मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यमराजाचे मनोगत....!

आयुर्हित ·
काव्यरस
आमची प्रेरणा: १) (रेडा म्हणे वडाला) २) सेकंड होम... ३) नरेंद्र मोदिंचे विकास मंत्र गेला रेडा एकदाचा, मोठा भार होता, चारा खाउन माजलेला तो लालु प्रसाद होता. घोटाळ्यात अडकला कोळसा,महाग झाला गॅस. झटपट काम करण्यासाठी विन्टेज कारची आस!

कावळ्यांतला आईनस्टाईन !!!

डॉ सुहास म्हात्रे ·

मी अजूनही विचार करतोय की यात नक्की त्या कावळ्याची चतुराई आहे की विडिओ बनवणार्‍यांची चलाखी. जर कावळ्याची चतुराई असेल तर चतुराई हा शब्द फार थिटा पडावा... हॅट्स ऑफ कव्वा मामा !!!

चित्रगुप्त 14/06/2014 - 01:35
हा एकच कावळा इतका हुशार आहे, की सर्वच- वा पुष्कळ कावळे तसे असतात? या प्रकारचे आणखी व्हिडियो आहेत का? याच कावळ्यावर आणखी काय काय प्रयोग केले गेले आहेत?

चित्रगुप्त 14/06/2014 - 10:56
@त्रिवेनि:
या विडियोतील कावल्यावर Gestalt Theory(समष्टिवादी उपपत्ती) किवा स्कीनर यांच्या साधक अभिसंधान (operant conditioning) चा प्रयोग केलेला आहे का?
या दोन्हीबद्दल थोडक्यात माहिती द्यावी अशी विनंती करतो. गूगलवर प्रत्येकाने वेगवेगळे वाचण्यापेक्षा इथे वाचणे सर्वांनाच सोयिस्कर पडेल. तेही मराठीत.

मागे एक अशीच चित्रफित पाहिली होती. ज्यात एक कावळा, आक्रोड सदृश कडक कवचाचे फळ रहदारी नियंत्रक दिव्याजवळ (सिग्नलपाशी) रस्त्यावर ठेवतो आणि त्यावरून गाडी गेली कि ते कवच फुटते आणि आतले फळ कावळ्याला खायला मिळते. ते कवचयुक्त फळ रस्त्यावर अंदाजाने ठेवल्यावर जर त्यावरून गाड्या जात नसतील तर तो कावळा त्या फळाचे स्थान बदलून पुन्हा प्रतिक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबतो असे पाहावयास मिळाले होते. अशाच दुसर्‍या एका प्रसंगात माकडे फळ तोडण्यासाठी दगडाचा वापार करताना दाखवली आहेत. म्हणजे, ते कवचयुक्त फळ जमिनीवर सपाट दगडासारख्या कडक पृष्ठभागावर ठेवायचे आणि वरून दुसरा दगड दोन्ही हातांनी उचलून त्यावर हाणायचा. कवच फुटले की आतले फळ खायचे. मानवा व्यतिरिक्त, 'हत्याराचा' किंवा 'उपकरणाचा' वापर, स्वतःसाठी अन्न मिळविण्यासाठी कांही प्राणी करतात हे सिद्ध झाले आहे. अर्थात, वरील चित्रफितीतील कावळा अन्न मिळविण्यासाठी जास्त कौशल्याचे काम करताना दाखवला आहे. पण, कृती सुरु करण्याअगोदर त्या कावळ्याने एकंदर उपलब्ध उपकरणांचा अभ्यास केलेला दिसत नाही तसेच ह्या सर्व साधनांचा उपयोग सर्वात शेवटी मोठी काडी मिळविण्यासाठी करता येईल ह्याची सांगड कशी घातली हे ही कळत नाही. तसेच मोठ्या पिंजर्‍यातील मासाचा तुकडा मिळविण्यासाठी मोठ्या काडीची गरज आहे ह्यावर त्याने कांही विचार केल्याचे दिसत नाही. अशा अनेक त्रुटींमुळे मुळात 'हा कावळा ह्या कार्यासाठी प्रशिक्षित आहे की काय?' असा प्रश्न पडतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

कावळा निश्चितच प्रशिक्षित असावा... तरीसुद्धा... आजूबाजूच्या एखाद्या वस्तूचा वापर पाहिजे असलेले काम करून घेणासाठी साधन म्हणून करणे हे अनेक प्राण्यांत दिसते. मात्र येथे "अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा योग्य क्रमाने उपयोग करून साध्य मिळवणे" हे त्या कावळ्याने केले आहे. कावळ्यातच नाही तर त्यापेक्षा अनेक वरिष्ठ स्तरांवर असलेल्या प्रजातींंही इतकी बुद्धिमत्ता अपेक्षित नाही... हे त्या चित्रफितल्या कावळाचे आश्चर्यकारक वैशिष्ठ्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अस्वस्थामा 14/06/2014 - 15:51
+१ बरोबर.. हा व्हीडिओ बीबीसीच्या Inside the Animal Mind कार्यक्रमाचा भाग आहे.. या कावळ्याची प्रजाती जगात सगळ्यात हुशार कावळे म्हणून ओळखली जाते. त्यातलाच एक त्यानी या प्रयोगासाठी वापरलाय. इतर भाग पण खासच आहेत.. (बीबीसीच्या माहीतीपटांचा चाहता)

मी अजूनही विचार करतोय की यात नक्की त्या कावळ्याची चतुराई आहे की विडिओ बनवणार्‍यांची चलाखी. जर कावळ्याची चतुराई असेल तर चतुराई हा शब्द फार थिटा पडावा... हॅट्स ऑफ कव्वा मामा !!!

चित्रगुप्त 14/06/2014 - 01:35
हा एकच कावळा इतका हुशार आहे, की सर्वच- वा पुष्कळ कावळे तसे असतात? या प्रकारचे आणखी व्हिडियो आहेत का? याच कावळ्यावर आणखी काय काय प्रयोग केले गेले आहेत?

चित्रगुप्त 14/06/2014 - 10:56
@त्रिवेनि:
या विडियोतील कावल्यावर Gestalt Theory(समष्टिवादी उपपत्ती) किवा स्कीनर यांच्या साधक अभिसंधान (operant conditioning) चा प्रयोग केलेला आहे का?
या दोन्हीबद्दल थोडक्यात माहिती द्यावी अशी विनंती करतो. गूगलवर प्रत्येकाने वेगवेगळे वाचण्यापेक्षा इथे वाचणे सर्वांनाच सोयिस्कर पडेल. तेही मराठीत.

मागे एक अशीच चित्रफित पाहिली होती. ज्यात एक कावळा, आक्रोड सदृश कडक कवचाचे फळ रहदारी नियंत्रक दिव्याजवळ (सिग्नलपाशी) रस्त्यावर ठेवतो आणि त्यावरून गाडी गेली कि ते कवच फुटते आणि आतले फळ कावळ्याला खायला मिळते. ते कवचयुक्त फळ रस्त्यावर अंदाजाने ठेवल्यावर जर त्यावरून गाड्या जात नसतील तर तो कावळा त्या फळाचे स्थान बदलून पुन्हा प्रतिक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबतो असे पाहावयास मिळाले होते. अशाच दुसर्‍या एका प्रसंगात माकडे फळ तोडण्यासाठी दगडाचा वापार करताना दाखवली आहेत. म्हणजे, ते कवचयुक्त फळ जमिनीवर सपाट दगडासारख्या कडक पृष्ठभागावर ठेवायचे आणि वरून दुसरा दगड दोन्ही हातांनी उचलून त्यावर हाणायचा. कवच फुटले की आतले फळ खायचे. मानवा व्यतिरिक्त, 'हत्याराचा' किंवा 'उपकरणाचा' वापर, स्वतःसाठी अन्न मिळविण्यासाठी कांही प्राणी करतात हे सिद्ध झाले आहे. अर्थात, वरील चित्रफितीतील कावळा अन्न मिळविण्यासाठी जास्त कौशल्याचे काम करताना दाखवला आहे. पण, कृती सुरु करण्याअगोदर त्या कावळ्याने एकंदर उपलब्ध उपकरणांचा अभ्यास केलेला दिसत नाही तसेच ह्या सर्व साधनांचा उपयोग सर्वात शेवटी मोठी काडी मिळविण्यासाठी करता येईल ह्याची सांगड कशी घातली हे ही कळत नाही. तसेच मोठ्या पिंजर्‍यातील मासाचा तुकडा मिळविण्यासाठी मोठ्या काडीची गरज आहे ह्यावर त्याने कांही विचार केल्याचे दिसत नाही. अशा अनेक त्रुटींमुळे मुळात 'हा कावळा ह्या कार्यासाठी प्रशिक्षित आहे की काय?' असा प्रश्न पडतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

कावळा निश्चितच प्रशिक्षित असावा... तरीसुद्धा... आजूबाजूच्या एखाद्या वस्तूचा वापर पाहिजे असलेले काम करून घेणासाठी साधन म्हणून करणे हे अनेक प्राण्यांत दिसते. मात्र येथे "अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा योग्य क्रमाने उपयोग करून साध्य मिळवणे" हे त्या कावळ्याने केले आहे. कावळ्यातच नाही तर त्यापेक्षा अनेक वरिष्ठ स्तरांवर असलेल्या प्रजातींंही इतकी बुद्धिमत्ता अपेक्षित नाही... हे त्या चित्रफितल्या कावळाचे आश्चर्यकारक वैशिष्ठ्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अस्वस्थामा 14/06/2014 - 15:51
+१ बरोबर.. हा व्हीडिओ बीबीसीच्या Inside the Animal Mind कार्यक्रमाचा भाग आहे.. या कावळ्याची प्रजाती जगात सगळ्यात हुशार कावळे म्हणून ओळखली जाते. त्यातलाच एक त्यानी या प्रयोगासाठी वापरलाय. इतर भाग पण खासच आहेत.. (बीबीसीच्या माहीतीपटांचा चाहता)
लेखनविषय:
लेखनप्रकार
आंतरजालावर असलेली ही व्हिडिओ क्लिप मला एका नातेवाईकाने पाठवली. ती इतकी आश्चर्यकारक आहे की इथे टाकल्याशिवाय राहवले नाही. प्रत्यक्ष पाहूनच ठरवा शिर्षक बरोबर आहे की नाही !

फुटबॉल विश्वचषक :२०१४

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

प्रचेतस 12/06/2014 - 22:22
आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, ओझील, पोडोल्स्की असे एकापेक्षा एक सरस खेळाडू. आक्रमक्र खेळामुळे जर्मनीचे सामने पाहणे अजिबात कंटाळवाणे होत नाही.

पैसा 12/06/2014 - 22:23
आपली टीम काही तिकडे पोचत नाही. इतरांच्या खेळाचाच आनंद घेऊया! माझ्या मुलाचे अजून ३ पेपर्स शिल्लक आहेत. एक उद्या आहे आणि तो रात्री मॅचेस बघणार आहे. तेव्हा मी पण लाथा मारायचा खेळ बघेन म्हणते!

In reply to by विनायक प्रभू

सर प्रवेश प्रक्रिया चालु आहे, आमच्या प्रवेश समितीचे कामकाज बारा ते पाच आहे. सर्व वर्गास (कला वाणिज्य व विज्ञान) 11 वी ते पदवी पर्यन्त प्रवेश देणे चालू आहे. तज्ञ प्राध्यापक, भव्य इमारत, भव्य ग्रंथालय...भव्य.. :) -दिलीप बिरुटे

क्रोएशियान चांगलं आक्रमन केलंय आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोलही केला अतिशय सुरेख असा खेळ क्रोएशिया करतंय. आमचं ब्राझिल चाचपड़तय सालं.

In reply to by प्रचेतस

या मार्सोलोला काल झोप आली नसती जर पुढचे दोन गोल झाले नसते तर..काल ब्राझीलच्या खेळाडूना उपान्त्य फेरीच्या पराभवाची आठवण झाली असेल. बाकी या मार्सलोला बघितल्यावर सत्यसाईंबाबाची आठवण झाली. चेहरापट्टी सेम आहे :) -दिलीप बिरुटे

सेकंड हाफची 20 मिनिटे संपलीत क्रोएशियाच्या उत्तम बचावापुढे ब्राझीलचे मार्कोलो,फ्रेड आणि नेयमार हुल्क ढीले पडले आहेत...ब्राझीलला जिंकायचे असेल तर आक्रमण करावेच लागेल नस्ता क्रोएशिया गोल नोंदवून कधी पुढे जाईल हे ब्राझीलला कळणारही नाही.

ब्राझील जिंकले पण मनं जिंकली ती क्रोएशियानं. शेवटच्या काही सेकंदात क्रोएशियाला संधी मिळाली होती ती गेली आणि शेवटच्या त्या काही सेकंदात ब्राझिलच्या ओस्करने तीसरा गोल नोंदवला. शेवटच्या वाढीव् मिनिटातला खेळ संपला. शुभ प्रभात :) -दिलीप बिरुटे

वेल्लाभट 13/06/2014 - 15:22
डोक्याला वाटतंय की स्पेन चं पारडं जड आहे... पण मनाने अर्जेंटिना ला सपोर्ट आहे. मेसी, अग्वेरो, तेवेज, यांचे चमत्कार बघायची इच्छा आहे... ब्राझील ला होम क्राउड चं अ‍ॅड्व्हान्टेज वगैरे असलं तरी शक्यता कमी वाटतेय का कोणास ठाउक. पोर्तुगाल मात्र सरप्राईझ ठरू शकते. काल मॅच बघितली नाही. झोपलो. आज स्पेन ची बघेन.

श्रीगुरुजी 13/06/2014 - 20:13
ब्राझील व जर्मनी यांच्यात अंतिम सामना व्हावा अशी इच्छा आहे. नेदरलँड्स विजेते ठरले तरी आवडेल. कॅमेरूनने १९९० चा चमत्कार पुन्हा एकदा दाखवावा अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

:) :ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे चोळावे लागले. नंतर नेमकं काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं.

मेक्सिको आणि केमेरून यांच्यात सामना सुरु आहे, खेळाची पाच मिनिटे झाली आहेत, मेक्सिको आक्रमण करतोय पण गोल मधे रूपान्तर करणे दोघांनाही अजुन जमले नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

पूर्वार्धातला खेळ संपलाय. गोल करण्याची संधी मेक्सिकोलाच जास्त मिळाली पण गोल होऊ शकला नाही. सामना म्हणावं तसा अजूनही रंगेना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

मेक्सिकोच्या पेरोल्टाने केला बा गोल. १-० अजूनही गोल झाला तर मेक्सिकोच करेल असे वाटते. क्यामेरुन मधे काय दम दिसेना. अर्थात खेळ उत्तम करेल तो जिंकेल म्हणा. -दिलीप बिरुटे

पैसा 13/06/2014 - 22:42
०-०. हे असले बारके देश पण फायनल्समधे खेळतात आणि आमच्या लोकांना जमत नाय? शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे.

भृशुंडी 14/06/2014 - 03:05
वॅन पर्सीच हेडर खतरनाक. आणि रॉबेनचा गोल तर निव्वळ भिश्क्याव.... ४था गोल कॅसियासने फुकटचा दान केला. पण एकंदरीत flying Dutchmen! *biggrin* स्पेन २०१० मध्ये पण पहिला गेम हरलेले- पण इतका भीषण नाही!

In reply to by भृशुंडी

शिद 14/06/2014 - 13:38
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
+१११ स्पेनचा गोलकिपर सुद्धा आ वासुन फक्त बॉलकडे बघतच राहीला. पण एकंदरीत कालचा स्पेन वि. नेदरलँड(हॉलंड) चा सामना रोमहर्षक झाला. मज्जा आली.

युरोपियन देशाची भिशी लावल्याप्रमाणे आपापसात विश्वविजेते पद वाटून घेतात , ह्यावेळी मला हॉलंड ला संधी असल्याचे वाटते. आम्ही नेहमीच सेमी फायनल पर्यंत येतो , त्यामुळे काय होणार ह्याची आधीच माहिती असल्याने डोक्याला नाही तर घशाला त्राण देत घश्याखाली बियर रिचवली जाते. अंतिम सामन्यात आपण नसल्याने बेफिकारीने सामना पाहण्याची मज काही औरच

कंजूस 14/06/2014 - 07:01
हेडरचे गोल बंद करायला हवेत .कॉर्नरमधून एकाने चेंडू अगदी जाळीपाशी मारायचा आणि डोक्याने दुसऱ्याने आत घुसडायचा की झाला गोल काही मजा नाही . फक्त डोक्याने चेंडू अडवायची परवानगी हवी . दोन प्रतिस्पर्धी आणि एक गोलाडव्याला चकवत एखादा खेळाडू चेंडू जाळीत हळूच सोडतो ते फार मजेशिर वाटते .आणखी दोन तीन कसबी प्रकारही खेळाची मजा वाढवतात .रेकॉर्डीँग केलेला खेळही बघायला मजा येते .कधीकधी एवढे गूंग होतो की समोर ठेवलेला गरम चहा गारढोण होतो . बॉल सतत दुसऱ्याकडे तटवायचा योग्य वेळ येईपर्यँत चे मर्म जाणणारे तीन चार खेळाडूच(मेसि वगैरे) जिंकून देतात .मीच गोल करीन या विचाराचे असले की पराभव निश्चित .अशांनी टेनिस खेळावे मध्यभागी आडवी जाळी लावलेल्या 'कोर्टात'.

सुधीर 14/06/2014 - 10:01
इंग्लंड वि. इटली सामना पहायचा आहे. बघू योग येतो का? लॅटीन अमेरिका आणि युरोप व्यतिरिक्त एकतरी संघ फायनल मध्ये असावा असं वाटतं. (जपान कडे डोळे लावून आहे).

कोलंबिया वि. ग्रीस सामना सुरु होतोय. काय अंदाज नै कोण जिंकेल. पाहात राहु. उत्तम चाली, उत्तम पासेस, असं काहीसं दिसावं. -दिलीप बिरुटॅ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 14/06/2014 - 23:16
मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० सालचे युरो कप विजेते होते. पण सध्या बरीच अधोगती झालेली दिसतेय.

शिद 15/06/2014 - 23:48
शेवटच्या ३ र्‍या मी. (एक्स्ट्रा टाईम) स्विट्झर्लंड्च्या Haris Seferović जबरा गोलमुळे स्विट्झर्लंड्चा इक्वॅडोर वर २-१ ने विजय.

In reply to by शिद

स्वीतझर्लन्डचे उत्तम पासेस आणि आणि सतत गोल्पोष्टवर धड़कणे यामुळे विजयी ते विजयी ठरले असे वाटते. पण चांगला सामना बघायला मिळाला ! दिलीप बिरुटे

कंजूस 16/06/2014 - 11:06
दोनवेळा गोल झालेला पंचाने दिला नाही मेक्सिको वि० कमेरून खेळात.आउटसाईडचे नाटक काही कळले नाही .रेकॉड केलेले दोन तीन वेळा पाहूनसुध्दा .तो हिरवा पट्टा दाखवायचे .

In reply to by कंजूस

रंगोजी 16/06/2014 - 20:03
*ऑफसाईड पंचाच्या मदतनीसाने चूक केली. पास होताना पास घेणारा आणि जाळे यामध्ये किमान एक बचावपटू असावा लागतो (कीपर सोडून). तसे नसेल तर ऑफसाईड दिला जातो. याला अपवाद असतो जेव्हा पास घेणारा देणार्याच्या मागे असतो (pullback). त्यामुळे कॉर्नरला डायरेक्ट कधी ऑफसाईड होउ शकत नाही. येथे मदतनीसाने वाटेत चेंडूला दुसर्या॑ खेळाडूचा स्पर्श झाल्याने नवीन पास सुरु झाला वाटून ऑफसाईड ट्रिगर केला. पण प्रत्यक्षात स्पर्श कॅमेरूनियन खेळाडूचा होता. चुकीचा निर्णय. जरी मेक्सिकोला ३ गुण मिळाले असले तरी गोल फरक किती महत्त्वाचा ठरणार हे शेवटीच कळेल.

In reply to by रंगोजी

मलाही ऑफसाईडची भानगड कळत नाही. कशाला हवा एक मधे बचावपटू. गोलपोष्टमधे चेंडु किती सराईतपणे 'गोल' म्हणुन डकवला हे महत्वाचे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खटपट्या 18/06/2014 - 05:58
असं नसेल तर आक्रमण करणारा एक खेळाडू (रोनाल्डो सारखा) नेहमीच गोल पोस्ट जवळ घुटमळत राहील. आणि योग्य पास मिळाल्यावर गोल करेल. गोलची संख्या दुप्पट तिप्पट होईल. आणि खेळातील चुरस कमी होईल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 16/06/2014 - 20:58
ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवाय ९:३० पासून असल्याने झोपेचे खोबरे पण होणार नाही.

प्रचेतस 16/06/2014 - 21:43
जर्मनीच्या खेळाडूला पुर्तुगेजांनी गोलक्षेत्रात अवैधारित्या पाडल्याने मिळालेल्या फ्री किकवर मुल्लरने जर्मनीला पहिला गोल करून दिला.

जर्मनीचा खेळ छान. जबरदस्त आक्रमण त्याच मुळे तीन गोल झालेत सुरुवातीला जे हल्ले पोर्तुगिल चढ़वले नंतर मात्र त्यांना जमत नैये. पाहू या सेकंड हाफ

वेल्लाभट 17/06/2014 - 11:18
अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी. पोर्तुगाल ची हाराकीरी चालू होती. पेपे पिवळ्या तिकिटावर वाचू शकला असता जर पुन्हा त्याच्याजवळ जाऊन डोकं नसतं `चालवलं'. रोनाल्डोही निष्प्रभ वाटला. मजेची बाबः आज ऑफिसात दोन मुलींचं संभाषण कानावर पडलं. `अरे वो गोल कर ही नही रहा था यार... पता नही क्या हुवा उसे? (चिंतेचा सूर)' एक क्षण मला वाटलं कुठल्याश्या सिरियल मधल्या पात्राविषयी चर्चा चालली आहे की काय... म्हणजे... तिने ऐकूनच घेतलं नाही ग त्याचं... इत्यादी. लोल! असो. ब्राझील मेक्सिको मजा येईल वाटते. उद्या पुन्हा डचांची खेळी बघायचीय... वाह! मझा आहे.

