मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बर मग?

विनायक प्रभू ·

अजुन येऊ द्या. पोरांना मार्काच्या स्पर्धेत जितकं पळवायचं तितकं पालक म्हणुन आम्ही पळवत राहु. -दिलीप बिरुटे

पैसा 29/05/2014 - 11:35
आय आय टी च्या अ‍ॅडमिशनसाठी मुलांना आठवीपासून क्लास लावतात म्हणे. काही ठिकाणी मुलं ११ वी १२ वी ला शाळेत जातच नाहीत. फक्त क्लासेसना जातात असंही ऐकलंय. अवघड आहे. या पोरांना अ‍ॅडमिशन नाही मिळाली तर काय?

In reply to by विनायक प्रभू

पैसा 29/05/2014 - 13:44
जल्लां! हे म्हणजे हिरवे लोक आधी कार्यालय वगैरे बुक करून ठेवतात आणि मग लग्नासाठी मुली/मुलगे बघायला सुरुवात करतात तशातला प्रकार!

In reply to by विनायक प्रभू

अहो हल्ली हेच होत आहे. अगदी आय आय टी नसले तरी प्लेस्कुल्च्या मधे गरोदराहुहिल्यानंतर लगेच् दाखला घेतात. पुढची पायरे म्हणजे : आपल्या पोराला जनुकीय तंत्रज्ञान वापरुन बुद्धीमत्ता बदलुन घेणे. म्हणजे पोटात असतांनाच खात्री होईल की हा प्रत्येक परीक्षेत पहिला येणार !

धन्या 29/05/2014 - 21:47
डॉ. खरे अणि गुरुजींच्या लेखाने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे हे खुपच चांगलं झालं. या निमित्ताने मी ही बरेच दिवस पडून असलेलं डॉ. व्ही रघुनाथन यांचं शर्यत शिक्षणाची (इंग्रजी: डोन्ट स्प्रिंट दी मॅरेथॉन) हे पुस्तक वाचून काढले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचा भरही आय आय टी ला प्रवेश मिळणे न मिळणे यावरच आहे. आजचं शिक्षण हे पुढे चांगली नोकरी मिळावी या हेतूनेच घेतले, दिले जाते. घोकून घोकून परीक्षांमध्ये ओकायचे आणि पुढे सरकत राहायचे हेच आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्राक्तन आहे. शिक्षणामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे हे कुणाच्या गावीच नाही. काल परवाची गोष्ट. शेजारी राहणार्‍या माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान मित्राचा फोन आला, "दादा बीईला कॉम्प्युटर इंजिनीयरींगला फर्स्ट क्लास मिळाला आहे, पुढे कुठला कोर्स करु?" मी त्याला कॅम्पसमधून वगैरे जॉब नाही मिळाला का विचारले. नकारार्थी उत्तर येताच मला माहिती असलेले पर्याय सांगितले. संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवणार्‍या तरुणाला "मी पुढे काय करु" हा प्रश्न पडत असेल तर ते शिक्षण व्यवस्थेचे अपयश नव्हे काय? आज "इंटरनॅशनल" स्कुल्समध्ये मुलांना पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश घेण्यासाठी वार्षिक पन्नास हजारापेक्षा अधिक फी मोजावी लागते. जेमतेम तीन वर्ष वयाच्या आपल्या मुलाला/मुलीला या शाळा असे काय शिकवणार आहेत ज्यासाठी एव्हढी मोठी रक्कम आपण मोजतोय हा विचार पालक करत नाहीत. कारणे अनेक असतात. अशा शाळांमध्ये मुले शिकण्यासाठी जात नसतात, पालकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जात असतात. ती फी शिक्षणाची नसून प्रतिष्ठेची असते. यासाठी मग "जे आम्हाला मिळालं नाही ते त्यांना मिळावं" अशी लटकी सबब पुढे केली जाते. या पन्नास हजारी इंटरनॅशनल स्कुल्स आणि मनपाच्या शाळा या दोन टोकांमध्ये सर्वसामान्यांना परवडणार्‍या शुल्कामध्ये अतिशय चांगलं शिक्षण देणार्‍या शाळा आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यांचा विचार कुणीच करत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ली बरेच वेळा व्यक्तीने घेतलेले शिक्षण आणि करत असलेले काम यात दुरान्वयानेही काही संबंध नसतो. दहावी बारावी खुप दूरची गोष्ट झाली, अगदी अभियांत्रिकीच्या पदवीचाही हल्ली काम करताना उपयोग होतोच असे नाही. यंत्र, खाणकाम, स्थापत्य, विद्युत अशा अभियांत्रीकीच्या विदयाशाखांमध्ये शिक्षण घेतलेले अनेकजण आज आयटीमध्ये कीबोर्ड बडवत आहेत. जवळ पैसा नसेल तर माणसाची अवस्था दयनीय होते हे जरी खरी असले तरी आपल्या मुलाला/मुलीला अर्थार्जनासाठी सक्षम बनवत असताना त्यांचा व्यक्ती म्हणून सर्वांगिण विकास होतोय ना याचाही विचार आई वडीलांनी, पालकांनी करायला हवा. अन्यथा पैसा खोर्‍याने येईल मात्र आपलं मुल एक व्यक्ती म्हणून आयुष्याबाबत समाधानी नसेल तर त्या पैशाचं काय करणार?

अजुन येऊ द्या. पोरांना मार्काच्या स्पर्धेत जितकं पळवायचं तितकं पालक म्हणुन आम्ही पळवत राहु. -दिलीप बिरुटे

पैसा 29/05/2014 - 11:35
आय आय टी च्या अ‍ॅडमिशनसाठी मुलांना आठवीपासून क्लास लावतात म्हणे. काही ठिकाणी मुलं ११ वी १२ वी ला शाळेत जातच नाहीत. फक्त क्लासेसना जातात असंही ऐकलंय. अवघड आहे. या पोरांना अ‍ॅडमिशन नाही मिळाली तर काय?

In reply to by विनायक प्रभू

पैसा 29/05/2014 - 13:44
जल्लां! हे म्हणजे हिरवे लोक आधी कार्यालय वगैरे बुक करून ठेवतात आणि मग लग्नासाठी मुली/मुलगे बघायला सुरुवात करतात तशातला प्रकार!

In reply to by विनायक प्रभू

अहो हल्ली हेच होत आहे. अगदी आय आय टी नसले तरी प्लेस्कुल्च्या मधे गरोदराहुहिल्यानंतर लगेच् दाखला घेतात. पुढची पायरे म्हणजे : आपल्या पोराला जनुकीय तंत्रज्ञान वापरुन बुद्धीमत्ता बदलुन घेणे. म्हणजे पोटात असतांनाच खात्री होईल की हा प्रत्येक परीक्षेत पहिला येणार !

धन्या 29/05/2014 - 21:47
डॉ. खरे अणि गुरुजींच्या लेखाने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे हे खुपच चांगलं झालं. या निमित्ताने मी ही बरेच दिवस पडून असलेलं डॉ. व्ही रघुनाथन यांचं शर्यत शिक्षणाची (इंग्रजी: डोन्ट स्प्रिंट दी मॅरेथॉन) हे पुस्तक वाचून काढले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचा भरही आय आय टी ला प्रवेश मिळणे न मिळणे यावरच आहे. आजचं शिक्षण हे पुढे चांगली नोकरी मिळावी या हेतूनेच घेतले, दिले जाते. घोकून घोकून परीक्षांमध्ये ओकायचे आणि पुढे सरकत राहायचे हेच आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्राक्तन आहे. शिक्षणामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे हे कुणाच्या गावीच नाही. काल परवाची गोष्ट. शेजारी राहणार्‍या माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान मित्राचा फोन आला, "दादा बीईला कॉम्प्युटर इंजिनीयरींगला फर्स्ट क्लास मिळाला आहे, पुढे कुठला कोर्स करु?" मी त्याला कॅम्पसमधून वगैरे जॉब नाही मिळाला का विचारले. नकारार्थी उत्तर येताच मला माहिती असलेले पर्याय सांगितले. संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवणार्‍या तरुणाला "मी पुढे काय करु" हा प्रश्न पडत असेल तर ते शिक्षण व्यवस्थेचे अपयश नव्हे काय? आज "इंटरनॅशनल" स्कुल्समध्ये मुलांना पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश घेण्यासाठी वार्षिक पन्नास हजारापेक्षा अधिक फी मोजावी लागते. जेमतेम तीन वर्ष वयाच्या आपल्या मुलाला/मुलीला या शाळा असे काय शिकवणार आहेत ज्यासाठी एव्हढी मोठी रक्कम आपण मोजतोय हा विचार पालक करत नाहीत. कारणे अनेक असतात. अशा शाळांमध्ये मुले शिकण्यासाठी जात नसतात, पालकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जात असतात. ती फी शिक्षणाची नसून प्रतिष्ठेची असते. यासाठी मग "जे आम्हाला मिळालं नाही ते त्यांना मिळावं" अशी लटकी सबब पुढे केली जाते. या पन्नास हजारी इंटरनॅशनल स्कुल्स आणि मनपाच्या शाळा या दोन टोकांमध्ये सर्वसामान्यांना परवडणार्‍या शुल्कामध्ये अतिशय चांगलं शिक्षण देणार्‍या शाळा आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यांचा विचार कुणीच करत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ली बरेच वेळा व्यक्तीने घेतलेले शिक्षण आणि करत असलेले काम यात दुरान्वयानेही काही संबंध नसतो. दहावी बारावी खुप दूरची गोष्ट झाली, अगदी अभियांत्रिकीच्या पदवीचाही हल्ली काम करताना उपयोग होतोच असे नाही. यंत्र, खाणकाम, स्थापत्य, विद्युत अशा अभियांत्रीकीच्या विदयाशाखांमध्ये शिक्षण घेतलेले अनेकजण आज आयटीमध्ये कीबोर्ड बडवत आहेत. जवळ पैसा नसेल तर माणसाची अवस्था दयनीय होते हे जरी खरी असले तरी आपल्या मुलाला/मुलीला अर्थार्जनासाठी सक्षम बनवत असताना त्यांचा व्यक्ती म्हणून सर्वांगिण विकास होतोय ना याचाही विचार आई वडीलांनी, पालकांनी करायला हवा. अन्यथा पैसा खोर्‍याने येईल मात्र आपलं मुल एक व्यक्ती म्हणून आयुष्याबाबत समाधानी नसेल तर त्या पैशाचं काय करणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अभिनंदन.." धन्यवाद "पार्टी पाहीजे" कसली? "कसली म्हणजे काय. ५८ चे ८५ ची पार्टी मिळालीच पाहीजे" अरे ़ज्याला मिळाले तो म्हणतो "सो व्हॉट" तर मी उगाच कशाला नाचु गावभर. "़कमाल आहे. बोर्डावर अधोरेखीत नोंद आहे शाळेत. मॅड्मनी ़़खास उल्लेख केला. तुला बोलला नाही" नाय बॉ. "़कमाल आहे.पुढे काय? सायन्स?" बघु. अजुन काय ठरले नाही. "तू काय ठरवलयस"? ठरवणारा मी कोण? "९० हुकल्याचे फ्रस्ट्रेशन वाट्तेय मला" अरे हट बे. ९५ आले असते तरी धिरुभाई बोलवणार होता का असे मी नाही तो म्हणतोय. "ंमग प्रश्नच खुंटला. माझ्याने घराण्याचे नाव ़काढले. ९२.३५. दोन मार्काने शाळेतला पहीला नंबर चुकला.

ग्वॉकोमोली (Guacamole)

Mrunalini ·

Mrunalini 29/05/2014 - 12:17
सगळ्यांचे धन्यवाद. :) हो पेठकर काका, मलाहि अव्हाकाडो नुसता खायला कधीच आबडत नाही, पण हे असे बनवल्यावर खुप छान लागते. नक्की ट्राय करुन बघा.

अव्हकॅडो खूप आवडतं, व्हेरी गुड फॉर फॉलिक अ‍ॅसिड :) सॅलॅडमध्ये त्याचा उपयोग करता येतो. स्वतःची अशी चव नसते पण इतर घटक असल्यामुले चविष्ट लागतं. अत्यंत आवडीच्या Cuisineमधले आवडीचे डिप ग्वॉकोमोली, ह्यात ब्राईनमधल्या हॅलेपिनोजबरोबर थोडे ब्राईन / व्हिनेगर घातले तर छान चव येते शिवाय लिंबु रस घातल्यामुळे ते काळे पडत नाही. ताजेच खावे जर का आधी बनवून ठेवायचे असेल तर फ्रिजमध्ये झाकून ठेवावे, मस्तं राहतं. मी तर कधी कधी तोंडी लावणं म्हणून पण बनवते:;)

सखी 30/05/2014 - 01:12
मृणालिनी पाकृ फारच खतरनाक दिसतेय, हे डिप खुप आवडतं पण कधी वाटेला गेले नाही. खरेदी करताना अव्हकॅडो कच्च तर नाहिये नाहीये ना असा नेहमी प्रश्न पडतो, (तयार/पिकलेलं कसं दिसते हे ही माहीती नाहीये :( )

मस्त कलंदर 30/05/2014 - 22:20
मी उत्सुकतेने परवा एक अ‍ॅव्हाकाडो आणलं होतं. ते कापता कापताच हैराण झाले. वरती त्याला चवही कसली नव्हती आणि शेवटाकडे कडवट लागत होते म्हणून फेकून दिले. तर, शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे? शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?

In reply to by मस्त कलंदर

शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे?
अव्हकॅडोचे देठ काढून बघावे, जर का हिरवट-पिवळट असेल तर ते चांगले पिकलेले आहे.
शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?
हा व्हिडिओ बघावा अशा पद्धतीने मी ही कापते व चमच्याने स्कुप करते. अव्हकॅडोला स्वतःची चव नसते. एकदम ब्लँड फळ आहे ते. सॅलॅड, ग्वॉकोमोलीमध्ये त्याचा उपयोग करता येतो. काही ठिकाणी त्याचे आयस्क्रीम ही बनवतात :)

In reply to by म्हैस

Mrunalini 18/06/2014 - 16:22
हाय, भारतात आज काल तुम्हाला कुठ्ल्याही सुपर शॉपी मधे अव्हाकाडो आणि हलापिनोज मिरच्या अगदी सहज मिळतील. मला वाटते ऑलिवव्ह ऑईलला दुसरा काहि पर्याय नाही. कारण त्याची एक वेगळी चव असते. आपले साधे सनफ्लॉवर ऑईल किंवा शेंगदाण्याचे तेल एवढे खास लागणार नाही आणि ते असे कच्चे खाणे सुद्धा चांगले नाही. जर ऑलिव्ह ऑईल नसेल, तर नाही टाकले तरी चालेल.

आम्ही हेच कोशिंबीर म्हणुन खातो की. फरक एव्ह्ढाच की आवोकादोडो चे तुकडे करतो गर काढण्याऐवजी. नाव समजले आता मला ह्या कोशिंबीरीचे. धन्यवाद मृणालिनीताई.

