमी पडू नये या स्पर्धेत म्हणून नर्सरीमध्येच ६० हजार घाला जेवढे आपल्या वेळी इंजिनरींगला नव्हते घातले. आणि एकदा का हे पैसे घातले की मग त्याने ते वसूल करून द्यावेत हि अपेक्षा आलीच. तसेच आपला "एवढे करून प्लेसमेंट ४ लाखाची" हा मुद्दाही योग्य. माझाही या आधी एका मैत्रीणीशी चर्चून झालेला. एवढे पैसे शिक्षणाला घालूनही जर साधारण याच रेंजमधील इंजिनीअर होणार असेल तर त्या दृष्टीने विचार करताही मग आपल्याच जनरेशनमध्ये ईंजिनीअर झालेले आपणच सरस जे आईवडिलांच्या तुटपुंज्या गुंतवणूकीवर एवढे कमावू लागलो की मुलांच्या नर्सरीसाठी ६० हजार फीज भरायची ऐपत ठेऊ लागलो. थोडक्यात पैसे गुंतवून कॉलेजातील सीट घेता येते पण टॅलेंट विकत घेता येत नाही हे आपल्याला पक्के ठाऊक असूनही आपण हि चूक करतो. किंबहुना या मागेही मग असते ती प्रतिष्ठाच ! अवांतर - मराठी लोकांमध्ये हे प्रमाण जास्त दिसते. मराठी माणसे धंदा करू शकत नाही वा व्यवसायात अपयशी का ठरतात याचेही कारण थोडेफार इथेच. आपण पैसे गुंतवतो ते प्रतिष्ठा कमवायला, पैसे चार कमी कमावले तरी मग चालतात.

_मनश्री_ 25/05/2014 - 19:51
माझ्या भाऊ ८ वी पासून घरूनच शिक्षण करतोय दहावीचा अभ्यास त्याने घरीच केला , फ़क्त गणितसाठी क्लास लावला होता बाकी सगळे विषय त्याने स्वतः पुस्तकं वाचून केले ७५% मिळाले दहावीला आमच्या दृष्टीने ते पुरेसे होते बारावीचा अभ्यास सुद्धा त्याने घरीच केला ,पुस्तक सतत वाचली ,गाइड्स वाचली आणि प्रश्नपत्रिका सोडवल्या ,त्याला चांगले मार्क मिळण्याची खात्री आहे

बॅटमॅन 25/05/2014 - 22:26
सर्वप्रथम डॉक्टरसाहेब तुमच्या डेरिंगला सलाम. मुलाला अपेक्षित यश न मिळणे हे जणू घरातील कुणी मेल्यासारखे असल्यागत लोक समजतात. तुम्ही विचार योग्य तोच करताहात. तुमचा मुलगा लै भाग्यवान आहे.

सुबोध खरे 25/05/2014 - 23:06
सर्व प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद. मुळात माझ्या मुलाला काय करायचे आहे हे त्यानेच ठरविले आहे. ( रच्याक्ने माझी मुलगी सुद्धा कॉमर्स ला गेली आहे) त्यामुळे दोघेही वैद्यकिय मार्गाकडे वळले नाहीत याने मला कोणताही फरक पडलेला नाही. त्यांचा निर्णय त्यांनीच घेतलेला आहे. यात त्यांना व्यवसाय मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शनही घेतलेले आहे. दोन्ही मुलांना जर उद्या व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी भांडवलाची तरतूद करण्याच्या मार्गावर मी आहे.मुळात मी दोन्ही मुलांना दहावीत असताना लोकमान्य टिळकांचे विचार सांगितले त्यांनी आपल्या मुलाला हे सांगितले कि तू चांभार झालास तरी चालेल पण पुण्यातील उत्कृष्ट चांभार हो( चांभार हि जातीवाचक शिवी नसून व्यवसायाचे वर्णन आहे). मी माझ्या पत्नीशी बोलताना तिला एक गोष्ट सांगितली कि एम बी बी एस करत असताना अभ्यास करताना मला खूप मजा आली होती. त्यातील सर्व विषय शिकताना मी रस घेऊन शिकलो असल्याने आजही मी वैद्यकाची पुस्तके खूप इंटरेस्टने वाचतो. माझ्या मुलांनी असेच आपले शिक्षण "एन्जॉय" करावे असे मला वाटते. मग ते करीत असताना त्यांचा CGPA ५-६ च्या मध्ये आला तरी चालेल. पं. मल्लिकार्जुन मन्सूर. पं शिवकुमार शर्मा यांचे गायन / वादन पाहताना एक गोष्ट जाणवते कि ते आपल्या कार्यक्रमाचा आनंद पूर्णत्वाने घेतात त्यात त्यांना कष्ट होताना दिसत नाहीत असेच आपले शिक्षण आणि व्यवसाय असावा मग त्यात पैसे किती मिळाले किंवा नाही हे गौण असावे. राहिली गोष्ट शिक्षणाच्या बाजाराची त्याबद्दल सविस्तर नंतर

शेखर काळे 26/05/2014 - 05:51
सुबोध, तुम्ही तुमच्या मुलाला आपला विषय निवडू दिलात, याबद्दल मनापासून अभिनंदन. त्याहून जास्त कौतुक तुमच्या मुलाचे आहे, ज्याला त्याचा मार्ग ठरवता आला आहे. सगळ्यांनाच इतक्या कमी वयात ठामपणे आयुष्यात काय करायचे हे ठरविता येत नाही. काही तर आयुष्यभर हा प्रयत्न करत असतात. म्हणूनच मुख्य शिक्षण एकीकडे आणि व्यवसाय दुसर्याच विषयांत अशी उदाहरणे आपण कितीतरी पाहतोच. बरेच पालकही, त्यांचेच म्हणणे खरे करून मुलांना पालकांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घ्यायला लावतात. काही वेळा मुलांना कुठे जायचे आहे हेच कळत नसते. मग आई-बाप तरी काय करणार ? ते मुलांना धोपट मार्गावरून जायला सांगतात. कमीतकमी पोटापुरते कमवून खाईल. पालकच या धावपळीला जबाबदार आहेत बर्याच अंशी. कारण आपला मुलगा/मुलगी यांना सगळ्यात जास्त गुण हवेत असे त्यांनीच ठरवले आहे. पण काही मुले छान चित्रे काढतात, खेळ खेळतात, काहींत सभाधीटपणा, नेतृत्व हे गुण असतात. हे पालकांना महत्वाचे वाटत नाहीत याचे वाईट वाटते. पुढे नोकरीत, व्यवसायांत हेच गुण कामी येतात असा माझा अनुभव आहे. soft skills वर भर देणे हे आता फार आवश्यक झाले आहे. प्रतिष्ठेचा मुद्दा तर खासंच. मराठी लोकांचा अत्यंत वाईट गुण. माझा पाल्य कुठ्ल्या क्लासला, शाळेत जातो हे, तो तिथे काय शिकतो, या पेक्षा जास्त महत्वाचे आहे. शुभेच्छा ! - शेखर काळे

जॅक डनियल्स 26/05/2014 - 06:09
तुमच्या मुलाचे अभिनंदन ! लेख पण उत्कृष्ट झाला आहे, माझ्या अभियांत्रिकीचे दिवस आठवले. काही विषय राहिले लोक, मी सिरीयल किलर असल्या सारखा लुक द्यायचे. काही भाग मी माझ्या लेखात लिहिला आहे. "फ्री फ्रोम स्कूल" राहुल अल्वारीस चे (गोवा मधला निसर्गतज्ञ ) उत्तम एक पुस्तक आहे, १०वी झाल्यावर त्याला त्याच्या बाबांनी जग जगायला सोडून दिले, त्याने एक वर्ष खूप वेगळ्या वेगळ्या विषयावर काम केले आणि शेवटी दिशा ठरवली. इकडची काही माहिती लागली तर सांगा, सध्या मी अजून शिकत असल्यामुळे युनिवर्सिटी मधून काही पण माहिती काढून देऊ शकतो. chemical.ojas @ जीमेल.

नाखु 26/05/2014 - 09:13
दोघेही भाग्यवान... त्रिवार सलाम. देव मलाही अशीच "सुबुद्धी" देवो

पगला गजोधर 26/05/2014 - 10:29
डॉक्टर तुमच्या डोनेशन न देण्याच्या भूमिकेचे मी समर्थन करतो, तुमच्या एकंदरीत प्रतिक्रियेवरून वरून, ऐक पिता म्हणून मला विश्वास वाटतो, कि तुमचा मुलगा नक्कीच जीवनात यशस्वी होईल (तुम्हा दोघांच्या पालकांच्या मार्गदर्शनामुळे)

In reply to by पगला गजोधर

सुबोध खरे 27/05/2014 - 23:58
डोनेशन देणार नाही असे मी म्हटलेले नाही. आज बिट्स(BIRLA) सारख्या कॉलेजात मिळणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पैसा लागतो आणी सरकारी मदतीशिवाय अशा कोलेजची फी जास्त असल्याशिवाय त्यांना ते कोलेज चालविणे शक्य नाही. जर एखाद्या उत्तम अभियांत्रिकी विद्यालयात जर फी जास्त असेल तर ती चेकने भरण्याची तयारी आहे. पण माझे पांढरे पैसे काळे करून देण्याची तयारी नाही. माझ्या मुलाला मी स्पष्ट शब्दात सांगितले कि अशा एखाद्या उत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयात जास्त फी असेल तर ती भरण्याची माझी तयारी आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव पैसे भरून तुला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल पण तेथे तू जर आपले कौशल्य यथातथा ठेवलेस तर नोकरी मिळवण्यासाठी बापाचा पैसा कामाला येणार नाही.चिखलाचे कुल्ले फार वेळ टिकत नाहीत.