In reply to by वेल्लाभट

डोकं नसतं लावलं तर पेपे पिवल्या कार्डावर वाचला असता आणि रोनाल्डोची जी हवा होती ती तर कुठेच दिसली नाही. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रंगोजी 18/06/2014 - 15:29
कदाचित पिवळेही मिळाले नसते. मूळ फाऊल पंचाने दिलाच नव्हता. निव्वळ मूर्खपणा पेपेचा. रोनाल्डोबाबत सहमत. अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही असेच वाटते. पुढचे सामने सोपे आहेत. फॉर्मात येईल आशा आहे. तसेही पोर्तुगाल नेहमी अडखळत सुरुवात करतात. विश्वचषक पात्रतेच्या सामन्यातही करो या मरो परिस्थिती आली होती.

हाडक्या 17/06/2014 - 15:29
काय राव .. सगळे फक्त सेलेब्रिटी संघांबद्दल बोलतेत तुमी लोकं. कालची ईराणची मॅचपण भारी झाली बरं का. काय फाईट दिली ईराणने त्या नायजेरियाला, डिफेन्स तर मस्तच. आता अर्जेंटिना बरोबर आहे त्यांची पुढची मॅच.. :)

In reply to by कंजूस

शिद 18/06/2014 - 15:37
कालची ब्राझिल वि. मेक्सिको ची मॅच थरारक झाली. मेक्सिकोचा गोलकिपर ओचोआ हा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा गोलपोस्ट समोर उभा राहून गोल अडवत होता. दुसरीकडे ब्राझीलचा गोलकीपर ज्युलियो सीझरनेही भक्कम कामगिरी करत संघावर गोल होऊ दिला नाही. कालच्या सामन्यातील खरे स्टार होते दोन्ही संघांचे गोलकीपर...

असंका 18/06/2014 - 17:37
रशिया आणि कोरीया...रटाळ मॅच: १:१ गोल्कीपरच्या हातात मारलेल्या बॉलवर गोल? आणि उत्तरादाखल रशियन आक्रमकांपैकी एकाच्या हाताला लागून अडलेल्या चेंडूवर दुसर्‍याने केलेला बरोबरीचा गोल्... नगण्य आव्हाने. एक सेकंदात बॉल या बाजूच्या गोल्जवळ तर दुसर्‍या सेकंदाला दुसर्‍या बाजूच्या! मध्ये कुणी कुणाला आव्हान देऊन अडवायचा प्रयत्नही नाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 18/06/2014 - 21:59
रोबेननं आपल्या वेगाचं प्रदर्शन करत डचांना आघाडीवर नेलं पण दोनच मिनिटात कांगारूंनी गोल डागून बरोबरी साधली.

कंजूस 19/06/2014 - 03:17
स्पेनला मिळाले रिटन तिकीट . आता फक्त बीचवर लोळायचे आणि परत जायचे . ब्राझीलच्या मैनेजरने अगोदरच सांगितले होते युअरोपिअन टीम परवडली ,चिलीशी खेळ नको रे बाबा ,फारच तिखट .

In reply to by पैसा

चिलीने स्पेनचे विजेतापदाचे स्वप्न धुळीस मिळवले. स्पेन आक्रमक होते पण त्यांना जमलेच नाही. फुटबोल तज्ञ स्पेनच जिंकेल म्हणायचे आणि असंख्य क्रीडा रसिक स्पेनचे नाव घेत असायचे आता जर्मनी आणि ब्राझिल कडून अपेक्षा धरावी असे वाटते. दिलीप बिरुटे

australia आणि holland अत्यंत चुरशीचा झाला… दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ केला… tim cahil ची volley अप्रतिम…. Long pass सुद्धा सुरेख होता.

कंजूस 19/06/2014 - 15:38
मला रॉबेनचा खेळ आवडला . संपूर्ण दोन तासभर रात्रीचा खेळ आणि तीन मैच पाहणे कठीणच त्यामुळे BBC SPORTS news हळूच मोबाईलच्या दोन इंची चौकोनात वाचतो .वाचनीय आहे .अपडेटस टाकतात मैदानातून .दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा एक तासात तीनही मैचेज जे ठळक सोनी सिक्सवर टिव्हीवर पाहतो .ताकाची तहान ताकावर .असा पूर्ण खेळ नाही तरी कुठे समजतोय ?कुणाचा तरी झेंडा आपला म्हणायचा .पांढरा टी शट बरा ,नंतरही घालता येतो . क्रिकेटपेक्षा मजा लय भारी .नाचणाऱ्या पोरींची गरजच नाही ,प्रेक्षकांतही सांपल असतात .आख्खा देश नाचतो अथवा टिपे गाळतो एकेका जबरदस्त लाथेवर .नव्वद मिनिटांत पंधरा किमी तरी पळत असतील बिचारे खेळाडू आपल्या देशासाठी .

In reply to by प्रचेतस

प्रचेतस 20/06/2014 - 22:22
रटाळ सामना चालू असतानाच कोस्टारिकन खेळाडूने दिलेल्या सुरेख पासवर स्ट्रायकर रुईझने हेडरद्वारे अफलातून गोल करून इटलीला १-० ने पिछाडीवर ढकललं.

कंजूस 21/06/2014 - 06:33
फ्रान्स वि स्विटज दोन तीन वेळा हाइलाइटस पाहावे लागणार .बन्जिमाचा गोल शिटीने खाल्ला .फारच मजेदार मैच झाली . सेट टॉप बॉक्स रेकॉर्डिँगवाला असल्याने बरं पडतं .नंतर फारवर्ड करून बघता येतं .

In reply to by प्रचेतस

अर्जेंटीना इतके दमेल असं वाटलं नव्हतं :) सेकंड हाफ मधे पाहू मेस्सी काही चमत्कार करतो का ! बाकी इराणच्या बचावाला मार्क दिले पाहिजेत.

कंजूस 22/06/2014 - 03:45
जर्मनी आला आला क्लोस क्लोस आला धावून . अर्जेँटिना केला एकदाचा गोल मेस्सीने . इंग्लंड कधी उजाडायचा तो मंगळवार ?मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा .

हाहाहा कंजूस काका मस्तच घानाच खरा विजेता वैगैरे बोलायची कधी , बोलाचा भात अशी आहे. अजून एक धक्कादायक निकाल लागून अजून एका युरोपियन संघांना परतीचे वेध लागणार ह्या कु शंकेला पूर्ण विराम मिळाला. बचेंगे तो और भी लढेंगे आमचा गरुड ह्यावेळी विश्वचषक आपल्या पंखाखाली घेणार हे नक्की

In reply to by खटपट्या

प्रचेतस 22/06/2014 - 22:57
मूळात ह्या दोन्ही संघांचे सामने पाहणे म्हणजे बांग्लादेश विरुद्ध झिंबाब्वे क्रिकेट म्याच पाहण्यासारखं आहे.

In reply to by खटपट्या

असंका 23/06/2014 - 11:00
रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्....त्यांची कोरीयाबरोबरची मॅचही रटाळ झाली होती. रशियाला अगोदर एकही यलो कार्ड नव्हते. आज मिळाले. आणि उगीचच मिळाले असं मला तरी वाटलं. कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले.

In reply to by असंका

कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले. =)) -दिलीप बिरुटे

कंजूस 23/06/2014 - 08:26
जर्मनीच्या गटात नुसती धडपड आहे . जर्मनीचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा आपण हरणार तर नाही ना अशा मानसिकतेतून खेळाडू खेळतात .आणि चुकून गोल झाल्यासारखा आनंद दाखवतात .असं का होतं ही चर्चा नेहमी होते .पण निनाद तुझा संघ मात्र चांगला खेळ करतो .उगाच पाडापाडी करणे या गोष्टी करत नाही .प्रतिस्पर्ध्याकडून चेंडू काढायचा आगावूपणाही करत नाहीत .अगदी पांढऱ्या टीशर्टातले जेँटलमेन .

In reply to by कंजूस

अगदी चपखल विश्लेषण ह्यामागील कारण माझ्यामते असे असावे की मागच्या दोन स्पर्धांच्या मध्ये सुरवातीला आमची गरुडभरारी दणक्यात व जोशात असायची मात्र महत्वाच्या सामन्यात समोरून अवचित आक्रमण झाले कि जोशात होश हरून पराभव मिळायचा म्हणून अब कि बार जर्मन सरकार अशी घोषणा देऊन ताक फुंकून फुंकून पीत आहोत ,मोदी ह्यांनी प्रचार सभांच्या मध्ये जसे जाणीव पूर्वक आक्रमक हिंदुत्व कटाक्षाने टाळले तसे आम्ही कटाक्षाने आक्रमण करणे सुरवातीपासून टाळत आहोत. आक्रमण करण्यापेक्षा बचाव करत अचानक मुसंडी मारायची मग वेळ काढायचा असे धोरण दिसत आहे , सध्या तरी आम्हाला डोईजड होईल असा संघ दृष्टीक्षेपात नाही आहे

ब्राझील आणि क्यामेरुन या लढतीत ब्राझीलने ड्रॉवर भर दिला तरी पुष्कळ आहे, पराभव झाला तर लटकून जावू असे वाटते. आमचा ब्राझीलचा झेंडा असल्यामुळे नेयमार गोल करेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 23/06/2014 - 22:01
स्पेन विरुद्ध कांगारूंचा सामना लै जोरदार चाललाय. आज स्पेननं टोरेस आणि व्हिला हे दोन स्ट्रायकर उतरवलेत. त्यांचे तूफानी आक्रमण चालू आहे. अजून तरी गोल नाही पण झाला तरी हे स्पेनचं वरातीमागून घोडं असेल. आणि हो, हां सामना सोनी पिक्सवर चालू आहे. सिक्सवर डच विरुद्ध चिली.

प्रचेतस 24/06/2014 - 21:55
उरूग्वे इटली हा महत्वाचा सामना सुरु. सामन्यातला विजेता बाद फेरीत पोहोचणार. इटलीला बरोबरी तर उरुग्वेला विजय आवश्यकच. दूसरा सामना कोस्टारिका विरुद्ध इंग्लंड म्हणजे डेड रबर.

आता मस्त किस्सा झाला मला भुयारी रेल्वे मध्ये हवेत तरंगणाऱ्या काही जर्मन यक्ष व याक्षिनींचा थवा दिसला , आपल्या देशाच्या नावे जयजयकार करत असतांना त्यांच्या डब्यात मी एकटाच मिपा वाचत बसलो होतो तेव्हा एका यक्षाने मजला ,तू का नाही आनंद साजरा करत आहेस , तू कोणत्या देशाचा आहे असे विचारले , साहेब फुल फॉर्मात होते , त्याच्या खेळीमेळीच्या प्रश्नावर मी गंभीरपणे उत्तर दिले , मी अफगाणी आहे आणि अमेरिका हरल्याचा आनंद तुमच्या इतका मला सुद्धा झाला आहे , आम्ही नि तुम्ही त्यांना हरवले आहेत फक्त मैदाने वेगवेगळी आहेत , यक्षाचे इमान धाडकन खाली आले नि बिचारा गोरामोरा झाला.

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा 27/06/2014 - 07:34
नशीब की तरंगिणी अवस्थेत त्याने काही हातापायी केली नाही - पर्टिक्युलरली तुम्ही अफगाणी म्हटल्यावर.

In reply to by यशोधरा

आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा दिवशी पोलिसांचे जथ्थे मोक्याच्या जागी तैनात असतात विडीयो केमेरे सर्वत्र कार्यरत असतात त्यामुळे हजारोंच्या संख्यने पुरुष महिला . युवक ,युवती व कुमार कुमारी रस्यावर आंनद साजरा करत असतांना सुद्धा बेशिस्त वर्तन होत नाहीत , त्यात तालिबान , अलकायदा ह्यांच्या संबंधी येथील जनतेला चीड येण्यापेक्ष्या भीती जास्त वाटते , माझ्याशी संवाद साधलेल्या अनेकांनी त्यांना जर्मन सैन्य अफगाण मध्ये काय करत आहे ह्याची कल्पना असल्याचे सांगून त्यांना तेथे राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे कारण ह्यामुळे अफगाण निर्वासित त्यांच्या देशात येतात फुकट सारे सुख सुविधा जर्मन सरकार कडून मिळवून परत येथील समाज व्यवस्थेला नावे ठेवतात , म्हणूनच ह्यांच्याशी संबंध नको अशी बहुसंख्य लोकांची धारणा आहे , माझ्याशी हातापायी करण्याची शक्यता मा कमी वाटली कारण माझ्या कडील बेगेत नक्की काय आहे ह्याची त्याला खात्री नव्हती एखादे शस्त्र , किंवा अजून काही सगळ्यात महत्त्वाचे मी थंड नजरेने त्याच्या डोळ्यात डोळे घालून हे वाक्य बोललो , माझी शरीरयष्टी किरकोळ असली तरी जिव्हा चांगलीच कडक आहे , तेव्हा अनेकदा बोल बच्चन वर काम निभावून जाते. आणि मुळात २० एक वर्षाचा मुलगा , सोनेरी केसाची मधाळ चेहऱ्याची मैत्रीण बाजूला ह्याच्या कवेत असतांना ह्याला माझ्याशी संवाद साधण्याची दुर्बुद्धी कशी झाली ह्याचे मला नवल वजा राग आला. अपने काम से काम रखो भाई

कंजूस 27/06/2014 - 09:48
शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू आला खाली बैंडमास्तर चालले घरी . रोना रोना ना रोनाल्डो . अर्जेँटिना मेस्सीने चौघांच्या डोक्यावरून उडवलेल्या अफलातून चेंडूने चकवले . फाडू गोल . इकडे हॉटेलात नवीन डिश "मेस्सी मेस्सी "आली आहे . आपले कुवेतमधले शेफ वल्ड कपसाठी काय आंब्याची करामत करतात ते बघू .

प्रचेतस 12/06/2014 - 22:22
आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, ओझील, पोडोल्स्की असे एकापेक्षा एक सरस खेळाडू. आक्रमक्र खेळामुळे जर्मनीचे सामने पाहणे अजिबात कंटाळवाणे होत नाही.

पैसा 12/06/2014 - 22:23
आपली टीम काही तिकडे पोचत नाही. इतरांच्या खेळाचाच आनंद घेऊया! माझ्या मुलाचे अजून ३ पेपर्स शिल्लक आहेत. एक उद्या आहे आणि तो रात्री मॅचेस बघणार आहे. तेव्हा मी पण लाथा मारायचा खेळ बघेन म्हणते!

In reply to by विनायक प्रभू

सर प्रवेश प्रक्रिया चालु आहे, आमच्या प्रवेश समितीचे कामकाज बारा ते पाच आहे. सर्व वर्गास (कला वाणिज्य व विज्ञान) 11 वी ते पदवी पर्यन्त प्रवेश देणे चालू आहे. तज्ञ प्राध्यापक, भव्य इमारत, भव्य ग्रंथालय...भव्य.. :) -दिलीप बिरुटे

क्रोएशियान चांगलं आक्रमन केलंय आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोलही केला अतिशय सुरेख असा खेळ क्रोएशिया करतंय. आमचं ब्राझिल चाचपड़तय सालं.

In reply to by प्रचेतस

या मार्सोलोला काल झोप आली नसती जर पुढचे दोन गोल झाले नसते तर..काल ब्राझीलच्या खेळाडूना उपान्त्य फेरीच्या पराभवाची आठवण झाली असेल. बाकी या मार्सलोला बघितल्यावर सत्यसाईंबाबाची आठवण झाली. चेहरापट्टी सेम आहे :) -दिलीप बिरुटे

सेकंड हाफची 20 मिनिटे संपलीत क्रोएशियाच्या उत्तम बचावापुढे ब्राझीलचे मार्कोलो,फ्रेड आणि नेयमार हुल्क ढीले पडले आहेत...ब्राझीलला जिंकायचे असेल तर आक्रमण करावेच लागेल नस्ता क्रोएशिया गोल नोंदवून कधी पुढे जाईल हे ब्राझीलला कळणारही नाही.

ब्राझील जिंकले पण मनं जिंकली ती क्रोएशियानं. शेवटच्या काही सेकंदात क्रोएशियाला संधी मिळाली होती ती गेली आणि शेवटच्या त्या काही सेकंदात ब्राझिलच्या ओस्करने तीसरा गोल नोंदवला. शेवटच्या वाढीव् मिनिटातला खेळ संपला. शुभ प्रभात :) -दिलीप बिरुटे

वेल्लाभट 13/06/2014 - 15:22
डोक्याला वाटतंय की स्पेन चं पारडं जड आहे... पण मनाने अर्जेंटिना ला सपोर्ट आहे. मेसी, अग्वेरो, तेवेज, यांचे चमत्कार बघायची इच्छा आहे... ब्राझील ला होम क्राउड चं अ‍ॅड्व्हान्टेज वगैरे असलं तरी शक्यता कमी वाटतेय का कोणास ठाउक. पोर्तुगाल मात्र सरप्राईझ ठरू शकते. काल मॅच बघितली नाही. झोपलो. आज स्पेन ची बघेन.

श्रीगुरुजी 13/06/2014 - 20:13
ब्राझील व जर्मनी यांच्यात अंतिम सामना व्हावा अशी इच्छा आहे. नेदरलँड्स विजेते ठरले तरी आवडेल. कॅमेरूनने १९९० चा चमत्कार पुन्हा एकदा दाखवावा अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

:) :ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे चोळावे लागले. नंतर नेमकं काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं.

मेक्सिको आणि केमेरून यांच्यात सामना सुरु आहे, खेळाची पाच मिनिटे झाली आहेत, मेक्सिको आक्रमण करतोय पण गोल मधे रूपान्तर करणे दोघांनाही अजुन जमले नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

पूर्वार्धातला खेळ संपलाय. गोल करण्याची संधी मेक्सिकोलाच जास्त मिळाली पण गोल होऊ शकला नाही. सामना म्हणावं तसा अजूनही रंगेना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

मेक्सिकोच्या पेरोल्टाने केला बा गोल. १-० अजूनही गोल झाला तर मेक्सिकोच करेल असे वाटते. क्यामेरुन मधे काय दम दिसेना. अर्थात खेळ उत्तम करेल तो जिंकेल म्हणा. -दिलीप बिरुटे

पैसा 13/06/2014 - 22:42
०-०. हे असले बारके देश पण फायनल्समधे खेळतात आणि आमच्या लोकांना जमत नाय? शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे.

भृशुंडी 14/06/2014 - 03:05
वॅन पर्सीच हेडर खतरनाक. आणि रॉबेनचा गोल तर निव्वळ भिश्क्याव.... ४था गोल कॅसियासने फुकटचा दान केला. पण एकंदरीत flying Dutchmen! *biggrin* स्पेन २०१० मध्ये पण पहिला गेम हरलेले- पण इतका भीषण नाही!

In reply to by भृशुंडी

शिद 14/06/2014 - 13:38
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
+१११ स्पेनचा गोलकिपर सुद्धा आ वासुन फक्त बॉलकडे बघतच राहीला. पण एकंदरीत कालचा स्पेन वि. नेदरलँड(हॉलंड) चा सामना रोमहर्षक झाला. मज्जा आली.

युरोपियन देशाची भिशी लावल्याप्रमाणे आपापसात विश्वविजेते पद वाटून घेतात , ह्यावेळी मला हॉलंड ला संधी असल्याचे वाटते. आम्ही नेहमीच सेमी फायनल पर्यंत येतो , त्यामुळे काय होणार ह्याची आधीच माहिती असल्याने डोक्याला नाही तर घशाला त्राण देत घश्याखाली बियर रिचवली जाते. अंतिम सामन्यात आपण नसल्याने बेफिकारीने सामना पाहण्याची मज काही औरच

कंजूस 14/06/2014 - 07:01
हेडरचे गोल बंद करायला हवेत .कॉर्नरमधून एकाने चेंडू अगदी जाळीपाशी मारायचा आणि डोक्याने दुसऱ्याने आत घुसडायचा की झाला गोल काही मजा नाही . फक्त डोक्याने चेंडू अडवायची परवानगी हवी . दोन प्रतिस्पर्धी आणि एक गोलाडव्याला चकवत एखादा खेळाडू चेंडू जाळीत हळूच सोडतो ते फार मजेशिर वाटते .आणखी दोन तीन कसबी प्रकारही खेळाची मजा वाढवतात .रेकॉर्डीँग केलेला खेळही बघायला मजा येते .कधीकधी एवढे गूंग होतो की समोर ठेवलेला गरम चहा गारढोण होतो . बॉल सतत दुसऱ्याकडे तटवायचा योग्य वेळ येईपर्यँत चे मर्म जाणणारे तीन चार खेळाडूच(मेसि वगैरे) जिंकून देतात .मीच गोल करीन या विचाराचे असले की पराभव निश्चित .अशांनी टेनिस खेळावे मध्यभागी आडवी जाळी लावलेल्या 'कोर्टात'.

सुधीर 14/06/2014 - 10:01
इंग्लंड वि. इटली सामना पहायचा आहे. बघू योग येतो का? लॅटीन अमेरिका आणि युरोप व्यतिरिक्त एकतरी संघ फायनल मध्ये असावा असं वाटतं. (जपान कडे डोळे लावून आहे).

कोलंबिया वि. ग्रीस सामना सुरु होतोय. काय अंदाज नै कोण जिंकेल. पाहात राहु. उत्तम चाली, उत्तम पासेस, असं काहीसं दिसावं. -दिलीप बिरुटॅ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 14/06/2014 - 23:16
मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० सालचे युरो कप विजेते होते. पण सध्या बरीच अधोगती झालेली दिसतेय.

शिद 15/06/2014 - 23:48
शेवटच्या ३ र्‍या मी. (एक्स्ट्रा टाईम) स्विट्झर्लंड्च्या Haris Seferović जबरा गोलमुळे स्विट्झर्लंड्चा इक्वॅडोर वर २-१ ने विजय.

In reply to by शिद

स्वीतझर्लन्डचे उत्तम पासेस आणि आणि सतत गोल्पोष्टवर धड़कणे यामुळे विजयी ते विजयी ठरले असे वाटते. पण चांगला सामना बघायला मिळाला ! दिलीप बिरुटे

कंजूस 16/06/2014 - 11:06
दोनवेळा गोल झालेला पंचाने दिला नाही मेक्सिको वि० कमेरून खेळात.आउटसाईडचे नाटक काही कळले नाही .रेकॉड केलेले दोन तीन वेळा पाहूनसुध्दा .तो हिरवा पट्टा दाखवायचे .