Mrunalini 29/05/2014 - 12:17
सगळ्यांचे धन्यवाद. :) हो पेठकर काका, मलाहि अव्हाकाडो नुसता खायला कधीच आबडत नाही, पण हे असे बनवल्यावर खुप छान लागते. नक्की ट्राय करुन बघा.

अव्हकॅडो खूप आवडतं, व्हेरी गुड फॉर फॉलिक अ‍ॅसिड :) सॅलॅडमध्ये त्याचा उपयोग करता येतो. स्वतःची अशी चव नसते पण इतर घटक असल्यामुले चविष्ट लागतं. अत्यंत आवडीच्या Cuisineमधले आवडीचे डिप ग्वॉकोमोली, ह्यात ब्राईनमधल्या हॅलेपिनोजबरोबर थोडे ब्राईन / व्हिनेगर घातले तर छान चव येते शिवाय लिंबु रस घातल्यामुळे ते काळे पडत नाही. ताजेच खावे जर का आधी बनवून ठेवायचे असेल तर फ्रिजमध्ये झाकून ठेवावे, मस्तं राहतं. मी तर कधी कधी तोंडी लावणं म्हणून पण बनवते:;)

सखी 30/05/2014 - 01:12
मृणालिनी पाकृ फारच खतरनाक दिसतेय, हे डिप खुप आवडतं पण कधी वाटेला गेले नाही. खरेदी करताना अव्हकॅडो कच्च तर नाहिये नाहीये ना असा नेहमी प्रश्न पडतो, (तयार/पिकलेलं कसं दिसते हे ही माहीती नाहीये :( )

मस्त कलंदर 30/05/2014 - 22:20
मी उत्सुकतेने परवा एक अ‍ॅव्हाकाडो आणलं होतं. ते कापता कापताच हैराण झाले. वरती त्याला चवही कसली नव्हती आणि शेवटाकडे कडवट लागत होते म्हणून फेकून दिले. तर, शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे? शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?

In reply to by मस्त कलंदर

शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे?
अव्हकॅडोचे देठ काढून बघावे, जर का हिरवट-पिवळट असेल तर ते चांगले पिकलेले आहे.
शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?
हा व्हिडिओ बघावा अशा पद्धतीने मी ही कापते व चमच्याने स्कुप करते. अव्हकॅडोला स्वतःची चव नसते. एकदम ब्लँड फळ आहे ते. सॅलॅड, ग्वॉकोमोलीमध्ये त्याचा उपयोग करता येतो. काही ठिकाणी त्याचे आयस्क्रीम ही बनवतात :)

In reply to by म्हैस

Mrunalini 18/06/2014 - 16:22
हाय, भारतात आज काल तुम्हाला कुठ्ल्याही सुपर शॉपी मधे अव्हाकाडो आणि हलापिनोज मिरच्या अगदी सहज मिळतील. मला वाटते ऑलिवव्ह ऑईलला दुसरा काहि पर्याय नाही. कारण त्याची एक वेगळी चव असते. आपले साधे सनफ्लॉवर ऑईल किंवा शेंगदाण्याचे तेल एवढे खास लागणार नाही आणि ते असे कच्चे खाणे सुद्धा चांगले नाही. जर ऑलिव्ह ऑईल नसेल, तर नाही टाकले तरी चालेल.

आम्ही हेच कोशिंबीर म्हणुन खातो की. फरक एव्ह्ढाच की आवोकादोडो चे तुकडे करतो गर काढण्याऐवजी. नाव समजले आता मला ह्या कोशिंबीरीचे. धन्यवाद मृणालिनीताई.
ग्वॉकोमोली हे एक मेक्सिकन डिप आहे. हे तुम्ही चिप्सबरोबर किंवा टोस्टवर लावुन किंवा सँडविच मधे स्प्रेड म्हणुन सुद्धा वापरु शकता.

चर्चा बेलबॉण्डची

माहितगार ·

चौकटराजा 28/05/2014 - 16:20
मी हजर राहीन अशा स्वरूपाचा कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता वचननामा देणे शक्य असले पाहिजे. किंवा आरोपी वर सरते शेवटी गुन्हा सिद्ध न झाल्यास जामीनाची सर्व रक्क्क्म व्याजासह आरोपमुक्त माणसाला मिळाली पाहिजे.म्हण्जे मी गुन्हेगार नाही तर मी का पैसे भरायचे असा पवित्रा कोणाला घेता येणार नाही.

In reply to by चौकटराजा

चौकटराजा 28/05/2014 - 16:24
या बरोबरच केवळ आपल्या देशात बेअब्रू चा गुन्हा आप म्हातारे होईपर्यंत सिद्ध होणार नाही अशा आनंदात बेछूटपणे आरोप करीत सुटणे यास कठोर शिक्षा झाली पाहिजे हे ही खरे.

In reply to by चौकटराजा

माहितगार 28/05/2014 - 17:26
दोन्ही प्रतिसाद आवडले अर्थात दुसरा प्रतिसाद कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेच्यावेळी पुन्हा विचारात घ्यावा लागेल. प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

चौकटराजा 29/05/2014 - 09:12
आरोप करायच्या अभिव्यक्तीला ना नाही . काहीतरी प्राथमिक पुराव्यासह पोलीसात एफ आर आय दिल्यानंतर असे प्रकटन ग्राह्य धरले पाहिजे नाहीतर कोणत्याही व्यासपीठावर उभे राहायचे व कोणावरही आरोप करायचे हे त्या स्वात्रंत्र्याचा गैरवापरच आहे.

In reply to by चौकटराजा

आतिवास 28/05/2014 - 18:01
मी हजर राहीन अशा स्वरूपाचा कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता वचननामा देणे शक्य असले पाहिजे. असा बॉन्ड असतो. त्यात प्रत्यक्ष पैसे भरायचे नसतात. पण पुढच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या तारखेस गैरहजर राहिल्यास मात्र ती रक्कम भरावी लागते. अवांतरः एकूण या निमित्ताने माझ्यासारख्या अनेकांना आपण न्यायव्यवस्थेविषयी किती कमी जाणतो हे कळलं - हाही एक(मेव) फायदा!

In reply to by आतिवास

आनन्दा 29/05/2014 - 00:06
माझ्यामते तुम्ही म्हणताय ते दिवणी खटल्यात शक्य असेल. बाकी सुब्रतो राय कोणत्या आधारावर इतके दिवस बाहेर होते?

In reply to by आतिवास

सुबोध खरे 29/05/2014 - 10:26
माझ्या माहितीप्रमाणे केजरीवाल साहेब न्यायालयात दोन वेळा बोलावून सुद्धा (निवडणुकीच्या प्रचारात अडकले असल्याने)अनुपस्थित राहिले तर न्यायालय त्यांना जामीन ठेवण्यास सांगेल नाही तर काय करील. शेवटी लोकशाहीत सर्व लोक समान असतात पण काही लोक जास्त समान असतात या गैरसमजात दीड शहाणपणा करण्यात केजरीवाल साहेबांनी तात्विक भूमिका घेतली कि बेल बॉन्ड भरणार नाही आणि तुरुंगात जाईन. पण जेंव्हा तीन आठवडे तुरुंगात बसण्याची पाळी आली तेंव्हा उशिरा का होईना शहाणपण आले आणि उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.कारण तुरुंगाबाहेर कितीही आरडओरडा केला तरी लोकांना फरक पडत नाही हे लक्षात आले. मी तुरुंगात गेलो तर भ्रष्टाचार विरोधी चळवळीला वाली राहणार नाही अशी बेताल वक्तव्ये सुद्धा केली. पण फारसा फरक पडला नाही. न्यायालयाने त्यांना प्रश्न प्रतिष्ठेचा बनवू नका असे "सुचवले". कारण कायद्याच्या तरतुदीबद्दल न्यायालय सुद्धा इतका दीड शहाणपणा सहन करणे शक्य नव्हते. गपचूप जमीन भरला आणि बाहेर पडले. आता पाहूया याबद्दल लोक चळवळ उभारतात काय ते? मी गुन्हेगार नाही तर मी पैसे का भरायचे हा सकृतदर्शनी केलेला युक्तिवाद एक गोष्ट विसरतो तुम्ही न्यायासनावर बसून स्वतः निर्दोष ठरवून मोकळे होता पण तुम्ही न्यायाधीश नाही हे विसरता. न्यायालयाने तुम्हाला निर्दोष सोडले तर आपले जामिनाचे पैसे आपल्याला परत मिळतातच. बेफाट आरोप करायचे आणि न्यायालयाला सामोरे जायचे नाही. ( व्यक्तिगत रित्या गडकरी साहेब निर्दोष आहेत कि नाहीत ते मला माहित नाही आणि मी त्यांचे समर्थनही करीत नाही) असो आभाळाकडे तोंड करून थुकले तर आपल्याच तोंडावर पडते हे या निमित्ताने केजरीवाल साहेबाना कळले असेल तर चांगले. मूळ उच्च हेतूने चालू केलेली भ्रष्टाचार विरोधी चळवळ बेफाट आरोप आणि बेताल वक्तव्ये करून त्यांनी खड्यात घातली हे वाईट झाले. एके काळी आप ला सिंह सुद्धा घाबरत असे आता उंदीरही नाही अशी परिस्थिती करून घेतली आहे. कालाय तस्मै नमः

शेखर काळे 29/05/2014 - 11:46
केजरीवालांनी हातातली पाने फडफडवीत जी व्यक्तव्ये केली होती की त्यांना भ्रष्टाचार कोणी आणि कसा केला याची पुर्ण कल्पना आहे, त्याचे काय झाले ? त्यांच्याकडे पुरावा होता ना ? मग त्यांना न्यायालयात तो पुरावा सादर करण्यापासून कोणी रोखले होते ? आणि न्यायालयाचा अवमान करून मनमानी करणे हा भ्रष्टाचार नाही का ? - शेखर काळे

जमानतीलाच जामिन म्हणतात का? आणि केजरीवाल, दमानिया बेताल आरोप करत सुटले. ते आरोप सिद्ध कोण करणार? मनिष तिवारी कसे माफी मागून मोकळे झाले.

माहितगार 29/05/2014 - 16:16
आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी या विषयावर कायदेविषय भूमीकेतून चर्चेसाठी आत्ताच स्वतंत्र धागा काढला आहे. या धाग्यावर येत असलेल्या सर्वच प्रतिसादांसाठी धन्यवाद.

चौकटराजा 28/05/2014 - 16:20
मी हजर राहीन अशा स्वरूपाचा कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता वचननामा देणे शक्य असले पाहिजे. किंवा आरोपी वर सरते शेवटी गुन्हा सिद्ध न झाल्यास जामीनाची सर्व रक्क्क्म व्याजासह आरोपमुक्त माणसाला मिळाली पाहिजे.म्हण्जे मी गुन्हेगार नाही तर मी का पैसे भरायचे असा पवित्रा कोणाला घेता येणार नाही.

In reply to by चौकटराजा

चौकटराजा 28/05/2014 - 16:24
या बरोबरच केवळ आपल्या देशात बेअब्रू चा गुन्हा आप म्हातारे होईपर्यंत सिद्ध होणार नाही अशा आनंदात बेछूटपणे आरोप करीत सुटणे यास कठोर शिक्षा झाली पाहिजे हे ही खरे.

In reply to by चौकटराजा

माहितगार 28/05/2014 - 17:26
दोन्ही प्रतिसाद आवडले अर्थात दुसरा प्रतिसाद कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेच्यावेळी पुन्हा विचारात घ्यावा लागेल. प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

चौकटराजा 29/05/2014 - 09:12
आरोप करायच्या अभिव्यक्तीला ना नाही . काहीतरी प्राथमिक पुराव्यासह पोलीसात एफ आर आय दिल्यानंतर असे प्रकटन ग्राह्य धरले पाहिजे नाहीतर कोणत्याही व्यासपीठावर उभे राहायचे व कोणावरही आरोप करायचे हे त्या स्वात्रंत्र्याचा गैरवापरच आहे.

In reply to by चौकटराजा

आतिवास 28/05/2014 - 18:01
मी हजर राहीन अशा स्वरूपाचा कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता वचननामा देणे शक्य असले पाहिजे. असा बॉन्ड असतो. त्यात प्रत्यक्ष पैसे भरायचे नसतात. पण पुढच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या तारखेस गैरहजर राहिल्यास मात्र ती रक्कम भरावी लागते. अवांतरः एकूण या निमित्ताने माझ्यासारख्या अनेकांना आपण न्यायव्यवस्थेविषयी किती कमी जाणतो हे कळलं - हाही एक(मेव) फायदा!

In reply to by आतिवास

आनन्दा 29/05/2014 - 00:06
माझ्यामते तुम्ही म्हणताय ते दिवणी खटल्यात शक्य असेल. बाकी सुब्रतो राय कोणत्या आधारावर इतके दिवस बाहेर होते?

In reply to by आतिवास

सुबोध खरे 29/05/2014 - 10:26
माझ्या माहितीप्रमाणे केजरीवाल साहेब न्यायालयात दोन वेळा बोलावून सुद्धा (निवडणुकीच्या प्रचारात अडकले असल्याने)अनुपस्थित राहिले तर न्यायालय त्यांना जामीन ठेवण्यास सांगेल नाही तर काय करील. शेवटी लोकशाहीत सर्व लोक समान असतात पण काही लोक जास्त समान असतात या गैरसमजात दीड शहाणपणा करण्यात केजरीवाल साहेबांनी तात्विक भूमिका घेतली कि बेल बॉन्ड भरणार नाही आणि तुरुंगात जाईन. पण जेंव्हा तीन आठवडे तुरुंगात बसण्याची पाळी आली तेंव्हा उशिरा का होईना शहाणपण आले आणि उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.कारण तुरुंगाबाहेर कितीही आरडओरडा केला तरी लोकांना फरक पडत नाही हे लक्षात आले. मी तुरुंगात गेलो तर भ्रष्टाचार विरोधी चळवळीला वाली राहणार नाही अशी बेताल वक्तव्ये सुद्धा केली. पण फारसा फरक पडला नाही. न्यायालयाने त्यांना प्रश्न प्रतिष्ठेचा बनवू नका असे "सुचवले". कारण कायद्याच्या तरतुदीबद्दल न्यायालय सुद्धा इतका दीड शहाणपणा सहन करणे शक्य नव्हते. गपचूप जमीन भरला आणि बाहेर पडले. आता पाहूया याबद्दल लोक चळवळ उभारतात काय ते? मी गुन्हेगार नाही तर मी पैसे का भरायचे हा सकृतदर्शनी केलेला युक्तिवाद एक गोष्ट विसरतो तुम्ही न्यायासनावर बसून स्वतः निर्दोष ठरवून मोकळे होता पण तुम्ही न्यायाधीश नाही हे विसरता. न्यायालयाने तुम्हाला निर्दोष सोडले तर आपले जामिनाचे पैसे आपल्याला परत मिळतातच. बेफाट आरोप करायचे आणि न्यायालयाला सामोरे जायचे नाही. ( व्यक्तिगत रित्या गडकरी साहेब निर्दोष आहेत कि नाहीत ते मला माहित नाही आणि मी त्यांचे समर्थनही करीत नाही) असो आभाळाकडे तोंड करून थुकले तर आपल्याच तोंडावर पडते हे या निमित्ताने केजरीवाल साहेबाना कळले असेल तर चांगले. मूळ उच्च हेतूने चालू केलेली भ्रष्टाचार विरोधी चळवळ बेफाट आरोप आणि बेताल वक्तव्ये करून त्यांनी खड्यात घातली हे वाईट झाले. एके काळी आप ला सिंह सुद्धा घाबरत असे आता उंदीरही नाही अशी परिस्थिती करून घेतली आहे. कालाय तस्मै नमः

शेखर काळे 29/05/2014 - 11:46
केजरीवालांनी हातातली पाने फडफडवीत जी व्यक्तव्ये केली होती की त्यांना भ्रष्टाचार कोणी आणि कसा केला याची पुर्ण कल्पना आहे, त्याचे काय झाले ? त्यांच्याकडे पुरावा होता ना ? मग त्यांना न्यायालयात तो पुरावा सादर करण्यापासून कोणी रोखले होते ? आणि न्यायालयाचा अवमान करून मनमानी करणे हा भ्रष्टाचार नाही का ? - शेखर काळे

जमानतीलाच जामिन म्हणतात का? आणि केजरीवाल, दमानिया बेताल आरोप करत सुटले. ते आरोप सिद्ध कोण करणार? मनिष तिवारी कसे माफी मागून मोकळे झाले.