पैसा 26/05/2014 - 11:30
तुमचे आणि तुमच्या बाबांचे विचार आवडले. मुलगा नशीबवान आहेच. त्याला पुढील निर्णयासाठी शुभेच्छा! या अनुभवातून गेल्या वर्षीच गेले आहे त्यामुळे सगळे अगदी ताजे अनुभव आहेत. माझ्या मुलाचे आणखीच दुर्दैव. त्याला जे ई ई मधे गोवा एन आय टीला पाहिजे त्या स्ट्रीमला प्रवेश मिळेल इतके मार्क्स होते. आणखीही काही एन आय टी मधे प्रवेश मिळू शकला असता जर जे ई ई चे मार्क्स फक्त विचारात घेतले असते तर. पण सिब्बल यांच्या डोक्यात आपले शैक्षणिक स्मारक करायची योजना आली आणि त्यानी आयत्या वेळी, म्हणजे जे ई ई ची परीक्षा होऊन गेल्यानंतर बोर्डाच्या मार्काना वेटेज द्यायचे ठरवेले. सर्व तज्ञानी विरोध केला तरीही हा निर्णय घेतला गेला होता. (यावर्षी तो निर्णय परत फिरवण्यात आला आहे, पण गेल्या वर्षीच्या बॅचचे नुकसान व्हायचे ते झालेच.) आता हे वेटेज कसे दिले गेले? सोप्या शब्दात सांगते. तो जे ई ई ला पहिल्या ५% मुलात होता आणि त्याच्याखाली ९५% मुले होती. मात्र भाषांमधे कमकुवत असल्याने बोर्डात त्याला ७०% मार्क्स होते. बोर्डात त्याचा नंबर २५% मुलात होता. त्याच्याखाली ७५% मुले होती. या लोकानी वेटेज देताना बोर्डात जे मार्क्स असतील ते जे ई ई च्या परीक्षेला धरायचे ठरवले. आता जे ई ई च्या परीक्षेत २५% मार्काच्या लेव्हलच्या मुलाचे ९५ मार्क्स त्याच्या १२८ ऐवजी धरले. त्यामुळे जे ई ई ला गोव्यात पहिल्या ४० मधे असलेला त्याचा नंबर १५० झाला. याउलट गोवा बोर्डात ९०-९२% मार्क्स असलेले पण जे ई ई ला ९५-१०० मार्क्स असलेल्या मुलांना गोवा एन आय टी ला अ‍ॅडमिशन मिळून गेली. आता महत्त्वाचे, आम्ही सुरुवातीला निराश झालो होतो. पण त्याला सी ई टी ला उत्तम मार्क्स असल्याने इथल्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजात आरामात बी ई मेक. ला प्रवेश मिळाला. डोनेशन भरून प्रवेश घेणार नाही हे त्याला आधीपासून सांगितलेले होते. नंतर त्याला म्हटले, तुला जर सी ई टी ला चांगले मार्क्स पडले नसते तर तू काय केलं असतंस? त्यावर तो म्हणाला, मी मॅथ्स घेऊन बी एस सी ला गेली असतो! त्या क्षणी माझ्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटला. त्याचवेळी एका नातेवाईकाने त्याच्या मुलाला ९ लाख डोनेशन भरून बी ई मेक ला अ‍ॅडमिशन घेऊन दिली होती. (त्या मुलाची डिग्री सरळ पास होत गेला तर १४ लाखाला पडणार आहे.) त्यामुळे तर मुलाच्या बाबतीत मी किती नशीबवान आहे हे अजूनच ठळकपणे समजलं!

वेल्लाभट 26/05/2014 - 11:37
अत्तिशय खरं आणि सुरेख लिहिलंयत... माझीही अशीच मतं असल्याने मी तुमच्या प्रत्येक म्हणण्याशी सहमत तर आहेच; पण मांडणी सुरेख झालीय. आणि अनुभवकथन सुद्धा. अधिकाधिक पालकांचं असं प्रबोधन होवो हीच प्रार्थना. तुमच्या मुलाला शुभेच्छा ! :)

बाबा पाटील 26/05/2014 - 12:20
बारावीत ४५% वर पास झाला, तेंव्हा आमच्या सासरेबुवांनी पेढे वाटले होते.हेच आमच्या सौभाग्यवती ९४% पास झाल्या व मेरीट वर डॉक्टर झाल्या तरी त्यांच्या पप्पांना त्याचे फारसे काही वाटले नव्हते...असो तर हा माझा ४५% वाला हुंडा आज पुन्यात एक यशस्वी फिजिओथेरपिस्ट आहे.पुन्यातील प्रतिथयश आर्थोपेडीक त्यांच्या क्रिटीकल केसेस याच्याकडे पाठवतात.बेल्स पाल्सीमध्ये एका स्टीमुलेटरच्या सहायाने हा प्राणी १० ते १५ दिवसात जे काही रिझल्ट ते खरच अप्रतिम आहेत.त्यामुळे या मेरीटचा आणी तुमच्या गुणवत्तेचा खुप काही संबध येतो असे वाटत नाही.

वैशाली माने 26/05/2014 - 13:53
अगदी योग्य निर्णय. ज्याना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक विकासापेक्षा पैशातच जास्त रस आहे तिथे न गेलेलेच बरे.

प्रसाद१९७१ 26/05/2014 - 15:32
मध्यम्वर्गीय मुलांनी प्रथम जे शिक्षण स्वताच्या पायावर उभे करु शकेल ते घ्यावे. आवड असो वा नसो, नसल्यास आवड निर्माण करावी. मुलांचा कल ओळखा / जाणा असे सर्व जण लिहीता आहेत, पण काहीही झाले, कुठल्याही क्षेत्रात गेले तरी स्वताच्या पायावर त्यांना उभे रहायचे आहे हे विसरुन चालणार नाही. १. कीतीजणांच्या मुलांना नीट काय करायचे आहे ते १२ वी मधे कळले आहे? आणि जी मुले माझा xxx कल आहे असे म्हणत आहेत ते त्यांना कीती कळले आहे? २. मुलाचा कल xxx क्षेत्रात असेल ( असे तो म्हणतो ) त्या क्षेत्रात स्वताच्या पायावर उभे रहाण्याची संधी कीती? कोणी म्हणत असेल मी गाणार, चित्र काढणार, पण अश्या क्षेत्रात फकत वरची ५-१० लोक यशस्वी होतात. त्यापेक्षा जी साधी BE, MCA अशी क्षेत्रे आहेत त्यात बर्‍याच टक्के लोकांना चांगल्या पगार देणार्‍या नोकर्‍या मिळतात. महत्वाचे म्हणजे जर आवडीचे क्षेत्र असेल तर ज्ञान घ्यायला कोणी आडवले नाहीये. तुम्ही BE MCA होताना मॅथ्स मधे प्राविण्य मिळवू शकता, गाण्यात, चित्र काढण्यात किंवा अगदी CA सुद्धा होऊ शकता.

In reply to by प्रसाद१९७१

सहमत. माझा एक मित्र आहे. कमर्शियल आर्टीस्ट आहे. हे करीयर निवडण्याआधी त्याला फाईन आर्ट्सची ओढ होती. व्यक्तिचित्र रंगविणं (Portraits), देखावे रंगविणं ही त्याची आवड होती. पण त्याला त्याच्या प्रोफेसरने सांगितले. फाईन आर्ट्सने तुला 'टाळ्या' मिळतील पण घर संसार चालवायला तू 'कमर्शियल आर्ट्स'लाच जा. आता तो व्यवसायाने कमर्शियल आर्टीस्ट आहे आणि हौशीखातीर व्यक्तिचित्र, देखावे वगैरे करतो. त्याच्या मते (कारण मला त्यातलं कांही कळत नाही) त्याला करियरच्या सुरुवातीला हा एक चांगला सल्ला मिळाला होता.

In reply to by प्रसाद१९७१

आत्मशून्य 26/05/2014 - 15:51
उगाच त्यांच्या कलाने घ्या वगैरे गोश्टी नापास होण्या इतपत मुलांसाठी असतात. त्याचे सरसकटीकरण का केले जाते ? आता इथे पोराची आय आय टी हुकली, नक्किच वाइट गोष्ट आहे. आता तो पैसा, प्रतिष्ठा (व काही प्रमाणात ज्ञान) मिळवायला हातपाय जास्त मारावे लागतील हे खरयं पण तो जगाचा/पोराचा शेवट नाही, म्हणुन फरक पडत नाही इतकचं. इथे उगाच घाउक प्रमाणात तुमचा मुलगा भाग्यवान आहे वगैरे दुतोंडे प्रतिसाद वाचुन मी स्वप्नात तर नाहीना वाटु लागले होते आता ठीक आहे. ही अमेरीका आहे का ? जीथे बहुतांश बिलेनिअर फर्स्ट जनरेशनचे असतात, शिक्षणापेक्षा कौशल्यातुन लोक तग धरतात, ज॑ग बदलतात ? इंग्राजांनी गुलाम बनवुन इंग्रजाळवले/कारकुनी शिकवली म्हणून आज जगात कोठेही सर्व्हायव व प्रभाव करायची थोडी क्षमता विकसीत झालेले लोक आपण पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा कशा हाणू शकतात ? रोमेल जाणे. हां तुमचा मुलगा भाग्यवान आहे कारण त्याला स्वकमाइ करायची आवश्यकता फार नाही (वा मनगुटीवर अजिबात नाही) हे एकमेव वास्तववादी कारण आहे आणी त्याबद्दल मी डॉक अन त्यांचे चिरंजीव यांचे भरघोस अभिनंदन करतो. त्याने या लेवरेजचा कसा फायदा घ्यायचा याची स्ट्रेटेजी तयार न करता कलाकलांच्या अनाकलनीय चर्च्या कशा झोडल्या जातात बुवा ?