In reply to by कंजूस

रंगोजी 16/06/2014 - 20:03
*ऑफसाईड पंचाच्या मदतनीसाने चूक केली. पास होताना पास घेणारा आणि जाळे यामध्ये किमान एक बचावपटू असावा लागतो (कीपर सोडून). तसे नसेल तर ऑफसाईड दिला जातो. याला अपवाद असतो जेव्हा पास घेणारा देणार्याच्या मागे असतो (pullback). त्यामुळे कॉर्नरला डायरेक्ट कधी ऑफसाईड होउ शकत नाही. येथे मदतनीसाने वाटेत चेंडूला दुसर्या॑ खेळाडूचा स्पर्श झाल्याने नवीन पास सुरु झाला वाटून ऑफसाईड ट्रिगर केला. पण प्रत्यक्षात स्पर्श कॅमेरूनियन खेळाडूचा होता. चुकीचा निर्णय. जरी मेक्सिकोला ३ गुण मिळाले असले तरी गोल फरक किती महत्त्वाचा ठरणार हे शेवटीच कळेल.

In reply to by रंगोजी

मलाही ऑफसाईडची भानगड कळत नाही. कशाला हवा एक मधे बचावपटू. गोलपोष्टमधे चेंडु किती सराईतपणे 'गोल' म्हणुन डकवला हे महत्वाचे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खटपट्या 18/06/2014 - 05:58
असं नसेल तर आक्रमण करणारा एक खेळाडू (रोनाल्डो सारखा) नेहमीच गोल पोस्ट जवळ घुटमळत राहील. आणि योग्य पास मिळाल्यावर गोल करेल. गोलची संख्या दुप्पट तिप्पट होईल. आणि खेळातील चुरस कमी होईल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 16/06/2014 - 20:58
ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवाय ९:३० पासून असल्याने झोपेचे खोबरे पण होणार नाही.

प्रचेतस 16/06/2014 - 21:43
जर्मनीच्या खेळाडूला पुर्तुगेजांनी गोलक्षेत्रात अवैधारित्या पाडल्याने मिळालेल्या फ्री किकवर मुल्लरने जर्मनीला पहिला गोल करून दिला.

जर्मनीचा खेळ छान. जबरदस्त आक्रमण त्याच मुळे तीन गोल झालेत सुरुवातीला जे हल्ले पोर्तुगिल चढ़वले नंतर मात्र त्यांना जमत नैये. पाहू या सेकंड हाफ

वेल्लाभट 17/06/2014 - 11:18
अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी. पोर्तुगाल ची हाराकीरी चालू होती. पेपे पिवळ्या तिकिटावर वाचू शकला असता जर पुन्हा त्याच्याजवळ जाऊन डोकं नसतं `चालवलं'. रोनाल्डोही निष्प्रभ वाटला. मजेची बाबः आज ऑफिसात दोन मुलींचं संभाषण कानावर पडलं. `अरे वो गोल कर ही नही रहा था यार... पता नही क्या हुवा उसे? (चिंतेचा सूर)' एक क्षण मला वाटलं कुठल्याश्या सिरियल मधल्या पात्राविषयी चर्चा चालली आहे की काय... म्हणजे... तिने ऐकूनच घेतलं नाही ग त्याचं... इत्यादी. लोल! असो. ब्राझील मेक्सिको मजा येईल वाटते. उद्या पुन्हा डचांची खेळी बघायचीय... वाह! मझा आहे.

In reply to by वेल्लाभट

डोकं नसतं लावलं तर पेपे पिवल्या कार्डावर वाचला असता आणि रोनाल्डोची जी हवा होती ती तर कुठेच दिसली नाही. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रंगोजी 18/06/2014 - 15:29
कदाचित पिवळेही मिळाले नसते. मूळ फाऊल पंचाने दिलाच नव्हता. निव्वळ मूर्खपणा पेपेचा. रोनाल्डोबाबत सहमत. अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही असेच वाटते. पुढचे सामने सोपे आहेत. फॉर्मात येईल आशा आहे. तसेही पोर्तुगाल नेहमी अडखळत सुरुवात करतात. विश्वचषक पात्रतेच्या सामन्यातही करो या मरो परिस्थिती आली होती.

हाडक्या 17/06/2014 - 15:29
काय राव .. सगळे फक्त सेलेब्रिटी संघांबद्दल बोलतेत तुमी लोकं. कालची ईराणची मॅचपण भारी झाली बरं का. काय फाईट दिली ईराणने त्या नायजेरियाला, डिफेन्स तर मस्तच. आता अर्जेंटिना बरोबर आहे त्यांची पुढची मॅच.. :)

In reply to by कंजूस

शिद 18/06/2014 - 15:37
कालची ब्राझिल वि. मेक्सिको ची मॅच थरारक झाली. मेक्सिकोचा गोलकिपर ओचोआ हा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा गोलपोस्ट समोर उभा राहून गोल अडवत होता. दुसरीकडे ब्राझीलचा गोलकीपर ज्युलियो सीझरनेही भक्कम कामगिरी करत संघावर गोल होऊ दिला नाही. कालच्या सामन्यातील खरे स्टार होते दोन्ही संघांचे गोलकीपर...

असंका 18/06/2014 - 17:37
रशिया आणि कोरीया...रटाळ मॅच: १:१ गोल्कीपरच्या हातात मारलेल्या बॉलवर गोल? आणि उत्तरादाखल रशियन आक्रमकांपैकी एकाच्या हाताला लागून अडलेल्या चेंडूवर दुसर्‍याने केलेला बरोबरीचा गोल्... नगण्य आव्हाने. एक सेकंदात बॉल या बाजूच्या गोल्जवळ तर दुसर्‍या सेकंदाला दुसर्‍या बाजूच्या! मध्ये कुणी कुणाला आव्हान देऊन अडवायचा प्रयत्नही नाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 18/06/2014 - 21:59
रोबेननं आपल्या वेगाचं प्रदर्शन करत डचांना आघाडीवर नेलं पण दोनच मिनिटात कांगारूंनी गोल डागून बरोबरी साधली.

कंजूस 19/06/2014 - 03:17
स्पेनला मिळाले रिटन तिकीट . आता फक्त बीचवर लोळायचे आणि परत जायचे . ब्राझीलच्या मैनेजरने अगोदरच सांगितले होते युअरोपिअन टीम परवडली ,चिलीशी खेळ नको रे बाबा ,फारच तिखट .

In reply to by पैसा

चिलीने स्पेनचे विजेतापदाचे स्वप्न धुळीस मिळवले. स्पेन आक्रमक होते पण त्यांना जमलेच नाही. फुटबोल तज्ञ स्पेनच जिंकेल म्हणायचे आणि असंख्य क्रीडा रसिक स्पेनचे नाव घेत असायचे आता जर्मनी आणि ब्राझिल कडून अपेक्षा धरावी असे वाटते. दिलीप बिरुटे

australia आणि holland अत्यंत चुरशीचा झाला… दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ केला… tim cahil ची volley अप्रतिम…. Long pass सुद्धा सुरेख होता.

कंजूस 19/06/2014 - 15:38
मला रॉबेनचा खेळ आवडला . संपूर्ण दोन तासभर रात्रीचा खेळ आणि तीन मैच पाहणे कठीणच त्यामुळे BBC SPORTS news हळूच मोबाईलच्या दोन इंची चौकोनात वाचतो .वाचनीय आहे .अपडेटस टाकतात मैदानातून .दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा एक तासात तीनही मैचेज जे ठळक सोनी सिक्सवर टिव्हीवर पाहतो .ताकाची तहान ताकावर .असा पूर्ण खेळ नाही तरी कुठे समजतोय ?कुणाचा तरी झेंडा आपला म्हणायचा .पांढरा टी शट बरा ,नंतरही घालता येतो . क्रिकेटपेक्षा मजा लय भारी .नाचणाऱ्या पोरींची गरजच नाही ,प्रेक्षकांतही सांपल असतात .आख्खा देश नाचतो अथवा टिपे गाळतो एकेका जबरदस्त लाथेवर .नव्वद मिनिटांत पंधरा किमी तरी पळत असतील बिचारे खेळाडू आपल्या देशासाठी .

In reply to by प्रचेतस

प्रचेतस 20/06/2014 - 22:22
रटाळ सामना चालू असतानाच कोस्टारिकन खेळाडूने दिलेल्या सुरेख पासवर स्ट्रायकर रुईझने हेडरद्वारे अफलातून गोल करून इटलीला १-० ने पिछाडीवर ढकललं.

कंजूस 21/06/2014 - 06:33
फ्रान्स वि स्विटज दोन तीन वेळा हाइलाइटस पाहावे लागणार .बन्जिमाचा गोल शिटीने खाल्ला .फारच मजेदार मैच झाली . सेट टॉप बॉक्स रेकॉर्डिँगवाला असल्याने बरं पडतं .नंतर फारवर्ड करून बघता येतं .

In reply to by प्रचेतस

अर्जेंटीना इतके दमेल असं वाटलं नव्हतं :) सेकंड हाफ मधे पाहू मेस्सी काही चमत्कार करतो का ! बाकी इराणच्या बचावाला मार्क दिले पाहिजेत.

कंजूस 22/06/2014 - 03:45
जर्मनी आला आला क्लोस क्लोस आला धावून . अर्जेँटिना केला एकदाचा गोल मेस्सीने . इंग्लंड कधी उजाडायचा तो मंगळवार ?मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा .

हाहाहा कंजूस काका मस्तच घानाच खरा विजेता वैगैरे बोलायची कधी , बोलाचा भात अशी आहे. अजून एक धक्कादायक निकाल लागून अजून एका युरोपियन संघांना परतीचे वेध लागणार ह्या कु शंकेला पूर्ण विराम मिळाला. बचेंगे तो और भी लढेंगे आमचा गरुड ह्यावेळी विश्वचषक आपल्या पंखाखाली घेणार हे नक्की

In reply to by खटपट्या

प्रचेतस 22/06/2014 - 22:57
मूळात ह्या दोन्ही संघांचे सामने पाहणे म्हणजे बांग्लादेश विरुद्ध झिंबाब्वे क्रिकेट म्याच पाहण्यासारखं आहे.

In reply to by खटपट्या

असंका 23/06/2014 - 11:00
रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्....त्यांची कोरीयाबरोबरची मॅचही रटाळ झाली होती. रशियाला अगोदर एकही यलो कार्ड नव्हते. आज मिळाले. आणि उगीचच मिळाले असं मला तरी वाटलं. कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले.

In reply to by असंका

कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले. =)) -दिलीप बिरुटे

कंजूस 23/06/2014 - 08:26
जर्मनीच्या गटात नुसती धडपड आहे . जर्मनीचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा आपण हरणार तर नाही ना अशा मानसिकतेतून खेळाडू खेळतात .आणि चुकून गोल झाल्यासारखा आनंद दाखवतात .असं का होतं ही चर्चा नेहमी होते .पण निनाद तुझा संघ मात्र चांगला खेळ करतो .उगाच पाडापाडी करणे या गोष्टी करत नाही .प्रतिस्पर्ध्याकडून चेंडू काढायचा आगावूपणाही करत नाहीत .अगदी पांढऱ्या टीशर्टातले जेँटलमेन .

In reply to by कंजूस

अगदी चपखल विश्लेषण ह्यामागील कारण माझ्यामते असे असावे की मागच्या दोन स्पर्धांच्या मध्ये सुरवातीला आमची गरुडभरारी दणक्यात व जोशात असायची मात्र महत्वाच्या सामन्यात समोरून अवचित आक्रमण झाले कि जोशात होश हरून पराभव मिळायचा म्हणून अब कि बार जर्मन सरकार अशी घोषणा देऊन ताक फुंकून फुंकून पीत आहोत ,मोदी ह्यांनी प्रचार सभांच्या मध्ये जसे जाणीव पूर्वक आक्रमक हिंदुत्व कटाक्षाने टाळले तसे आम्ही कटाक्षाने आक्रमण करणे सुरवातीपासून टाळत आहोत. आक्रमण करण्यापेक्षा बचाव करत अचानक मुसंडी मारायची मग वेळ काढायचा असे धोरण दिसत आहे , सध्या तरी आम्हाला डोईजड होईल असा संघ दृष्टीक्षेपात नाही आहे

ब्राझील आणि क्यामेरुन या लढतीत ब्राझीलने ड्रॉवर भर दिला तरी पुष्कळ आहे, पराभव झाला तर लटकून जावू असे वाटते. आमचा ब्राझीलचा झेंडा असल्यामुळे नेयमार गोल करेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 23/06/2014 - 22:01
स्पेन विरुद्ध कांगारूंचा सामना लै जोरदार चाललाय. आज स्पेननं टोरेस आणि व्हिला हे दोन स्ट्रायकर उतरवलेत. त्यांचे तूफानी आक्रमण चालू आहे. अजून तरी गोल नाही पण झाला तरी हे स्पेनचं वरातीमागून घोडं असेल. आणि हो, हां सामना सोनी पिक्सवर चालू आहे. सिक्सवर डच विरुद्ध चिली.

प्रचेतस 24/06/2014 - 21:55
उरूग्वे इटली हा महत्वाचा सामना सुरु. सामन्यातला विजेता बाद फेरीत पोहोचणार. इटलीला बरोबरी तर उरुग्वेला विजय आवश्यकच. दूसरा सामना कोस्टारिका विरुद्ध इंग्लंड म्हणजे डेड रबर.

आता मस्त किस्सा झाला मला भुयारी रेल्वे मध्ये हवेत तरंगणाऱ्या काही जर्मन यक्ष व याक्षिनींचा थवा दिसला , आपल्या देशाच्या नावे जयजयकार करत असतांना त्यांच्या डब्यात मी एकटाच मिपा वाचत बसलो होतो तेव्हा एका यक्षाने मजला ,तू का नाही आनंद साजरा करत आहेस , तू कोणत्या देशाचा आहे असे विचारले , साहेब फुल फॉर्मात होते , त्याच्या खेळीमेळीच्या प्रश्नावर मी गंभीरपणे उत्तर दिले , मी अफगाणी आहे आणि अमेरिका हरल्याचा आनंद तुमच्या इतका मला सुद्धा झाला आहे , आम्ही नि तुम्ही त्यांना हरवले आहेत फक्त मैदाने वेगवेगळी आहेत , यक्षाचे इमान धाडकन खाली आले नि बिचारा गोरामोरा झाला.

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा 27/06/2014 - 07:34
नशीब की तरंगिणी अवस्थेत त्याने काही हातापायी केली नाही - पर्टिक्युलरली तुम्ही अफगाणी म्हटल्यावर.

In reply to by यशोधरा

आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा दिवशी पोलिसांचे जथ्थे मोक्याच्या जागी तैनात असतात विडीयो केमेरे सर्वत्र कार्यरत असतात त्यामुळे हजारोंच्या संख्यने पुरुष महिला . युवक ,युवती व कुमार कुमारी रस्यावर आंनद साजरा करत असतांना सुद्धा बेशिस्त वर्तन होत नाहीत , त्यात तालिबान , अलकायदा ह्यांच्या संबंधी येथील जनतेला चीड येण्यापेक्ष्या भीती जास्त वाटते , माझ्याशी संवाद साधलेल्या अनेकांनी त्यांना जर्मन सैन्य अफगाण मध्ये काय करत आहे ह्याची कल्पना असल्याचे सांगून त्यांना तेथे राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे कारण ह्यामुळे अफगाण निर्वासित त्यांच्या देशात येतात फुकट सारे सुख सुविधा जर्मन सरकार कडून मिळवून परत येथील समाज व्यवस्थेला नावे ठेवतात , म्हणूनच ह्यांच्याशी संबंध नको अशी बहुसंख्य लोकांची धारणा आहे , माझ्याशी हातापायी करण्याची शक्यता मा कमी वाटली कारण माझ्या कडील बेगेत नक्की काय आहे ह्याची त्याला खात्री नव्हती एखादे शस्त्र , किंवा अजून काही सगळ्यात महत्त्वाचे मी थंड नजरेने त्याच्या डोळ्यात डोळे घालून हे वाक्य बोललो , माझी शरीरयष्टी किरकोळ असली तरी जिव्हा चांगलीच कडक आहे , तेव्हा अनेकदा बोल बच्चन वर काम निभावून जाते. आणि मुळात २० एक वर्षाचा मुलगा , सोनेरी केसाची मधाळ चेहऱ्याची मैत्रीण बाजूला ह्याच्या कवेत असतांना ह्याला माझ्याशी संवाद साधण्याची दुर्बुद्धी कशी झाली ह्याचे मला नवल वजा राग आला. अपने काम से काम रखो भाई

कंजूस 27/06/2014 - 09:48
शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू आला खाली बैंडमास्तर चालले घरी . रोना रोना ना रोनाल्डो . अर्जेँटिना मेस्सीने चौघांच्या डोक्यावरून उडवलेल्या अफलातून चेंडूने चकवले . फाडू गोल . इकडे हॉटेलात नवीन डिश "मेस्सी मेस्सी "आली आहे . आपले कुवेतमधले शेफ वल्ड कपसाठी काय आंब्याची करामत करतात ते बघू .
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.

गे...माय...आता...थकली...ग...

डॉ. दत्ता फाटक ·

आयुर्हित 13/06/2014 - 00:35
माहेरची प्रेमळ माणसे भेटणे म्हणजे केवळ स्वर्गसुखच. खरीखुरी आनंद यात्रा घडली! सर्वांच्या नशिबी असेच प्रेम सदैव मिळत राहो हिच त्या परमेश्वराला प्रार्थना.

लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल माहेराची वाट, माहेराची ओढ, सासुरवाशीणीच्या मनांत माहेराचे स्थान वगैरे वगैरे भावनांवर बहिणाबाई चौधरींनी फार उत्कट कविता केली आहे. त्या कवितेतीलच वरील दोन ओळी. डॉ. दत्ता फाटक ह्यांची ही कथा अगदी रसरशीत, भावनांनी ओथंबिलेली आणि डोळ्यांत टचकन पाणी आणणारी झाली आहे. अभिनंदन.

चौकटराजा 20/06/2014 - 11:27
जुन्या जमान्यातले गायक जी एन जोशी यानी " स्वरगंगेच्या तीरी" नावाचे आत्मनिवेदनपर पुस्तक लिहिले. होते. त्यात मराठी भावगीत विश्वात " माहेरा" चा संचार कसा झाला याचे मस्त वर्णन आहे. काही गीते या धाग्यामुळे आठवू लागली. माझीया माहेरा जा..-..... जाणार आज मी माहेराला....ओटी भरा गं घाल घाल पिंगा वार्‍या..... भेटाल का कोणी माझ्या माणसाना माहेरीच्या ... रुण्झुन्त्या पाखरा जा माझ्या माहेरा....

आयुर्हित 13/06/2014 - 00:35
माहेरची प्रेमळ माणसे भेटणे म्हणजे केवळ स्वर्गसुखच. खरीखुरी आनंद यात्रा घडली! सर्वांच्या नशिबी असेच प्रेम सदैव मिळत राहो हिच त्या परमेश्वराला प्रार्थना.

लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल माहेराची वाट, माहेराची ओढ, सासुरवाशीणीच्या मनांत माहेराचे स्थान वगैरे वगैरे भावनांवर बहिणाबाई चौधरींनी फार उत्कट कविता केली आहे. त्या कवितेतीलच वरील दोन ओळी. डॉ. दत्ता फाटक ह्यांची ही कथा अगदी रसरशीत, भावनांनी ओथंबिलेली आणि डोळ्यांत टचकन पाणी आणणारी झाली आहे. अभिनंदन.

चौकटराजा 20/06/2014 - 11:27
जुन्या जमान्यातले गायक जी एन जोशी यानी " स्वरगंगेच्या तीरी" नावाचे आत्मनिवेदनपर पुस्तक लिहिले. होते. त्यात मराठी भावगीत विश्वात " माहेरा" चा संचार कसा झाला याचे मस्त वर्णन आहे. काही गीते या धाग्यामुळे आठवू लागली. माझीया माहेरा जा..-..... जाणार आज मी माहेराला....ओटी भरा गं घाल घाल पिंगा वार्‍या..... भेटाल का कोणी माझ्या माणसाना माहेरीच्या ... रुण्झुन्त्या पाखरा जा माझ्या माहेरा....
लेखनविषय:
लेखनप्रकार
p1 p2

मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल

डॉ. दत्ता फाटक ·

झंम्प्या 17/06/2014 - 06:51
कविता वाचून बुवांच्या एका गाण्याची आठवण झाली. "काटा रुते कुणाला...."

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

झंम्प्या 17/06/2014 - 06:52
मला गझल म्हणायच होतं. काही कडवी वाचताना त्या गाण्याची आठवण झाली अस म्हणायचं होतं मला.

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

मूकवाचक 20/06/2014 - 18:46
आप, अरविंद केजरीवाल आणि आप समर्थकांच्या सद्य परिस्थितीबद्दल चपखल भाष्य करणारी गझल.

In reply to by कवितानागेश

झंम्प्या 19/06/2014 - 12:56
"काही करू पहाता विपरीत होत आहे" मला ही ओळ वाचुन खालील कडव्याची आठवण झालेली. काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे ही विपरीत होत आहे || २ ||

मदनबाण 18/06/2014 - 07:11
तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे वाह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात

झंम्प्या 17/06/2014 - 06:51
कविता वाचून बुवांच्या एका गाण्याची आठवण झाली. "काटा रुते कुणाला...."

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

झंम्प्या 17/06/2014 - 06:52
मला गझल म्हणायच होतं. काही कडवी वाचताना त्या गाण्याची आठवण झाली अस म्हणायचं होतं मला.

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

मूकवाचक 20/06/2014 - 18:46
आप, अरविंद केजरीवाल आणि आप समर्थकांच्या सद्य परिस्थितीबद्दल चपखल भाष्य करणारी गझल.

In reply to by कवितानागेश

झंम्प्या 19/06/2014 - 12:56
"काही करू पहाता विपरीत होत आहे" मला ही ओळ वाचुन खालील कडव्याची आठवण झालेली. काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे ही विपरीत होत आहे || २ ||

मदनबाण 18/06/2014 - 07:11
तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे वाह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात
लेखनविषय:
काव्यरस
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 ----- आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले , माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले , माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 -------- तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 -------- काही करू पहाता विपरीत होत आहे , माझे मला न उमगे

घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]

डॉ. दत्ता फाटक ·

चित्रगुप्त 12/06/2014 - 21:25
डॉ. हनिमन, डॉ. शुस्लर किंवा जे कोणी होमियोपाथी/बायोकेमिकचे मूळ प्रवर्तक होते, त्यांनी एवढ्या तपशीलात जाऊन शेकडो औषधांचे नेमके परिणाम कसे काय शोधून काढले, याबद्दलही माहिती या धाग्यातून मिळावी, अशी अपेक्षा करतो. प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी. होमियोपाथीच्या बाबतीत असे काही झाले होते का?