माहितगार 29/05/2014 - 16:16
आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी या विषयावर कायदेविषय भूमीकेतून चर्चेसाठी आत्ताच स्वतंत्र धागा काढला आहे. या धाग्यावर येत असलेल्या सर्वच प्रतिसादांसाठी धन्यवाद.
आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे समर्थन सहसा कुणीच करत नाही. आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे आरोप आणि जबाबदारीचा उल्लेख करण्या साठी लागणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संबंधीत आरोपीत व्यक्तींची हकनाक बदनामी होणार नाही ह्याचे पथ्यपाळण्याचा समतोल ह्याचे कायदेविषयक पैलू वेगळ्या धाग्याचा विषय आहे. ज्या व्यक्तीला आपल्यावरील आरोपांमुळे आपली बदनामी होते आहे असे वाटते त्या व्यक्तीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे सहाजीक आहे त्या व्यक्तीपाशी दुसरा काही मार्गही नाही. त्या करता दिवाणी आणि फौजदारी असे दोन पर्याय आहेत.

माझं सिंगल पॅरेंटिंग

सावत्या ·

आतिवास 28/05/2014 - 15:44
सुंदर लिहिलं आहे. अगदी जिवंत चित्रण आहे अनुभवाचं. तुमच्या मुलीला ती मोठी झाल्यावर हे वाचताना एकदम मजा येईल :-)

दिपक.कुवेत 28/05/2014 - 16:13
वाचताना अनुभवतोय असाच भास झाला. त्या फाईव्ह मि. ओन्ली शी मात्र एकदेम सहमत. माझा मुलगाहि असचं करतो.

In reply to by सूड

सखी 28/05/2014 - 18:44
मस्त लिहीलयं, काही ठिकाणी खरचं हळवं व्हायला झालं. तुमच्या मुलीला खेळणी, मकडोनाल्ड नाही तर तुम्हीच हवे होतात हे तुम्हाला कळलं यातच सगळं आलं. त्याचप्रमाणे बायकोही कशातुन जात होती, ऑफिसातुन आल्यावर कपडेही न बदलता कुकर लावावा लागतो हीपण जाणीव महत्वाची. लेख खुप आवडला, तुमच्या मुलीला आणि तिच्या आईबाबालाही शुभेच्छा!

अप्रतिम..!! एका..फक्त एका शनिवारी मी ऑफिसला गेले.. मुलाला नवर्‍या जवळ सोडुन.. तर १२ वाजता "एक तर मी तरी जिवंत राहीन नाहीतर हा तरी.." असा नवर्‍याचा धमकीचा कॉल आला.. मागे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणुन पोराचा "आई.. हा मला मारतो.." असा आक्रोश चालु होता.. मग ३ वाजता "अबीरची कृपा" असा मेल आला.. ज्यात पोरानी शी करुन स्वयंपाकघरात रंगपंचमी खेळली होती त्याचे फोटो होते..!!! तुमच्या लेखामुळे काय काय आठवतय!! फारच सुंदर लिहीलय..!!
माझी टरकली. " ये रे माझ्या पिल्ला हे घे यु ट्यूब बघ"
अगदी अगदी.. स्मार्ट्फोन आणि छोटा भीम असेच कामाला येतात.. "आदर्श पालकत्व जाउ दे खड्ड्यात..पण जर गप रहा" अशी वेळ येतेच माणसावर.. They say.. Humans can learn from other's mistake.. and then we have our own kids..!!

>>>>मी वेड्यासारखे प्रयत्न केले अगदी सौदीला पण जायला तयार झालो. लेख खरच छान आहे पन वरिल वाक्यशी सहमत नाही. सौदि ईतके पन खराब नाही. त्रिवार निशेध...

In reply to by बारक्या_पहीलवान

सखी 28/05/2014 - 18:46
सौदी खराब आहे असेच कदाचित नसेल म्हणायचे धाग्याकर्त्याला पण बायकोला नेले तर त्यांचे कडक नियम अजुन आहेत ना? त्यामुळे रोजच्या राहणीमनात फरक पडतच असेल ना. का आता बदलले आहे, तसे असेल तर तुम्हीच एक लेख लिहा ना सौदीवर :)

>>>>>>>पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो. सालं आम्हाला यापुढची अक्षरं दिसेनाशी झालीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सावत्या 29/05/2014 - 10:56
प्राध्यापक साहेब, माझी अवस्था पण काहीशी अशीच झाली होती. डोळ्यात पाणी तरळलं होत. मला पण अगदी रडावस वाटत होत पण जर का मी रडलो असतो तर मुलगीपण अजून रडली असती आणि मग तिला थोपवण शक्य झाल नसत. साडेचार वर्षाच्या मुलीच्या उत्तराने फ्लॅट, बँक बॅलन्स, गाडी, परदेशवारी या सगळ्यांची धुंदी खाडकन उतरली.

बाबा पाटील 28/05/2014 - 20:09
मागच्याच वर्षी या अनुभवातुन गेलो आहे.बायको डीलेव्हरी करता माहेरी गेली होती. त्या दिड महिन्यात माझ्या ५ वर्षाच्या लेकीने मला आयुष्य जगायला शिकवल. *yahoo* *yahoo* *yahoo*

आमच्या लेकाने आम्हा दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी गाठून स्वतःच्या मागण्या पुर्‍या करून घेतल्या. आमच्या उभी फूट पाडली होती. माझ्याकडे त्याची डाळ शिजायची नाही पण आईला भावनिक आवाहन करून त्याने स्वतःच्या बर्‍याच मागण्या पुर्‍या करून घेतल्या. त्याने आमचे केलेले हे 'सिंगल पॅरेन्टींग'.

साती 29/05/2014 - 18:38
वाचताना डोळ्यात पाणी आलं. खरंच कठिण असतं हे सिंगल पॅरेंटींग. मला फार अनुभव नाही . पण मी नसताना नवरा मुलांना कसं मॅनेज करेल हे इमॅजिन केलं .

हल्ली हे खूप पाहायला मिलत. आई ला गृहीत धरला जातं , मात्र बाबांना पळवाटा असतात किंवा आसपासची माणस त्याला तू पुरुष आहेस मुलांकडे बघणं आईच काम आहे असं पढवत असतात . त्यातून तुम्ही तुमची जबाबदारी घेतली याचा आनंद झाला

मनापासून आवडलं आणि नकळत डोळे पाणावले.सध्या याच अनुभवातून जात आहे. आपल्या माणसांच्या सोबत असण्याचं मोल अशा वेळी कळून येतं...

लेख खूप सुंदर लिहिला आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात असे अनेक हळवे प्रसंग आपली नाती अधिक घट्ट करतात आणि आपल जगणं समृद्ध करतात.....

पेट थेरपी 02/06/2014 - 17:36
वाचून मला पण अगदी हलून गेल्यासारखे झाले. माझे पती वारले त्याला सात वर्शे झाली. तेव्हापासून मी ही सिंगल पेरेंट. ते पूर्वीचे दिवस आठवले. मी मायबोलीवर एकटे पालक सपोर्ट ग्रूपही चालवला आहे. व परवा मुंबई आकाश वाणीवर सिंगल पेरेंटस वर काही कार्यक्रम होता त्यात त्यांनी माझी प्रति क्रिया रेकॉर्ड करून घेतली होते. प्रक्षेपण कधी झाले माहीत नाही. ह्या विषया चे सर्व पैलू अनुभवले आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक वाक्याला व भावनेला अगदी अगदी असे वाट्त होते. एक बाबा हा मुला साठी अगदी इन्वॅल्युएबल असतो. तुम्ही जबाबदारी छान पार पाडलीत. त्यात मुलगी म्हणजे आपण अगदी हळवे होउन जातो. मुलग्यांना थोडे तरी दामटता येते. वहिनी परत आल्या ते वाचून मलाच मस्त वाटले. दोन पालक मुलांना अगदी हवेच अस तात आपण त्यांना महाग काहीही देउ शकतो पण फॅमिली देउ शकत नाही ही अगतिकता पण अनुभवली आहे. आणि ते शतशं: रुणी असणं पण. विशिन्ग यू लॉट्स ऑफ हॅपीनेस टुगेदर.

हरिश_पाटील 02/06/2014 - 18:20
" पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!!!!!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो. हे वाचुन पाणी आल डोळ्यात....

आतिवास 28/05/2014 - 15:44
सुंदर लिहिलं आहे. अगदी जिवंत चित्रण आहे अनुभवाचं. तुमच्या मुलीला ती मोठी झाल्यावर हे वाचताना एकदम मजा येईल :-)

दिपक.कुवेत 28/05/2014 - 16:13
वाचताना अनुभवतोय असाच भास झाला. त्या फाईव्ह मि. ओन्ली शी मात्र एकदेम सहमत. माझा मुलगाहि असचं करतो.

In reply to by सूड

सखी 28/05/2014 - 18:44
मस्त लिहीलयं, काही ठिकाणी खरचं हळवं व्हायला झालं. तुमच्या मुलीला खेळणी, मकडोनाल्ड नाही तर तुम्हीच हवे होतात हे तुम्हाला कळलं यातच सगळं आलं. त्याचप्रमाणे बायकोही कशातुन जात होती, ऑफिसातुन आल्यावर कपडेही न बदलता कुकर लावावा लागतो हीपण जाणीव महत्वाची. लेख खुप आवडला, तुमच्या मुलीला आणि तिच्या आईबाबालाही शुभेच्छा!

अप्रतिम..!! एका..फक्त एका शनिवारी मी ऑफिसला गेले.. मुलाला नवर्‍या जवळ सोडुन.. तर १२ वाजता "एक तर मी तरी जिवंत राहीन नाहीतर हा तरी.." असा नवर्‍याचा धमकीचा कॉल आला.. मागे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणुन पोराचा "आई.. हा मला मारतो.." असा आक्रोश चालु होता.. मग ३ वाजता "अबीरची कृपा" असा मेल आला.. ज्यात पोरानी शी करुन स्वयंपाकघरात रंगपंचमी खेळली होती त्याचे फोटो होते..!!! तुमच्या लेखामुळे काय काय आठवतय!! फारच सुंदर लिहीलय..!!
माझी टरकली. " ये रे माझ्या पिल्ला हे घे यु ट्यूब बघ"
अगदी अगदी.. स्मार्ट्फोन आणि छोटा भीम असेच कामाला येतात.. "आदर्श पालकत्व जाउ दे खड्ड्यात..पण जर गप रहा" अशी वेळ येतेच माणसावर.. They say.. Humans can learn from other's mistake.. and then we have our own kids..!!

>>>>मी वेड्यासारखे प्रयत्न केले अगदी सौदीला पण जायला तयार झालो. लेख खरच छान आहे पन वरिल वाक्यशी सहमत नाही. सौदि ईतके पन खराब नाही. त्रिवार निशेध...

In reply to by बारक्या_पहीलवान

सखी 28/05/2014 - 18:46
सौदी खराब आहे असेच कदाचित नसेल म्हणायचे धाग्याकर्त्याला पण बायकोला नेले तर त्यांचे कडक नियम अजुन आहेत ना? त्यामुळे रोजच्या राहणीमनात फरक पडतच असेल ना. का आता बदलले आहे, तसे असेल तर तुम्हीच एक लेख लिहा ना सौदीवर :)

>>>>>>>पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो. सालं आम्हाला यापुढची अक्षरं दिसेनाशी झालीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सावत्या 29/05/2014 - 10:56
प्राध्यापक साहेब, माझी अवस्था पण काहीशी अशीच झाली होती. डोळ्यात पाणी तरळलं होत. मला पण अगदी रडावस वाटत होत पण जर का मी रडलो असतो तर मुलगीपण अजून रडली असती आणि मग तिला थोपवण शक्य झाल नसत. साडेचार वर्षाच्या मुलीच्या उत्तराने फ्लॅट, बँक बॅलन्स, गाडी, परदेशवारी या सगळ्यांची धुंदी खाडकन उतरली.

बाबा पाटील 28/05/2014 - 20:09
मागच्याच वर्षी या अनुभवातुन गेलो आहे.बायको डीलेव्हरी करता माहेरी गेली होती. त्या दिड महिन्यात माझ्या ५ वर्षाच्या लेकीने मला आयुष्य जगायला शिकवल. *yahoo* *yahoo* *yahoo*

आमच्या लेकाने आम्हा दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी गाठून स्वतःच्या मागण्या पुर्‍या करून घेतल्या. आमच्या उभी फूट पाडली होती. माझ्याकडे त्याची डाळ शिजायची नाही पण आईला भावनिक आवाहन करून त्याने स्वतःच्या बर्‍याच मागण्या पुर्‍या करून घेतल्या. त्याने आमचे केलेले हे 'सिंगल पॅरेन्टींग'.

साती 29/05/2014 - 18:38
वाचताना डोळ्यात पाणी आलं. खरंच कठिण असतं हे सिंगल पॅरेंटींग. मला फार अनुभव नाही . पण मी नसताना नवरा मुलांना कसं मॅनेज करेल हे इमॅजिन केलं .

हल्ली हे खूप पाहायला मिलत. आई ला गृहीत धरला जातं , मात्र बाबांना पळवाटा असतात किंवा आसपासची माणस त्याला तू पुरुष आहेस मुलांकडे बघणं आईच काम आहे असं पढवत असतात . त्यातून तुम्ही तुमची जबाबदारी घेतली याचा आनंद झाला

मनापासून आवडलं आणि नकळत डोळे पाणावले.सध्या याच अनुभवातून जात आहे. आपल्या माणसांच्या सोबत असण्याचं मोल अशा वेळी कळून येतं...