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे 28/05/2014 - 10:23
आत्मशून्य साहेब, आज मी मुलासाठी( आणि मुलीसाठी) थोडा फार पैसा जमवून ठेवला आहे ज्यामुळे त्यांना आपले शिक्षण कर्ज न काढता करता येऊ शकेल असे वाटते. या गोष्टी मी गेल्या आठ वर्षात जाणीवपूर्वक केल्या आहेत( आठ वर्षपूर्वी मी लष्करात होतो आणि जो काही थोडा फार पैसा जमविला आहे तो त्यानंतर काटकसरीने राहून ). हि वस्तुस्थिती असली तरी अशी परिस्थिती प्रत्येकाची असेल असे नाही त्यामुळे मी माझ्या परिस्थितीचे लिव्हरेज कसे करतो याचा इतर जणांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही. पण मी आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती मी विशद केली तसे आपल्या मित्रांपैकी कोणाचे होत असेल तर ते टाळता यावे यासाठी हा लेख होता. मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे. मुलाच्या कलाने का जायचे ते मी खाली एका प्रतिसादात लिहिले आहेच कि एकतर सुंदर मुलीशी लग्न करा किंवा बायकोला सुंदर माना. माझ्या मुलाला संगणक किंवा आय ती मध्ये मुळीच रस नाही. केवळ पैसे मिळतात म्हणून मी त्याला तेथे जबरदस्तीने पाठविले तर तो कदाचित आयुष्यभर निरुत्साहाने काम करेल. त्यापेक्षा त्याला आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यात व्यवसाय सुरु करण्यात मी जर भांडवल पुरवले तर तो उत्साहाने आनंदी आयुष्य जगेल असे वाटते. यात "पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा" कशा येतात ते समजले नाही. अर्थात प्रत्यक्ष प्रारब्ध काय आहे हे कुणास ठाऊक? बाकी प्रतीसादानबद्दल म्हणाल तर छान छान आणि चान चान असे दोन्ही प्रतिसाद तितकेच चांगले किंवा वाईट असतात. एखादा मुद्दा एखाद्याला आवडला किंवा भावला तर त्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आणि नाही आवडला तर एक तर लोक गप्प बसतात किंवा चान चान म्हणून मोकळे होतात. यात दुतोंडे पण कुठे आला ते समजले नाही.

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य 28/05/2014 - 12:38
पण तरी माझ्या प्रतिसादानुशंगाने आपण प्रश्न करत आहात तर काही गोश्टी स्पश्ट कराव्या वाटतात.
केवळ पैसे मिळतात म्हणून मी त्याला तेथे जबरदस्तीने पाठविले तर तो कदाचित आयुष्यभर निरुत्साहाने काम करेल
फार मोठी चुकीची विचारसरणी आहे. म्हणतात ना सुरुवातीला थोडा त्रास होतो पण नंतर हळुहळु सगळं व्यवस्थीत होते ग. आपल्या पाल्यास हेच अनुभवाला आले असते. पण मुळात पोराला व्यवसाय करायचा आहे तर त्याचे IIT भेटले नाही म्हणून असे हिरमुसणे पटले नाही. IIT केवळ एक ओप्शन असणे अपेक्षीत होते प्रायोराय्टी न्हवे ? म्हणुन सकृतदर्शनी त्याला व्यवसायात रस नाही, पदवी घेतल्या नंतर किमान ५ वर्षे तरी हे वास्तव आहे. पुरेशी नोकरी करुन तो यात उडी घेइलही. जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग करुन ब्लॉकबस्टर शिवा ट्रिलो़जी लिहली व त्यात प्रस्तावनेत पुन्हा त्याने १५वर्षे कंटाळवाणे बँकींग केल्यावर वैतागुन लेखक बनलो (I was boring banker)असे तोंड वर करुन लिहले आहे. गाढवा दुतोंडेपणा टाळुन सुरुवातिला पैसा कमावुन सेफ झालो नंतर लेखनात उतरलो लिहल्याने त्याचे नक्कि काय खड्यात जाणार होते त्यालाच माहीत. असो.... पदोपदी दुतोंडीपणा भरला आहे भारतियांच्यात.
यात "पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा" कशा येतात ते समजले नाही
सहमत. म्हणजे मी नेमके कोणाला व काय बोललो आहे ते आपण नक्किच समजलेले नाहीय.
पण मी आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती मी विशद केली तसे आपल्या मित्रांपैकी कोणाचे होत असेल तर ते टाळता यावे यासाठी हा लेख होता. मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे.
खरे साहेब कसे ? नक्कि कसे ? तुमचा लेख हे टाळायला मदत करतोय यावर थोडे भाष्य कराल काय ?

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 28/05/2014 - 13:04
जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग करुन ब्लॉकबस्टर शिवा ट्रिलो़जी लिहली व त्यात प्रस्तावनेत पुन्हा त्याने १५वर्षे कंटाळवाणे बँकींग केल्यावर वैतागुन लेखक बनलो (I was boring banker)असे तोंड वर करुन लिहले आहे. गाढवा दुतोंडेपणा टाळुन सुरुवातिला पैसा कमावुन सेफ झालो नंतर लेखनात उतरलो लिहल्याने त्याचे नक्कि काय खड्यात जाणार होते त्यालाच माहीत. असो.... पदोपदी दुतोंडीपणा भरला आहे भारतियांच्यात.
हा हा हा, एकदम चाबूक प्रतिसाद!!!!

In reply to by आत्मशून्य

प्यारे१ 28/05/2014 - 13:17
आशू चा प्रतिसाद आवडला. माणसाच्या मेंदूची 'बॅण्डविड्थ' ;) मोठ्ठी असल्यानं जे आवडेल तेच करु शकतो असं नाही. जे आवडत नाही ते आधी करुन जर जास्त पैसा मिळत असेल तर ते करा. आर्थिक स्थैर्य घ्या नि नंतर आयुष्यभर आवडतंय ते करत बसा की! माझ्या मते बर्‍याच जणांना वीस वर्षानंतर विचारलं की बाबा रे तुझा तेव्हाचा कल तोच आहे का जो तेव्हा होता तर तो निश्चित गोंधळलेला असेल. बारावीच्या वयात माणसाला खूप काही करावंसं वाटत असतं. त्यानुसार सगळ्यांनी करायचं ठरवलं तर झालंच्च्च! वय जातं, वेळ जातो, पैसा जातो, एनर्जी जाते... सगळं गणित फसतं आयुष्याचं. (एक 'चिगो' आयएएस होतो, शेकडो/ हजारो 'चिगो' लटकतात ही वस्तुस्थिती आहे. 'चिगो' हे फक्त एक उदाहरण आहे.) स्वतःचं कॅलिबर ओळखून पावलं उचलावीत. ठामपणं करु शकण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा नि सगळ्यात महत्त्वाचं त्यानुसार 'सातत्यानं प्रयत्न' असं असेल तर भिडावंच मग! पण स्वतःला अक्कल कमी असली तर गपगुमान पालकांनी कान पकडले तर पकडून घ्यावेत.

In reply to by आत्मशून्य

गाढवा दुतोंडेपणा टाळुन हा तुमचा एकांगी दृष्टीकोन आहे. ह्या संधर्भात एक अनुभव असा ऐकला की सलिल कुलकर्णी हे म्युनिक मध्ये दिवाळी पहाट च्या निमित्ताने आले होते , त्यांनी स्वतः संधर्भात किस्सा सांगितला , डॉक्टर म्हणून पुण्यात टेल्को मध्ये काम करत असतांना काही वर्षात आपण पूर्णवेळ कलाकार व्हावे असे त्यांना वाटले व त्यांनी आपली नोकरी सोडली तेव्हा त्यांना आर्थिक स्थिरता लाभली नव्हती व त्यावेळी त्यांच्या घरच्या लोकांनी साथ दिली , माझे अनेक परिचित उमेदीच्या काळात नोकरी सोडून आपल्या आवडत्या शेत्रात करियर करत आहेत. एक उदाहरण द्यायचे तर हर्षा भोगले ह्याने व्यवस्थापनात शिक्षण घेतल्यावर सुद्धा उमेदीच्या काळात समालोचन करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात क्रिकेटर नसतांना हा पूर्णवेळ पेशा त्यांनी निवडणे हा धाडसी निर्णय होता , पेशाने अभियांत्रिक असलेले संझीगिरी हे क्रीडा पत्रकार व्हायचे ठरवतात ते उमेदीच्या काळात पेशाने डॉक्टर असलेले अनेक मराठी नटश्रेष्ठ आर्थिक स्थिरता सोडून कलाकार झाले.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 28/05/2014 - 16:15
अमिश त्रिपाठीचं ते वाक्य माझ्या आठवणीप्रमाणे "I am a boring banker turned happy author" असं आहे. आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं ते करण्यात - आणि ते कबूल करण्यात काय दुतोंडीपणा आहे ते कळलं नाही.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 29/05/2014 - 14:37
आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं ते करण्यात - आणि ते कबूल करण्यात काय दुतोंडीपणा आहे ते कळलं नाही.
नाही, त्यात दुतोंडीपणा नाहीच-फक्त इतकी वर्षे जणू बोअर मारल्यागत इंप्रेषण होते तो दुतोंडीपणा इतकेच.