In reply to by नानासाहेब नेफळे

ह्यावेळी चक्क नेफळे रावांशी सहमत आहे आजवर होमिओपॅथी हे सुडो सायन्स आहे असेच ऐकत आलोय , ह्या लेखमालेतुन काही प्रभाव झाल्यास एखाद्या होमिऑ पॅथी डॉक्टरला सदिच्छा भेट देवुन काही प्रयोग करवुन (मायनर आजारांच्या वेळेला) घ्यायला हरकत नाही . अवांतर : बाकी होमिओपॅथी चे दुष्परिणाम नसतात हे मात्र धाधांत असत्य आहे हे अनुभवाने सांगतो ... आमची मेव्हणी होमिऑपॅथी डॉक्टर आहे तिला एकदा म्हणालो होतो की " होमिऑपॅथी सुडोसायन्स आहे ... माझ्यालेखी ज्योतिषशास्त्र, फेंगशुई , वास्तुशास्त्र , रेकी आणि होमिऑपॅथी हे सारे एकाच माळेतले मणी आहेत " त्यानंतर बोलायचीच बंद झाली :( ... छ्या केवढा हा साईड इफेक्ट =))))

आयुर्हित 13/06/2014 - 00:16
ज्ञानाच्या कक्षा रुन्दावण्यास मदत करणारे अनुभवयुक्त लेखन व आपले मिपावर स्वागत असो! होमिओपॅथीवरील येवु घातलेल्या विस्त्रूत माहितीबद्दल आधिच मनापासुन धन्यवाद.

गवि 13/06/2014 - 13:00
काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते.
उत्तम ... पाच ग्रेन म्हणजे ०.३२ ग्रॅम हे बरोबर असेल तर अर्ध्या ग्लासात एक तृतीयांश ग्रॅम द्रव्य विरघळवलेले..(विरघळत असल्यास) म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार.. फायदा होत असेल किंवा नसेल हा अनुभवाचा / केमिस्ट्रीचा / जीवशास्त्राचा भाग झाला. पण पदार्थाची डिटेक्टेबल क्वांटिटी पोटात जातेय हे पाहून आनंद झाला. पण.. मग.. ही नक्की होमिओपथीच ना? धन्यवाद.

In reply to by गवि

म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार..
कैतरीच आपलं तुमचं. होमिओपथीमध्ये असला धोका बिलकुल पत्करला जात नाही. त्या औषधाच्या नावांपुढे ६ आणि १२ लिहिलं आहे ते दिसलं नाही का? ६ म्हणजे ६ वेळा शतांशाचं डायल्युशन. म्हणजे सुमार एक टनाचं एक मायक्रोग्रॅम करायचं.... १२ वेळा डायल्यूशन म्हणजे एक रेणूही नाही. त्या पाच ग्रेनमध्ये काय असतं कोण जाणे.

मृत्युन्जय 13/06/2014 - 13:35
होमिओपॅथी म्हटल्यावर मिपाकर एकदम तुटुन पडतात. पुणेकर, मोदीसमर्थक आणि आस्तिक या तिघांइतकीच होमियोपॅथी देखील मिपासाठी टिंगलीच विषय झाली आहे असे दिसते. यापैकी जे कोण डॉक्टर्स असतील त्यांचे किमान मत तरी विचारात घेता येइल. ओकार्‍या काढणारे इतर मात्र डोक्यात जातात. असो. होमिओपॅथी ने बरे झालेले लोक मला माहिती आहेत. त्यामुळे माझा होमिओपॅथीवर राग नाही. मी स्वतः वेळ आल्यास अ‍ॅलॉपॅथी औषधे घेतो ही गोष्ट वेगळी.

आदिजोशी 13/06/2014 - 14:30
होमिओपॅथीला शिव्या घालणारे अनेक लोक मिपावर आहेत. त्यातले किती जण स्वतः डॉक्टर आहेत, किती जणांचा होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपथीचा सखोल अभ्यास आहे हे त्यांनाच ठाऊक. उगाच कुठलं तरी काही तरी वाचून मत बनवायचं आणि फुकट देता येतात म्हणून सल्ले देत सुटायचं. टिका तर इतक्या खालच्या पातळीला जाऊन करतात की मिपाकर असल्याची शरम वाटते.

In reply to by आदिजोशी

श्रीगुरुजी 13/06/2014 - 20:17
होमिओपॅथी औषधांचा मला स्वतःला व सर्व कुटुंबियांना गेली अनेक वर्षे अत्यंत चांगला अनुभव आला आहे. होमिओपॅथी थोतांड आहे किंवा ते छद्मविज्ञान आहे असे पूर्वग्रहदूषित मत मांडणार्‍यांशी मी अजिबात सहमत नाही.

In reply to by आदिजोशी

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 10:07
एक तर अ‍ॅलोपाथी असे काहीही नाही. MBBS ही Modern Medicine ची पदवी आहे. ह्यात जे शास्त्रियरीतीने सिद्ध करता येइल असे कुठलेही औषध चालु शकते. आयुर्वेद, युनानी, चिनी औषधे जर क्लिनिकल ट्रायलच्या मार्गाने सिद्ध केली तर ती पण Modern Medicine मधे दिली/घेतली जातील. पण बुवाबाजी पद्धतीने कोणी दावे करत असेल तर त्याकडे खरे तर दुर्लक्ष केले पाहीजे.

चित्रगुप्त 13/06/2014 - 22:01
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे, १९८४ साली अगदी भयंकर परिस्थितीत मी असता होमियोपाथीच्या दोन-तीन दिवसाच्या औषधाने मी वाचलो होतो. माझ्या पत्निलाही लहानपणी आलोपाथी डॉक्टरांनी हात टेकल्यावर होमियोपाथीमुळेच मोठ्या संकटातून बाहेर येता आले होते. माहितीतल्या आणखीही लोकांना झालेला लाभ मला ठाऊक आहे. परंतु त्याचबरोबर होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत. पूर्वी माझ्या वडिलांचे स्वतःचे होमियोपाथीचे दुकान असून मी अनेक वर्षे ते चालवण्यात सहभागी होतो--- एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही. खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत... या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by चित्रगुप्त

आणि त्यावर होमिओपॅथीच्या नक्की कोणत्या औषधाचा किती दिवसात परिणाम झाला हे सांगाल काय?
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
कशामुळे?
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
पुन्हा उपरोक्त शंका!
या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.
लेखक साहित्याचे डॉक्टर असावेत (असं ब्लॉगवरुन वाटतं) त्यामुळे ते बहुदा उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? गायबलेत तिथे यांची काय कथा!

चित्रगुप्त 16/06/2014 - 03:12
१९८४ साली मला अमेरिकेला तीन महिन्यासाठी जायचे होते. त्याकाळी अशी संधी फार दुर्मिळ होती. परंतु 'अमीबॉयसिस' ने ग्रस्त होऊन मी अगदी दुर्बळ झालेलो होतो. चालणे-फिरणेही कठीण झालेले होते. अमेरिकेचे तिकीट एकदा काही दिवसांसाठी पोस्टपोन केले, मात्र पुन्हा तसे करता आले नसते, आलोपाथीने काहीच लाभ होत नव्हता. कुणीतरी सांगितले, त्या होमियोपाथी डॉ. कडे गेलो, त्यांनी फी न घेता औषध दिले, ते २-३ दिवस घेतल्यावर प्रवास करण्याइतपत बरे वाटले. तरी अशक्त पणा बराच काळ राहिला. तीन महिन्यांनंतर मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते. तसेच माझ्या पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली. औषधांविषयी अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही. याचा फायदा निर्माते, एजंट आणि विक्रेते घेत असतात, आणि बिना औषधाचे औषध विकतात. तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते. एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत. अश्याच प्रकारचे उलट-सुलट अनुभव मला भविष्यकथनाबद्दलही आलेले आहेत, त्याविषयी पूर्वी काही धाग्यांमधून लिहिलेही आहे.

In reply to by चित्रगुप्त

ते सांगता येणार नाही कारण :
मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते.
आणि
पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली.
याचंही डायग्नॉसिस आणि औषध सांगणं शक्य नसावं कारण घटना जुनी आहे. तस्मात गुण आला हे खरं पण औषध कोणतं हे कळायला मार्ग नाही. पॅथी सिद्ध होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत : औषधाच्या परिणामांची: १) कन्सिसटंसी २) व्यक्ती निरपेक्षितता आणि ३) स्थल-काल निरपेक्षितता.

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 16/06/2014 - 11:12
पॅथी सिद्ध होणे वा न होणे, याबद्दल काही म्हणणे नाही मात्र 'व्यक्ति तितक्या प्रकृती' या न्यायाने औषधोपचार हा व्यक्तिनिरपेक्ष असू शकत नाही. अ‍ॅलोपाथीत सुद्धा अमूक औषधाची वा वस्तूची अ‍ॅलर्जी आहे का, ही व्यक्तिसापेक्ष माहिती घेतली जाते. अवांतरः माझ्या ओळखीचे एक वैद्य केवळ नाडिपरिक्षा करून जे सांगतात, ते मी बघून थक्क झालेलो आहे. शारीरिक व्याधीच नव्हे, तर मानसिक स्थिती सुद्धा त्यांना नाडिवरून कळते. नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, असे ते सांगतात.

In reply to by चित्रगुप्त

असे एक वैद्य अशोक भट पुण्यात पूर्वी मुंजाबाच्या बोळापाशी होते. खुन्या मुरलीधराच्या मंदीरातले खरे वैद्य कावीळवाले देखील नाडीपरिक्षेवरून उपचार करत.

In reply to by चित्रगुप्त

कवितानागेश 16/06/2014 - 19:57
नाडीपरीक्षेबद्दल माझाही अनुभव अतिशय चाम्गला आहे. पण नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, हे जरा जास्त झालं. ज्याची निरिक्षणशक्ती आणि चिकित्सक्बुद्धे उत्तम असेल असा कुणीही माणूस नाडीपरीक्षा व्यवस्थित करु शकेल. आणि मूळातच डॉक्टर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेतच. माझ्या ओळखीचे एक वैद्य अत्ता केवल ३२ वर्षाचे आहेत. त्यांची नाडीपरीक्षा देखिल अशीच उत्तम आहे. अगदी मानसिक स्थितीचेदेखिल तंतोतंत वर्णन करतात. आणि औषधाचा परीणामदेखिल ताबडतोब होतो. ...पण होमिओपॅथीबद्दल धागा असताना नेहमी तिथे आयुर्वेद का येतो बरं? लोकांना खरोखरच होमिओपॅथीबद्दल काहीही माहित नाहीये हेच खरं.

In reply to by प्रसाद१९७१

होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
संपुर्ण सहमत !

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 16/06/2014 - 12:31
>>> होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे. करा. गो अहेड.

चित्रगुप्त 16/06/2014 - 10:16
होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती. फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो. अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक हे सुद्धा विवेकाने वापरले गेले पाहिजे. एकदम टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हे. आम्हाला तर आलोपाथीने जेवढे नुकसान झाले, तेवढे आयुर्वेदिक वा होमियोपाथीने कधीच झालेले नाही. एकदा आरोग्य बिघडले, की तो विषय फार गुंतागुंतीचा आणि जटिल झालेला असतो. कुणाला कश्याने बरे वाटेल हे सांगणे कठीणच. आलोपाथीमुळे एक व्याधि बरी होते, तर दुसरी उद्भवते, असे बरेचदा घडत असते.

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 10:38
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती.>>>>>>>>>> अहो गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र ह्यांनी पण कोणाचा कधी फायदा झाला नाही, तरी पण शतकानुशतके चालू च आहे ना. पुन्हा एक दुरुस्ती, अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.

चित्रगुप्त 16/06/2014 - 11:29
अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.
मग कोणता शब्द वपरावा म्हणता? गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र वगैरेंच्या वाटेला मी स्वतः कधी गेलेलो नाही, परंतु यांचा कधीच कुणालाच फायदा झालेला नाही, याचा कोणताही विदा वा पुरावा माझ्याकडे नाही. हा माझा एक वैयक्तिक तर्क असू शकतो, त्या आधारावर टोकाचे विधान करण्याचा, या गोष्टींना 'अंधश्रद्धा' या प्रकारात मोडण्याचा अधिकार मला नाही, एवढे मला कळते. समर्थांनी सांगितलेल्या 'सावधपण सर्वविषयी' आणि 'विवेक' यांचा उपयोग केला, तर अनेक अनिष्ट व्याधि-उपाधिं पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 12:09
मग कोणता शब्द वपरावा म्हणता?
Modern Medicine हा सध्याचा प्रचलित शब्द आहे. ह्याला कुठलेही बंधन नाही, जे जे शास्त्रिय कसोट्या लावुन सिद्ध होउ शकते ते सर्व उपचार ह्यात चालतात.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 16/06/2014 - 21:03
या प्रतिसादासारखेच माझे काहीसे मत आहे. होमिओपाथी हे शास्त्र नसेल पण ते उपयुक्तच नाही असे म्हणणे खरे नाही. गंडे दोरे शास्त्र नाही पण ते उपयुक्तच नाही हे खरे नाही. श्रद्धा हे शास्त्र नाही पण ती उपयुक्तच नाही हे खरे नाही. शास्त्र हे नेहमीच अपुरे असते. पण त्यातील काही कसोट्यामुळे त्याबद्द्लची खात्री ही नक्कीच जास्त असते.

आदिजोशी 16/06/2014 - 11:56
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत? संजय क्षीरसागरांच्या मुद्द्यांतले २ आणि ३ तर अत्यंत भंपक मुद्दे आहेत. व्यक्ती निरपेक्षितता आणि स्थल-काल निरपेक्षितता नसणे म्हणजे ढोबळ जनरलायझेशन आहे. दुकानात शर्टाच्यासुद्धा कैक साईझ सापडतात, हिमालयात घालायचे कपडे मुंबईत घालून फिरता येत नाही म्हणून ते ते कपडे हे कपडे म्हणण्यायोग्य नाहीत का? तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे. अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते. अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? अँटीबायोटीक घ्या त्यातून निर्माण होणारी हीट कमी करायला रँटॅक घ्या आणि मोशन पातळ होतील म्हणून आहार कंट्रोल करा, हे असले आचरट प्रकार होमिओपॅथी मधे होत नाहीत. इथे होमिओपॅथीक शास्त्रज्ञ नाहीत म्हणून शंकानिरसन होणार नाही हे लक्षात ठेवा. उद्या मी अणूउर्जेवर प्रश्न विचारीन आणि उत्तरं नाही मिळाली की अणूउर्जा हे थोतांड आहे असं म्हणेन, असले प्रकार चाललेत.

In reply to by आदिजोशी

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत. अर्थात याची तुम्हाला कल्पना नाही हे तुमच्या प्रतिसादातल्या भोंगळपणावरुन कळतं. शर्टाचे साइज आणि हिमालयातले कपडे यांचा वैज्ञानिक सत्याशी (इथल्या संदर्भात औषधाला मान्यताप्राप्त होण्याशी) काडीमात्र संबंध नाही. मी चित्रगुप्तना आजार आणि औषध यांची माहिती विचारली होती. इथे मी कैवार वगैरे घेण्याचा (तुम्हाला होमिओपॅथीचा असला तरी) प्रश्नच नाही. ते बहुदा त्तुमच्या अगाध बुद्धीमत्तेचं आकलन असावं! अर्थात तुमच्या या वाक्यानं :
तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे.
कमालीची हाईट गाठली आहे! म्हणजे डॉक्टरला तो काय औषध देतोयं याचीच माहिती नाही. शाब्बास!

In reply to by संजय क्षीरसागर

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत
ते तीन नियम तुम्ही लिहिल्यामुळे जगन्मान्य झालेत की त्यांचा कोणीच प्रतिवाद करु न शकल्याने जगन्मान्य झालेत =))

In reply to by प्रसाद गोडबोले

उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम. पृथ्वीवर कुठेही (स्थल निरपेक्षितता), कुणीही टाकली तरी (व्यक्ती निरपेक्षितता), केव्हाही (काल निरपेक्षितता) आणि नेहमी (वारंवारिता) वस्तु खालीच पडेल. हाच निकष मेडिकल सायन्समधे औषध प्रमाणित होण्यासाठी लावला जातो.

In reply to by आदिजोशी

सुबोध खरे 16/06/2014 - 14:00
अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? जोशी साहेब आपण ग्लायकोडीनचे नाव घेतलेत म्हणून त्यात असलेली औषधे काय आहेत (ती बाटलीवर लिहिलेली असतात) पण आपल्या माहितीसाठी खाली देत आहे. अशी माहिती सर्व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या औषधांबद्दल उपलब्ध http://www.alembic-india.com/cough-cold.php Glycodin Cough Syrup Each 5 ml contains Terpin Hydrate USP 10 mg, Dextromethorphan Hydrobromide IP 10 mg, Menthol IP 3.75 mg, Syrup Glycerin Base q.s. Bottle 100 ml 50 ml यातील प्रत्येक औषध काय शुद्धतेचे आहे ते USP united states pharmacoepial convention आणि IP म्हणजे indian pharmacoepia यात प्रमाणित केलेली असतात त्याप्रमाणे असतात तसे नसेल तर एफ डी ए त्यांच्यावर खटला भरते आपण USP मध्ये terpin hydrate शोध म्हणजे त्याची शुद्धता काय आहे आपल्याला कळेल. आधुनिक वैद्यकात प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे.त्यमुळे जर संशय असेल तर डॉक्टर सरळ ती बाटली पाहून खात्री करू शकतात. इतके काटेकोर नियम इतर कोणत्या पाथीला आहेत काय ते मला माहित नाही. बर्याच वेळेला होमियोपथी शास्त्रीय कसोटीवर उतरत नाही हि वस्तुस्थिति आहे. तरीही बर्याच लोकांना गुण येतो असा त्यांचा अनुभव आहे.माझे म्हणणे एवढेच आहे कि ते शास्त्र आहे असे न म्हणता ते एक तत्वज्ञान आहे. ज्याने त्याने आपल्या श्रुती स्मृती आणि बुद्धीप्रमाणे ठरवावे कि आपण काय करावे शेवटी आपण ज्या पाथीवर विश्वास आहे त्याचे औषध त्याने घ्यावे असे मला वाटते. कुणाच्या का कोम्बड्याने, उजाडल्याशी कारण

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे 16/06/2014 - 14:03
काही आयुर्वेदिय औषधांवर यात कुठल्या कुठल्या वनस्तपी आहेत हे त्यांच्या मराठी आणि शास्त्रीय नावासकट लिहिलेले पाहिलेले आहे. आता हा नियम आहे का फक्त त्या मन्युअफॅक्चररनी केलं होतं ते नाही माहित.

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 14:08
वनस्पती कुठल्या आहेत हे लिहुन काय उपयोग? ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे. आणि वनस्पती म्हणजे काय? मुळ, खोड, साल, फुल , फळ नक्की काय? इतकेच काय फुल, फळ कीती पिकले आहे त्याप्रमाणे केमिकल बदलतात. तेंव्हा वनस्पती म्हणजे नक्की काय?

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे 16/06/2014 - 14:13
ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे.
सहमत. त्या झाडाचं जे काही नाव असेल ते. त्याचा नक्की कुठला भाग वापरला आहे त्याचा उल्लेख शास्त्रीय नावात होता का नाही ते नाही आठवत. पण मराठीमध्ये लिहिलेल्या भागात तरी नक्की मूळ का फळ ते लिहिले होते.

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे 16/06/2014 - 15:27
ढेरे साहेब, अडुळसाचा काढा/ रस/ कफ सिरप घेतात तेंव्हा त्यात अडुळसा अर्क असे लिहिलेले असते पण मुळ अडुळसा पानात किती टक्के रस आहे आणि आणि त्याचा अर्क कशा पद्धतीने काढलेला आहे याचे अचूक परिमाण कोणत्याही आयुर्वेदिक औषधात लिहिलेले नसते.तो भैषज रत्नावली,भाव प्रकाश किंवा रत्नाकर आयुर्वेद नीघंटू अशा मान्यता प्राप्त ग्रंथात दिल्याप्रमाणे काढलेला असतो. पण थोड्या फार प्रमाणात फरक असतोच. दुर्दैवाने आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे होताना सहसा आढळत नाही त्यामुळे त्या औषधांचे परिणाम वैद्याच्या अनुभवावर जास्त अवलंबून राहतात. याच विरुद्ध अडुळसा वनस्पतीतून व्हासिसीन नावाचे द्रव्य वेगळे केले कि किती मिलीग्राम आहे ते स्पष्ट पणे मोजून तेवढाच डोस रुग्णाला नवीन डॉक्टर सुद्धा काटेकोर पणे देऊ शकतो. आमच्या सदाफुलीमध्ये कर्करोगावर परिणामकारक औषध आहे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काहीच हशील नाही. त्यातून व्हिनब्लास्टीन नावाचे औषध् विलग करून Vinblastine 6 mg/m2 IV on days 1 and 15 अशा काटेकोर पणे देत येत नाही असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.

In reply to by सुबोध खरे

हाडक्या 16/06/2014 - 21:04
+१ डॉक..!
असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.
अगदी अगदी.. हळदीच्या गोंधळानंतर खरेतर या संदर्भात आपल्याकडे काही सुरुवात देखील झाली होती सरकारी पातळीवर. ती टी के डी एल च्या या संकेत-स्थळावर पाहता येईल. पण पुढे काय झाले हे नेहमीच्या सरकारी पद्धतीने ठाऊक नाही. ही तरी वेब-साईट तरी तीन चार वर्षे अद्ययावत केलेली नाहीये. पुढे काही झाले तर पाहुयात.