लेख खूप सुंदर लिहिला आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात असे अनेक हळवे प्रसंग आपली नाती अधिक घट्ट करतात आणि आपल जगणं समृद्ध करतात.....

पेट थेरपी 02/06/2014 - 17:36
वाचून मला पण अगदी हलून गेल्यासारखे झाले. माझे पती वारले त्याला सात वर्शे झाली. तेव्हापासून मी ही सिंगल पेरेंट. ते पूर्वीचे दिवस आठवले. मी मायबोलीवर एकटे पालक सपोर्ट ग्रूपही चालवला आहे. व परवा मुंबई आकाश वाणीवर सिंगल पेरेंटस वर काही कार्यक्रम होता त्यात त्यांनी माझी प्रति क्रिया रेकॉर्ड करून घेतली होते. प्रक्षेपण कधी झाले माहीत नाही. ह्या विषया चे सर्व पैलू अनुभवले आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक वाक्याला व भावनेला अगदी अगदी असे वाट्त होते. एक बाबा हा मुला साठी अगदी इन्वॅल्युएबल असतो. तुम्ही जबाबदारी छान पार पाडलीत. त्यात मुलगी म्हणजे आपण अगदी हळवे होउन जातो. मुलग्यांना थोडे तरी दामटता येते. वहिनी परत आल्या ते वाचून मलाच मस्त वाटले. दोन पालक मुलांना अगदी हवेच अस तात आपण त्यांना महाग काहीही देउ शकतो पण फॅमिली देउ शकत नाही ही अगतिकता पण अनुभवली आहे. आणि ते शतशं: रुणी असणं पण. विशिन्ग यू लॉट्स ऑफ हॅपीनेस टुगेदर.

हरिश_पाटील 02/06/2014 - 18:20
" पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!!!!!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो. हे वाचुन पाणी आल डोळ्यात....
लेखनविषय:
लेखनप्रकार
इथे अबुधाबीला सीबीएसइ बोर्डच्या शाळांना मार्चच्या दुसया आठवड्यात सुट्टी पडून मुलीच केजि १ पूर्ण झालं. बायको आणि मुलगी सुट्टीसाठी मुंबईला रवाना झाल्या. एकाकीपणा मला खायला उठला. रोज रात्री ८ वाजता घरी आल्यावर पप्पाssssss …. म्हणून मुलगी गळ्यात पडायची आणि रात्री झोपेपर्यंत तिची चिवचिव चालू असायची. मित्रांचे फोन येऊ लागले, विकांताचे बेत ठरू लागले पण या वेळी मला कशातच इंटरेस्ट नव्हता. बायको आणि मुलगी कधी एकदा परत येतात अस झालं होत. पण काही कारणाने त्याचं मुंबईतल वास्तव्य वाढलं. इथे शाळा सुरु होऊन २ आठवडे लोटले तरी त्याचं येण होईना. मी तर पार कंटाळून गेलो. रोज सकाळी ८ ते रात्री ७ ऑफिस.

झुंज मराठमोळी - मराठीची खांडोळी

वेल्लाभट ·

झाला का हा चालू, मला ते रोडीज आणि फिअर फॅक्टर नामक प्रकार कधीच आवडले नव्हते, आणि हा प्रोमोज बघून तसाच हे समजल्याने फारशी उत्सुकता नव्हती. तरी मराठी म्हणून बघायची इच्छा आहे, एखादा एपिसोड तरी, मग पुढे काय ते बघूनच ठरवेन. बाकी श्रेयस तळपदे आवडीचा, इक्बाल सारख्या चित्रपटातून अभिनयातील ताकदही दाखवली आहे तरी जाहीरातीत या अक्षयकुमार टाईप डॅशिंग लूक मध्ये मला नाही आवडला फारसा. फारसे नैसर्गिक नाही वाटले. प्रत्यक्ष कार्यक्रमातही ओढून ताणून लाऊड अभिनय होणार असेल तर नाही बघवणार. कार्यक्रम मराठी असल्याने अर्थातच असे काही होऊ नये आणि चालावा या शुभेच्छा आहेतच :)

In reply to by सूड

शिद 28/05/2014 - 15:26
तुम्ही ई टी व्ही मराठी बघता?
माझ्यापुरता म्हणायचं झालं तर फक्त आणि फक्त "सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस" करीता. बाकी मराठी सिरीयल्सची मक्तेदारी आई व बायकोकडे. :)

तुम्ही अद्याप टी.व्ही. बघता? जावु दे, आम्ही खूप प्रयत्न करून पण आम्हाला हे व्यसन लागलेच नाही.श्वेतांबरीचे २ भाग बघूनच, ह्या पुढे मालिका नावाचा प्रकार न बघायचे ठरवले आहे.

बन्डु 28/05/2014 - 15:44
असं कसं...! असं कसं...!! असं कसं...! असं कसं...!! असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... *diablo*

In reply to by बन्डु

सूड 28/05/2014 - 16:16
>>असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... सेम हिअर!! ते असं कसं अति व्हायला लागल्यापासून ती मालिका बघणं बंद केलं मी.

अहो अगदीच मागास विचारांचे दिसता तुम्ही. भाषा काय ती प्रवाही का काय म्हणतात तशी असते. बाकी मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी असा सरळ अर्थ अजून आपणास उमगला नाही? कीव करावीशी वाटते तुमच्या बुद्धीची. (सदर प्रतिसाद उपरोधिक आहे. कृपया समजून घेणे)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यसवायजी 28/05/2014 - 17:41
मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी का भारतीय मनोरंजन म्हणजे पाश्चात्यांची मारलेली कॉपी ??

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृगनयनी 28/05/2014 - 20:41
बॉलिवुड'मध्ये गेल्यापासून श्रेयस'च्या डोक्यात (बायडीफॉल्ट) हवा गेलेली आहे. पण तो जो काही स्टारडम'चा आव आणतो.. तो काही त्याला शोभत नाही, हे खरे! . काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "दामिनी" मध्ये 'तेजस'च्या रोलमध्ये क्यूट दिसला होता. पण कालच्या एपिसोड'मध्ये श्रेयस अ‍ॅटीट्यूडवाईज खूप माजोरडा वाटला. 'रघू-राजीव' सारखं बनण्याची केविलवाणी धडपड दिसून येत होती. बाकी जमवलेली स्टारकास्ट बर्‍यापैकी डाऊनमार्केट आहे. अर्थात मराठी'मध्ये "सध्या" हायमार्केट असणारी मंडळी खूप कमी आहेत. _________________ एखादी बहिण आपल्या भावाला "राया" या टोपणनावाने कशी काय हाक मारत असेल.. या विचारानेच गरगरल्यासारखं होतं.. =)) =)) =)) -- रायादादा की रायाभाऊ ? ;) जाऊ कशी कशी मी नान्दायला ...रायादादा ..नेहमीच (भौ)-राया तुमची घाई!!!!? हाहा...हाहा. व्हेरी फनी..... :) .... 'राया'चा मख्ख चेहरा, मोठे रागीट डोळे, वाकडं तोन्ड करून बोलायची तर्‍हा. आणि अ‍ॅक्टिंगच्या नावाने बोम्ब!!!! ....बिन्डोक्क्कपणा सगळा.... बाकी सविता-ताई खरोखर डोक्यात जातात... त्यांचं ते 'असंकसं' चं टुमणं प्रचन्ड नाटकी वाटतं... 'पवित्र-रिश्ता' बन्द झालंय का? :)

भाते 28/05/2014 - 17:36
मराठी वाहिन्यांवरच्या मालिका याच कारणासाठी मी पहायचे टाळतो. अर्ध्या तासात २० मिनिटे मालिका आणि १० मिनिटे जाहिराती. ठिक आहे, जाहिराती हाच त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. पण किमान त्यातरी नीट दाखवा ना! मुळ हिंदी जाहिराती भाषांतरीत करून मराठीत दाखवतात हे मान्य. पण किमान ते भाषांतर तरी नीट करा! जाहिरातीत गरजेपेक्षा जास्त इंग्रजी/हिंदी शब्द वापरलेले असतात. इंग्रजी/हिंदी शब्दांना मराठी प्रतिशब्द माहित नसतील किमान चुकीच्या जाहिराती तरी दाखवु नका ना. भाषांतर करताना मुळ जाहिरातीप्रमाणे यमक न जुळवताच कश्याही तयार केलेल्या जाहिराती डोक्यात जातात.

रेवती 28/05/2014 - 19:35
सगळा अचरटपणा दिसतोय. मराठी भाषेची कत्तल तर रोज असतेच (मी आली, गेली, जेवली) पण त्यात सुधारणा समजल्यास ती न करता तसेच रेटून नेणे ही आजकाल 'इन थींग' ;) आहे. प्रांताप्रमाणे भाषा बदलू द्या ना राव! पण जेंव्हा दूरदर्शन, वृत्तपत्र अशा माध्यमातून लोकांपुढे यायचे असते त्यावेळी जास्तीत जास्त चांगली भाषा असणे गरजेचे आहे. आता श्रेयस बोलतो तीच चांगली भाषा आहे असे म्हटल्यास मग काही बोलायला नको (मी हा कार्यक्रम बघितलेला नाही). यावेळी च्यानलवाल्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन कुठे जातो? की त्यातील प्रयत्न बेताचे असल्याने प्रतिसाद बेताचा असल्यासही पैसे वसूल होत असले तर फिकर नॉट, न्या धकवून!

In reply to by रेवती

भावना पोहोचल्याशी कारण, अर्थ समजला म्हणजे झालं, शुद्ध भाषा, प्रमाणभाषा, बोली भाषा अशा अनेक कोलांट्या उड्या मारत मूळ मुद्दा डावलला जातो. शेवटी आपला स्वच्छ मराठीचा अट्टाहास एक 'अरण्यरुदन' ठरतं आणि आपल्यालाच नैराश्य येते. जे जे होईल ते ते पाहात राहावे (अन्यथा डोळे बंद करून घ्यावेत.)

In reply to by जेपी

कुणीतरी उगाच्च टी.व्ही.ला इडियट बॉक्स म्हणाले आहे. भाऊ, आपल्यासारखी वेडी माणसेच टी.व्ही. न बघीतल्या मुळे , ह्या जगांत बावळट ठरतो.

In reply to by पिंगू

बॅटमॅन 30/05/2014 - 16:09
ओ पिंगूदादा, फॅशन टीव्ही इतका वाईट कधीच नव्हता हां काय! सांगून ठेवतो हांऽऽऽ!!! (केबलवाल्याने त्रेतायुगात कधी फ्याशन टीव्ही लावल्यापासूनच त्याचा फॅन) बॅटमॅन.

vikramaditya 28/05/2014 - 21:45
वरील मालीका हा संपूर्ण प्रसारणाचा एक (निर्बुद्ध) भाग आहे. पण त्यासाठी टी.व्ही. ला जबाबदार ठरवता येणार नाही. नेशनल जिओग्राफीक सारखे कार्यक्रम देखील असतात. आपण काय बघावे हे आपण ठरवु शकतो. सदर कार्यक्रम ही मराठी कलाकारांची "कूल" बनण्याची केविलवाणी धडपड आहे. असो.

सुधीर जी 29/05/2014 - 09:39
माझ्या नजरेत अजुन काहि हिंदी सिरियल आहेत ज्याचि मराठि वाहिनिवाल्यनि नक्कल करावि जे फक्त यंग जनरेशन करता आहेत, मजा येइल मराठित ये पहाताना १.डेअर टू डेट २.दिल दोस्ति डान्स ३.स्पिट्सव्हिला

कंजूस 30/05/2014 - 09:34
कलाकाराला काय फक्त सांगितलेली चार वाक्य फेकायची असतात आणि आठ पैसे खिशात घालण्याशी मतलब .एका कार्यक्रमानंतर आणखी विचारणा झाली तर तो समजून जातो आणखी पैसे मागायचे आणि नाटकं वाढवायची .तुमचं मराठी की काय गेलं तेल लावत .तुम्ही टिव्ही बघता का नाही याचा विचार तो निर्माता आणि चानलवाले बघतील .पूर्वीचे भट आणि शांताराम किती जणांना पुरे पडणार होते ?आताची सिरिअलची आइपिएल सर्कस आहे म्हणून तिनशे कलाकारांना वडाळयाच्या भक्तीपार्कसारख्या सोसायटीत कार पार्क करता येतेय .चला यांचेतरी ४०टक्के मराठी बोलून भले होतंय ना होऊ दे .आमचे चार रॉक क्लायमिंगवाले जीव धोक्यात घालून सह्याद्रीचे कडे चढतात नंतर इकडे फोटो पोसटात .पंधरा प्रतिसादात बोळवण होते त्यापेक्षा रोडीजमध्ये चार दोऱ्या खेचून पंगाछाप कॉमेंट करून व्यवहाराची दोरी बळकट होतेय .

तिमा 30/05/2014 - 09:41
हे एमटीएनएल वाले फोन लागला नाही तर आपल्याला मंजुळ आवाजात ऐकवतात," आम्ही क्षमस्व आहोत!"

मिपावरील चर्चेवरुन तुनळीवर कार्यक्रम पाहिला. बाकी मराठी नाही तर, इंग्रजी एकच भाषा वापरायला हवी होती. ;) बाकी, बैलगाडी ओढण्याचा महिलांचा टास्क आवडला. चर्चा केल्याबद्दल आभार. वाहिन्यांवर कुठं काय चाललंय ते कळतं तरी. -दिलीप बिरुटे

प्यारे१ 31/05/2014 - 03:16
'प्रश्ण' काय आहे नेमका? हेच तर ऑथेंटिक मराठी आहे ना बट! मला असं कन्फ्युज का करताय ? प्लिज एव्हरीबडी एक्स्प्लेन प्रॉपरली यारों!

झाला का हा चालू, मला ते रोडीज आणि फिअर फॅक्टर नामक प्रकार कधीच आवडले नव्हते, आणि हा प्रोमोज बघून तसाच हे समजल्याने फारशी उत्सुकता नव्हती. तरी मराठी म्हणून बघायची इच्छा आहे, एखादा एपिसोड तरी, मग पुढे काय ते बघूनच ठरवेन. बाकी श्रेयस तळपदे आवडीचा, इक्बाल सारख्या चित्रपटातून अभिनयातील ताकदही दाखवली आहे तरी जाहीरातीत या अक्षयकुमार टाईप डॅशिंग लूक मध्ये मला नाही आवडला फारसा. फारसे नैसर्गिक नाही वाटले. प्रत्यक्ष कार्यक्रमातही ओढून ताणून लाऊड अभिनय होणार असेल तर नाही बघवणार. कार्यक्रम मराठी असल्याने अर्थातच असे काही होऊ नये आणि चालावा या शुभेच्छा आहेतच :)

In reply to by सूड

शिद 28/05/2014 - 15:26
तुम्ही ई टी व्ही मराठी बघता?
माझ्यापुरता म्हणायचं झालं तर फक्त आणि फक्त "सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस" करीता. बाकी मराठी सिरीयल्सची मक्तेदारी आई व बायकोकडे. :)

तुम्ही अद्याप टी.व्ही. बघता? जावु दे, आम्ही खूप प्रयत्न करून पण आम्हाला हे व्यसन लागलेच नाही.श्वेतांबरीचे २ भाग बघूनच, ह्या पुढे मालिका नावाचा प्रकार न बघायचे ठरवले आहे.