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य 28/05/2014 - 15:36
कारण त्यात दुतोंडी नसलेल्यांचा भरणा आहे. असे लोक फार कमी आहेत.प्रत्यक्षात प्रथम आर्थीक नियोजन मग स्वप्नांच्या मागे धावणे हेच केले जाते पण सांगताना ही गोष्ट मुद्दाम लपवली जाते याला मी दुतोंडीपणा मानतो. अगदी इथेसुध्दा मुलांच्या कलाकलांच्या अनाकलनीय चर्चा करणारे त्यांच्या मुलांना काय सल्ला देतात ? आणी महत्वाचे म्हणजे त्यांचा आर्थीक स्तर काय आहे ? भारतात विवीध आर्थीक गटातील मुले अभ्यास करतात, शिक्षण घेतात त्यापैकी अनेकांच्या प्रमुख गरजा या आर्थीक बाबी आहेत हे वास्तव असताना उगाच प्रत्येकाने हवे ते करावेचा अट्टहास का धरला जातोय ? असो, पुन्हा सांगतो १) ज्यांच्या खिषात पैसा असतो फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. २) ज्यांच्यामधे जन्मजात धमक असते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आणी हे त्यांना नक्किच सांगावे लागत नाही कारण अशा कार्ट्यांना न्हवे त्यांच्या पालकांना कौन्सेलींगची गरज भासु शकते. ३) आणि ज्यांना जगाची न्हवे कोणाचीच परवा नसते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आपण वरील प्रकारात कुठे बसतो का हे ज्या व्यक्तीला प्रांजळपणे माहीत आहे त्यानेच कलाकलांच्या आकलनीय चर्चा झोडाव्यात...

In reply to by आत्मशून्य

१) ज्यांच्या खिषात पैसा असतो फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. सहमत. माझ्या ओळखीतले अनेक जण असे आहेत जे उत्कृष्ठ अभिनय, गायन करू शकतात तरीही बँकेत नोकरी करून मग नाटक, गाणं वगैरे करतात. आर्थिक स्थैर्य नसलेला कलाकार कदाचित नैराश्यातून नाहीसा होण्याचीच शक्यता जास्त असते. २) ज्यांच्यामधे जन्मजात धमक असते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आणी हे त्यांना नक्किच सांगावे लागत नाही कारण अशा कार्ट्यांना न्हवे त्यांच्या पालकांना कौन्सेलींगची गरज भासु शकते. पुन्हा सहमत. आणि अशी कार्टी त्यांच्या मार्गावरून स्वतःच चालत जातात. उदा. भीमसेन घर सोडून पळून गेले, गाणं शिकायचं म्हणून.

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे 28/05/2014 - 18:26
हि गोष्ट मान्य नाही. मी डॉक्टर आहे माझी पत्नी डॉक्टर आहे आमचे दोघांचे दवाखाने आहेत. आम्ही त्याला भरल्या ताटावर आणून बसवू शकलो असतो. म्हणून मी मुलाला (ज्याला जीवशास्त्रात बिलकुल रस नाही) डॉक्टर हो म्हणून भरीस घातले असते तर तो आयुष्य भर दुःखी राहिला असता. बरेचसे अभियंते याला दुजोरा देतील अशी मला खात्री आहें माझा भाऊ विद्युत अभियंता आहे आणी मेहुणा मेकानिकल. त्या दोघांना जीवशास्त्र म्हणजे कार्ल्याच्या भाजीसारखे वाटते( त्याचे नाव घेतले तरी तोंड कडू होईल) माझी मुलगी शास्त्र शाखे कडेच जायचे नाही म्हणाली मग तिला तर डॉक्टर बनवणे म्हणजे मूर्खपणाच झाला असता. ती आनंदाने कॉमर्स ला गेली आहे. आय आय टी मध्ये त्याने केलेल्या अभ्यासावर त्याला प्रवेश मिळालाच नसता. जे ई ई मेन परीक्षेचे गुण हे इतर सर्व अभियांत्रिकी विद्यालयांसाठी धरले जातात तेथे त्याला कमी गुण मिळाले म्हणून तो हिरमुसला झाला हे आपणाला पटले नाही. मग त्याने काय आनंदी असायला हवे होते? "मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे." माझ्या वर्गातील एक मुलगा अतिशय हुशार होता. त्याच्या आईवडिलांनी ठरविले कि त्याने डॉक्टर होऊन सर्जन व्हायचे. (त्याच्या बहिणीसाठी त्यांनी ठरविले होते कि तिने डॉक्टर होऊन स्त्रीरोग तज्ञ व्हायचे तशी ती झाली सुद्धा). मुलाला इंजीनियर व्हायचे होते. पण घरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. यातून हाय खाऊन मुलाने बारावीला एक वर्ष " ग्याप" घेतली. दुसर्या वर्षी त्याने उत्तम गुण मिळवले आणी त्याला व्ही जे टी आय ला सुद्धा प्रवेश मिळत असताना त्याच्या आई वडिलांनी त्याला शीवच्या लो.टिळक रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायला लावला.मुलाने एम बी बी एस पूर्ण केले पण मनाविरुद्ध असल्याने त्याला शेवटच्या वर्षी चांगले गुण मिळाले नाहीत त्यामुळे त्याला सर्जरीला प्रवेश मिळाला नाही त्याने भूलशास्त्र( ANAESTHESIA ) मध्ये प्रवेश घेतला. हे त्याच्या आईनेच ठरविले होते. एक वर्ष झाल्यावर हा मुलगा कल्याण जवळ एका झाडाखाली स्वतःला बेशुद्ध करण्याचे औषध (PENTOTHAL) शिरेत घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला. आजही त्याचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट पणे उभा राहतो. हे टोकाचे उदाहरण आहे परंतु अशी अनेक उदाहरणे मी जवळून पाहिली आहेत. विस्तारभयास्तव इतकेच पुरे.

In reply to by सुबोध खरे

ज्यांनी प्रोफाईलमधेच असं म्हटलंय...
मी इथे मिसळपाववर लीहलेल्या व्यक्त केलेल्या माझ्या वैयक्तीक लेखनाशी/प्रतीसादांशी/मतांशी/माहीतीशी मी स्वतः सहमत असेनच असे नाही.
त्यांचे प्रतिसाद विचारात घ्यावे किंवा कसं ते तुम्ही ठरवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आत्मशून्य 02/06/2014 - 23:52
चरचा चालु असताना लूजर्स ना विरोधी बोलायला एक तरी भासमय पण ठाम मुद्दा लिहावा मिळावा म्हणुन जन्मो जन्मी प्रोफाइल ला जपून ठेवलेले ते वाक्य आहे इतकेच. मुळात संजय सरां परमाने मला लोकांना चर्चेतून काहीच शिकवायचे नाहिये म्हणुन मी मांडलेल्या मुद्यांशी मी सहमत असेन अथवा नसेन(कारण मी हेकट वा ब्रम्हज्ञानी असल्याचा दावा करू शकत नाही) तुम्ही त्या मुद्यांशी सहमत आहात की नाही हे प्हाने महत्वाचे आहे असे ते वाक्य सुचवते!

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य 03/06/2014 - 00:17
. मूवी (मुक्त विहारी )समजत असतील इतका मी गवि( गहन विचारी) नाही. म्हणून आपणास माझ्या कोणत्या मुद्यावर नक्की आक्षेप आहे हे उमजत नाहिये. अन सुर मात्र विरोधी चर्चात्मक झाला आहे. आपण जर काही मुद्दे ओब्जेकटीवली सामोरे आणले तर मी नक्कीच ठोस मत प्रदर्शित करू शकेन. यातून राहून राहून एकच गोष्ट फक्त स्पष्ट होतेय... सुख कशाला म्हणतात हे मुलाने शिक्णे फार आवश्यक आहे. कल कोणता का असेना....

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे 28/05/2014 - 00:11
याच्याशी मी सहमत नाही. जीवनात सुखी राहण्याचे दोन मार्ग आहेत १)सुंदर मुलीशी/मुलाशी लग्न करा २) बायकोला/ नवर्याला सुंदर मानून घ्या. पहिला पर्याय नक्कीच चांगला आहे. सौंदर्य च्या ऐवजी कोणताही गुण गृहीत धरता येईल. माझ्या स्वतःच्या बाबतीत मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश २ गुणांनी (टक्क्यांनी नव्हे) चुकला होता म्हणून मी फार्मसी ला प्रवेश घेतला होता. (दंत वैद्यकाला प्रवेश मिळाला होता सेन्त जॉर्ज मध्ये) फार्मसीच्या पहिल्या वर्षाला पहिला वर्ग मिळवला होता.तेथील पुढचा मार्ग स्पष्ट दिसत होता मी कमीत कमी पी एच डी केले असते (हि आत्मस्तुती नाही वस्तुस्थिती होती) पण एकही दिवस असा गेला नव्हता कि आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे हे माझ्या डोक्यातून गेले नव्हते. तेंव्हा पहिल्या वर्षाच्या परीक्षेबरोबर मी वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली आणी सुदैवाने त्यात पास झालो आणी ए एफ एम सी मध्ये प्रवेश मिळाला आणी डॉक्टर झालो. आजपर्यंत एकदाहि असे वाटले नाही कि आपण डॉक्टर का झालो?