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे 16/06/2014 - 22:26
आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण
निर्मिती प्रक्रियेचं हे होणं जरूरी आहे असं वाटतं म्हणजे एखाद्याला गुण आला नाही तरी चालेल पण औषधाचा त्रास होउ नाही

In reply to by सुबोध खरे

(किंवा प्रतिसाद देत असावेत) कारण ही गोष्ट:
प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे
अगदी उघड आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी 16/06/2014 - 16:45
औषधाचं नाव तर होमिओपॅथीच्या बाटल्यांवरही असतं. पण अमुक औषध घेतल्याने सर्दी बरी होते, पण ती कशी होते कुणाला ठाऊक आहे? त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात? अशा अर्थाने ते वाक्य होतं. उदा. काली फॉस ह्या औषधाच्या नावातच त्यातल्या क्षाराचं / औषधाचं वर्णन आहेच की.

In reply to by आदिजोशी

त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात?
मग मेडिकल सायन्स काय आहे? तिथे काय खोक्यावर छापलेली लक्षणं बघून मेडिसिन प्रिस्काइब करायला शिकवलं जातं का? डॉक्टरला औषधाचा शरीरावर नक्की काय परिणाम होईल हे माहिती नसतांना तो औषधं लिहून देतो आणि इंजेक्शनं ठोकतो का?
अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते.
हे तुमचंच वाक्य आता तुम्हाला कसं वाटतं?

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी 16/06/2014 - 17:14
उगाच बोंबाबोंब नका करू. इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे. किती डॉक्टरांना असा नाही. तसं वाटण्याइतपत मी बाळबोध नाही. इथे चर्चा करणार्‍यालोकांपैकी किती असा अर्थ आहे.

In reply to by आदिजोशी

इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे.
वॉट अ ज्योक! मग पेशंट आणि डॉक्टरमधे फरक काय राहिला? उगीच भंकस करण्यापेक्षा पहिल्यांदाच संयमित प्रतिसाद दिला असता तर ही वेळ आली नसती.

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 12:01
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत?
मला शंका नाही तर खात्री आहे की होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे. त्यासाठी मी कशाला खात्री करत बसु. मी माझ्या कुठल्याही आजारावर होमिओपाथी चे औषध घेणार नाही, इतकी मला त्याच्या भंपकपणाबद्दल खात्री आहे. तुम्हाला जर होमिओपाथी ची इतकी खात्री आहे तर तुम्ही modern medicine चे एक ही औषध घेउ नका ( कधीही )

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी 16/06/2014 - 12:21
तुमच्या होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे ह्या विधानाला काही शास्त्रीय आधार आहे का? काही विदा आहे का? तुम्ही ह्या कंक्ल्युझनला पोचण्याआधी काही चाचण्या केल्या आहेत का? केल्या असतील तर त्यांचे परिणाम काय आलेत? चाचण्यांचे आधार शासनमान्य होते का? असतील तर कोणते, नसतील तर कोणाच्या अधिकारात चाचण्या झाल्या? ज्या औषधांवर चाचण्या घेतल्या ती प्रमाणित होती का? जी काही उत्तरं मिळाली ती शासनमान्य संस्थेकडून प्रमाणित करून घेतली का?

In reply to by आदिजोशी

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 12:27
अहो होमिओपाथी भंपकपणा नाहीये हे सिद्ध करण्याचे Burden of Proof माझ्यावर नाहीये. मला Modern Medicine ची औषधे शास्त्रिय कसोट्या घेउन प्रमाणित केली अशी वाटतात, त्यामुळे ती मी घेतो.

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी 16/06/2014 - 12:42
उद्या मी म्हणालो की न्यूटनचे नियम भंपक आहेत तर ते सिद्ध करायची जबाबदारी माझीच आहे. तुम्हाला पर्यायी काय घ्यायचंय ते तुम्ही घ्या. उद्या सर्दी घालवण्यासाठी कोंबट पाण्यात रम घालून प्यायलात किंवा गोमुत्राने गुळण्या केल्यात तरी माझ्या बा चे काही जात नाही. मला बस आवडत नाही म्हणून मी ट्रेन वापरणे ठीक आहे. पण शेकडो लोकांनी अनुभव घेतल्यावरही 'बस माझ्या गंतव्य स्थानी जातच नाही आणि बस नावाची कोणती वस्तू अस्तीत्वातच नाही' असं मी म्हणाल्यावर ती तशी नाही हे मलाच सिद्ध करायला हवे. एखादी गोष्ट खोटी आहे असे ठासून सांगण्यासाठी ती तशी असल्याचे पुरावे सादर करायलाच हवेत. नाही तर तो नुसताच हवेतला गोळीबार ठरतो. जो आत्ता तुमचा आणि अनेकांचा चाललाय. आणि होमीओपॅथी हा भंपकपणा असून ती बुवाबाजी, काळी जादू इत्यादिंच्या रांगेत बसवण्यायोग्य आहे असे आपले ठासून मत असल्यास सरकार ह्या शाखेचे शिक्षण देऊन त्याच्या पदव्या का देते हे सुद्धा सांगा. माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.

In reply to by आदिजोशी

माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.
मुंबईच्या लोकल मधे फिरुन पहा एकदा ... किमान १० 'गोल्डमेडॅलिस्ट' बाबांची जाहिरात सापडेल ... वशीकरण स्पेशालिस्ट .... हॅशटॅग "मेरे किये काम को काटनेवाले को नगद इनाम" =))

In reply to by आदिजोशी

चुकीचे लॉजिक ! आमच्य अंदाजा नुसार : " होमिओपॅथी भंपक आहे " हे सिध्द करण्याची गरज नाही तर "होमिओपॅथी भंपक नाही " हे सिध्द करण्याची गरज आहे येथ H0 : होमिऑपॅथी भंपक नाही व्हर्सेस H1: होमिओपॅथी भंपक आहे. असे असले पाहिजे ... ( होमिऑपथी भंपक आहे हे म्हणण्याने आपण कोणाच्या आयुष्याशी खेळ करत नाहीये जे की होमिओपॅथी भंपक नाही असे म्हणण्याने होवु शकते जी की टाईप १ एर्रर आहे ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 16/06/2014 - 12:47
जर एखादी गोष्ट अनेक वर्ष अनेक लोकांना परिणाम देत आहे, तर ती तशी नाही व भंपक आहे असं म्हणणार्‍याने ती तशी सिद्ध करायला नको का? पॄथ्वी सपाट नाही गोल आहे असं म्हणणार्‍यावर ती गोल असल्याचे पुरावे द्यायची जबाबदारी नाही का? मिपावर शास्त्रज्ञ नसल्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाणार नाहीत म्हणून होमिओपॅथी भंपक ठरत नाही. इथे किती जण क्रोसिन कसं काम करते हे शेवटच्या डिटेलपर्यंत सांगू शकतात?

In reply to by आदिजोशी

बरेच दिवस हायपॉथेसिस टेस्टींगचा अभ्यास केलेला नाहीये सो खात्रीने सांगु शकत नाही ... पण "नल हायपॉथेसिस हे साधारणता नल अर्थात होमिऑपॅथीचा परिणाम = शुन्य ० व्हर्सेस अल्तरनेट : होमिऑपॅथीचा परिणाम शुन्य नाही " असाच ठेवावे लागेल . (सध्या खात्रीने सांगु नाही , बी.एस्सी ३ आणि एमे.स्सी १ ला अभ्यास केलाय आता ६ -७ वर्ष झाली )

In reply to by आदिजोशी

सुबोध खरे 16/06/2014 - 13:06
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1375230/ जोशी साहेब लान्सेट नावाचे जगविख्यात नियतकालिक यांनी होमियोपथिच्या असंख्य संशोधनपर कागदांचे विश्लेषण करून ते साबुदाण्याच्या गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी नाही असे सिद्ध केले आहे त्यातील एक विदा मी वर दिली आहे. आपण होमियोपथी आणि लान्सेट गुगल करून पहा. बाकी थोडे सावकाशीने.

In reply to by सुबोध खरे

गवि 16/06/2014 - 13:14
लॅन्सेटपर्यंत कशाला जायचे.. अहो त्यात साखरेखेरीज द्रव्य असेल तर ना परिणामकारक ठरणार. हां आता साखरेतच अनेक औषधी गुण असतील तर मग म्हणणे काही नाही. लॅन्सेट ही वैद्यकशास्त्रातली फार पुढची गोष्ट झाली. त्याने यात लक्ष घालण्याच्याही आधी निव्वळ भौतिकशास्त्राच्या आधारे क्वांटिटीविषयी केलेले साधे प्रश्न होमिओपथीला उत्तरु देत. असे प्रश्न इथे पूर्वी उपस्थित केलेले आहेत. त्यात टीका, आक्रस्ताळेपणा इ इ अजिबात नव्हता. तरीही तेवढ्या बेसिक प्रश्नांची उत्तरे अद्यापही समाधानकारक .. अगदी असमाधानकारकही... मिळालेली नाहीत. बेसिक प्रश्नही न विचारता काही स्वीकारायचे म्हणजे कठीणच. होमिओपथीच्या गोळीत औषधाचा अंश असतो इतके जरी सिद्ध झाले तरी मी ते घेऊन त्याचा उपाय होईल हे मानायला तयार आहे. पण द्रव्यच नाही तरी उपाय होईल असे मानणे म्हणजे यातुवादाचा स्पर्श होतो. असो. सदरील लेखात प्रत्यक्ष द्रव्य पोटात जातेय असे उल्लेखावरुन वाटल्याने आनंद झाला. पण लगेच ते घासकडवी आले आणि त्यांनी फाईव्ह ग्रेनचा खडा टाकला.

In reply to by सुबोध खरे

आदिजोशी 16/06/2014 - 13:23
गुगल केल्यावर होमिओपॅथीला विरोध करणारे आणि समर्थन देणारे असे दोन्ही रिझल्ट्स मिळाले. होमिओपॅथीचा उपयोग होतो हे अनुभवसिद्ध असल्याने नाकारायचे कोणत्या आधारावर? आणि हे एखाद दोन वेळा आलेले अनुभव नाहीत (उदा. गंडा ओवाळणे, विष उतरवणे, इ.) कैक वर्षांचे, वेगवेगळ्या आजारांबाबतचे अनुभव आहेत.

स्पा 16/06/2014 - 14:13
सुबोध खरे यांचे प्रतिसाद मस्तच माझ्याबाबतीत होमिओपॅथी आणि आयुर्वेद दोन्हीचे बरीच वर्ष अनुभव घेऊनही गुण शून्य आला, तेच allopathy मुळे गुण भराभर आला , आणि रिक्वरी सॉलिड झाली. त्यामुळे वरील दोन्ही प्याथ्यांवरचा विश्वास कायमचा उडालेला आहे , कारण आयुष्याची बरीच वर्षे आणि पैसे या उपचारांवर घालवली, वर आयुर्वेदिक औषधे इतकी भयंकर महाग असतात कि बस रे बस
पण तरीही वर मृत्युंजय आणि आदि जोशी यांच्याशी सहमत
इतर लोकांची जी काय लेवल ला जाऊन गरळ ओकणे आणि निंदा करणे सुरुये, धन्य वाटले :)

मला स्वतःला वयाच्या बाराव्या वर्षी टॉन्सिल्सचे 'ऑपरेशन करून घ्या' असा सल्ला मिळाला असताना होमिओपॅथीच्या औषधाने गुण आला. त्रास दूर झाला. आजतागायत त्रास नाही. बाकी आमचे डॉक्टर आयुर्वेदीक औषधेच द्यायचे त्यानेच नेहमी आमच्या आख्या कुटुंबाला स्वास्थ प्राप्त झाले आहे. काविळीच्या बाबतीत अनुभव जरा जास्त भयानक होता. माझा एक मित्र काविळ अंगावर काढल्याने आणि उशिरा हॉस्पिटलात दाखल केल्यामुळे ऐन तारुण्यात दगावला. त्या नंतर आठवड्याभरात मलाही काविळ झाली. अगदी मल निस्सारण खडूच्या रंगासारखे पांढरे फटक व्हायला लागले. पण अ‍ॅलोपॅथीबदल आठवड्याभरापूर्वीचा मित्राचा मृत्यू (अर्थात त्याने काविळ अंगावर काढून दवाखान्यात जायला उशिर केला होता त्यामुळे पॅथीला दोष देता येत नाही) अनुभवला असल्याने, मी कोणाच्या सांगण्यावरून एका वैद्याचे घरगुती औषध दोन आठवडे घेतले आणि तात्काळ गुण आला. माझ्या एका मित्राला डोक्यात 'चाई' नांवाचा कांही त्वचारोग होऊन केस जात होते. डोक्यात टकलाचा पॅच तयार व्हायचा. तो डोक्यावर सर्वत्र फिरायचा. अ‍ॅलोपॅथीचा कांही उपयोग झाला नाही. त्याने बोरिवलीच्या वझिरा नाका येथील एका वैद्याचे औषध केले. तो कसलासा झाडपाल्याचा लेप लावायचा. आग व्हायची. कांही प्रमाणात तिथे फोडही यायचे पण महिन्याभरात 'चाई' पूर्ण पण अदृष्य झाली. आजतागायत काही त्रास नाही. ह्यांना योगायोग म्हणा, प्लासिबो इफेक्ट म्हणा, शास्त्र म्हणा किंवा वैद्यकाचे ज्ञान म्हणा ऊपाचार परिणामकारक ठरले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

काविळीचे घरगुती औषध पुण्यात खुन्यामुरलीधर मंदिरातले खरे वैद्य द्यायचे. मला स्वतःला ५ वर्षाचा असताना झालेली कावीळ, भावाला १२ वर्षाचा असताना झालेली कावीळ वडीलाना ४२ वर्षी झालेली कावीळ केवळ खरे वैद्यांचे औषध घेऊन बरी झाली. पुण्यातले एक मान्यताप्राप्त अ‍ॅलोपथी डॉक्टरांनी औषधे दिली होती पण खरे वैद्यांचे औषध चालू ठेवा असेच सांगितले होते. माझ्या मित्राच्या डोक्यावरील चाई शनिवार पेठेतल्या खडीकर वैद्यांनी आयुर्वेदीक औषधांनी बरी केली. ते आयुर्वेदीक औषधाचे इंजेक्षन देखील देत असत डोक्याच्या कातडीमधे. :-)

धन्या 16/06/2014 - 17:52
होमिओपथी थोतांड आहे की नाही हे माहिती नाही. मात्र काही या अनुषंगाने काही प्रश्न मला नेहमी पडतात. १. होमिओपथीला जर वैद्यकीय जगतात मान्यता नाही तर सरकारचे आरोग्यविज्ञान विद्यापीठ या विषयातील पदवी कसे काय देते? या विषयातील पदवीधरांना आपल्या व्यवसायाच्या बोर्डवर नावापुढे डॉ. कसे काय लिहू देते? २. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मी आजारी पडलोय तेव्हा तेव्हा मी होमिओपथी डॉक्टरांकडेच गेलो आहे. त्यांच्या औषधाने मी बराही झालोय. ते कसे काय? ३. इथे होमिओपथीच्या नावाने शंख करणार्‍या किती जणांनी मटेरीया मेडिका वाचले आहे किंवा किमान चाळले आहे? ४. केवळ आपल्याला "गुण आला नाही" म्हणून तर विरोधी बाजू हिरीरीने मांडली जात नाही ना? व्यक्ती तितक्या प्रकृती* या न्यायाने "गुण आला नाही" हा प्रकार अ‍ॅलोपथी औषधांच्या बाबतीतही होऊ शकतो. * इथे प्रकृती हा शब्द शरीरप्रकृती अशा अर्थी वापरला आहे, स्वभावधर्म अशा अर्थी नाही.

In reply to by धन्या

चित्रगुप्त 16/06/2014 - 18:19
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे. आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.

In reply to by चित्रगुप्त

गवि 17/06/2014 - 15:50
चित्रगुप्तकाका.. अगदी राहावत नाही म्हणून या धाग्यावरची तुमची काही विधानं एकत्र करतो आहे. ती संदर्भ सोडून काढल्यासारखी वाटली तरी इथे याच पानावर ती विखुरलेली असल्याने कोणालाही ती मूळ विधानं पाहता येतील. विधानं खाली क्वोट करण्यापूर्वी मला मुख्यतः पडलेला प्रश्न असा की तुम्हाला होमिओपथीबद्दल नेमका कोणता मुद्दा किंवा बाजू मांडायचीय? तुम्ही कधी रुग्णाच्या, कधी विक्रेत्याच्या भूमिकेतून लिहिलेय. एकीकडे तुम्ही स्वतः अशी औषधे दिली आहेत असंही लिहिलंय. कधी तुम्ही तिला उपयोगी म्हणता, कधी प्लासेबो म्हणता, कधी त्यात काहीही औषध नसते हे मान्य करता, तरीही लक्षणे डीटेलवार विचारण्याचं/नोंदवण्याचं आणि तदनुसार औषध निवडण्याचं महत्व अधोरेखित करता, मधेच जादुई हद्दीत प्रवेश करता, मधेच अज्ञेयवाद स्वीकारता. होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ? >>>
प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी.
गूढता, चमत्कार ?
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे
होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत.
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
काही संशयास्पद ? काळेबेरे ?
सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही.
नाही ना सांगता येत टेस्टद्वारे? म्हणजे मूळ औषधाचा एक रेणूही त्या गोळ्या / द्रावणात नसतो हे स्पष्ट आहे ना?
तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते.
मान्य.. प्लासेबोमुळे गुण येऊ शकतो. म्हणून मॉडर्न मेडिसिनमधे टेस्ट करताना औषध विरुद्ध प्लासेबो अशी करुन त्याचे निकाल प्लासेबो गुणांपेक्षा किती अधिक आले ते नोंदवलं जातं. होमिओपथीमधे प्लासेबो हा एक इफेक्ट असू शकतोच. आणि अन्यत्र सगळीकडे घेतला जाणारा आक्षेप असा की लहान बाळं, प्राणी यांना प्लासेबो हा मानसिक इफेक्ट कसा होईल.. तर तसं म्हणणं नाहीच आहे. प्रौढ मनुष्यव्यक्तीबाबत अनेक केसेसमधे प्लासेबो आणि प्राणी, लहान मुले आणि उर्वरित प्रौढांमधे काकतालीय न्याय, शरीराकडून आपोआप कालानुसार रोगनिवारण होणे अशी कारणं असू शकतात. लहान मुलांची व्हायरल सर्दी कोणत्याच औषधाने बरी होत नाही. ती व्हायरसचा कोर्स पूर्ण झाल्यावर बरी होते. मधल्या काळात साखरगोळी किंवा अ‍ॅलोपथी किंवा कारल्याचा रस किंवा अन्य काही घेतले किंवा न घेतले तरी मूळ रोगात फरक पडत नाही. सात दिवसांनी सर्दी आपापतः बरी झाल्यावर श्रेय कारल्याच्या रसाला किंवा अन्य कशालाही देता येते.
एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत.
????!!!
फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो.
पण सर्वत्र तोच सिद्धांत प्रचलित आहे. त्याला कोणी आल्टर्नेट सुचवलेला नाही.
होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.
ओके.. आणि मग..
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे.
आँ? नुसत्या साखरगोळ्याच द्यायच्या तर लक्षणांचा तपशील विचारुन नोंदवण्याचे प्रयोजन काय? पेशंटला आपली चौकशी झाली असा आनंद मिळण्यासाठी चार जुजबी प्रश्न बास असतात. किंवा नाडी पकडून बसावं घटकाभर. शेवटी रिकामी साखरगोळी देऊनही उपाय होत असेल तर मग आधीची डीटेलवारी कशाला?
होमियोपाथीची औषधे ही अमूक रोगावर अमूक औषध अशी ठोकळ नसून लक्षणांप्रमाणे औषध दिले जाते. म्हणूनच डॉक्टर आधी रोग्याला खूपसे प्रश्न विचारत असतात.
आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.
का करमणूक होई ? त्यात बढाई असे का? की नुसत्या गोळ्यांनी प्लासेबो इफेक्ट होण्याइतके मर्यादित उपचार देताना डॉक्टर्स उगीच मी अमुक दिले, तमुक डोस दिला असे म्हणत असल्याने करमणूक व्हायची? गोंधळात पाडणारी विधाने दिसली म्हणून केवळ विचारले. जर होमिओपथीमधे काही गूढरम्य नसून त्यामागे औषधाची दाखवून देता येणारी क्वांटिटी असते इतकी साधी खात्री किंवा खुलासा जरी केला तरी औषधांच्या प्रत्यक्ष गुणांविषयी माझ्याकडून काहीही भाष्य नसेल आणि मी होमिओपथीची उपयुक्तता तत्वतः मान्य करीन. पण हे असे साधे शंकासमाधान होण्याऐवजी आजपर्यंत व्यक्तीसापेक्ष अनुभवांच्या अधिकाधिक नोंदीच सांगितल्या जातात. असो.