बन्डु 28/05/2014 - 15:44
असं कसं...! असं कसं...!! असं कसं...! असं कसं...!! असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... *diablo*

In reply to by बन्डु

सूड 28/05/2014 - 16:16
>>असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... सेम हिअर!! ते असं कसं अति व्हायला लागल्यापासून ती मालिका बघणं बंद केलं मी.

अहो अगदीच मागास विचारांचे दिसता तुम्ही. भाषा काय ती प्रवाही का काय म्हणतात तशी असते. बाकी मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी असा सरळ अर्थ अजून आपणास उमगला नाही? कीव करावीशी वाटते तुमच्या बुद्धीची. (सदर प्रतिसाद उपरोधिक आहे. कृपया समजून घेणे)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यसवायजी 28/05/2014 - 17:41
मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी का भारतीय मनोरंजन म्हणजे पाश्चात्यांची मारलेली कॉपी ??

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृगनयनी 28/05/2014 - 20:41
बॉलिवुड'मध्ये गेल्यापासून श्रेयस'च्या डोक्यात (बायडीफॉल्ट) हवा गेलेली आहे. पण तो जो काही स्टारडम'चा आव आणतो.. तो काही त्याला शोभत नाही, हे खरे! . काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "दामिनी" मध्ये 'तेजस'च्या रोलमध्ये क्यूट दिसला होता. पण कालच्या एपिसोड'मध्ये श्रेयस अ‍ॅटीट्यूडवाईज खूप माजोरडा वाटला. 'रघू-राजीव' सारखं बनण्याची केविलवाणी धडपड दिसून येत होती. बाकी जमवलेली स्टारकास्ट बर्‍यापैकी डाऊनमार्केट आहे. अर्थात मराठी'मध्ये "सध्या" हायमार्केट असणारी मंडळी खूप कमी आहेत. _________________ एखादी बहिण आपल्या भावाला "राया" या टोपणनावाने कशी काय हाक मारत असेल.. या विचारानेच गरगरल्यासारखं होतं.. =)) =)) =)) -- रायादादा की रायाभाऊ ? ;) जाऊ कशी कशी मी नान्दायला ...रायादादा ..नेहमीच (भौ)-राया तुमची घाई!!!!? हाहा...हाहा. व्हेरी फनी..... :) .... 'राया'चा मख्ख चेहरा, मोठे रागीट डोळे, वाकडं तोन्ड करून बोलायची तर्‍हा. आणि अ‍ॅक्टिंगच्या नावाने बोम्ब!!!! ....बिन्डोक्क्कपणा सगळा.... बाकी सविता-ताई खरोखर डोक्यात जातात... त्यांचं ते 'असंकसं' चं टुमणं प्रचन्ड नाटकी वाटतं... 'पवित्र-रिश्ता' बन्द झालंय का? :)

भाते 28/05/2014 - 17:36
मराठी वाहिन्यांवरच्या मालिका याच कारणासाठी मी पहायचे टाळतो. अर्ध्या तासात २० मिनिटे मालिका आणि १० मिनिटे जाहिराती. ठिक आहे, जाहिराती हाच त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. पण किमान त्यातरी नीट दाखवा ना! मुळ हिंदी जाहिराती भाषांतरीत करून मराठीत दाखवतात हे मान्य. पण किमान ते भाषांतर तरी नीट करा! जाहिरातीत गरजेपेक्षा जास्त इंग्रजी/हिंदी शब्द वापरलेले असतात. इंग्रजी/हिंदी शब्दांना मराठी प्रतिशब्द माहित नसतील किमान चुकीच्या जाहिराती तरी दाखवु नका ना. भाषांतर करताना मुळ जाहिरातीप्रमाणे यमक न जुळवताच कश्याही तयार केलेल्या जाहिराती डोक्यात जातात.

रेवती 28/05/2014 - 19:35
सगळा अचरटपणा दिसतोय. मराठी भाषेची कत्तल तर रोज असतेच (मी आली, गेली, जेवली) पण त्यात सुधारणा समजल्यास ती न करता तसेच रेटून नेणे ही आजकाल 'इन थींग' ;) आहे. प्रांताप्रमाणे भाषा बदलू द्या ना राव! पण जेंव्हा दूरदर्शन, वृत्तपत्र अशा माध्यमातून लोकांपुढे यायचे असते त्यावेळी जास्तीत जास्त चांगली भाषा असणे गरजेचे आहे. आता श्रेयस बोलतो तीच चांगली भाषा आहे असे म्हटल्यास मग काही बोलायला नको (मी हा कार्यक्रम बघितलेला नाही). यावेळी च्यानलवाल्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन कुठे जातो? की त्यातील प्रयत्न बेताचे असल्याने प्रतिसाद बेताचा असल्यासही पैसे वसूल होत असले तर फिकर नॉट, न्या धकवून!

In reply to by रेवती

भावना पोहोचल्याशी कारण, अर्थ समजला म्हणजे झालं, शुद्ध भाषा, प्रमाणभाषा, बोली भाषा अशा अनेक कोलांट्या उड्या मारत मूळ मुद्दा डावलला जातो. शेवटी आपला स्वच्छ मराठीचा अट्टाहास एक 'अरण्यरुदन' ठरतं आणि आपल्यालाच नैराश्य येते. जे जे होईल ते ते पाहात राहावे (अन्यथा डोळे बंद करून घ्यावेत.)

In reply to by जेपी

कुणीतरी उगाच्च टी.व्ही.ला इडियट बॉक्स म्हणाले आहे. भाऊ, आपल्यासारखी वेडी माणसेच टी.व्ही. न बघीतल्या मुळे , ह्या जगांत बावळट ठरतो.

In reply to by पिंगू

बॅटमॅन 30/05/2014 - 16:09
ओ पिंगूदादा, फॅशन टीव्ही इतका वाईट कधीच नव्हता हां काय! सांगून ठेवतो हांऽऽऽ!!! (केबलवाल्याने त्रेतायुगात कधी फ्याशन टीव्ही लावल्यापासूनच त्याचा फॅन) बॅटमॅन.

vikramaditya 28/05/2014 - 21:45
वरील मालीका हा संपूर्ण प्रसारणाचा एक (निर्बुद्ध) भाग आहे. पण त्यासाठी टी.व्ही. ला जबाबदार ठरवता येणार नाही. नेशनल जिओग्राफीक सारखे कार्यक्रम देखील असतात. आपण काय बघावे हे आपण ठरवु शकतो. सदर कार्यक्रम ही मराठी कलाकारांची "कूल" बनण्याची केविलवाणी धडपड आहे. असो.

सुधीर जी 29/05/2014 - 09:39
माझ्या नजरेत अजुन काहि हिंदी सिरियल आहेत ज्याचि मराठि वाहिनिवाल्यनि नक्कल करावि जे फक्त यंग जनरेशन करता आहेत, मजा येइल मराठित ये पहाताना १.डेअर टू डेट २.दिल दोस्ति डान्स ३.स्पिट्सव्हिला

कंजूस 30/05/2014 - 09:34
कलाकाराला काय फक्त सांगितलेली चार वाक्य फेकायची असतात आणि आठ पैसे खिशात घालण्याशी मतलब .एका कार्यक्रमानंतर आणखी विचारणा झाली तर तो समजून जातो आणखी पैसे मागायचे आणि नाटकं वाढवायची .तुमचं मराठी की काय गेलं तेल लावत .तुम्ही टिव्ही बघता का नाही याचा विचार तो निर्माता आणि चानलवाले बघतील .पूर्वीचे भट आणि शांताराम किती जणांना पुरे पडणार होते ?आताची सिरिअलची आइपिएल सर्कस आहे म्हणून तिनशे कलाकारांना वडाळयाच्या भक्तीपार्कसारख्या सोसायटीत कार पार्क करता येतेय .चला यांचेतरी ४०टक्के मराठी बोलून भले होतंय ना होऊ दे .आमचे चार रॉक क्लायमिंगवाले जीव धोक्यात घालून सह्याद्रीचे कडे चढतात नंतर इकडे फोटो पोसटात .पंधरा प्रतिसादात बोळवण होते त्यापेक्षा रोडीजमध्ये चार दोऱ्या खेचून पंगाछाप कॉमेंट करून व्यवहाराची दोरी बळकट होतेय .

तिमा 30/05/2014 - 09:41
हे एमटीएनएल वाले फोन लागला नाही तर आपल्याला मंजुळ आवाजात ऐकवतात," आम्ही क्षमस्व आहोत!"

मिपावरील चर्चेवरुन तुनळीवर कार्यक्रम पाहिला. बाकी मराठी नाही तर, इंग्रजी एकच भाषा वापरायला हवी होती. ;) बाकी, बैलगाडी ओढण्याचा महिलांचा टास्क आवडला. चर्चा केल्याबद्दल आभार. वाहिन्यांवर कुठं काय चाललंय ते कळतं तरी. -दिलीप बिरुटे

प्यारे१ 31/05/2014 - 03:16
'प्रश्ण' काय आहे नेमका? हेच तर ऑथेंटिक मराठी आहे ना बट! मला असं कन्फ्युज का करताय ? प्लिज एव्हरीबडी एक्स्प्लेन प्रॉपरली यारों!
कालपासून ईटीव्ही वर एक नवीन 'रियालिटी शो' सुरू झालाय. झुंज मराठमोळी नाव आहे त्याचं. श्रेयस तळपदे त्याचं सूत्र संचालन करणार आहे आणि अनेक मराठी 'सेलिब्रिटी'नी त्यात भाग घेतलाय. त्याचे पहिले दोन भाग काल आणि परवा प्रदर्शित झाले. तशीही आजच्या घडीला मराठीची वाट लागलेलीच आहे. ती अजून कशी लागावी याची काळजी आपण मराठी मंडळी घेतच आहोत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, मनोरंजनाच्या वाहिन्या आहेतच, शिवाय असंख्य मराठी (म्हणवणारी) मंडळी हे काम चोखपणे पार पाडत असतात. असो. तर हा झुंज नावाचा कार्यक्रम बघत होतो. अक्षय कुमार किंवा आता रोहित शेट्टी जसा दिसतो, वावरतो अगदी तसाच, श्रेयस तळपदे वागायचा प्रयत्न करतो.

पुण्याजवळ उन्हाळी भटकंतीसाठी

नांदेडीअन ·

मी मागे सगुणाबागेत गेले होते.. मार्च मध्ये.. सध्या तिथे कती गरम असेल ते माहित नाही पण असंच चक्कर मारायला छान आहे.. शिवाय चढ उतार काही नाही.. नुकतीच मी "स्प्लेंडर कंट्री क्लब" मध्येही जाऊन आले.. दुसरं काही सापडलं नाही म्हणुन.. एक दिवस घालवायला बरं आहे पण महाग आहे.. ११००/ प्रति माणशी..

In reply to by पिलीयन रायडर

नांदेडीअन 28/05/2014 - 19:45
सगुणाबाग आणि तुम्ही दिलेली सगळी माहिती आवडेश. अजून माहिती घेतो या ठिकाणाची. खूप खूप धन्यवाद. :)

जागु 28/05/2014 - 14:15
सगुणा बाग छान आहे. मी दोन वर्षा पूर्वी जाऊन आले. गुगल वर साईट सापडेल सगुणा बागेची जर तिथे जायच असेल तर आधी बुकींग करुन घ्या म्हणजे चांगल्या रुम्स मिळतील. जाताना सटर फटर खाऊ सोबत न्या कारण किरकोळ दुकाने नाहीत तिथे.

In reply to by नांदेडीअन

अहं.. सगुणाबाग प्रकार वेगळा आहे.. हे टिपीकल रेसॉर्ट वगैरे नाहीये.. शेत आहे.. नदी आहे.. आणि तुम्हाला ह्या वातावरणात रात्री मुक्काम करायचा असेल तर "राहण्यापुरती" सोय आहे.. तिथे रुम सर्व्हिस वगैरे नाहीये..नळाला गरम पाणी वगैरे पण नाहीये.. सकाळी चुल पेटवतात.. आणि तिथल्या बायका गरम पाण्याच्या बादल्या आणुन देतात.. आम्ही तर फारच साध्या रुम मध्ये राहिलो होतो.. ७-८ गाद्या घेतल्या आणि पथारी पसरली.. तिथे जरा जास्त चांगल्या रुम्स पण होत्या.. पण आम्ही त्या काही पाहिल्या नाहीत.. पण एकंदरीतच सगुणाबाग रेसॉर्ट नाही हे नक्की..

जिन्क्स 28/05/2014 - 15:05
वरंध घाट मार्गे शिवथरघळ ही एक दिवसाची सुंदर सहल होऊ शकते. वाटेत आंबवणे चे नागेश्वर मंदिर, देवधर धरण,वरंध घाट अशी नितांत सुंदर स्थळे पाहता येतिल.

In reply to by संजय क्षीरसागर

नांदेडीअन 28/05/2014 - 19:51
संजयजी, सिंहगड खूप जवळ होईल. बाहेर फिरायला गेलोय असे वाटणारच नाही. सिंहगड, पाणशेतला खूप वेळा गेलोय. :(

ह भ प 28/05/2014 - 20:40
मग लाडघरला जा.. पुण्यापासून जवळ जवळ १९०किमी. वरंधा घाटातून दापोली.. न पुढे लाडघर.. समुद्रकिनारी पिअर्स बीच रिसॉर्ट आहे तेथे राहण्याची चांगली सोय आहे.. म्हणजे ४-५ तासाचा प्रवास.. शनीवारी रहायचे.. दिवसभर समुद्रात खेळायचे.. रात्री उशिरापर्यंत स्वच्छ किनार्‍यावर भटकायचं.. तामस तीर्थ असं बीचचं नाव आहे.. रवीवारी सकाळी हॉटेल सोडायचं येताना शिवथर घळला जायचं.. प्रसाद घ्यायचा.. संध्याकाळी / रात्रीपर्यंत घरी.. जेवण ठीक ठाक.. पण ठिकाण उत्तम.. आंजावर त्यांची वेबसाईट पाहा.. मी जाईन दुसर्यांदा तिथे..