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य 07/06/2014 - 02:11
जीवनात सुखी राहण्याचे दोन मार्ग आहेत १)सुंदर मुलीशी/मुलाशी लग्न करा २) बायकोला/ नवर्याला सुंदर मानून घ्या. पहिला पर्याय नक्कीच चांगला आहे.
हम्म! १) एक तर सदाशीव पेठेत मिसळपावकट्टा करा. विषय संपला... बावन्नकशी सोने. नथिंग अनोफिशीअल अबॉट इट. २) अथवा नांदत आहात त्या डबक्याला ब्रम्हांडाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणत समवाक्यी टोणगे जमा करुन त्यात कत्टा करा. यात सदाशीव पेठेचा कट्टा योग्य(अधिकृत) पर्याय आहे यात दुमत नाही. पहिला पर्यायच मस्त आहे म्हणूनच मी कुठेही सुखी होण्याचा मार्ग म्हणून कॉम्प्रोमाइज करायला शिका हे अगदी आडुनही सुचवत नाही. पण... समजा सुदैवा ऐवजी दुर्दैवाने वैद्यकीय प्रवेश परीक्षा नापास झाहला असता तर काय केले असते ? न्हवे वरील उदाहरणात सध्या दुधाची तहान ताकावरच भागवताना ? भलेही "ताक कीती आरोग्यदाही", "पिल्याने ताक जत्री" वगैरे लिखाण जरी छापुन आणले तरी.... आपला कमीत कमी पी एच डी हा ओप्शन नक्किच वाइट न्हवता... हे लक्षात सहज येइल ना ? किम्बहुना... कदाचीत पुढे मागे त्यातही तितकाच उत्साह निर्माण झाला असता (मान्य हे वाक्य सर्वसामान्य वादासाठी आहे आपल्याला वैयक्तीक हिशेबात ते बहुदा लागु पडत नाही) पण मुद्दा हा आहे की कलाच्या चर्चा आणी हवे तेच करण्याचा ठामपणा या दोन मुलभौत विलग संकल्पना आहेत. आणी कल न्हवे आणी ठामपणाही न्हवे तर नक्कि काय हवय.. हे ओळखणे जरी सुखाची किल्ली आहे तरी कलापेक्षा जे करु ते व्यवस्थीतच हा ठामपणा व्यक्तीमत्वात विकसीत होणे फार आवश्यक आहे. आयुश्याची सगळी दाने आपल्या कलाच्या बाजुने पडतिल असे अजिबात नाही. जे जगतो तेच लिहतो हा भंपकपणा असतो, खरे तर लिहायचे आहे त्यासाठी जगतो हा दांभिकपणा लपवायचा तो भास असतो.तरीही रॉक करायचे असेल तर कल न्हवे व्यक्तीमत्वामधे ठामपणा महत्वाचा. मग हवा तो कलकलाट हव्यात्या कलेने हवा तसा कलवता येतो... वाटले तर गहन बनता येते अथवा मुक्तपणे विहारसुधा जमुन जाते खरे साहेबः- मला जे नेमके मुद्दे बोलायचे आहेत ते मी आधिच या धाग्यावर सुस्प्श्टपणे नमुद केलेले आहेत. मी अतिशय सहज सुलभपणे त्यातील गाभा किती दाट व यथोचीत आहे हे समोर आणू शकतो. पण मुळातच त्याची आवश्यकता नाहीये हे वैयक्तीक मत आहे. आणी मुख्य म्हणजे इथे उजेड टाकायला जाणकार उपलब्ध्द आहेतच. हा प्रतिसाद म्या मुददाम मला निव्वळ वेळ जात नाही व महणून खरडला आहे. क्षमस्व.

In reply to by आत्मशून्य

असंका 07/06/2014 - 10:38
अहो असे प्रस्थापितांना शिंगावर का घेत आहात? वेळ अगदीच जात नाहिये का? :-)) आत्मशून्यसाहेब, आपला मुद्दा बरोबर आहे. अगदी पहिल्यापासूनच मान्य होता. पण हा धागा इतका वैयक्तिक स्वरूपाचा आहे, की यावर थोडंही विरोधी लिहिलं की त्याला वैयक्तिक वादाचे स्वरूप येतंय. मिपावर अनेक लोक बिनदिक्कीत वैयक्तिक अनुभव मांडतात याचे तर मला कायमच अप्रूप वाटत आलेले आहे. त्यावर जे लोक प्रतिसाद देतात, त्यांचे स्वरूपही ठरलेले आहे. " फारच छान! यापेक्षा अधिक योग्य असे कुणी काही करूच शकले नसते. तुम्ही जे केलेत ते सगळ्यात परीपूर्ण." आपण त्याला छेद दिला आहे खरा, पण असे करणे योग्य आहे अशी आपली स्वतःची तरी खात्री आहे ना! शेवटी हे नुसते विचार नाहीत. कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत गोष्टी आहेत.

In reply to by असंका

आत्मशून्य 07/06/2014 - 19:18
अहो असे प्रस्थापितांना शिंगावर का घेत आहात? वेळ अगदीच जात नाहिये का?
प्रस्थापित म्हणजे काय ?
आपण त्याला छेद दिला आहे खरा, पण असे करणे योग्य आहे अशी आपली स्वतःची तरी खात्री आहे ना! शेवटी हे नुसते विचार नाहीत. कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत गोष्टी आहेत.
सुदैवदुर्दैवयोगायोगाने जो पुरेसा अनुभव गाठी आहे त्यावरुन मत मांडतो. माज्या समोर काही चुकिचे घडतय वाटत असेल तर स्पश्टपणे सांगतो. माझ्या पाठी जे घडते त्या घटनांवर जरी माझे नियंत्रण नसते तरीही अशांना एक शुभेछ्चा मी फार मनापासुन देतो... ती म्हणजे Hope your knife won't get hurt, while stabbing me in the ब्याक! *new_russian*

समीरसूर 27/05/2014 - 17:40
खरेसाहेब, शैक्षणिक यश अगदीच कामाचे नसते असे नाही पण आयुष्याच्या एवढ्या मोठ्या पसार्‍यात शैक्षणिक यश क्षणिक सुख देणारे वाटायला लागते. मुलाचा खरा कल कशात आहे हे ओळखणे महत्वाचे. दहावीला ८०-९०% मिळाल्यानंतर मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअरच व्हायला पाहिजे हा अट्टहास चुकीचा आहे. माझ्या एका नात्यातल्या हुशार मुलाने दहावीला उत्तम गुण मिळवून देखील कॉमर्सला जाऊन पुढे सीए पूर्ण केल्याचे उदाहरण मला माहित आहे. मुलांचे कौशल्य जास्त कशात आहे हे तपासून मगच निर्णय घेणे योग्य. पुढे कुठली दिशा कुणाला कुठे घेऊन जाईल हे आपला वकूब ओळखणे, त्यानुसार ध्येय ठरवणे, परिश्रम करणे, आणि प्रयत्नांमध्ये कठोर सातत्य ठेवणे यावरच अवलंबून असते. आजकाल करीअरच्या असंख्य वाटा उपलब्ध आहेत. मुलांची सुप्त कौशल्ये ओळखणे आणि त्यानुसार एखादे क्षेत्र निवडणे मुलांना आयुष्यात चांगले आणि समाधानकारक यश मिळवून देते असे वाटते. शेवटी यश म्हणजे तरी काय? आपल्याला आवडते ते काम मनापासून करण्याची जिद्द असणे आणि त्यायोगे सनदशीर मार्गाने चरितार्थासाठी आवश्यक असणार्‍या साधनांची आणि भौतिक सुखासाठी आवश्यक असणार्‍या समृद्धीची भक्कम तजवीज करणे आणि त्यासाठी सक्षम असणे. पुढे एखाद्या क्षेत्रात नाव कमवणे, प्रसिद्ध होणे, लोकप्रिय होणे ही यशाची आणखी वरची पायरी म्हणता येईल. आजच्या युगात हे सगळं करण्यासाठी असंख्य संधी आहेत. एका आयआयटीच्या पूर्वपरीक्षेतील अपयशाने एवढ्या मोठ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. एक संधी हुकते कारण इतर अधिक चांगल्या संधी पायघड्या टाकून आपलं स्वागत करायला सज्ज असतात यावर माझा जबरदस्त विश्वास आहे कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे काहीही काळजी करू नका. सगळं एकदम झकास होणार आहे यावर विश्वास ठेवा आणि आपल्या मुलाला तो विश्वास अवश्य द्या. मग बघा चमत्कार. :-) मला दहावीला ८८.७१% गुण होते. आणि मी अकरावीमध्ये चक्क नापास झालो होतो आणि माझे एक वर्ष व्यर्थ गेले होते. अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाही. चूक माझीच होती. आणि आता मी काही फार प्रकाशमान दिवे लावलेले आहेत असंही नाही. पण आता ते अपयश माझ्या लक्षात नाही हे खरे. :-) आणि त्या अपयशाने मला खूप काही शिकवले हे ही खरे. सो, डोण्ट वरी! इट्स ऑल पार्ट ऑफ लाईफ. योग्य धडे शिकणं मात्र महत्वाचं आहे एवढं नक्की सांगा आपल्या मुलाला. म्हणजे मग सगळं नीट होईल. त्याला अनेक शुभेच्छा! :-) --समीर

छान लेख. सध्या आम्ही उभयता साधारणतः याच अनुभवातून जात आहोत. लेक दहावीत आहे आणि तिने पुढे विज्ञान संशोधन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ती बारावीनंतर कोणत्याच प्रवेश परीक्षेला बसणार नाहीये. हे ऐकल्यावर, डॉ.खरेंना जशा प्रतिक्रिया/सल्ले मिळाले, अगदी तशाच प्रतिक्रिया मित्रमंडळी, नातेवाईक व्यक्त करतात. आता लवकरच दहावीचा निकाल लागेल, नंतर बघू. खरेसाहेब, तुमच्या मुलाला आणि तुम्हाला शुभेच्छा.