In reply to by गवि

चित्रगुप्त 17/06/2014 - 17:50
होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ?
मला काय काय म्हणायचं आहे, ते मी वेगवेगळ्या प्रतिसादातून लिहिलेलं आहेच, परंतु बुद्धीमान वाचकांना त्यातून जी एक तार्किक सुसंगती अपेक्षित असते, तिच्या अभावी मला नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न पडलेला असावा. माझ्या मते जीवनातील प्रत्येक गोष्टच बरीच गुंतागुंतीची असते. जसजसा आपला अनुभव वाढत जातो, तसतसे परस्पर-विरुद्ध गोष्टींच्या ताण्या-बाण्यातून ती आकार घेत असल्याचे जाणवू लागते, आणि मग अमूकच एक बाजू खरी असायला हवी, हा आग्रह क्षीण होत जातो. आपल्या मनो-शरीर रचनेत - (वाटल्यास यात 'आत्मिक' हा शब्द पण घालावा) रोगांना बळी पडण्याची, आणि त्याचबरोबर त्या रोगांवर मात करून त्यातून सुटका करून घेण्याचीही क्षमता वा यंत्रणा असतेच. या यंत्रणेला कश्यानेतरी चालना मिळाली, तर ती जोमाने कार्य करते. सकारात्मक वा नकारात्मक विचारांमुळे, उपयोगी वा हानिकारक औषधांच्या प्रभावामुळे, श्रद्धा वा ठाम समजुतीमुळे, भितीमुळे, प्रेमामुळे, प्रोत्साहन वा खच्चीकरणामुळे, संगीत वा गोंगाटामुळे, सुवास वा दुर्गंध, सुंदर स्वच्छ वातावरण वा घाणेरडे वातावरण अश्या अनेक प्रभावांमुळे आपली मनस्थिती, स्वास्थ्य, उत्साह, शक्ती घडत वा बिघडत असते. या नैसर्गिक यंत्रणेला चालना मिळण्यासाठी 'स्वयंसूचना' मिळणे हे महत्वाचे असते. ती कश्यातूनही मिळू शकेल. त्यामुळे 'औषध' नसलेले औषध, कुण्या स्वामींनी दिलेला प्रसाद वा आशिर्वाद, नुस्ते पाणी पिणे, आपण बरे होत आहोत -- वा रुग्ण होत आहोत अशी निव्वळ कल्पना, कोणत्यातरी पॅथीचे औषध, हवापालट, मित्रांचा वा प्रिय व्यक्तीचा सहवास वा विरह, अश्या अनेक गोष्टींमधून मिळणार्‍या स्वयंसूचनांमुळे ही यंत्रणा कामाला लागते. एका अर्थी ही यंत्रणा शिडीसारखी वा जिन्यासारखी असते, असे म्हणता येईल. त्या शिडीने वरही जाता येते, आणि खालीही उतरता येते. फक्त आपण कोणत्या दिशेने जात आहोत, यावर ते अवलंबून असते. समजा, डॉक्टर देत असलेले एकादे होमियोपाथी औषध हे निव्वळ साखर्/अल्कोहोल आहे. परंतु ते दिवसातून चारदा घेतले, तर तितक्यांदा यंत्रणेला स्वयंसूचना मिळते. त्यातून डॉक्टर नावाजलेला असणे, त्याच्याकडील गर्दी व लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास, डॉक्टराने "तुम्ही आता अगदी योग्य जागी आलेले आहात, आता तुम्ही बरे होणारच" असा दिलेला दिलासा, अनेक प्रश्न बारकाईने विचारून, त्यानंतर औषध दिल्याने पेशंटची पटणारी खात्री, डॉक्टराचे गोड बोलणे, तो पेशंटास देत असलेला आदर-सन्मान, अश्या अनेक गोष्टींमधून ती स्वयंसूचना अधिकाधिक प्रबळ होत जाते, आणि परिणामकारक ठरते. समजा मी ठणठणीत असताना अमूक-पाथीची खिल्ली उडवणारापैकी असलो, तरी आजारी पडल्यावर कसेही करून मला लवकरात लवकर बरे व्हायचे असते, या गरजेतून माझी मनस्थिती वा भूमिका बदलेली असते, त्यामुळे माझ्यावर वरील सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो. अगदी नास्तिक असणारे सुद्धा अन्य सर्व उपाय निरुपयोगी ठरल्यावर गंडे-दोरे, मंत्र-तंत्र इ. कडे सुद्धा वळतात, असे बघण्यात येते, कारण तेंव्हा या गोष्टी खर्‍या की खोट्या, यापेक्षा संकटातून मुक्त होणे, हे महत्वाचे वाटत असते.

In reply to by चित्रगुप्त

असंका 17/06/2014 - 18:43
आपण स्वतःच वर लिहिल्याप्रमाणे आपण फार जवळून हे सर्व बघितले आहे. काही काही गैरप्रकारही आपल्याला परीचित आहेत. पण आपण असे तर म्हणत नाही ना, की होमिओपॅथिक औषध असे कुठेच मिळत नाही? एखादवेळी औषध उपलब्ध नसणे आणि त्यामुळे वेळ मारून नेणे वेगळे. वरच्या भडीमाराने आपण गोंधळून जाऊन मनाविरूद्ध असे लिहिले आहेत का? कारण आपण सरळ सरळ सर्व मानसिक असल्याचे मान्य केले आहे. त्याहून कहर म्हणजे आपण होमिओपॅथीला पार गंडे दोर्‍याच्या बरोबरीला आणून बसवले आहे. ४ ते ५ वर्षे अभ्यास करून जी डॉ.ची पदवी होमिओपॅथ मिळवतात त्यांचा आपण अशा पद्धतीने सन्मान करताय का? आपण स्वतः याचा जवळून अभ्यास केलेला आहे असं वाटतं. मग मला सांगा, हे सर्व जर स्वयंसूचनेवरच अवलंबून असेल, तर १. कधी पहिल्याच उपाययोजनेने गुण येतो, तर कधी औषध बदलून दिल्यावर हे कसे? २. एकदा तर एका डॉक्टरनी मला जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारून औषध दिले होते. मग दिलासा देण्याचा प्रश्नच कुठे येतो? ३. एकदा तर लक्षणे अधिक तीव्र झाली होती. (प्रूव्हिंग). मला 'ही' सूचना कधी मिळाली नव्हती. मग औषध बदलल्यावर तत्काळ आराम मिळाला. आता 'औषधाची मात्रा पोटात जाते' असे कुठ्ल्या टेस्टमध्ये दिसत नाही, म्हणून काय मला जे बरे वाटत आहे तेच मानसिक आहे असे म्हणायचे का?

In reply to by असंका

चित्रगुप्त 17/06/2014 - 19:17
वर म्हटल्यप्रमाणे हे सर्व प्रकरण फार जटिल आहे, आणि अमूकच खरे, असे सांगणे कठीण आहे. मनो-शारीरिक यंत्रणेला चालना मिळणे गरजेचे असते. ती औषधाच्या प्रभावाने वा अन्य प्रभावांमुळेही मिळू शकते. औषध कंपनीकडून माल पाठवण्यात होणारी दिरंगाई व त्याकाळी कलकत्त्याहून सामान पोचण्यास लागणारा वेळ इ. मुळे खुद्द एजंट आम्हाला साधी मिल्कशुगर वगैरे देण्यास सांगत. यावरून मला अशी शंका यायची की मुळात कंपनी तरी खरेखुरे औषध बनवते की नाही ? ४-५ वर्षे अभ्यास करून डिग्री मिळवली, पण मुळात औषधेच जर बोगस असली, तर कोण काय करणार? अश्या औषधांचाही परिणाम जर होत असेल, तर तो स्वयंसूचनेचाच प्रभाव म्हणावा लागेल. अर्थात औषध कंपनीत काम करणारेच यावर प्रकाश टाकू शकतील. त्याबद्दल माझ्याकडे खात्रीची माहिती नाही. दुसरे म्हणजे होमियोपाथीच्या दुकानाचा माझा संबंध तुटून आता चाळीस वर्षे झालेली आहेत. त्यामुळे मला अलिकडचे काही ठाऊक नाही. मुळात एकादी व्याधि होते म्हणजे नेमके काय घडते, आणि ती बरी होणे म्हणजे काय, याबद्दलही वेगवेगळी मते/सिद्धांत आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून बघता कफ वात पित्त यातील असंतुलनाला व्याधि म्हटले जाते, वगैरे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मला अ‍ॅलोपाथीचा बहुतेकदा वाईटच अनुभव आलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

असंका 17/06/2014 - 19:54
अहो साहेब जे काय जटील आहे, ते वैज्ञानिक लोक बघून घेतील. आपण सांगा,की आपण ज्या गोष्टींबद्द्ल इथे लिहित आहात, ते अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते...! माझ्या अनुभवाने औषध घेतल्याने योग्य/अयोग्य औषधानुसार लक्षणे कमी जास्त अशी दोन्ही होतात. सर्व मानसिक असते, तर लक्षणे वाढली कशी असती, आणि मग कमी कशी झाली असती? तेही कुणीही सुचना न देता! आता अजून पर्यंत समजल्या नाहित अशा काही गोष्टी असतील, म्हणून काय आम्हाला आलेला गुणच खोटा म्हणायचा?

In reply to by असंका

चित्रगुप्त 17/06/2014 - 19:58
अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते
....अपवादात्मक होते.. बाकी मी स्वतः अजून होमियोपाथीचीच औषधे घेतो, हे लिहिले आहेच.

In reply to by गवि

असंका 17/06/2014 - 21:04
असं म्हणतात की विमानचालन शास्त्रानुसार (law of aviation) भुंगा उडू शकत नाही. अनेक वर्षे अनेक लोक हे सत्यच समजून चालले होते. सर्वसामान्य पद्धतीने ही गोष्ट मी पूर्वीच ऐकली होती, आणि ती खरी नाही हेही मला जाणवले होते. गणितात गृहितके चुकली की चुकीचे निष्कर्ष मिळतात तसं. ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते. विमानचालन शास्त्र विमानांच्या स्थिर, गुळगुळीत आणि मोठ्या पंखांसाठी आहे. भुंग्यांचे पंख वेगळे असतात. ते खडबडीत, लवचिक, आणि सतत हलणारे असतात. पण मग त्याचे गणित तर मांडता यायला हवेच. हवे तर गृहितके बदला. साहेब मला सांगा हे गणित आता शेवटी सोडवले गेले आहे का? आणि जोपर्यंत ते सोडवले गेले नव्हते तोपर्यंत भुंगे जादूने उडत होते का?( त्या विषयातला आपला अभ्यास आणि अधिकार असावा असे आपल्या आधीच्या एका लेखावरनं माझे मत आहे. वैयक्तिक होत असल्यास क्षमस्व.) एखादी गोष्ट अगदी सर्वत्र होते तर आहे, पण का होते हे कळत नाही! फक्त का होते ते कळत नाही म्हणून "असं काही होतंच नाही आहे, फक्त आपल्याला असं वाटतंय की असं होत आहे" असं म्हणायचे झाल्यास अगदी कालपर्यंत "भुंगे उडत नाहीचेत...फक्त आपल्याला असं वाटतंय की भुंगे उडत आहेत" असं म्हणावं लागलं असतं.

In reply to by असंका

तुम्ही एक गहन महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे, ज्याला उत्तर देणं आवश्यक आहे. प्रथम विमानशास्त्राबद्दल जी विधानं आहेत ती बघू. भुंगा विमानशास्त्रानुसार 'उडू शकत नाही' असं कोणीही वैज्ञानिकाने गमतीखेरीज म्हटलं नसावं.
ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते.
तुम्हाला काय म्हणायचं आहे हे समजतं आहे, पण 'शास्त्र लागू नाही' हे टोकाचं, म्हणून चुकीचं विधान ठरतं. 'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत' हे विधान जास्त बरोबर आहे. उदाहरणार्थ, तीन तारे एकमेकांच्या गुरुत्वीय बलांमुळे कसे फिरतील हा सर्वसाधारण प्रश्न सुटलेला नाही. कारण त्याचं गणित खूप किचकट आहे. दोन तारे आणि एक छोटासा ग्रह, किंवा ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह, आणि त्याला असलेला उपग्रह अशा काही विशिष्ट बाबतीत समाधानकारक उत्तरं सापडतात. पण म्हणून तीन ताऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'न्यूटनचे नियम असलेलं शास्त्रच चुकीचं आहे' किंवा 'ते उत्तर सापडेपर्यंत कुठचे तीन तारे एकमेकांभोवती फिरतच नव्हते काय?' असा प्रश्न विचारणं बरोबर नाही. अर्थात हा थोडा तांत्रिक मुद्दा झाला. तुमचा रोख साधारण असा दिसतो की 'भुंग्याच्या उडण्याचं गणित आपल्याला नीट मांडता येत नाही, म्हणजे भुंगा उडतच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हा मुद्दा स्वीकारार्ह आहे आहे. मात्र या बाबतीत त्याचं समांतर विधान असं होतं 'होमिओपथीचा फायदा होतो तो कसा होतो ते कळत नाही, म्हणून होमिओपथीमध्ये तथ्यच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हे विधान मात्र अपुरं पडतं. कारण 'भुंग्याचं उडणं' जितकं उघड आहे तितकं 'होमिओपथीचं कार्य' सिद्ध नाही. कारण इथे कार्य होणं म्हणजे काय? असा प्रश्न येतो. आणि औषधांच्या बाबतीत - 'प्लासिबोपेक्षा अधिक परिणामकारक ते औषध' अशी व्याख्या आहे. अशी परिणामकारकतेची चाचणी जोवर एखादं द्रव्य पास करत नाही, तोपर्यंत त्याला औषध म्हणणं योग्य नाही. भुंग्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उडणं आणि उडण्याचा भास यामध्ये फरक करायला हवा. पारदर्शक प्लास्टिकच्या दोऱ्याने टांगलेला भुंगा वाऱ्यामुळे उडल्याचा भास निर्माण करतोच. असा भास निर्माण करणारे खोटे कीटक आणि खरोखर उडणारे भुंगे यांत फरक करायला हवा. त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत. त्या जर होमिओपथीच्या औषधांनी पास केल्या तर कोणीच तक्रार करणार नाही. मात्र ही औषधं बनवणारे लोक अशा परीक्षांना उतरण्याची तयारी दाखवत नाहीत. वर त्यांच्या डायल्यूशनमुळे औषधाचा एकही रेणू शिल्लक नाही, अशी द्रावणं विकतात. म्हणून तक्रार असते.

In reply to by राजेश घासकडवी

जगात सगळीकडचे भुंगे उडतात, पण सगळ्याच होमेपदी लाभते असे नाही. अर्थात हेच तत्व मोडर्ण मेडिसिन बाबत पण आहे पण निदान ते असा म्हणतात की अह्म्ला अजून अभ्यास करायचा आहे. होमेपदी लोकांचे तसे नसते. बाकी बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.

In reply to by चैतन्य ईन्या

चित्रगुप्त 17/06/2014 - 23:29
बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.
अगदी खरे. खरेतर पुष्कळसे आजार आपोआपच बरे होत असतात. उपायाला श्रेय मिळते एवढेच.

In reply to by राजेश घासकडवी

असंका 18/06/2014 - 12:51
मी जे बोली भाषेत म्हणालो ते तांत्रिक भाषेत आपण मलाच परत सांगितलेत. पण एव्ढी तांत्रिक भाषा मला झेपत नाही. मी पार हरवून गेलो आप्ल्या भडीमारात. तेव्हा आधी थोडी सुसंगती लावू-(इतर उदाहरणे बाजूला ठेवू. मी काही वैज्ञानिक नाही.)
'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत'
....म्हणून ....असा प्रश्न विचारणं बरोबर नाही'
भुंग्याच्या उदाहरणाबाबतीत मॉडेल विकसित नसणे हे आप्ल्याला पुरेसे वाटते, पण होमिओपॅथीत मात्र बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर-
'...हे विधान मात्र अपुरं पडतं, कारण...कार्य सिद्ध नाही'
'त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत.'
हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील. मी जे जे औषध घेतले ते योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही पद्धतींनी माझ्यावर प्रूव्ह झाले. माझ्या शरीराने, जसं कुणी तरी खूप आधी लिहून ठेवलं होतं तसे परीणाम (त्याआधी कुणी न सांगता-) अनुभवलें, जरी इतर अनेक जणांना ते अपूरं वाटलं तरी हे भास नव्हेत. माझ्यापुरतं आणि माझ्या अनुभवातल्या अनेकांच्या बाबतीतही, ते कार्य सिद्ध झाले आहे. अगदी दोन्ही पद्धतींनी. दुष्परीणाम आणि अपेक्षित परीणाम, दोन्ही.

In reply to by असंका

हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील.
चाचण्या म्हणजे काही रासायनिक चाचण्या नसतात. एका व्यक्तीच्या अनुभवापेक्षा अनेकांचा अनुभव मोजण्याची प्रस्थापित पद्धत असते. डबल ब्लाइंड टेस्ट विषयी वाचून पहा. होमिओपथीच्या गोळ्यांमध्ये 'औषध' किती असतं हे इथे वाचून पहा. 30C Dilution - advocated by Hahnemann for most purposes: on average, this would require giving two billion doses per second to six billion people for 4 billion years to deliver a single molecule of the original material to any patient.

In reply to by राजेश घासकडवी

गवि 19/06/2014 - 12:23
"औषधी" द्रव्य टप्प्याटप्प्याने विरळ करताना ते जोराजोराने हलवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या औषधातले गुण स्पिरिट लाईक इफेक्टने द्रावकात (पाणी / अल्कोहोल इ) उतरतात आणि मूळ पदार्थ नाहीसा झाला तरी टिकून राहतात, अशी स्पेसिफिक थिअरी होमिओपथीच्या प्रवर्तकाने मांडली आहे. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या सध्या जास्तीतजास्त परिपूर्ण कारणे देऊ शकणार्‍या शास्त्रांच्या नियमानुसार पाण्यात / अल्कोहोलमधे मूळ पदार्थ शिल्लक न राहिल्यावर असा कोणताही "गुणधर्म" अथवा "छाप", अथवा "आत्मिक तत्व" तरंगत अथवा विरघळून राहात नसते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचेही नियम /गृहीतके बदलतात, ते कदाचित पूर्ण बदलतील किंवा नष्ट होतील. पण आजरोजी मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात हे मानणे म्हणजे मानवी कक्षेपलीकडले काही मानून स्वतःवर उपचार करणे असे आहे. एखादी गोष्ट सिद्ध होईपर्यंत ती नाहीच असं म्हणता येत नाही..अगदी कबूल.. हवा दिसत नाही पण असते.. पण आपण रोजच्या जगण्यात रस्त्यात धोंडा दिसत नसतानाही तो असेलच असं म्हणून मिनिटामिनिटाला वळसे घालत जात नाही. तदनुसार आपल्या आरोग्याशी संबंधित निर्णय घेताना बेनिफिट ऑफ डाउटवर आधारित शास्त्रांकडे न वळता खणखणीत वाजवून सिद्ध होणार्‍या शास्त्राकडे जाणं हिताचं आहे. त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे. तत्वतः उद्या काय सिद्ध होईल ते सांगता येत नसल्याने होमिओपथी ही कध्धी कध्धी सिद्ध होणारच नाही असं आचरट प्रतिपादन मी करु इच्छित नाही. पण आजरोजी ते जी थियरी ढळढळीतपणे मानताहेत ती म्हणजे : क्वांटिटी नसलेलं "औषध" घेऊन "स्पिरिट लाईक" गुणधर्म पाण्यात उतरलेले असणं- या थिअरीवर विश्वास ठेवून मग होमिओपथी जरुर घ्यावी. फक्त इन दॅट केस, त्यात पुरेसा जादूवाद आहे याची जाणीव असावी इतकंच अधोरेखित करतो. अंगारा, नजर सुरक्षा कवच इ इ हे अशा तर्कापलीकडल्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वीकारले जातात. शरीराला रोगापासून मुक्त करणारी औषधोपचार पद्धती स्वीकारताना आपण नेमके काय स्वीकारतो आहोत याची जाणीव ठेवून स्वीकारले तर कोणाचीच काहीच हरकत नसावी. माझा इनफॅक्ट अंधश्रद्धेलाही विरोध नाही. नजर सुरक्षा पेंडंट योग्य वाटल्यास जरुर घालावे पण माझी इच्छा इतकीच असते की आपण काय घालतोय ते किमान तर्कदृष्ट्या माहीत असावं. न कळलेलं बरंच काही आहे म्हणून काहीही खरं मानणं योग्य आहे का? अधिक स्पष्ट करायचं तर नजर सुरक्षा कवचाच्या मटेरियलमधे असलेल्या गुणामुळे वाईट नजरेतली "निगेटिव्ह" एनर्जी दूर लोटली जाते (रिफ्लेक्शन किंवा तत्सम प्रक्रियेने..) किंवा समोरच्या वाईट नजरवाल्यावरच उलट रोखली जाते अशी जी काही थियरी असेल ती तुम्हाला माहीत असेल आणि पटली तर जरुर वापरा. पण पेंडंटचा प्रवर्तक काय तर्काने असा दावा करतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. उगीच अमुक पेंडंट देणारे गुरुजी फार थोर आहेत किंवा तमुकला पेंडंटचा चांगला अनुभव आला.. मग त्यामागच्या थियरीला मारो गोली असं नसावं असं माझं मत आहे. होमिओपथीचं मूळ तत्व काय आहे ते ती घेणार्‍या बर्‍याच जणांना माहीत नसतं. ते नीट माहीत असेल आणि तरी घेत असतील त्यांच्याबाबतीत काही म्हणणं नाहीच. तरी, तुम्हाला होमिओपथी लागू पडते अशी तुमची खात्री आहे ना? मग तुम्ही जरुर घेत चला. माझी सर्व विधाने आणि प्रश्न तुमच्यापुरते रद्दबातल समजा (जशी होमिओपथी तुमच्यापुरती काम करतेय तसं..) :) हा प्रतिसाद राघांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाला आहे. राघांना नाही.

In reply to by गवि

बॅटमॅन 19/06/2014 - 14:14
गविंचा प्रतिसाद उत्तम आहेच. पण धागाकर्ते डॉक्टरमहाशय का बरे गायब आहेत? त्यांची मतं काय आहेत? की फक्त मजा पाहण्यातच इंट्रेस आहे?

In reply to by गवि

हाडक्या 19/06/2014 - 16:50
( ता. क. : काहीही माहिती नसल्याने आम्ही या चर्चेमध्ये कोणत्याही बाजूस नाही) गवि साहेब एक शंका.. इथे
मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात
हा आक्षेप आहे का ? नाही म्हणजे माझा प्रश्न असा आहे की, जर औषधाची मात्रा वाढवली आणि असे समजू की रुग्णाच्या शरिरात हे औषध पुरेश्या प्रमाणात (हे प्रमाण किती हे बाजूला ठेवू) पोचले तर परिणाम होतो का ? अथवा परिणाम होतो हे तुम्हाला इथे मान्य आहे का ?

In reply to by हाडक्या

गवि 19/06/2014 - 17:21
चोक्कस. हो. द्रव्य डिटेक्टेबल प्रमाणात शरीरात जात असेल तर परिणाम होतो की नाही हे पाहण्याची पात्रता त्यात ऑपॉप येऊन ते औषध मी जरुर घेईन. उपयोग होतो का हा नंतरचा प्रश्न झाला. त्याविषयी भाष्य करण्याचा मला अधिकार नाही म्हणून मी तो उपयोग आगोदरच मान्य केला आहे. इतरत्रही तुम्हाला हे लिहिलेलं आढळेल की औषध गुणकारी असेल हे मी गृहीतच धरतो. पण ते शरीरात जातच नाही हाच आक्षेप आहे.

चित्रगुप्त 12/06/2014 - 21:25
डॉ. हनिमन, डॉ. शुस्लर किंवा जे कोणी होमियोपाथी/बायोकेमिकचे मूळ प्रवर्तक होते, त्यांनी एवढ्या तपशीलात जाऊन शेकडो औषधांचे नेमके परिणाम कसे काय शोधून काढले, याबद्दलही माहिती या धाग्यातून मिळावी, अशी अपेक्षा करतो. प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी. होमियोपाथीच्या बाबतीत असे काही झाले होते का?