कपिलमुनी 29/05/2014 - 10:48
भंडारदरा एमटीडीसी रीसोर्ट आहे .. आणि २ दिवस फिरण्यासारखे पाँइट आहेत. धरणाचा जलाशय आणि परीसर रम्य आहे

In reply to by Mrunalini

मस्त आहे, आणि जाता येता चाफळ, सज्जनगड, असे काहीतरी जोडुन घेता येईल. किंवा ११ मारुतींपैकी २-३ सुद्धा होतील जरा ईकडे तिकडे केल्यास..मात्र हिवाळ्यात गेल्यास बेस्ट "गुरसाळे रिसॉर्ट" वर मी राहिलोय..मस्त आहे.

प्रचेतस 29/05/2014 - 13:56
आंबा घाटात जा. कराड-कोकरूड-मलकापूर- आंबा. ५ तासाचा रस्ता. उन्हाळ्यातही अतिशय थंडगार हवा. मुक्कामाची सोय पण उत्तम आहे. जंगल सफारी, नाईट सफारी, अतिशय सघन जंगलातून सड्यावर जाणारा ४/५ तासांचा भन्नाट ट्रेक करता येतो किंवा पावनखिंड, विशाळगड अशी ट्रिप पण मारता येते. काही फोटो बघा. सड्यावरून काढलेला फोटो. ह्याच जंगलातून उजव्या बाजूने पायपीट करत सड्यावर यावे लागते. a आंबा गावाजवळच असलेली ही ८०० वर्षांपासून जास्त काळ अस्पर्षित असलेली ही आंबाबाई देवराई a गजापूरची घोडखिंड अर्थात पावनखिंड a

कंजूस 29/05/2014 - 14:39
घाट उतरून खाली येऊ नका .त्याच्यापेक्षा सोसायटीच्या गच्चीवरती फिरा आणि आईसक्रिम खा.फार गरमा आहे . ताम्हणी/डोंगरवाडी : पौडमार्गे पुढे डोंगरवाडी ताम्हणी घाट सुरू होतो तिथे घाटमाथ्यावरच विंझाईदेवीचे देऊळ आहे .राहाण्यासाठी सात खोल्या ,जेवणाची व्यवस्था आहे .पुण्यातून अडीच तास लागतात .स्वारगेटहून ताम्हणी घाटमार्गे कोकणात जाणाऱ्या बस इकडून जातात .बुकिंगचा फोन माहीत नाही .डोंगरवाडी ग्रामस्थ मंडळ भाईंदर पश्चिम(वसईजवळचे) व्यवस्था पाहातात येथूनही बुकिंग होते .मागे एकदा आकाशदर्शनासाठी टिळकस्मारकातल्या ज्योतिविद्या संस्थेने नेले होते .श्रीखंड पुरी उत्कृष्ट होती अशी पुण्यातही मिळत नाही .

In reply to by कंजूस

चला परत आमच्या बरोबर "श्रीखंड पुरी" खायला. पोटासाठी कुठेही भटकतोच आहे, तर मग जीभेचे चोचले पुरवायला पण भटकायला हवेच.

नांदेडीअन 30/05/2014 - 13:20
माफ करा मित्रांनो, भिमाशंकर कन्फर्म झाले आहे. पण तुमच्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद. किमान पुढच्या वेळी जास्त शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही. जोडून करता येण्यासारख्या अनेक ठिकाणांची माहिती मिळाली इथे. परत एकदा आभार. :)

In reply to by नांदेडीअन

ट्रिप अ‍ॅडवाइजरवर २७ मे ला ही कमेंट आहे :
The jungle is dry. U can hardly spot even a boar. The village is dirty. There aren't any good places for accomodation. But the only good jungle spot in maharashtra. You can go as a friends group. Don't consider this for family outing.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन 30/05/2014 - 14:32
दि ओनली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्रा???? व्हॉट द *क???? अरे त्या मूर्खाला म्हणावं सातारा, कोल्हापूर, इ. ठिकाणचे जंगल बघ, कोकणाकडचे जंगल बघ, ताडोबा इ. बघ, मुंबैचं संजय गांधी न्याशनल पार्क बघ. पाहिजे तितकी चिकार जंगलं आहेत. डोसक्यावर पडलाय ती कमेंट लिहिणारा. असो.

In reply to by बॅटमॅन

गवि 30/05/2014 - 14:52
-ताडोबा- अंधारी -नवेगांव-नागझिरा -सातपुडा रेंज -ठाणे जिल्हा उत्तर-पूर्व -भंडारदरा -भीमाशंकर -महाबळेश्वर-पांचगणी-तापोळा -कोयना खोरे आणि बॅकवॉटर परिसर-वासोटा -संपूर्ण कोंकण -आंबोली-आजरा -दाजीपूर- राधानगरी -गगनबावडा -माळावरच्या वाईल्डलाईफसाठी सोलापूर जिल्हा अगदी लोणावळा-खंडाळा-ताम्हिणी परिसर आणि बोरिवली नॅशनल पार्कसुद्धा. हे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पण समृद्ध जंगल परिसर आहेत. दाजीपूर राधानगरी, भीमाशंकर, आंबोली या ठिकाणी काही सदाहरित पट्टे आहेत. ताडोबा, नवेगाव इथे पानगळीची अरण्ये आहेत. गडचिरोली जिल्हा हे तर पूर्ण जंगल आहे. ओन्ली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्र हे फार मर्यादित अनुभवाने म्हटले असेल काय ? की जंगल म्हणजे खिडकीतून हात बाहेर काढला की भरव जिराफाला केळे अन हात पुढे केला की बसला बहिरी ससाणा येऊन, उरलेले चिकनचे हाडूक फेकले की आले तरस पळत पळत.. अशा कल्पना असतात? प्राण्यांचं "सायटिंग" माणसांना न होणं हेच समृद्ध जंगलाचं लक्षण आहे. जिथे जंगल उरलेलंच नाही आणि प्राण्यांना राहायला जागाच नाही तिथे प्राणी उघड्यावर दिसू लागतात. असो.

In reply to by गवि

बॅटमॅन 30/05/2014 - 15:15
एक नंबर गविकाका. जंगलाबद्दल कैच्याकै कल्पना असल्या की असली मुक्ताफळे सुरू होतात. बाकी प्राण्यांच्या सायटिंगबद्दल अंशतः सहमत आहे, पण समजा आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार, नै का?

In reply to by बॅटमॅन

गवि 30/05/2014 - 15:23
हो.. तेही बरोबर आहे. वर्क्स बोथ वेज. प्राणीच नसले तरी सायटिंग रोडावतं. पण जंगल व्हिज्युअली दाट दिसतंय आणि त्यात प्राणीच नाहीत असं क्वचित होतं. अगदी शिकार वगैरे झाली तरी वाघासारखे टॉप लेव्हल प्राणी वगळता इतरजण अशा ठिकाणी वीण वाढवून टिकाव धरतातच जमेल तेवढा. निसर्गतः भक्षक प्राण्यांचा विणीचा वेग हा भक्ष्य प्राण्यांच्या विणीपेक्षा बराच कमी ठेवला जात असतो.. आणि त्यात तो भक्षक प्राणी शिकारी लोकांना थेट कॅश देणारा असेल तर (वाघ) मग त्यांची पार वाईट अवस्था होते. हत्ती, गेंडा हे प्राणी असेच कॅश देणारे असले तरी ते कोणाचे भक्ष्य नसल्याने त्यांचाही विणीचा वेग कमी असतो. म्हणून ते झपाट्याने नामशेष होत जातात. आणि हरणे वगैरे शिकार्‍यांनी शौकाखातर किंवा खाण्यासाठी मारली तरी ती भराभर पुनरुत्पादित होत राहतात. फक्त त्यांच्या खाद्य वनस्पती शिल्लक असल्या म्हणजे झाले. म्हणून अनेक शेतांमधे हरणांचा उच्छाद होतो. एनीवे तो वेगळाच विषय झाला.

In reply to by संजय क्षीरसागर

भुमन्यु 30/05/2014 - 15:05
राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे ब्ल्यु मोरमोन. वाजवी दर, सुंदर जागा. भ्रमणध्वनीला रेंज नाही, टी. व्ही. उपलब्ध नाही, त्यामुळेही राहण्याचा आनंद द्विगुणित होतो. राहुल

नांदेडीअन 30/05/2014 - 17:38
@ संजयजी प्राणी बघण्यासाठी जातच नाहीयोत मुळी. मी सुरूवातीलाच एक वाक्य वापरले आहे. "...त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी" ‍^^ यापूर्वी दोन वेळा गेलोय मी भिमाशंकरला. (दोन्ही वेळा फॅमिलीसोबत.) मला तिथले वातावरण आवडते, देवराई आवडते, कच्च्या रस्त्यावर आडवाटेला गाडी थांबवून जंगलाच्या निरव शांततेचा आवाज ऎकायला आवडतो. आई-वडिलांचीसुद्धा पहिली पसंद भिमाशंकरच आहे. २००६ मध्ये शेवटचा गेलो होतो मी तिथे. शेकरूचा फक्त आवाज ऎकण्यात चांगले २ तास घालवले होते तेव्हा. प्राणी दिसणे न दिसणे हा केवळ नशिबाचा भाग आहे. गवि यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. जंगल म्हणजे काहीतरी वेगळीच कल्पना असेल त्या व्यक्तीची. बॅटमॅनजी, भिमाशंकरला बरेच प्राणी आहेत. हे बघा. http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Bhimashankar-home-to-529-animal-species/articleshow/10613325.cms "आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार" या वाक्याशी मी थोडा असहमत आहे. मेळघाटच्या जंगलात खूप प्राणी आहेत, पण तिथे सायटिंग फार क्वचितच होते.

नांदेडीअन 30/05/2014 - 17:52
@ राहूल जी ब्ल्यु मॉरमॉन थोडेसे महाग वाटले, पण त्याचे रिव्ह्युज चांगले आहेत. एन्जॉय पॉईंट स्वस्त आहे आणि तिथला परिसर फार सुंदर आहे, पण मंदिरापासून २०-२५ कि.मी.वर आहे आणि याचे रिव्युजसुद्धा नाहियेत जास्त. ब्ल्यु मॉरमॉनच कन्फर्म करून टाकतो.

कंजूस 31/05/2014 - 08:20
म्हातारबाची वाडीचा स्टॉप दहा किमी अगोदर आहे येथे मॉरमॉन आणि टोल नाका आहे .एमटीडिसीत खाजगी हॉटेल झाले आहे त्याचे फोन नुलकरांनी "भि०च्या देवराईत " दिले आहेत . मी ४जूनला टरेकिंगला इथे जात आहे .

मी मागे सगुणाबागेत गेले होते.. मार्च मध्ये.. सध्या तिथे कती गरम असेल ते माहित नाही पण असंच चक्कर मारायला छान आहे.. शिवाय चढ उतार काही नाही.. नुकतीच मी "स्प्लेंडर कंट्री क्लब" मध्येही जाऊन आले.. दुसरं काही सापडलं नाही म्हणुन.. एक दिवस घालवायला बरं आहे पण महाग आहे.. ११००/ प्रति माणशी..

In reply to by पिलीयन रायडर

नांदेडीअन 28/05/2014 - 19:45
सगुणाबाग आणि तुम्ही दिलेली सगळी माहिती आवडेश. अजून माहिती घेतो या ठिकाणाची. खूप खूप धन्यवाद. :)

जागु 28/05/2014 - 14:15
सगुणा बाग छान आहे. मी दोन वर्षा पूर्वी जाऊन आले. गुगल वर साईट सापडेल सगुणा बागेची जर तिथे जायच असेल तर आधी बुकींग करुन घ्या म्हणजे चांगल्या रुम्स मिळतील. जाताना सटर फटर खाऊ सोबत न्या कारण किरकोळ दुकाने नाहीत तिथे.

In reply to by नांदेडीअन

अहं.. सगुणाबाग प्रकार वेगळा आहे.. हे टिपीकल रेसॉर्ट वगैरे नाहीये.. शेत आहे.. नदी आहे.. आणि तुम्हाला ह्या वातावरणात रात्री मुक्काम करायचा असेल तर "राहण्यापुरती" सोय आहे.. तिथे रुम सर्व्हिस वगैरे नाहीये..नळाला गरम पाणी वगैरे पण नाहीये.. सकाळी चुल पेटवतात.. आणि तिथल्या बायका गरम पाण्याच्या बादल्या आणुन देतात.. आम्ही तर फारच साध्या रुम मध्ये राहिलो होतो.. ७-८ गाद्या घेतल्या आणि पथारी पसरली.. तिथे जरा जास्त चांगल्या रुम्स पण होत्या.. पण आम्ही त्या काही पाहिल्या नाहीत.. पण एकंदरीतच सगुणाबाग रेसॉर्ट नाही हे नक्की..

जिन्क्स 28/05/2014 - 15:05
वरंध घाट मार्गे शिवथरघळ ही एक दिवसाची सुंदर सहल होऊ शकते. वाटेत आंबवणे चे नागेश्वर मंदिर, देवधर धरण,वरंध घाट अशी नितांत सुंदर स्थळे पाहता येतिल.

In reply to by संजय क्षीरसागर

नांदेडीअन 28/05/2014 - 19:51
संजयजी, सिंहगड खूप जवळ होईल. बाहेर फिरायला गेलोय असे वाटणारच नाही. सिंहगड, पाणशेतला खूप वेळा गेलोय. :(

ह भ प 28/05/2014 - 20:40
मग लाडघरला जा.. पुण्यापासून जवळ जवळ १९०किमी. वरंधा घाटातून दापोली.. न पुढे लाडघर.. समुद्रकिनारी पिअर्स बीच रिसॉर्ट आहे तेथे राहण्याची चांगली सोय आहे.. म्हणजे ४-५ तासाचा प्रवास.. शनीवारी रहायचे.. दिवसभर समुद्रात खेळायचे.. रात्री उशिरापर्यंत स्वच्छ किनार्‍यावर भटकायचं.. तामस तीर्थ असं बीचचं नाव आहे.. रवीवारी सकाळी हॉटेल सोडायचं येताना शिवथर घळला जायचं.. प्रसाद घ्यायचा.. संध्याकाळी / रात्रीपर्यंत घरी.. जेवण ठीक ठाक.. पण ठिकाण उत्तम.. आंजावर त्यांची वेबसाईट पाहा.. मी जाईन दुसर्यांदा तिथे..

कपिलमुनी 29/05/2014 - 10:48
भंडारदरा एमटीडीसी रीसोर्ट आहे .. आणि २ दिवस फिरण्यासारखे पाँइट आहेत. धरणाचा जलाशय आणि परीसर रम्य आहे

In reply to by Mrunalini

मस्त आहे, आणि जाता येता चाफळ, सज्जनगड, असे काहीतरी जोडुन घेता येईल. किंवा ११ मारुतींपैकी २-३ सुद्धा होतील जरा ईकडे तिकडे केल्यास..मात्र हिवाळ्यात गेल्यास बेस्ट "गुरसाळे रिसॉर्ट" वर मी राहिलोय..मस्त आहे.