रेवती 27/05/2014 - 18:36
वाचतीये आणि हळूहळू मनाची तयारी करतीये. एकवेळ आपण आपल्यात (मूल व आईवडील, खरे हितचिंतक) काहीही म्यानेज करू पण या आजूबाजूच्या नातेवाईकांच्या, शेजार्‍यापाजर्‍यांच्या टीका टिप्पण्यांना, शेरेबाजीला आवर कसा घालावा कळत नाही. अजून आम्ही सुपात आहोत पण वर्षे पटापट संपतायत. आपली ही वेळ नीट पार पडो व मुलास योग्य त्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळो या शुभेच्छा!

In reply to by रेवती

ह्यासाठीच माझी मुलगी जर्मनी मध्ये लहानशी मोठी होईल तेव्हा युरोपियन युनियन मधील कोणत्याही युनि मध्ये ती वाट्टेल त्या शेत्रात शिक्षण घेऊ शकते , तेही वाजवी दरात ,कारण शिक्षणाचा अर्धा खर्च सरकार करते, पण ती काय व किती शिकणार ह्याचा सर्वस्वी निर्णय ती स्वतः घेईल , आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत असू . अंतिम निर्णय तिचा , उद्या तिला उच्च शिक्षण घ्यायचे नसेल तर नोकरी मिळण्याच्या अनुषंगाने ती कोर्स करून आरामात जगू शकेल . काय करायचे हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे मी आता एकच करू शकतो , तिला लहान वयात ती ज्या शहरात राहते ते म्युनिक शहर , विज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते , तेथील युनि व जगातील सर्वात मोठे विज्ञान संग्रहालयाचा वार्षिक पास काढून महिन्यातून एकदा तेथे तिला घेऊन जाईल . ह्याचा कुठेतरी तिचे आपले करियर निवडतांना उपयोग झाला तर सोन्याहून पिवळे नाहीतर किमान विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन तिच्या आयुष्यात एक महत्वाचे स्थान राखेल , हे देखील माझ्यालेखी खूप महत्वाचे आहे.

डॉक्टरसाहेबांचा लेख आवडला आणि कौतुकही वाटले.कमी मार्क पडले म्हणुन आइवडीलांनी नावे ठेवण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कारण जिथे आइवडीलच बोलु लागतात तिथे इतर लोक २ पावले पुढे जाउन मुलावर टीका करतात, भले त्यांची त्या विषयातली अक्कल शून्य असो.आणि मग मुले अजुनच खचतात,जणु काय त्यांनी एखादा खुनच केलाय. मला हे ही पटते कि सर्वच मुलांन १०वी /१२वी च्या वयात आपल्याला काय करायचे आहे ही द्रुष्टी नसते.त्यामुळे निदान ३-४ मार्ग डोळ्यासमोर असणे आवश्यक आहे. जसे की जे इ इ ची तयारी करतानाच सी इ टी, बिट्स आणि तत्सम परीक्षासुद्धा देणे. किवा नाहीच जमले तर बी.एस्सी,एमेस्सी हा मार्गही आहेच. कॉमर्स असेल तर सी.ए फाउंडेशन्,सी एस ची तयारी किवा इतर कोर्स आहेत्,बँकेच्या स्पर्धा परीक्षा आहेत्,किंवा सर्वांसाठी एम पी एस सी /यु पी एस सी आहेत्.अजुन थोडा स्पार्क असेल तर आय ए एस /आय पी एस आहेत. थोड्क्यात काय २१व्या वर्षी नोकरी, २५ व्या वर्षी २ बी एच के फ्लॅट २७ व्या वर्षी लग्न असा मध्यमवर्गीय बाणा ठेवण्यात काही पॉईंट नाही. त्याला जरा वेळ द्या, २-३ लाईन ट्राय करु द्या.कुठे ना कुठे स्थिरावेल तो. पहीले ३-४ वर्षे एका फिल्ड्मध्ये राहुन नंतर आयुष्यभर वेगळाच मार्ग पत्करणारे लोकही पाहीलेत.आणि यशस्वी झालेलेही पाहीलेत. सो डॉक्टर...मुलाला शुभेच्छा आणि तुम्हालापण

राही 27/05/2014 - 19:21
लेख आणि बहुतेक सर्व प्रतिसादही आवडले. विशेषतः प्र.पे., पैसा, समीरसूर, शेखर काळे, प्रसाद१९७१ यांचे. मुलाने स्वतःचा कल ओळखून मार्ग ठरवावा हे थोड्या प्रमाणातच व्यवहार्य आहे. कारण सतरा-अठराव्या वर्षी आयुष्यभरासाठीचा निर्णय घेण्याइतकी परिपक्वता मुलामध्ये असतेच असे नाही. अमेरिकेमध्ये मुले उच्चशिक्षणासाठीच्या पैशांची जुळवाजुळव स्वतःच करतात. यामध्ये काही वर्षे निघून जातात. नंतर हव्या त्या अभ्यासक्रमाला जातात. पण तेथे वाढलेल्या वयातही प्रवेश मिळू शकतो आणि स्थिरस्थावर होण्याचे वय एकूणच मोठे असल्याने समाजाच्या दृष्टीने फरक पडत नाही. एरवीही कोणी खाजगी गोष्टीत दखल देत नाही म्हणा. आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे तणाव येतो. लहान वयात घेतलेले निर्णय बरोबरच ठरतील असे नाही. तेव्हा जो काही आयुष्यक्रम वाट्याला आला आहे त्यात सर्वोत्तम ठरण्याची आस धरावी हे उत्तम. आमच्या एका मामेभावाने दहावीपर्यंतची वर्षे ट्रेकिंग, फुट्बॉल, क्रिकेट यात (लोकांच्या मते उंडारण्यात) घालवली. दहावीनंतर अगदी कमी मार्कांमुळे कुठेही प्रवेश मिळेना. शेवटी एका आय्टीआय मधून ऑटोमोबाइल रिपेअरिंगची पदविका घेऊन चक्क एका गॅरेजमध्ये कामाला लागला. पण त्या कळकट वातावरणात राहूनही जबरदस्त मेहनतीच्या जोरावर आज मुंबईत त्याने स्वतःचे वर्क-शॉप उभे केले आहे. कुठल्याही मेकच्या गाडीसंबंधी लोक आज त्याचा सल्ला घेतात. डॉ.खरे यांनी लो.टिळकांचे चांभाराचे उदाहरण दिले आहे ते अगदी समर्पक आणि दिशादर्शक आहे.

विलासराव 27/05/2014 - 22:07
मला १० वीला ८४ साली ६६% मिळाले. वडील म्हणाले आता काय करतोस. मी म्हणालो सायंसला जातो.गेलोही. पण त्या कॉलेजला लेक्चर पध्दती. मेडीयम इंग्रजी असल्याने सगळे डोक्यावरुन जायचे. मग सहामाहीत नापास झालो. चंबुगबाळ आवरुन सरळ गावी गेलो.म्हणलो बास झाले शिक्षण. वडील म्हणाले परत जा , तसेही वर्ष जाणारच आहे , जमेल तसा अभ्यास कर मी काहीही बोलणार नाही. मग परत गेलो , मन लावुन पाठांतर केले अनी कसाबसा ११ वी पास झालो.मग १२ वी ला परीक्षेआधी गॅप घ्यायची साथ आली, मीही बळी पडलो, परीक्षा दिलीच नाही. निकालाच्या दिवशी वडीलांना सांगितले. मग परत रेग्युलर १२ वीला प्रवेश घेतला. पुन्हा परीक्षा आली , अभ्यास केलाच नव्ह्ता. मग ईज्जत वाचवायला कॉपी केली. पकडलाही गेलो. रिझल्ट आलाच नाही तेंव्हा कळले कॉपी केस झालीय. मग वडीलांनी कोणतरी माणुस शोधला, बोर्डात गेलो चौकशी झाली पण वर्ष गेलेच. परत ३ र्या वर्शी १२ वी ला रेग्युलर प्रवेश. आता तर असा ग्रुप होता की पहील्या दोन्ही वर्शापेक्षा अभ्यास कमी झाला. आमच्या ८ जणांच्या ग्रुपमधे बाकी सगळ्यांनी गॅप घेतला आनी मी एकटा परीक्षा देणार होतो. पण परीक्षा दिली.गणीत सुटणे शक्य नव्ह्ते मग पुनः पुढच्या मुलाला दम देउन कॉपी केली.यावेळी पास झालो पण गणीतात ३५ आले.पास झालो यातच खुश झालो. घरी गेलो वडील म्हणाले आता काय करतोस. मी म्हणालो इंजिनिअरींग ला पैसे भरा आता चांगला अभ्यास करेल. परिस्थिती नसताना त्यांनी पैसे भरले, मित्र म्हनायचे १२ वी ला गणितात ३५ आहेत तर कशाला इकडे आलास बाबा?कशाला बापाला बुडवतोस. गप्प बसावे लागायचे. मग पहिले वर्श पीऑल झालो. दुसर्या वर्शीही ९ सुट्ले. मॅथ्स-३ दिला नव्हता. मग टीई ला मॅथ्स ४ आला. बारावीला गणित काहीच न केल्याने हे मॅथ्स सुटणे अशक्यच वाटायचे. पण खुप लढलो आनी शेवटी बीई झालो. मुंबईला आलो. पहीली नोकरी ९३ ला १२०० रुपये पगार. वदीलांच्या जागी पंचायत समीतीमधे क्लार्क व्हॉयचा चान्स होता पण मी नाही म्हणालो. वडीलांच्या आजारत पुढे २००३ पर्यंत कर्जबाजारी झालो. मग काहीच पर्याय नसल्याने धंदा चालु केला. २००५ ला कर्जमुक्ती आनी कामकाजातुन मुक्ती दोन्हीही एकदमच. पुढे भारतभर फिरलो, काही परदेशवार्याही झाल्या. पण हे सगळे शक्य झाले ते माझ्या वडीलांमुळेच कारण एवढा त्रास होउनही त्यांनी मला कधीच दुखावले नाही. मग २००३ ला माझ्या चुलत्याचा मुलगा आला तो ८ वी पास. आज तो सर्व बिजीनेस संभाळतोय. भरपुर पैसे कमावतोय. आनी मी पून्हा भारतभर विपश्यना करत फिरतोय. चुलत्याला तर आपला मुलगा नक्की काय करतोय तेही माहीत नाही. असो.