In reply to by नानासाहेब नेफळे

ह्यावेळी चक्क नेफळे रावांशी सहमत आहे आजवर होमिओपॅथी हे सुडो सायन्स आहे असेच ऐकत आलोय , ह्या लेखमालेतुन काही प्रभाव झाल्यास एखाद्या होमिऑ पॅथी डॉक्टरला सदिच्छा भेट देवुन काही प्रयोग करवुन (मायनर आजारांच्या वेळेला) घ्यायला हरकत नाही . अवांतर : बाकी होमिओपॅथी चे दुष्परिणाम नसतात हे मात्र धाधांत असत्य आहे हे अनुभवाने सांगतो ... आमची मेव्हणी होमिऑपॅथी डॉक्टर आहे तिला एकदा म्हणालो होतो की " होमिऑपॅथी सुडोसायन्स आहे ... माझ्यालेखी ज्योतिषशास्त्र, फेंगशुई , वास्तुशास्त्र , रेकी आणि होमिऑपॅथी हे सारे एकाच माळेतले मणी आहेत " त्यानंतर बोलायचीच बंद झाली :( ... छ्या केवढा हा साईड इफेक्ट =))))

आयुर्हित 13/06/2014 - 00:16
ज्ञानाच्या कक्षा रुन्दावण्यास मदत करणारे अनुभवयुक्त लेखन व आपले मिपावर स्वागत असो! होमिओपॅथीवरील येवु घातलेल्या विस्त्रूत माहितीबद्दल आधिच मनापासुन धन्यवाद.

गवि 13/06/2014 - 13:00
काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते.
उत्तम ... पाच ग्रेन म्हणजे ०.३२ ग्रॅम हे बरोबर असेल तर अर्ध्या ग्लासात एक तृतीयांश ग्रॅम द्रव्य विरघळवलेले..(विरघळत असल्यास) म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार.. फायदा होत असेल किंवा नसेल हा अनुभवाचा / केमिस्ट्रीचा / जीवशास्त्राचा भाग झाला. पण पदार्थाची डिटेक्टेबल क्वांटिटी पोटात जातेय हे पाहून आनंद झाला. पण.. मग.. ही नक्की होमिओपथीच ना? धन्यवाद.

In reply to by गवि

म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार..
कैतरीच आपलं तुमचं. होमिओपथीमध्ये असला धोका बिलकुल पत्करला जात नाही. त्या औषधाच्या नावांपुढे ६ आणि १२ लिहिलं आहे ते दिसलं नाही का? ६ म्हणजे ६ वेळा शतांशाचं डायल्युशन. म्हणजे सुमार एक टनाचं एक मायक्रोग्रॅम करायचं.... १२ वेळा डायल्यूशन म्हणजे एक रेणूही नाही. त्या पाच ग्रेनमध्ये काय असतं कोण जाणे.

मृत्युन्जय 13/06/2014 - 13:35
होमिओपॅथी म्हटल्यावर मिपाकर एकदम तुटुन पडतात. पुणेकर, मोदीसमर्थक आणि आस्तिक या तिघांइतकीच होमियोपॅथी देखील मिपासाठी टिंगलीच विषय झाली आहे असे दिसते. यापैकी जे कोण डॉक्टर्स असतील त्यांचे किमान मत तरी विचारात घेता येइल. ओकार्‍या काढणारे इतर मात्र डोक्यात जातात. असो. होमिओपॅथी ने बरे झालेले लोक मला माहिती आहेत. त्यामुळे माझा होमिओपॅथीवर राग नाही. मी स्वतः वेळ आल्यास अ‍ॅलॉपॅथी औषधे घेतो ही गोष्ट वेगळी.

आदिजोशी 13/06/2014 - 14:30
होमिओपॅथीला शिव्या घालणारे अनेक लोक मिपावर आहेत. त्यातले किती जण स्वतः डॉक्टर आहेत, किती जणांचा होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपथीचा सखोल अभ्यास आहे हे त्यांनाच ठाऊक. उगाच कुठलं तरी काही तरी वाचून मत बनवायचं आणि फुकट देता येतात म्हणून सल्ले देत सुटायचं. टिका तर इतक्या खालच्या पातळीला जाऊन करतात की मिपाकर असल्याची शरम वाटते.

In reply to by आदिजोशी

श्रीगुरुजी 13/06/2014 - 20:17
होमिओपॅथी औषधांचा मला स्वतःला व सर्व कुटुंबियांना गेली अनेक वर्षे अत्यंत चांगला अनुभव आला आहे. होमिओपॅथी थोतांड आहे किंवा ते छद्मविज्ञान आहे असे पूर्वग्रहदूषित मत मांडणार्‍यांशी मी अजिबात सहमत नाही.

In reply to by आदिजोशी

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 10:07
एक तर अ‍ॅलोपाथी असे काहीही नाही. MBBS ही Modern Medicine ची पदवी आहे. ह्यात जे शास्त्रियरीतीने सिद्ध करता येइल असे कुठलेही औषध चालु शकते. आयुर्वेद, युनानी, चिनी औषधे जर क्लिनिकल ट्रायलच्या मार्गाने सिद्ध केली तर ती पण Modern Medicine मधे दिली/घेतली जातील. पण बुवाबाजी पद्धतीने कोणी दावे करत असेल तर त्याकडे खरे तर दुर्लक्ष केले पाहीजे.

चित्रगुप्त 13/06/2014 - 22:01
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे, १९८४ साली अगदी भयंकर परिस्थितीत मी असता होमियोपाथीच्या दोन-तीन दिवसाच्या औषधाने मी वाचलो होतो. माझ्या पत्निलाही लहानपणी आलोपाथी डॉक्टरांनी हात टेकल्यावर होमियोपाथीमुळेच मोठ्या संकटातून बाहेर येता आले होते. माहितीतल्या आणखीही लोकांना झालेला लाभ मला ठाऊक आहे. परंतु त्याचबरोबर होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत. पूर्वी माझ्या वडिलांचे स्वतःचे होमियोपाथीचे दुकान असून मी अनेक वर्षे ते चालवण्यात सहभागी होतो--- एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही. खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत... या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by चित्रगुप्त

आणि त्यावर होमिओपॅथीच्या नक्की कोणत्या औषधाचा किती दिवसात परिणाम झाला हे सांगाल काय?
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
कशामुळे?
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
पुन्हा उपरोक्त शंका!
या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.
लेखक साहित्याचे डॉक्टर असावेत (असं ब्लॉगवरुन वाटतं) त्यामुळे ते बहुदा उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? गायबलेत तिथे यांची काय कथा!

चित्रगुप्त 16/06/2014 - 03:12
१९८४ साली मला अमेरिकेला तीन महिन्यासाठी जायचे होते. त्याकाळी अशी संधी फार दुर्मिळ होती. परंतु 'अमीबॉयसिस' ने ग्रस्त होऊन मी अगदी दुर्बळ झालेलो होतो. चालणे-फिरणेही कठीण झालेले होते. अमेरिकेचे तिकीट एकदा काही दिवसांसाठी पोस्टपोन केले, मात्र पुन्हा तसे करता आले नसते, आलोपाथीने काहीच लाभ होत नव्हता. कुणीतरी सांगितले, त्या होमियोपाथी डॉ. कडे गेलो, त्यांनी फी न घेता औषध दिले, ते २-३ दिवस घेतल्यावर प्रवास करण्याइतपत बरे वाटले. तरी अशक्त पणा बराच काळ राहिला. तीन महिन्यांनंतर मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते. तसेच माझ्या पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली. औषधांविषयी अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही. याचा फायदा निर्माते, एजंट आणि विक्रेते घेत असतात, आणि बिना औषधाचे औषध विकतात. तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते. एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत. अश्याच प्रकारचे उलट-सुलट अनुभव मला भविष्यकथनाबद्दलही आलेले आहेत, त्याविषयी पूर्वी काही धाग्यांमधून लिहिलेही आहे.

In reply to by चित्रगुप्त

ते सांगता येणार नाही कारण :
मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते.
आणि
पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली.
याचंही डायग्नॉसिस आणि औषध सांगणं शक्य नसावं कारण घटना जुनी आहे. तस्मात गुण आला हे खरं पण औषध कोणतं हे कळायला मार्ग नाही. पॅथी सिद्ध होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत : औषधाच्या परिणामांची: १) कन्सिसटंसी २) व्यक्ती निरपेक्षितता आणि ३) स्थल-काल निरपेक्षितता.

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 16/06/2014 - 11:12
पॅथी सिद्ध होणे वा न होणे, याबद्दल काही म्हणणे नाही मात्र 'व्यक्ति तितक्या प्रकृती' या न्यायाने औषधोपचार हा व्यक्तिनिरपेक्ष असू शकत नाही. अ‍ॅलोपाथीत सुद्धा अमूक औषधाची वा वस्तूची अ‍ॅलर्जी आहे का, ही व्यक्तिसापेक्ष माहिती घेतली जाते. अवांतरः माझ्या ओळखीचे एक वैद्य केवळ नाडिपरिक्षा करून जे सांगतात, ते मी बघून थक्क झालेलो आहे. शारीरिक व्याधीच नव्हे, तर मानसिक स्थिती सुद्धा त्यांना नाडिवरून कळते. नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, असे ते सांगतात.

In reply to by चित्रगुप्त

असे एक वैद्य अशोक भट पुण्यात पूर्वी मुंजाबाच्या बोळापाशी होते. खुन्या मुरलीधराच्या मंदीरातले खरे वैद्य कावीळवाले देखील नाडीपरिक्षेवरून उपचार करत.

In reply to by चित्रगुप्त

कवितानागेश 16/06/2014 - 19:57
नाडीपरीक्षेबद्दल माझाही अनुभव अतिशय चाम्गला आहे. पण नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, हे जरा जास्त झालं. ज्याची निरिक्षणशक्ती आणि चिकित्सक्बुद्धे उत्तम असेल असा कुणीही माणूस नाडीपरीक्षा व्यवस्थित करु शकेल. आणि मूळातच डॉक्टर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेतच. माझ्या ओळखीचे एक वैद्य अत्ता केवल ३२ वर्षाचे आहेत. त्यांची नाडीपरीक्षा देखिल अशीच उत्तम आहे. अगदी मानसिक स्थितीचेदेखिल तंतोतंत वर्णन करतात. आणि औषधाचा परीणामदेखिल ताबडतोब होतो. ...पण होमिओपॅथीबद्दल धागा असताना नेहमी तिथे आयुर्वेद का येतो बरं? लोकांना खरोखरच होमिओपॅथीबद्दल काहीही माहित नाहीये हेच खरं.

In reply to by प्रसाद१९७१

होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
संपुर्ण सहमत !

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 16/06/2014 - 12:31
>>> होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे. करा. गो अहेड.

चित्रगुप्त 16/06/2014 - 10:16
होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती. फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो. अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक हे सुद्धा विवेकाने वापरले गेले पाहिजे. एकदम टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हे. आम्हाला तर आलोपाथीने जेवढे नुकसान झाले, तेवढे आयुर्वेदिक वा होमियोपाथीने कधीच झालेले नाही. एकदा आरोग्य बिघडले, की तो विषय फार गुंतागुंतीचा आणि जटिल झालेला असतो. कुणाला कश्याने बरे वाटेल हे सांगणे कठीणच. आलोपाथीमुळे एक व्याधि बरी होते, तर दुसरी उद्भवते, असे बरेचदा घडत असते.

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 10:38
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती.>>>>>>>>>> अहो गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र ह्यांनी पण कोणाचा कधी फायदा झाला नाही, तरी पण शतकानुशतके चालू च आहे ना. पुन्हा एक दुरुस्ती, अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.

चित्रगुप्त 16/06/2014 - 11:29
अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.
मग कोणता शब्द वपरावा म्हणता? गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र वगैरेंच्या वाटेला मी स्वतः कधी गेलेलो नाही, परंतु यांचा कधीच कुणालाच फायदा झालेला नाही, याचा कोणताही विदा वा पुरावा माझ्याकडे नाही. हा माझा एक वैयक्तिक तर्क असू शकतो, त्या आधारावर टोकाचे विधान करण्याचा, या गोष्टींना 'अंधश्रद्धा' या प्रकारात मोडण्याचा अधिकार मला नाही, एवढे मला कळते. समर्थांनी सांगितलेल्या 'सावधपण सर्वविषयी' आणि 'विवेक' यांचा उपयोग केला, तर अनेक अनिष्ट व्याधि-उपाधिं पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 12:09
मग कोणता शब्द वपरावा म्हणता?
Modern Medicine हा सध्याचा प्रचलित शब्द आहे. ह्याला कुठलेही बंधन नाही, जे जे शास्त्रिय कसोट्या लावुन सिद्ध होउ शकते ते सर्व उपचार ह्यात चालतात.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 16/06/2014 - 21:03
या प्रतिसादासारखेच माझे काहीसे मत आहे. होमिओपाथी हे शास्त्र नसेल पण ते उपयुक्तच नाही असे म्हणणे खरे नाही. गंडे दोरे शास्त्र नाही पण ते उपयुक्तच नाही हे खरे नाही. श्रद्धा हे शास्त्र नाही पण ती उपयुक्तच नाही हे खरे नाही. शास्त्र हे नेहमीच अपुरे असते. पण त्यातील काही कसोट्यामुळे त्याबद्द्लची खात्री ही नक्कीच जास्त असते.

आदिजोशी 16/06/2014 - 11:56
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत? संजय क्षीरसागरांच्या मुद्द्यांतले २ आणि ३ तर अत्यंत भंपक मुद्दे आहेत. व्यक्ती निरपेक्षितता आणि स्थल-काल निरपेक्षितता नसणे म्हणजे ढोबळ जनरलायझेशन आहे. दुकानात शर्टाच्यासुद्धा कैक साईझ सापडतात, हिमालयात घालायचे कपडे मुंबईत घालून फिरता येत नाही म्हणून ते ते कपडे हे कपडे म्हणण्यायोग्य नाहीत का? तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे. अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते. अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? अँटीबायोटीक घ्या त्यातून निर्माण होणारी हीट कमी करायला रँटॅक घ्या आणि मोशन पातळ होतील म्हणून आहार कंट्रोल करा, हे असले आचरट प्रकार होमिओपॅथी मधे होत नाहीत. इथे होमिओपॅथीक शास्त्रज्ञ नाहीत म्हणून शंकानिरसन होणार नाही हे लक्षात ठेवा. उद्या मी अणूउर्जेवर प्रश्न विचारीन आणि उत्तरं नाही मिळाली की अणूउर्जा हे थोतांड आहे असं म्हणेन, असले प्रकार चाललेत.

In reply to by आदिजोशी

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत. अर्थात याची तुम्हाला कल्पना नाही हे तुमच्या प्रतिसादातल्या भोंगळपणावरुन कळतं. शर्टाचे साइज आणि हिमालयातले कपडे यांचा वैज्ञानिक सत्याशी (इथल्या संदर्भात औषधाला मान्यताप्राप्त होण्याशी) काडीमात्र संबंध नाही. मी चित्रगुप्तना आजार आणि औषध यांची माहिती विचारली होती. इथे मी कैवार वगैरे घेण्याचा (तुम्हाला होमिओपॅथीचा असला तरी) प्रश्नच नाही. ते बहुदा त्तुमच्या अगाध बुद्धीमत्तेचं आकलन असावं! अर्थात तुमच्या या वाक्यानं :
तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे.
कमालीची हाईट गाठली आहे! म्हणजे डॉक्टरला तो काय औषध देतोयं याचीच माहिती नाही. शाब्बास!

In reply to by संजय क्षीरसागर

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत
ते तीन नियम तुम्ही लिहिल्यामुळे जगन्मान्य झालेत की त्यांचा कोणीच प्रतिवाद करु न शकल्याने जगन्मान्य झालेत =))

In reply to by प्रसाद गोडबोले

उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम. पृथ्वीवर कुठेही (स्थल निरपेक्षितता), कुणीही टाकली तरी (व्यक्ती निरपेक्षितता), केव्हाही (काल निरपेक्षितता) आणि नेहमी (वारंवारिता) वस्तु खालीच पडेल. हाच निकष मेडिकल सायन्समधे औषध प्रमाणित होण्यासाठी लावला जातो.

In reply to by आदिजोशी

सुबोध खरे 16/06/2014 - 14:00
अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? जोशी साहेब आपण ग्लायकोडीनचे नाव घेतलेत म्हणून त्यात असलेली औषधे काय आहेत (ती बाटलीवर लिहिलेली असतात) पण आपल्या माहितीसाठी खाली देत आहे. अशी माहिती सर्व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या औषधांबद्दल उपलब्ध http://www.alembic-india.com/cough-cold.php Glycodin Cough Syrup Each 5 ml contains Terpin Hydrate USP 10 mg, Dextromethorphan Hydrobromide IP 10 mg, Menthol IP 3.75 mg, Syrup Glycerin Base q.s. Bottle 100 ml 50 ml यातील प्रत्येक औषध काय शुद्धतेचे आहे ते USP united states pharmacoepial convention आणि IP म्हणजे indian pharmacoepia यात प्रमाणित केलेली असतात त्याप्रमाणे असतात तसे नसेल तर एफ डी ए त्यांच्यावर खटला भरते आपण USP मध्ये terpin hydrate शोध म्हणजे त्याची शुद्धता काय आहे आपल्याला कळेल. आधुनिक वैद्यकात प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे.त्यमुळे जर संशय असेल तर डॉक्टर सरळ ती बाटली पाहून खात्री करू शकतात. इतके काटेकोर नियम इतर कोणत्या पाथीला आहेत काय ते मला माहित नाही. बर्याच वेळेला होमियोपथी शास्त्रीय कसोटीवर उतरत नाही हि वस्तुस्थिति आहे. तरीही बर्याच लोकांना गुण येतो असा त्यांचा अनुभव आहे.माझे म्हणणे एवढेच आहे कि ते शास्त्र आहे असे न म्हणता ते एक तत्वज्ञान आहे. ज्याने त्याने आपल्या श्रुती स्मृती आणि बुद्धीप्रमाणे ठरवावे कि आपण काय करावे शेवटी आपण ज्या पाथीवर विश्वास आहे त्याचे औषध त्याने घ्यावे असे मला वाटते. कुणाच्या का कोम्बड्याने, उजाडल्याशी कारण

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे 16/06/2014 - 14:03
काही आयुर्वेदिय औषधांवर यात कुठल्या कुठल्या वनस्तपी आहेत हे त्यांच्या मराठी आणि शास्त्रीय नावासकट लिहिलेले पाहिलेले आहे. आता हा नियम आहे का फक्त त्या मन्युअफॅक्चररनी केलं होतं ते नाही माहित.

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 14:08
वनस्पती कुठल्या आहेत हे लिहुन काय उपयोग? ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे. आणि वनस्पती म्हणजे काय? मुळ, खोड, साल, फुल , फळ नक्की काय? इतकेच काय फुल, फळ कीती पिकले आहे त्याप्रमाणे केमिकल बदलतात. तेंव्हा वनस्पती म्हणजे नक्की काय?

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे 16/06/2014 - 14:13
ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे.
सहमत. त्या झाडाचं जे काही नाव असेल ते. त्याचा नक्की कुठला भाग वापरला आहे त्याचा उल्लेख शास्त्रीय नावात होता का नाही ते नाही आठवत. पण मराठीमध्ये लिहिलेल्या भागात तरी नक्की मूळ का फळ ते लिहिले होते.

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे 16/06/2014 - 15:27
ढेरे साहेब, अडुळसाचा काढा/ रस/ कफ सिरप घेतात तेंव्हा त्यात अडुळसा अर्क असे लिहिलेले असते पण मुळ अडुळसा पानात किती टक्के रस आहे आणि आणि त्याचा अर्क कशा पद्धतीने काढलेला आहे याचे अचूक परिमाण कोणत्याही आयुर्वेदिक औषधात लिहिलेले नसते.तो भैषज रत्नावली,भाव प्रकाश किंवा रत्नाकर आयुर्वेद नीघंटू अशा मान्यता प्राप्त ग्रंथात दिल्याप्रमाणे काढलेला असतो. पण थोड्या फार प्रमाणात फरक असतोच. दुर्दैवाने आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे होताना सहसा आढळत नाही त्यामुळे त्या औषधांचे परिणाम वैद्याच्या अनुभवावर जास्त अवलंबून राहतात. याच विरुद्ध अडुळसा वनस्पतीतून व्हासिसीन नावाचे द्रव्य वेगळे केले कि किती मिलीग्राम आहे ते स्पष्ट पणे मोजून तेवढाच डोस रुग्णाला नवीन डॉक्टर सुद्धा काटेकोर पणे देऊ शकतो. आमच्या सदाफुलीमध्ये कर्करोगावर परिणामकारक औषध आहे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काहीच हशील नाही. त्यातून व्हिनब्लास्टीन नावाचे औषध् विलग करून Vinblastine 6 mg/m2 IV on days 1 and 15 अशा काटेकोर पणे देत येत नाही असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.

In reply to by सुबोध खरे

हाडक्या 16/06/2014 - 21:04
+१ डॉक..!
असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.
अगदी अगदी.. हळदीच्या गोंधळानंतर खरेतर या संदर्भात आपल्याकडे काही सुरुवात देखील झाली होती सरकारी पातळीवर. ती टी के डी एल च्या या संकेत-स्थळावर पाहता येईल. पण पुढे काय झाले हे नेहमीच्या सरकारी पद्धतीने ठाऊक नाही. ही तरी वेब-साईट तरी तीन चार वर्षे अद्ययावत केलेली नाहीये. पुढे काही झाले तर पाहुयात.

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे 16/06/2014 - 22:26
आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण
निर्मिती प्रक्रियेचं हे होणं जरूरी आहे असं वाटतं म्हणजे एखाद्याला गुण आला नाही तरी चालेल पण औषधाचा त्रास होउ नाही

In reply to by सुबोध खरे

(किंवा प्रतिसाद देत असावेत) कारण ही गोष्ट:
प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे
अगदी उघड आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी 16/06/2014 - 16:45
औषधाचं नाव तर होमिओपॅथीच्या बाटल्यांवरही असतं. पण अमुक औषध घेतल्याने सर्दी बरी होते, पण ती कशी होते कुणाला ठाऊक आहे? त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात? अशा अर्थाने ते वाक्य होतं. उदा. काली फॉस ह्या औषधाच्या नावातच त्यातल्या क्षाराचं / औषधाचं वर्णन आहेच की.