प्रचेतस 29/05/2014 - 13:56
आंबा घाटात जा. कराड-कोकरूड-मलकापूर- आंबा. ५ तासाचा रस्ता. उन्हाळ्यातही अतिशय थंडगार हवा. मुक्कामाची सोय पण उत्तम आहे. जंगल सफारी, नाईट सफारी, अतिशय सघन जंगलातून सड्यावर जाणारा ४/५ तासांचा भन्नाट ट्रेक करता येतो किंवा पावनखिंड, विशाळगड अशी ट्रिप पण मारता येते. काही फोटो बघा. सड्यावरून काढलेला फोटो. ह्याच जंगलातून उजव्या बाजूने पायपीट करत सड्यावर यावे लागते. a आंबा गावाजवळच असलेली ही ८०० वर्षांपासून जास्त काळ अस्पर्षित असलेली ही आंबाबाई देवराई a गजापूरची घोडखिंड अर्थात पावनखिंड a

कंजूस 29/05/2014 - 14:39
घाट उतरून खाली येऊ नका .त्याच्यापेक्षा सोसायटीच्या गच्चीवरती फिरा आणि आईसक्रिम खा.फार गरमा आहे . ताम्हणी/डोंगरवाडी : पौडमार्गे पुढे डोंगरवाडी ताम्हणी घाट सुरू होतो तिथे घाटमाथ्यावरच विंझाईदेवीचे देऊळ आहे .राहाण्यासाठी सात खोल्या ,जेवणाची व्यवस्था आहे .पुण्यातून अडीच तास लागतात .स्वारगेटहून ताम्हणी घाटमार्गे कोकणात जाणाऱ्या बस इकडून जातात .बुकिंगचा फोन माहीत नाही .डोंगरवाडी ग्रामस्थ मंडळ भाईंदर पश्चिम(वसईजवळचे) व्यवस्था पाहातात येथूनही बुकिंग होते .मागे एकदा आकाशदर्शनासाठी टिळकस्मारकातल्या ज्योतिविद्या संस्थेने नेले होते .श्रीखंड पुरी उत्कृष्ट होती अशी पुण्यातही मिळत नाही .

In reply to by कंजूस

चला परत आमच्या बरोबर "श्रीखंड पुरी" खायला. पोटासाठी कुठेही भटकतोच आहे, तर मग जीभेचे चोचले पुरवायला पण भटकायला हवेच.

नांदेडीअन 30/05/2014 - 13:20
माफ करा मित्रांनो, भिमाशंकर कन्फर्म झाले आहे. पण तुमच्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद. किमान पुढच्या वेळी जास्त शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही. जोडून करता येण्यासारख्या अनेक ठिकाणांची माहिती मिळाली इथे. परत एकदा आभार. :)

In reply to by नांदेडीअन

ट्रिप अ‍ॅडवाइजरवर २७ मे ला ही कमेंट आहे :
The jungle is dry. U can hardly spot even a boar. The village is dirty. There aren't any good places for accomodation. But the only good jungle spot in maharashtra. You can go as a friends group. Don't consider this for family outing.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन 30/05/2014 - 14:32
दि ओनली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्रा???? व्हॉट द *क???? अरे त्या मूर्खाला म्हणावं सातारा, कोल्हापूर, इ. ठिकाणचे जंगल बघ, कोकणाकडचे जंगल बघ, ताडोबा इ. बघ, मुंबैचं संजय गांधी न्याशनल पार्क बघ. पाहिजे तितकी चिकार जंगलं आहेत. डोसक्यावर पडलाय ती कमेंट लिहिणारा. असो.

In reply to by बॅटमॅन

गवि 30/05/2014 - 14:52
-ताडोबा- अंधारी -नवेगांव-नागझिरा -सातपुडा रेंज -ठाणे जिल्हा उत्तर-पूर्व -भंडारदरा -भीमाशंकर -महाबळेश्वर-पांचगणी-तापोळा -कोयना खोरे आणि बॅकवॉटर परिसर-वासोटा -संपूर्ण कोंकण -आंबोली-आजरा -दाजीपूर- राधानगरी -गगनबावडा -माळावरच्या वाईल्डलाईफसाठी सोलापूर जिल्हा अगदी लोणावळा-खंडाळा-ताम्हिणी परिसर आणि बोरिवली नॅशनल पार्कसुद्धा. हे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पण समृद्ध जंगल परिसर आहेत. दाजीपूर राधानगरी, भीमाशंकर, आंबोली या ठिकाणी काही सदाहरित पट्टे आहेत. ताडोबा, नवेगाव इथे पानगळीची अरण्ये आहेत. गडचिरोली जिल्हा हे तर पूर्ण जंगल आहे. ओन्ली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्र हे फार मर्यादित अनुभवाने म्हटले असेल काय ? की जंगल म्हणजे खिडकीतून हात बाहेर काढला की भरव जिराफाला केळे अन हात पुढे केला की बसला बहिरी ससाणा येऊन, उरलेले चिकनचे हाडूक फेकले की आले तरस पळत पळत.. अशा कल्पना असतात? प्राण्यांचं "सायटिंग" माणसांना न होणं हेच समृद्ध जंगलाचं लक्षण आहे. जिथे जंगल उरलेलंच नाही आणि प्राण्यांना राहायला जागाच नाही तिथे प्राणी उघड्यावर दिसू लागतात. असो.

In reply to by गवि

बॅटमॅन 30/05/2014 - 15:15
एक नंबर गविकाका. जंगलाबद्दल कैच्याकै कल्पना असल्या की असली मुक्ताफळे सुरू होतात. बाकी प्राण्यांच्या सायटिंगबद्दल अंशतः सहमत आहे, पण समजा आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार, नै का?

In reply to by बॅटमॅन

गवि 30/05/2014 - 15:23
हो.. तेही बरोबर आहे. वर्क्स बोथ वेज. प्राणीच नसले तरी सायटिंग रोडावतं. पण जंगल व्हिज्युअली दाट दिसतंय आणि त्यात प्राणीच नाहीत असं क्वचित होतं. अगदी शिकार वगैरे झाली तरी वाघासारखे टॉप लेव्हल प्राणी वगळता इतरजण अशा ठिकाणी वीण वाढवून टिकाव धरतातच जमेल तेवढा. निसर्गतः भक्षक प्राण्यांचा विणीचा वेग हा भक्ष्य प्राण्यांच्या विणीपेक्षा बराच कमी ठेवला जात असतो.. आणि त्यात तो भक्षक प्राणी शिकारी लोकांना थेट कॅश देणारा असेल तर (वाघ) मग त्यांची पार वाईट अवस्था होते. हत्ती, गेंडा हे प्राणी असेच कॅश देणारे असले तरी ते कोणाचे भक्ष्य नसल्याने त्यांचाही विणीचा वेग कमी असतो. म्हणून ते झपाट्याने नामशेष होत जातात. आणि हरणे वगैरे शिकार्‍यांनी शौकाखातर किंवा खाण्यासाठी मारली तरी ती भराभर पुनरुत्पादित होत राहतात. फक्त त्यांच्या खाद्य वनस्पती शिल्लक असल्या म्हणजे झाले. म्हणून अनेक शेतांमधे हरणांचा उच्छाद होतो. एनीवे तो वेगळाच विषय झाला.

In reply to by संजय क्षीरसागर

भुमन्यु 30/05/2014 - 15:05
राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे ब्ल्यु मोरमोन. वाजवी दर, सुंदर जागा. भ्रमणध्वनीला रेंज नाही, टी. व्ही. उपलब्ध नाही, त्यामुळेही राहण्याचा आनंद द्विगुणित होतो. राहुल

नांदेडीअन 30/05/2014 - 17:38
@ संजयजी प्राणी बघण्यासाठी जातच नाहीयोत मुळी. मी सुरूवातीलाच एक वाक्य वापरले आहे. "...त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी" ‍^^ यापूर्वी दोन वेळा गेलोय मी भिमाशंकरला. (दोन्ही वेळा फॅमिलीसोबत.) मला तिथले वातावरण आवडते, देवराई आवडते, कच्च्या रस्त्यावर आडवाटेला गाडी थांबवून जंगलाच्या निरव शांततेचा आवाज ऎकायला आवडतो. आई-वडिलांचीसुद्धा पहिली पसंद भिमाशंकरच आहे. २००६ मध्ये शेवटचा गेलो होतो मी तिथे. शेकरूचा फक्त आवाज ऎकण्यात चांगले २ तास घालवले होते तेव्हा. प्राणी दिसणे न दिसणे हा केवळ नशिबाचा भाग आहे. गवि यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. जंगल म्हणजे काहीतरी वेगळीच कल्पना असेल त्या व्यक्तीची. बॅटमॅनजी, भिमाशंकरला बरेच प्राणी आहेत. हे बघा. http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Bhimashankar-home-to-529-animal-species/articleshow/10613325.cms "आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार" या वाक्याशी मी थोडा असहमत आहे. मेळघाटच्या जंगलात खूप प्राणी आहेत, पण तिथे सायटिंग फार क्वचितच होते.

नांदेडीअन 30/05/2014 - 17:52
@ राहूल जी ब्ल्यु मॉरमॉन थोडेसे महाग वाटले, पण त्याचे रिव्ह्युज चांगले आहेत. एन्जॉय पॉईंट स्वस्त आहे आणि तिथला परिसर फार सुंदर आहे, पण मंदिरापासून २०-२५ कि.मी.वर आहे आणि याचे रिव्युजसुद्धा नाहियेत जास्त. ब्ल्यु मॉरमॉनच कन्फर्म करून टाकतो.

कंजूस 31/05/2014 - 08:20
म्हातारबाची वाडीचा स्टॉप दहा किमी अगोदर आहे येथे मॉरमॉन आणि टोल नाका आहे .एमटीडिसीत खाजगी हॉटेल झाले आहे त्याचे फोन नुलकरांनी "भि०च्या देवराईत " दिले आहेत . मी ४जूनला टरेकिंगला इथे जात आहे .
नमस्कार मिपाकर्स, उन्हाळ्याचे २ दिवस सुखकर करण्यासाठी पुण्याच्या जवळ ४-५ तासांत जाता येईल असे ठिकाण शोधतोय. लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान अनेक वेळा पाहून झाले आहे आणि तिथे परत जायचे नाहीये. खूप शोधाशोध करूनही भिमाशंकरपेक्षा चांगले ठिकाण सुचत नाहीये, त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी. जर तुम्ही एखादे यापेक्षा चांगले ठिकाण सुचवले तर खूप मदत होईल. सोबत आई-वडिल असणार आहेत, त्यामुळे कृपया ट्रेकिंगसाठीची ठिकाणं सुचवू नका. पुण्यातून सकाळी लवकर निघून रात्रीचा मुक्काम करता येईल आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचता येईल असे ठिकाण सुचवा प्लीज. धन्यवाद.

मासे ३९ ) इंग्लिश मासा

जागु ·

दाक्षिणात्यांच्या (मल्याळी) आहारात ह्या माशाला मानाचे स्थान आहे. ह्याला ते 'कारी मीन' (काळा मासा) म्हणतात. चविष्ट असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

ऋषिकेश 29/05/2014 - 12:17
+१ कारीमीन पोल्लीचेट्टू नावाचा अतीसुंदर खाद्यप्रकार कुलाब्याला ललिथ रेस्टॉरन्टमध्ये खाता येईल. त्याचे वर्णन इथे

In reply to by ऋषिकेश

पांथस्थ 02/06/2014 - 18:20
माफ करा पण हा करिमीन (Pearlspot) नाहिये! वर वर दिसायला सारखाच असला तरी नीट बघितल्यास लक्षात येउ शकेल - http://en.wikipedia.org/wiki/Green_chromide. करिमीन हा पसरट पंज्यासारखा आहे. बाकी करिमीन फ्राय खल्लास लागतो! हा इंग्लिश मासा तिलापियाच्या जास्त जवळचा दिसतो आहे. अर्थात हे सगळे प्रकार सिकलीड (Cichlid) जातीचे असल्यामुळे साधर्म्य आहे!

In reply to by प्रभाकर पेठकर

वेगवेगळ्या पाण्यात, प्रदेशात एकच माशाचे रुप किंचित बदलते. त्यामुळे एकाच नांवाचे, एकाच माशाचे दोन दोन प्रकार आढळतात. Malabar leaf fish - Panna karimeen Tilapia - karimeen pearl spot - karimeen king fish - suramai seer fish - suramai

शिद 28/05/2014 - 19:33
कधी खाल्लेला आठवत नाही पण तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही. पक्के मत्स-खवय्यांनाच ओळखता येईल हा फरक पटकन. तुम्ही बनवलं आहे म्हणजे चवीला मस्तच असणार यात वादच नाही. अवांतरः हा मासा खाडीचा आहे म्हणून आठवलं की आमच्या गावच्या खाडीत बोईसर एम.आय.डि.सी. तुन इतक्या प्रचंड प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात येतं की त्यामुळे खाडीच्या पाण्याचा रंग दाट काळसर तपकीरी होवून सगळे मासे मृतप्राय झाले आहेत. :(

In reply to by शिद

शिद, >>>> तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही असं वाटत नाही. बांगडा इतका इतका ओळखिचा आहे की, 'हा बांगडा नाही' एव्हढे तरी नक्कीच ओळखता येईल.

In reply to by पिंगू

मांसाहारात मत्स्याहार कमी घातक आणि जास्त उपकारक आहे असे वाटते. विशेषतः, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडसची गरज मत्स्याहारातून भागते. पूर्ण प्रथिनांचा पुरवठाही शरीराला उत्तम होतो. वृद्धपकाळातील अनेक आजारांना मध्यवयातच पायबंद घातला जातो. अर्थात, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडच्या फायद्यांविषयी अजून ही संशोधन चालू आहे. पण हा एक आवश्यक घटक आहे आणि तो मत्स्याहारातून मिळतो ह्यावर एकमत आहे. रोजच्या चयापचय प्रक्रियेस (मेटॅबॉलीझम) मदत होते.

सौंदाळा 29/05/2014 - 12:06
ही तर काळुंद्री. दोन-तीनदाच खाल्ली आहे. छान लागते. मस्त पाक्रु

ऋषिकेश 29/05/2014 - 13:29
एक विनंती आहे (तुमची ही इतकी छान 'पाक'माला आजच वाचतो आहे म्हणून इतक्या उशीराने ही सुचना. क्षमस्व!)
माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत
अशांसारख्या स्टेप्स मासे नहमी करून खाणार्‍यांना सवयीच्या व सोप्या असल्या तरी माझ्यासारख्या आजवर अगदी क्वचित (तेही दुसर्‍यांच्या घरी जाऊन) मासे बनवणार्‍याला सवयीच्या नसतात. तेव्हा या बहुतेक सर्व माशांसाठी कराव्या लागणार्‍या स्टेप्स कशा कराव्यात हे छायाचित्रासहित समजावता आले, तसेच खवले काढायला काय वापरावे? (विळी/सुरी/कोयता इत्यादी) नक्की कुठे छेद द्यावा, वगैरे गोष्टी सांगता आल्या तर शिकायला आवडेल. घाई नाही पण लिहा नक्की!