In reply to by विलासराव

आदूबाळ 27/05/2014 - 22:37
बाबौ!! बादवे हे "गॅप घेणे" प्रकर्ण काय असायचं? म्हणजे परीक्षा द्यायचीच नाही का? हा संदर्भ जुन्या पुस्तकांत / आत्मचरित्रांत वगैरे वाचलाय, पण नक्की काय याबद्दल उत्सुकता आहे.

आत्मशून्य 27/05/2014 - 22:56
आयुष्यभर उत्कृष्ट नोकरी करणारे व त्यासोबत भरघोस पैसा, प्रतिष्ठा व मुबलक अशिक्शीतपणा असणारे कोणी बहाद्दर असतील तर त्यांचेही डोळे उघडणारे अनुभव ऐकायला आवडेल.

सुबोध खरे 28/05/2014 - 00:21
आपलेच एक मिपावरील मित्र श्री विनायक प्रभू हे मी लेख लिहिल्याच्या दुसर्या दिवशी स्वतः ठाण्याहून मला आणि माझ्या मुलाला भेटायला आले आणि त्यांनी आमच्या झालेल्या चुका अतिशय मृदू शब्दात समजावून दिल्या आणि आमच्या मुलाच्या काय चुका झाल्या ते दाखवून दिल्या आणि पुढच्या प्रवासासाठी मुलाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रभू सरांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्हाला केलेल्या मार्गदर्शनासाठी मी आणि माझा मुलगा त्यांचा आजन्म ऋणी राहीन. माझी मिपाकरांना एक विनंती आहे कि आपली मुले दहावी झाल्यावर त्यांना प्रभू सरांकडून मार्गदर्शन घावे म्हणजे आमच्या झालेल्या चुका टाळता येतील. अर्थात हा आगाऊपणा मी प्रभू सराना न विचारता करीत आहे. ते मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे. ते आल्यानंतर मिपा काही काळ बंद होते म्हणून हा ऋण निर्देश करण्यास उशीर होत आहे.

In reply to by सुबोध खरे

नेत्रेश 28/05/2014 - 04:57
डॉक्टरसाहेब, अतीशय उत्तम लेख आणी अत्यंत महत्वाच्या विशयावर लिहील्यापद्दल अनेक धन्यवाद. प्रभुसरांचा सल्ला सर्वांनाच घेता येईल असे नाही. पण बहुतेक पालक आणी मुले जवळ जवळ सारख्याच चुका करतात. तेव्हा जर प्रभुसरांनी दाखविलेल्या चुका व त्या टाळण्यासाठी केलेले मार्गदर्शन इथे लिहीले तर आमच्या सारख्या बहुसंख्य पालकांना त्या चुका टाळण्यासाठी उपयोगी पडेल.

In reply to by सुबोध खरे

विनायक प्रभू ह्यांनी ह्या संधर्भात एक लेखमाला लिहावी ज्याचा सर्व मिपाकरांना व मूकवाचकांना फायदा होईल.

In reply to by प्यारे१

सुबोध खरे 28/05/2014 - 14:34
विनायक प्रभू यांनी बरेच लेख मिसळपाव वर लिहिलेले आहेत आपण त्यांना track केलत तर ते आपल्याला वाचता येतील. कालपासून मी ते वाचायला सुरुवात केली आहे. त्यांच्या लेखांचा दुवा बनवून धाग्यावर तक्ता आला तर बरे होईल असे मला संपादक मंडळाला नम्रपणे सुचवावेसे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली. मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस.

सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ

डॉ सुहास म्हात्रे ·

सुबोध खरे 24/05/2014 - 20:04
डॉक्टर साहेब, आपले सर्वच लिखाण अतिशय उत्तम आणि ओघवत्या शैलीत आहे. वाचायला फार छान आहे.(सर्वच भागांवर तोच प्रतिसाद काय द्यायचा म्हणून आळस केला) फक्त एक प्रश्न हे प्राणी बाजारातील पशु किंवा पक्षी तेथील प्रचंड उन्हाळ्यात कसे तग धरतात. ( ते तेथील स्थानीय नसावेत असा अंदाज आहे). कारण प्राणी संग्रहालयात त्यांच्या साठी विविध खास सेवा असतात तशा खाजगी माणसाला परवडतात काय?

In reply to by सुबोध खरे

सौदी अरेबियामध्ये सर्व आधुनिक (सिमेंटची) घरे वातानुकुलीत आहेत. तेथे ती चैन नसून आवश्यकताच आहे. खूप दूरच्या खेड्यातल्या घरांना मातीच्या जाड भिंती असतात त्यामुळे बाहेरच्या उन्हाचा प्रभाव आतल्या हवेवर कमी होतो व तापमान सुसह्य राहते. दिमाखदार रंगीबेरंगी पक्षी पाळण्याचा शौक मुख्यतः वातानुकुलीत घरात राहणारे लोकच करत असल्याने त्यांचासाठी काही खास वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडत नाही.

मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, वल्ली आणि स्नेहांकिता : सहलितील सहभागासाठी धन्यवाद ! @ वल्ली आणि स्नेहांकिता : आपली राहती जागा आपल्या कुवतीप्रमाणे सुंदर बनवणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. तेथे तर पेट्रोडॉलर्समुळे मोठी समृद्धी आलेली आहे, तिचा प्रभाव पडणारच. आता २०% सौंदर्याची मजा घ्यायची की ८०% वाळवंटाची काळजी करायची (विशेषतः त्याचा आपल्याला त्रास होत नसेल तर) हे आपापल्यावर प्रवृत्तीवर अवलंबून आहे. :) वाहत्या वाळूच्या वाळवंटाची पण एक मजा असते. तीही सलग तीन आठवडे रब अल् खाली (एम्प्टी क्वार्टर) मध्ये राहून अनुभवली आहे. अर्थात, ते एक दोन वेळा मजा म्हणूनच ठीक आहे म्हणा ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 25/05/2014 - 11:25
वाहत्या वाळूच्या वाळवंटाची पण एक मजा असते. तीही सलग तीन आठवडे रब अल् खाली (एम्प्टी क्वार्टर) मध्ये राहून अनुभवली आहे.
ह्याच्यावरही लिखाण अवश्य येऊ द्यात. शिवाय वाळवंटातल्या वाळूच्या दलदली (क्विकसॅण्ड) किंवा वाळूच्या पोकळ्या (ड्राय क्विकसॅण्ड) अशी काही चमत्कृतीजन्य स्थळे तुम्ही तिथे पाहिली असतील तर त्यावरही लिहा अशी विनंती.

In reply to by प्रचेतस

तो अनुभव सौदी अरेबियाचा नाही, दुसर्‍या देशाचा आहे. तिथले खूप अनुभव आहेत पण तेथे होतो तेव्हा डिजीटल कॅमेरे नव्हते. आता तिथले कागदी फोटो आता भुरकट-पिवळे-तपकिरी झाले आहेत. त्यामुळे त्या आठवणी लिखाणात मागे पडल्या आहेत. पण कधितरी ते लिहायचे आहेतच !

भाते 25/05/2014 - 15:48
बाजारहाट आणि फेस्टिवल ची माहिती आणि फोटो आवडले. मासळीबाजारातला फोटो अगदी मुंबईत काढल्यासारखा वाटतो आहे. :)

रेवती 26/05/2014 - 06:40
हा फेरफटकाही आवडला.......पिंजर्‍यातले पक्षी तेवढे बिचारे वाटतायत. मुली खेळ खेळतायत म्हणून सुटकेचा निश्वास टाकला कारण मुलींना (स्त्रीयांना) काही म्हणजे काही मनासारखे करता येत नाही असे ऐकले आहे ते फारसे खरे नाही किंवा बदलले आहे. पारंपारिक वेषातल्या मुली आवडल्या.