जागु 29/05/2014 - 14:19
चालेल ऋषिकेश ह्यासाठी एक वेगळा धागाच काढेन. थोडा वेळ लागेल. मोठे मासे असतील तर खवले काढायला काती चांगली. छोटे असतील तर विळीवर काढता येतात.

In reply to by बन्डु

बॅटमॅन 30/05/2014 - 16:32
अहो विष्णूच्या प्रथमावतारास आपल्या उदरात स्थान देणे हा भक्तीचा अजून एक अ‍ॅडिशनल प्रकार मानला जावा खरे तर..नवविधा भक्ती म्हणतात तशी दशविधा भक्ती असावी...(या एका प्रकारासकट).. म्हणा, गर्व से कहो....

दाक्षिणात्यांच्या (मल्याळी) आहारात ह्या माशाला मानाचे स्थान आहे. ह्याला ते 'कारी मीन' (काळा मासा) म्हणतात. चविष्ट असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

ऋषिकेश 29/05/2014 - 12:17
+१ कारीमीन पोल्लीचेट्टू नावाचा अतीसुंदर खाद्यप्रकार कुलाब्याला ललिथ रेस्टॉरन्टमध्ये खाता येईल. त्याचे वर्णन इथे

In reply to by ऋषिकेश

पांथस्थ 02/06/2014 - 18:20
माफ करा पण हा करिमीन (Pearlspot) नाहिये! वर वर दिसायला सारखाच असला तरी नीट बघितल्यास लक्षात येउ शकेल - http://en.wikipedia.org/wiki/Green_chromide. करिमीन हा पसरट पंज्यासारखा आहे. बाकी करिमीन फ्राय खल्लास लागतो! हा इंग्लिश मासा तिलापियाच्या जास्त जवळचा दिसतो आहे. अर्थात हे सगळे प्रकार सिकलीड (Cichlid) जातीचे असल्यामुळे साधर्म्य आहे!

In reply to by प्रभाकर पेठकर

वेगवेगळ्या पाण्यात, प्रदेशात एकच माशाचे रुप किंचित बदलते. त्यामुळे एकाच नांवाचे, एकाच माशाचे दोन दोन प्रकार आढळतात. Malabar leaf fish - Panna karimeen Tilapia - karimeen pearl spot - karimeen king fish - suramai seer fish - suramai

शिद 28/05/2014 - 19:33
कधी खाल्लेला आठवत नाही पण तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही. पक्के मत्स-खवय्यांनाच ओळखता येईल हा फरक पटकन. तुम्ही बनवलं आहे म्हणजे चवीला मस्तच असणार यात वादच नाही. अवांतरः हा मासा खाडीचा आहे म्हणून आठवलं की आमच्या गावच्या खाडीत बोईसर एम.आय.डि.सी. तुन इतक्या प्रचंड प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात येतं की त्यामुळे खाडीच्या पाण्याचा रंग दाट काळसर तपकीरी होवून सगळे मासे मृतप्राय झाले आहेत. :(

In reply to by शिद

शिद, >>>> तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही असं वाटत नाही. बांगडा इतका इतका ओळखिचा आहे की, 'हा बांगडा नाही' एव्हढे तरी नक्कीच ओळखता येईल.

In reply to by पिंगू

मांसाहारात मत्स्याहार कमी घातक आणि जास्त उपकारक आहे असे वाटते. विशेषतः, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडसची गरज मत्स्याहारातून भागते. पूर्ण प्रथिनांचा पुरवठाही शरीराला उत्तम होतो. वृद्धपकाळातील अनेक आजारांना मध्यवयातच पायबंद घातला जातो. अर्थात, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडच्या फायद्यांविषयी अजून ही संशोधन चालू आहे. पण हा एक आवश्यक घटक आहे आणि तो मत्स्याहारातून मिळतो ह्यावर एकमत आहे. रोजच्या चयापचय प्रक्रियेस (मेटॅबॉलीझम) मदत होते.

सौंदाळा 29/05/2014 - 12:06
ही तर काळुंद्री. दोन-तीनदाच खाल्ली आहे. छान लागते. मस्त पाक्रु

ऋषिकेश 29/05/2014 - 13:29
एक विनंती आहे (तुमची ही इतकी छान 'पाक'माला आजच वाचतो आहे म्हणून इतक्या उशीराने ही सुचना. क्षमस्व!)
माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत
अशांसारख्या स्टेप्स मासे नहमी करून खाणार्‍यांना सवयीच्या व सोप्या असल्या तरी माझ्यासारख्या आजवर अगदी क्वचित (तेही दुसर्‍यांच्या घरी जाऊन) मासे बनवणार्‍याला सवयीच्या नसतात. तेव्हा या बहुतेक सर्व माशांसाठी कराव्या लागणार्‍या स्टेप्स कशा कराव्यात हे छायाचित्रासहित समजावता आले, तसेच खवले काढायला काय वापरावे? (विळी/सुरी/कोयता इत्यादी) नक्की कुठे छेद द्यावा, वगैरे गोष्टी सांगता आल्या तर शिकायला आवडेल. घाई नाही पण लिहा नक्की!

जागु 29/05/2014 - 14:19
चालेल ऋषिकेश ह्यासाठी एक वेगळा धागाच काढेन. थोडा वेळ लागेल. मोठे मासे असतील तर खवले काढायला काती चांगली. छोटे असतील तर विळीवर काढता येतात.

In reply to by बन्डु

बॅटमॅन 30/05/2014 - 16:32
अहो विष्णूच्या प्रथमावतारास आपल्या उदरात स्थान देणे हा भक्तीचा अजून एक अ‍ॅडिशनल प्रकार मानला जावा खरे तर..नवविधा भक्ती म्हणतात तशी दशविधा भक्ती असावी...(या एका प्रकारासकट).. म्हणा, गर्व से कहो....
ह्या माशाला इंग्लिश बोलता येत असेल असा गैरसमज करून घेउ नये. हे मासे खाडीत, शेतात सापडतात. माश्याचे नाव माहीत नसल्याने ह्याला इंग्लिश मासा नाव पडले असावे. हया माशाला खवले असुन मासा पुर्ण काळा असतो.

आर्थीक घोटाळ्यांचे/गैरव्यवहारांचे अर्थशास्त्रीय समर्थन होऊ शकते ?

माहितगार ·

असंका 28/05/2014 - 12:10
अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे उदा. भ्रष्टाचार न केल्यास अर्थशास्त्राच्या तत्वांचे उल्लंघन होइल अशा अर्थी अपेक्षित आहे का? पण तसे असेल तर भ्रष्टाचार हेच एक अर्थशास्त्रीय तत्त्व बनल्यासारखे होइल. इतर समर्थन वि. अर्थशास्त्रीय समर्थन असे अपेक्षित आहे का? अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे काय म्हणायचे आहे ते नीट कळत नाहिये.अजून एक लेख येणार आहे का?

आत्मशून्य 28/05/2014 - 12:12
त्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन होते ज्याला व्यापक जनाधार लाभतो. कायदा तेथे काहीही विषेश प्रभावीत करु शकत नाही. उदा. पायरसी... वगैरी वगैरे. आता अशा विवीध गोष्टींना जनाधार नेमका का लाभतो याची सामाजीक व आर्थीक कारणे व परिणाम अभ्यासुनच आपल्या प्रश्नावर अचुक मत व्यक्त करता येउ शकते पण अर्थातच... मोघपणे बोलायचे तर उत्तर परिस्थीतीनुसार इतकेच आहे.

असंका 28/05/2014 - 12:10
अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे उदा. भ्रष्टाचार न केल्यास अर्थशास्त्राच्या तत्वांचे उल्लंघन होइल अशा अर्थी अपेक्षित आहे का? पण तसे असेल तर भ्रष्टाचार हेच एक अर्थशास्त्रीय तत्त्व बनल्यासारखे होइल. इतर समर्थन वि. अर्थशास्त्रीय समर्थन असे अपेक्षित आहे का? अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे काय म्हणायचे आहे ते नीट कळत नाहिये.अजून एक लेख येणार आहे का?

आत्मशून्य 28/05/2014 - 12:12
त्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन होते ज्याला व्यापक जनाधार लाभतो. कायदा तेथे काहीही विषेश प्रभावीत करु शकत नाही. उदा. पायरसी... वगैरी वगैरे. आता अशा विवीध गोष्टींना जनाधार नेमका का लाभतो याची सामाजीक व आर्थीक कारणे व परिणाम अभ्यासुनच आपल्या प्रश्नावर अचुक मत व्यक्त करता येउ शकते पण अर्थातच... मोघपणे बोलायचे तर उत्तर परिस्थीतीनुसार इतकेच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भ्रष्ट आचरण म्हणजे भ्रष्टाचार ह्या शब्दात पथभ्रष्ट म्हणजे आदर्श अथवा नैतीक मार्गापासून ढळलेला असा एक अर्थ पुर्वी गृहीत असावा. त्यामुळे मुळ शब्दाचा अर्थ सब्जेक्टीव्ह, अधिक व्यापकपणे वापरता येईल असा असावा पण शब्दांच्या अर्थछटा काळानुरूप बदलत जातात तसे इतर अर्थछटा मागेपडून आर्थीक गैरव्यवहार ही अर्थछटा अधिक पुढे येते आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नैतीकता या दृष्टीने या शब्दाचे प्रयोजन या विषयावर एक वेगळा लेख होऊ शकेल तो येत्या काळात सवडीनुसार लिहिण्याचा बेत आहेच).

सौदी क्षणचित्रे : ०६ : आधुनिक औद्योगिक शहर, अल् जुबेल

डॉ सुहास म्हात्रे ·

जेथे राहतो तेथील फोटो बघुन आनन्द झाला. मराठी मानुस नौकरी साठी येथे यावेत असी ईच्छा आहे. माहिति हवि असल्यास जरुर ईमेल पाठवा.

प्रचेतस 28/05/2014 - 16:51
सुंदर शहर आहे आणि किती सुनियोजित. हे दोन शहरांना जोडणारे लांबच लांब निर्मनुष्य महामार्ग सतत वाळूने भरून जात असतील. सौदी सरकार ह्याची काळजी घेत असेलच.

In reply to by प्रचेतस

नेहमीच भूरभूरणारी वाळू गुळगुळीत रस्त्यांवर साठत नाही... वार्‍याबरोबर उडून जाते. मात्र सोसाट्याचा वारा / वादळाने रस्त्यावर साठणारी वाळू यंत्रे आणि माणसांच्या सहाय्याने त्वरीत साफ केली जाते.

भाते 29/05/2014 - 12:14
सविस्तर माहिती आणि फोटो छान आहेत. खासकरून समुद्र किनाऱ्याचे फोटो आवडले.

रेवती 30/05/2014 - 05:55
वाह! डोळे दिपून गेले. अजस्त्र तेलप्रकल्प, जलशुद्धिकरण केंद्र, आखीव वसाहती पाहून मस्त वाटले. जुबेलचे डाऊन टाऊन मात्र भारतातल्या मध्यम आकाराच्या गावातला भाग असावा असे आहे.

विटेकर 03/06/2014 - 11:23
ओघवते आणि चित्रदर्शी लेखन ! आवडले ! पण अजूनही एखाद्या माहितीपटासारखे वाटणारे हे लेखन तिथल्या सामाजिक आणि सांस्कॄतिक बाबींवर केव्हा टिप्पणी करते याची वाट पाहात आहे... ! लोक आखाती देशात पैसे मिळवायला जातात असेच आत्तापर्यन्त वाटत होते पण सुंदर आणि उच्च राहणीमान हा ही एक भाग असू शकतो असे आता म्हणता येईल असे वाटते. आता:- लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! अन्य आखातातील /परदेशातील लोकांनी ही आपले अनुभव मांडावेत !

In reply to by विटेकर

लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही... १. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे. २. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ. ३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे. ४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे. माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो... उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते. स्पष्टीकरण: १. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच ! २. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले. ३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

जेथे राहतो तेथील फोटो बघुन आनन्द झाला. मराठी मानुस नौकरी साठी येथे यावेत असी ईच्छा आहे. माहिति हवि असल्यास जरुर ईमेल पाठवा.

प्रचेतस 28/05/2014 - 16:51
सुंदर शहर आहे आणि किती सुनियोजित. हे दोन शहरांना जोडणारे लांबच लांब निर्मनुष्य महामार्ग सतत वाळूने भरून जात असतील. सौदी सरकार ह्याची काळजी घेत असेलच.

In reply to by प्रचेतस

नेहमीच भूरभूरणारी वाळू गुळगुळीत रस्त्यांवर साठत नाही... वार्‍याबरोबर उडून जाते. मात्र सोसाट्याचा वारा / वादळाने रस्त्यावर साठणारी वाळू यंत्रे आणि माणसांच्या सहाय्याने त्वरीत साफ केली जाते.

भाते 29/05/2014 - 12:14
सविस्तर माहिती आणि फोटो छान आहेत. खासकरून समुद्र किनाऱ्याचे फोटो आवडले.

रेवती 30/05/2014 - 05:55
वाह! डोळे दिपून गेले. अजस्त्र तेलप्रकल्प, जलशुद्धिकरण केंद्र, आखीव वसाहती पाहून मस्त वाटले. जुबेलचे डाऊन टाऊन मात्र भारतातल्या मध्यम आकाराच्या गावातला भाग असावा असे आहे.

विटेकर 03/06/2014 - 11:23
ओघवते आणि चित्रदर्शी लेखन ! आवडले ! पण अजूनही एखाद्या माहितीपटासारखे वाटणारे हे लेखन तिथल्या सामाजिक आणि सांस्कॄतिक बाबींवर केव्हा टिप्पणी करते याची वाट पाहात आहे... ! लोक आखाती देशात पैसे मिळवायला जातात असेच आत्तापर्यन्त वाटत होते पण सुंदर आणि उच्च राहणीमान हा ही एक भाग असू शकतो असे आता म्हणता येईल असे वाटते. आता:- लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! अन्य आखातातील /परदेशातील लोकांनी ही आपले अनुभव मांडावेत !

In reply to by विटेकर

लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही... १. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे. २. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ. ३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे. ४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे. माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो... उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते. स्पष्टीकरण: १. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच ! २. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले. ३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

वेडा बाबा

ज्ञानोबाचे पैजार ·

आवडली कविता. शेवटच्या चार ओळींनी अधिक स्पष्ट झाली कविता. नै तर माझ्या मनात दुसरंच सुरु झालं होतं. :( -दिलीप बिरुटे

आवडली कविता. शेवटच्या चार ओळींनी अधिक स्पष्ट झाली कविता. नै तर माझ्या मनात दुसरंच सुरु झालं होतं. :( -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
उशी भिजली आसवांनी, हुंदका दाटुन येतो काय झाले माझ्या परीला, बेचैन मी हैराण होतो तु हमसत रडत असते, पाहुन मी अस्वस्थ होतो तुझे साश्रु नयन पाहता, गलबलाट काळजात होतो अजून सांगू किती वेळा?