In reply to by रेवती

तेथे स्त्रियांवर बरीच बंधने आहेत यात शंका नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना अगदीच बांधून कोंडून ठेवले आहे. चारचाकी चालवायला मनाई आहे पण मग नोकरीला, बाजारात जाताना घरातील मोठ्या पूरुषांपैकी एक घेऊन जातो किंवा ड्रायव्हर ठेवावा लागतो. त्यामुळे बहुतेक स्त्रियांना शोफर ड्रिव्हन गाडी आवडते असे दिसते. अ‍ॅक्टिव्हिस्ट बाईने गाडी चालवून तो व्हिडीओ युट्युबवर टाकल्याचे प्रकार तुरळक प्रकारही झालेले आहेत. पण कायद्यात अश्या गुन्ह्याला शिक्षा लिहीलेली नाही म्हणून चौकी दोन तास बसवून सोडून दिले आहे ! पेहरावात आबाया वगैरे अंगवळणी पडलेले आहेत, पण हॉस्पीटलमध्ये आबाया उतरवून शर्टपँटवर पांढरा कोट घातला जातो.

In reply to by रेवती

मग काय ! आरामात मागच्या सिटवर (ड्रायव्हर नवरा असला तर पुढच्या सिटवर) बसून मजेत हवे तिथे फिरायला मिळाले तर आवडणार नाही तर काय ?

पैसा 26/05/2014 - 15:27
पण त्या प्राण्यांच्या बाजारात भर उन्हात कोंबड्या आणि मांजरे पिंजर्‍यात पाहून कसेतरीच वाटले!

In reply to by बॅटमॅन

त्या बिनबुरखावाल्या स्त्रिया आमच्या हॉस्पीटलमधल्या परदेशी नर्सेस आणि सेक्रेटरीज होत्या. त्या अर्ध्या दिवसासाठी ती सगळी एरीना आमच्या रिक्रिएशन डिपार्ट्मेंटने केवळ आमच्यासाठी राखून ठेवली होती. त्यामुळे सगळ्यांना मनमोकळेपणाने मजा घेता आली.

सुबोध खरे 24/05/2014 - 20:04
डॉक्टर साहेब, आपले सर्वच लिखाण अतिशय उत्तम आणि ओघवत्या शैलीत आहे. वाचायला फार छान आहे.(सर्वच भागांवर तोच प्रतिसाद काय द्यायचा म्हणून आळस केला) फक्त एक प्रश्न हे प्राणी बाजारातील पशु किंवा पक्षी तेथील प्रचंड उन्हाळ्यात कसे तग धरतात. ( ते तेथील स्थानीय नसावेत असा अंदाज आहे). कारण प्राणी संग्रहालयात त्यांच्या साठी विविध खास सेवा असतात तशा खाजगी माणसाला परवडतात काय?

In reply to by सुबोध खरे

सौदी अरेबियामध्ये सर्व आधुनिक (सिमेंटची) घरे वातानुकुलीत आहेत. तेथे ती चैन नसून आवश्यकताच आहे. खूप दूरच्या खेड्यातल्या घरांना मातीच्या जाड भिंती असतात त्यामुळे बाहेरच्या उन्हाचा प्रभाव आतल्या हवेवर कमी होतो व तापमान सुसह्य राहते. दिमाखदार रंगीबेरंगी पक्षी पाळण्याचा शौक मुख्यतः वातानुकुलीत घरात राहणारे लोकच करत असल्याने त्यांचासाठी काही खास वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडत नाही.

मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, वल्ली आणि स्नेहांकिता : सहलितील सहभागासाठी धन्यवाद ! @ वल्ली आणि स्नेहांकिता : आपली राहती जागा आपल्या कुवतीप्रमाणे सुंदर बनवणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. तेथे तर पेट्रोडॉलर्समुळे मोठी समृद्धी आलेली आहे, तिचा प्रभाव पडणारच. आता २०% सौंदर्याची मजा घ्यायची की ८०% वाळवंटाची काळजी करायची (विशेषतः त्याचा आपल्याला त्रास होत नसेल तर) हे आपापल्यावर प्रवृत्तीवर अवलंबून आहे. :) वाहत्या वाळूच्या वाळवंटाची पण एक मजा असते. तीही सलग तीन आठवडे रब अल् खाली (एम्प्टी क्वार्टर) मध्ये राहून अनुभवली आहे. अर्थात, ते एक दोन वेळा मजा म्हणूनच ठीक आहे म्हणा ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 25/05/2014 - 11:25
वाहत्या वाळूच्या वाळवंटाची पण एक मजा असते. तीही सलग तीन आठवडे रब अल् खाली (एम्प्टी क्वार्टर) मध्ये राहून अनुभवली आहे.
ह्याच्यावरही लिखाण अवश्य येऊ द्यात. शिवाय वाळवंटातल्या वाळूच्या दलदली (क्विकसॅण्ड) किंवा वाळूच्या पोकळ्या (ड्राय क्विकसॅण्ड) अशी काही चमत्कृतीजन्य स्थळे तुम्ही तिथे पाहिली असतील तर त्यावरही लिहा अशी विनंती.

In reply to by प्रचेतस

तो अनुभव सौदी अरेबियाचा नाही, दुसर्‍या देशाचा आहे. तिथले खूप अनुभव आहेत पण तेथे होतो तेव्हा डिजीटल कॅमेरे नव्हते. आता तिथले कागदी फोटो आता भुरकट-पिवळे-तपकिरी झाले आहेत. त्यामुळे त्या आठवणी लिखाणात मागे पडल्या आहेत. पण कधितरी ते लिहायचे आहेतच !

भाते 25/05/2014 - 15:48
बाजारहाट आणि फेस्टिवल ची माहिती आणि फोटो आवडले. मासळीबाजारातला फोटो अगदी मुंबईत काढल्यासारखा वाटतो आहे. :)

रेवती 26/05/2014 - 06:40
हा फेरफटकाही आवडला.......पिंजर्‍यातले पक्षी तेवढे बिचारे वाटतायत. मुली खेळ खेळतायत म्हणून सुटकेचा निश्वास टाकला कारण मुलींना (स्त्रीयांना) काही म्हणजे काही मनासारखे करता येत नाही असे ऐकले आहे ते फारसे खरे नाही किंवा बदलले आहे. पारंपारिक वेषातल्या मुली आवडल्या.

In reply to by रेवती

तेथे स्त्रियांवर बरीच बंधने आहेत यात शंका नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना अगदीच बांधून कोंडून ठेवले आहे. चारचाकी चालवायला मनाई आहे पण मग नोकरीला, बाजारात जाताना घरातील मोठ्या पूरुषांपैकी एक घेऊन जातो किंवा ड्रायव्हर ठेवावा लागतो. त्यामुळे बहुतेक स्त्रियांना शोफर ड्रिव्हन गाडी आवडते असे दिसते. अ‍ॅक्टिव्हिस्ट बाईने गाडी चालवून तो व्हिडीओ युट्युबवर टाकल्याचे प्रकार तुरळक प्रकारही झालेले आहेत. पण कायद्यात अश्या गुन्ह्याला शिक्षा लिहीलेली नाही म्हणून चौकी दोन तास बसवून सोडून दिले आहे ! पेहरावात आबाया वगैरे अंगवळणी पडलेले आहेत, पण हॉस्पीटलमध्ये आबाया उतरवून शर्टपँटवर पांढरा कोट घातला जातो.

In reply to by रेवती

मग काय ! आरामात मागच्या सिटवर (ड्रायव्हर नवरा असला तर पुढच्या सिटवर) बसून मजेत हवे तिथे फिरायला मिळाले तर आवडणार नाही तर काय ?

पैसा 26/05/2014 - 15:27
पण त्या प्राण्यांच्या बाजारात भर उन्हात कोंबड्या आणि मांजरे पिंजर्‍यात पाहून कसेतरीच वाटले!

In reply to by बॅटमॅन

त्या बिनबुरखावाल्या स्त्रिया आमच्या हॉस्पीटलमधल्या परदेशी नर्सेस आणि सेक्रेटरीज होत्या. त्या अर्ध्या दिवसासाठी ती सगळी एरीना आमच्या रिक्रिएशन डिपार्ट्मेंटने केवळ आमच्यासाठी राखून ठेवली होती. त्यामुळे सगळ्यांना मनमोकळेपणाने मजा घेता आली.
सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ =================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

तू मला वगळून उरणे शक्य नाही

drsunilahirrao ·

मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही वरच्या चार ओळी आवडल्या. खासच. -दिलीप बिरुटे

मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही वरच्या चार ओळी आवडल्या. खासच. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
तू कुणावर प्रेम करणे शक्य नाही जन्मभर वणव्यात जळणे शक्य नाही तू सुखाच्या सोबतीने चाल राणी मी दगा दुःखास देणे शक्य नाही हे तुझे आंगण तुला लखलाभ आता ते पुन्हा केव्हा बहरणे शक्य नाही जीवना, हा छान बंदीवास आहे जो उभ्या जन्मात सरणे शक्य नाही मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही .. तू कितीही बांध भिंती अस्मितेच्या तू मला वगळून उरणे शक्य नाही डॉ.सुनील अहिरराव

मला काही काळ शांती भेटली होती ……!

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आणि अचानक मला शांती भेटली …. रोहिणी हॉटेलच्या समोरून ती शांत पणे एकटीच चालली होती . तिला पाहून मी एकदम चमकलो ! शांती, आमची शाळेतील मैत्रिण ! नावाप्रमाणे शांत , शाळेत असताना सरळ मार्गी जाणारी, ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात , आपण बरे आणि आपला अभ्यास बरा. पण आज दिसलेली शांती एकदम वेगळीच वाटत होती शांते ए शांते , मी बिन्धास भर रस्त्यात तिला हाक मारली तिने मला पाहिले , अरे अमोल कसा आहेस ?