In reply to by आदिजोशी

त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात?
मग मेडिकल सायन्स काय आहे? तिथे काय खोक्यावर छापलेली लक्षणं बघून मेडिसिन प्रिस्काइब करायला शिकवलं जातं का? डॉक्टरला औषधाचा शरीरावर नक्की काय परिणाम होईल हे माहिती नसतांना तो औषधं लिहून देतो आणि इंजेक्शनं ठोकतो का?
अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते.
हे तुमचंच वाक्य आता तुम्हाला कसं वाटतं?

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी 16/06/2014 - 17:14
उगाच बोंबाबोंब नका करू. इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे. किती डॉक्टरांना असा नाही. तसं वाटण्याइतपत मी बाळबोध नाही. इथे चर्चा करणार्‍यालोकांपैकी किती असा अर्थ आहे.

In reply to by आदिजोशी

इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे.
वॉट अ ज्योक! मग पेशंट आणि डॉक्टरमधे फरक काय राहिला? उगीच भंकस करण्यापेक्षा पहिल्यांदाच संयमित प्रतिसाद दिला असता तर ही वेळ आली नसती.

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 12:01
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत?
मला शंका नाही तर खात्री आहे की होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे. त्यासाठी मी कशाला खात्री करत बसु. मी माझ्या कुठल्याही आजारावर होमिओपाथी चे औषध घेणार नाही, इतकी मला त्याच्या भंपकपणाबद्दल खात्री आहे. तुम्हाला जर होमिओपाथी ची इतकी खात्री आहे तर तुम्ही modern medicine चे एक ही औषध घेउ नका ( कधीही )

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी 16/06/2014 - 12:21
तुमच्या होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे ह्या विधानाला काही शास्त्रीय आधार आहे का? काही विदा आहे का? तुम्ही ह्या कंक्ल्युझनला पोचण्याआधी काही चाचण्या केल्या आहेत का? केल्या असतील तर त्यांचे परिणाम काय आलेत? चाचण्यांचे आधार शासनमान्य होते का? असतील तर कोणते, नसतील तर कोणाच्या अधिकारात चाचण्या झाल्या? ज्या औषधांवर चाचण्या घेतल्या ती प्रमाणित होती का? जी काही उत्तरं मिळाली ती शासनमान्य संस्थेकडून प्रमाणित करून घेतली का?

In reply to by आदिजोशी

प्रसाद१९७१ 16/06/2014 - 12:27
अहो होमिओपाथी भंपकपणा नाहीये हे सिद्ध करण्याचे Burden of Proof माझ्यावर नाहीये. मला Modern Medicine ची औषधे शास्त्रिय कसोट्या घेउन प्रमाणित केली अशी वाटतात, त्यामुळे ती मी घेतो.

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी 16/06/2014 - 12:42
उद्या मी म्हणालो की न्यूटनचे नियम भंपक आहेत तर ते सिद्ध करायची जबाबदारी माझीच आहे. तुम्हाला पर्यायी काय घ्यायचंय ते तुम्ही घ्या. उद्या सर्दी घालवण्यासाठी कोंबट पाण्यात रम घालून प्यायलात किंवा गोमुत्राने गुळण्या केल्यात तरी माझ्या बा चे काही जात नाही. मला बस आवडत नाही म्हणून मी ट्रेन वापरणे ठीक आहे. पण शेकडो लोकांनी अनुभव घेतल्यावरही 'बस माझ्या गंतव्य स्थानी जातच नाही आणि बस नावाची कोणती वस्तू अस्तीत्वातच नाही' असं मी म्हणाल्यावर ती तशी नाही हे मलाच सिद्ध करायला हवे. एखादी गोष्ट खोटी आहे असे ठासून सांगण्यासाठी ती तशी असल्याचे पुरावे सादर करायलाच हवेत. नाही तर तो नुसताच हवेतला गोळीबार ठरतो. जो आत्ता तुमचा आणि अनेकांचा चाललाय. आणि होमीओपॅथी हा भंपकपणा असून ती बुवाबाजी, काळी जादू इत्यादिंच्या रांगेत बसवण्यायोग्य आहे असे आपले ठासून मत असल्यास सरकार ह्या शाखेचे शिक्षण देऊन त्याच्या पदव्या का देते हे सुद्धा सांगा. माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.

In reply to by आदिजोशी

माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.
मुंबईच्या लोकल मधे फिरुन पहा एकदा ... किमान १० 'गोल्डमेडॅलिस्ट' बाबांची जाहिरात सापडेल ... वशीकरण स्पेशालिस्ट .... हॅशटॅग "मेरे किये काम को काटनेवाले को नगद इनाम" =))

In reply to by आदिजोशी

चुकीचे लॉजिक ! आमच्य अंदाजा नुसार : " होमिओपॅथी भंपक आहे " हे सिध्द करण्याची गरज नाही तर "होमिओपॅथी भंपक नाही " हे सिध्द करण्याची गरज आहे येथ H0 : होमिऑपॅथी भंपक नाही व्हर्सेस H1: होमिओपॅथी भंपक आहे. असे असले पाहिजे ... ( होमिऑपथी भंपक आहे हे म्हणण्याने आपण कोणाच्या आयुष्याशी खेळ करत नाहीये जे की होमिओपॅथी भंपक नाही असे म्हणण्याने होवु शकते जी की टाईप १ एर्रर आहे ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 16/06/2014 - 12:47
जर एखादी गोष्ट अनेक वर्ष अनेक लोकांना परिणाम देत आहे, तर ती तशी नाही व भंपक आहे असं म्हणणार्‍याने ती तशी सिद्ध करायला नको का? पॄथ्वी सपाट नाही गोल आहे असं म्हणणार्‍यावर ती गोल असल्याचे पुरावे द्यायची जबाबदारी नाही का? मिपावर शास्त्रज्ञ नसल्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाणार नाहीत म्हणून होमिओपॅथी भंपक ठरत नाही. इथे किती जण क्रोसिन कसं काम करते हे शेवटच्या डिटेलपर्यंत सांगू शकतात?

In reply to by आदिजोशी

बरेच दिवस हायपॉथेसिस टेस्टींगचा अभ्यास केलेला नाहीये सो खात्रीने सांगु शकत नाही ... पण "नल हायपॉथेसिस हे साधारणता नल अर्थात होमिऑपॅथीचा परिणाम = शुन्य ० व्हर्सेस अल्तरनेट : होमिऑपॅथीचा परिणाम शुन्य नाही " असाच ठेवावे लागेल . (सध्या खात्रीने सांगु नाही , बी.एस्सी ३ आणि एमे.स्सी १ ला अभ्यास केलाय आता ६ -७ वर्ष झाली )

In reply to by आदिजोशी

सुबोध खरे 16/06/2014 - 13:06
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1375230/ जोशी साहेब लान्सेट नावाचे जगविख्यात नियतकालिक यांनी होमियोपथिच्या असंख्य संशोधनपर कागदांचे विश्लेषण करून ते साबुदाण्याच्या गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी नाही असे सिद्ध केले आहे त्यातील एक विदा मी वर दिली आहे. आपण होमियोपथी आणि लान्सेट गुगल करून पहा. बाकी थोडे सावकाशीने.

In reply to by सुबोध खरे

गवि 16/06/2014 - 13:14
लॅन्सेटपर्यंत कशाला जायचे.. अहो त्यात साखरेखेरीज द्रव्य असेल तर ना परिणामकारक ठरणार. हां आता साखरेतच अनेक औषधी गुण असतील तर मग म्हणणे काही नाही. लॅन्सेट ही वैद्यकशास्त्रातली फार पुढची गोष्ट झाली. त्याने यात लक्ष घालण्याच्याही आधी निव्वळ भौतिकशास्त्राच्या आधारे क्वांटिटीविषयी केलेले साधे प्रश्न होमिओपथीला उत्तरु देत. असे प्रश्न इथे पूर्वी उपस्थित केलेले आहेत. त्यात टीका, आक्रस्ताळेपणा इ इ अजिबात नव्हता. तरीही तेवढ्या बेसिक प्रश्नांची उत्तरे अद्यापही समाधानकारक .. अगदी असमाधानकारकही... मिळालेली नाहीत. बेसिक प्रश्नही न विचारता काही स्वीकारायचे म्हणजे कठीणच. होमिओपथीच्या गोळीत औषधाचा अंश असतो इतके जरी सिद्ध झाले तरी मी ते घेऊन त्याचा उपाय होईल हे मानायला तयार आहे. पण द्रव्यच नाही तरी उपाय होईल असे मानणे म्हणजे यातुवादाचा स्पर्श होतो. असो. सदरील लेखात प्रत्यक्ष द्रव्य पोटात जातेय असे उल्लेखावरुन वाटल्याने आनंद झाला. पण लगेच ते घासकडवी आले आणि त्यांनी फाईव्ह ग्रेनचा खडा टाकला.

In reply to by सुबोध खरे

आदिजोशी 16/06/2014 - 13:23
गुगल केल्यावर होमिओपॅथीला विरोध करणारे आणि समर्थन देणारे असे दोन्ही रिझल्ट्स मिळाले. होमिओपॅथीचा उपयोग होतो हे अनुभवसिद्ध असल्याने नाकारायचे कोणत्या आधारावर? आणि हे एखाद दोन वेळा आलेले अनुभव नाहीत (उदा. गंडा ओवाळणे, विष उतरवणे, इ.) कैक वर्षांचे, वेगवेगळ्या आजारांबाबतचे अनुभव आहेत.

स्पा 16/06/2014 - 14:13
सुबोध खरे यांचे प्रतिसाद मस्तच माझ्याबाबतीत होमिओपॅथी आणि आयुर्वेद दोन्हीचे बरीच वर्ष अनुभव घेऊनही गुण शून्य आला, तेच allopathy मुळे गुण भराभर आला , आणि रिक्वरी सॉलिड झाली. त्यामुळे वरील दोन्ही प्याथ्यांवरचा विश्वास कायमचा उडालेला आहे , कारण आयुष्याची बरीच वर्षे आणि पैसे या उपचारांवर घालवली, वर आयुर्वेदिक औषधे इतकी भयंकर महाग असतात कि बस रे बस
पण तरीही वर मृत्युंजय आणि आदि जोशी यांच्याशी सहमत
इतर लोकांची जी काय लेवल ला जाऊन गरळ ओकणे आणि निंदा करणे सुरुये, धन्य वाटले :)

मला स्वतःला वयाच्या बाराव्या वर्षी टॉन्सिल्सचे 'ऑपरेशन करून घ्या' असा सल्ला मिळाला असताना होमिओपॅथीच्या औषधाने गुण आला. त्रास दूर झाला. आजतागायत त्रास नाही. बाकी आमचे डॉक्टर आयुर्वेदीक औषधेच द्यायचे त्यानेच नेहमी आमच्या आख्या कुटुंबाला स्वास्थ प्राप्त झाले आहे. काविळीच्या बाबतीत अनुभव जरा जास्त भयानक होता. माझा एक मित्र काविळ अंगावर काढल्याने आणि उशिरा हॉस्पिटलात दाखल केल्यामुळे ऐन तारुण्यात दगावला. त्या नंतर आठवड्याभरात मलाही काविळ झाली. अगदी मल निस्सारण खडूच्या रंगासारखे पांढरे फटक व्हायला लागले. पण अ‍ॅलोपॅथीबदल आठवड्याभरापूर्वीचा मित्राचा मृत्यू (अर्थात त्याने काविळ अंगावर काढून दवाखान्यात जायला उशिर केला होता त्यामुळे पॅथीला दोष देता येत नाही) अनुभवला असल्याने, मी कोणाच्या सांगण्यावरून एका वैद्याचे घरगुती औषध दोन आठवडे घेतले आणि तात्काळ गुण आला. माझ्या एका मित्राला डोक्यात 'चाई' नांवाचा कांही त्वचारोग होऊन केस जात होते. डोक्यात टकलाचा पॅच तयार व्हायचा. तो डोक्यावर सर्वत्र फिरायचा. अ‍ॅलोपॅथीचा कांही उपयोग झाला नाही. त्याने बोरिवलीच्या वझिरा नाका येथील एका वैद्याचे औषध केले. तो कसलासा झाडपाल्याचा लेप लावायचा. आग व्हायची. कांही प्रमाणात तिथे फोडही यायचे पण महिन्याभरात 'चाई' पूर्ण पण अदृष्य झाली. आजतागायत काही त्रास नाही. ह्यांना योगायोग म्हणा, प्लासिबो इफेक्ट म्हणा, शास्त्र म्हणा किंवा वैद्यकाचे ज्ञान म्हणा ऊपाचार परिणामकारक ठरले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

काविळीचे घरगुती औषध पुण्यात खुन्यामुरलीधर मंदिरातले खरे वैद्य द्यायचे. मला स्वतःला ५ वर्षाचा असताना झालेली कावीळ, भावाला १२ वर्षाचा असताना झालेली कावीळ वडीलाना ४२ वर्षी झालेली कावीळ केवळ खरे वैद्यांचे औषध घेऊन बरी झाली. पुण्यातले एक मान्यताप्राप्त अ‍ॅलोपथी डॉक्टरांनी औषधे दिली होती पण खरे वैद्यांचे औषध चालू ठेवा असेच सांगितले होते. माझ्या मित्राच्या डोक्यावरील चाई शनिवार पेठेतल्या खडीकर वैद्यांनी आयुर्वेदीक औषधांनी बरी केली. ते आयुर्वेदीक औषधाचे इंजेक्षन देखील देत असत डोक्याच्या कातडीमधे. :-)

धन्या 16/06/2014 - 17:52
होमिओपथी थोतांड आहे की नाही हे माहिती नाही. मात्र काही या अनुषंगाने काही प्रश्न मला नेहमी पडतात. १. होमिओपथीला जर वैद्यकीय जगतात मान्यता नाही तर सरकारचे आरोग्यविज्ञान विद्यापीठ या विषयातील पदवी कसे काय देते? या विषयातील पदवीधरांना आपल्या व्यवसायाच्या बोर्डवर नावापुढे डॉ. कसे काय लिहू देते? २. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मी आजारी पडलोय तेव्हा तेव्हा मी होमिओपथी डॉक्टरांकडेच गेलो आहे. त्यांच्या औषधाने मी बराही झालोय. ते कसे काय? ३. इथे होमिओपथीच्या नावाने शंख करणार्‍या किती जणांनी मटेरीया मेडिका वाचले आहे किंवा किमान चाळले आहे? ४. केवळ आपल्याला "गुण आला नाही" म्हणून तर विरोधी बाजू हिरीरीने मांडली जात नाही ना? व्यक्ती तितक्या प्रकृती* या न्यायाने "गुण आला नाही" हा प्रकार अ‍ॅलोपथी औषधांच्या बाबतीतही होऊ शकतो. * इथे प्रकृती हा शब्द शरीरप्रकृती अशा अर्थी वापरला आहे, स्वभावधर्म अशा अर्थी नाही.

In reply to by धन्या

चित्रगुप्त 16/06/2014 - 18:19
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे. आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.

In reply to by चित्रगुप्त

गवि 17/06/2014 - 15:50
चित्रगुप्तकाका.. अगदी राहावत नाही म्हणून या धाग्यावरची तुमची काही विधानं एकत्र करतो आहे. ती संदर्भ सोडून काढल्यासारखी वाटली तरी इथे याच पानावर ती विखुरलेली असल्याने कोणालाही ती मूळ विधानं पाहता येतील. विधानं खाली क्वोट करण्यापूर्वी मला मुख्यतः पडलेला प्रश्न असा की तुम्हाला होमिओपथीबद्दल नेमका कोणता मुद्दा किंवा बाजू मांडायचीय? तुम्ही कधी रुग्णाच्या, कधी विक्रेत्याच्या भूमिकेतून लिहिलेय. एकीकडे तुम्ही स्वतः अशी औषधे दिली आहेत असंही लिहिलंय. कधी तुम्ही तिला उपयोगी म्हणता, कधी प्लासेबो म्हणता, कधी त्यात काहीही औषध नसते हे मान्य करता, तरीही लक्षणे डीटेलवार विचारण्याचं/नोंदवण्याचं आणि तदनुसार औषध निवडण्याचं महत्व अधोरेखित करता, मधेच जादुई हद्दीत प्रवेश करता, मधेच अज्ञेयवाद स्वीकारता. होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ? >>>
प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी.
गूढता, चमत्कार ?
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे
होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत.
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
काही संशयास्पद ? काळेबेरे ?
सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही.
नाही ना सांगता येत टेस्टद्वारे? म्हणजे मूळ औषधाचा एक रेणूही त्या गोळ्या / द्रावणात नसतो हे स्पष्ट आहे ना?
तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते.
मान्य.. प्लासेबोमुळे गुण येऊ शकतो. म्हणून मॉडर्न मेडिसिनमधे टेस्ट करताना औषध विरुद्ध प्लासेबो अशी करुन त्याचे निकाल प्लासेबो गुणांपेक्षा किती अधिक आले ते नोंदवलं जातं. होमिओपथीमधे प्लासेबो हा एक इफेक्ट असू शकतोच. आणि अन्यत्र सगळीकडे घेतला जाणारा आक्षेप असा की लहान बाळं, प्राणी यांना प्लासेबो हा मानसिक इफेक्ट कसा होईल.. तर तसं म्हणणं नाहीच आहे. प्रौढ मनुष्यव्यक्तीबाबत अनेक केसेसमधे प्लासेबो आणि प्राणी, लहान मुले आणि उर्वरित प्रौढांमधे काकतालीय न्याय, शरीराकडून आपोआप कालानुसार रोगनिवारण होणे अशी कारणं असू शकतात. लहान मुलांची व्हायरल सर्दी कोणत्याच औषधाने बरी होत नाही. ती व्हायरसचा कोर्स पूर्ण झाल्यावर बरी होते. मधल्या काळात साखरगोळी किंवा अ‍ॅलोपथी किंवा कारल्याचा रस किंवा अन्य काही घेतले किंवा न घेतले तरी मूळ रोगात फरक पडत नाही. सात दिवसांनी सर्दी आपापतः बरी झाल्यावर श्रेय कारल्याच्या रसाला किंवा अन्य कशालाही देता येते.
एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत.
????!!!
फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो.
पण सर्वत्र तोच सिद्धांत प्रचलित आहे. त्याला कोणी आल्टर्नेट सुचवलेला नाही.
होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.
ओके.. आणि मग..
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे.
आँ? नुसत्या साखरगोळ्याच द्यायच्या तर लक्षणांचा तपशील विचारुन नोंदवण्याचे प्रयोजन काय? पेशंटला आपली चौकशी झाली असा आनंद मिळण्यासाठी चार जुजबी प्रश्न बास असतात. किंवा नाडी पकडून बसावं घटकाभर. शेवटी रिकामी साखरगोळी देऊनही उपाय होत असेल तर मग आधीची डीटेलवारी कशाला?
होमियोपाथीची औषधे ही अमूक रोगावर अमूक औषध अशी ठोकळ नसून लक्षणांप्रमाणे औषध दिले जाते. म्हणूनच डॉक्टर आधी रोग्याला खूपसे प्रश्न विचारत असतात.
आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.
का करमणूक होई ? त्यात बढाई असे का? की नुसत्या गोळ्यांनी प्लासेबो इफेक्ट होण्याइतके मर्यादित उपचार देताना डॉक्टर्स उगीच मी अमुक दिले, तमुक डोस दिला असे म्हणत असल्याने करमणूक व्हायची? गोंधळात पाडणारी विधाने दिसली म्हणून केवळ विचारले. जर होमिओपथीमधे काही गूढरम्य नसून त्यामागे औषधाची दाखवून देता येणारी क्वांटिटी असते इतकी साधी खात्री किंवा खुलासा जरी केला तरी औषधांच्या प्रत्यक्ष गुणांविषयी माझ्याकडून काहीही भाष्य नसेल आणि मी होमिओपथीची उपयुक्तता तत्वतः मान्य करीन. पण हे असे साधे शंकासमाधान होण्याऐवजी आजपर्यंत व्यक्तीसापेक्ष अनुभवांच्या अधिकाधिक नोंदीच सांगितल्या जातात. असो.

In reply to by गवि

चित्रगुप्त 17/06/2014 - 17:50
होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ?
मला काय काय म्हणायचं आहे, ते मी वेगवेगळ्या प्रतिसादातून लिहिलेलं आहेच, परंतु बुद्धीमान वाचकांना त्यातून जी एक तार्किक सुसंगती अपेक्षित असते, तिच्या अभावी मला नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न पडलेला असावा. माझ्या मते जीवनातील प्रत्येक गोष्टच बरीच गुंतागुंतीची असते. जसजसा आपला अनुभव वाढत जातो, तसतसे परस्पर-विरुद्ध गोष्टींच्या ताण्या-बाण्यातून ती आकार घेत असल्याचे जाणवू लागते, आणि मग अमूकच एक बाजू खरी असायला हवी, हा आग्रह क्षीण होत जातो. आपल्या मनो-शरीर रचनेत - (वाटल्यास यात 'आत्मिक' हा शब्द पण घालावा) रोगांना बळी पडण्याची, आणि त्याचबरोबर त्या रोगांवर मात करून त्यातून सुटका करून घेण्याचीही क्षमता वा यंत्रणा असतेच. या यंत्रणेला कश्यानेतरी चालना मिळाली, तर ती जोमाने कार्य करते. सकारात्मक वा नकारात्मक विचारांमुळे, उपयोगी वा हानिकारक औषधांच्या प्रभावामुळे, श्रद्धा वा ठाम समजुतीमुळे, भितीमुळे, प्रेमामुळे, प्रोत्साहन वा खच्चीकरणामुळे, संगीत वा गोंगाटामुळे, सुवास वा दुर्गंध, सुंदर स्वच्छ वातावरण वा घाणेरडे वातावरण अश्या अनेक प्रभावांमुळे आपली मनस्थिती, स्वास्थ्य, उत्साह, शक्ती घडत वा बिघडत असते. या नैसर्गिक यंत्रणेला चालना मिळण्यासाठी 'स्वयंसूचना' मिळणे हे महत्वाचे असते. ती कश्यातूनही मिळू शकेल. त्यामुळे 'औषध' नसलेले औषध, कुण्या स्वामींनी दिलेला प्रसाद वा आशिर्वाद, नुस्ते पाणी पिणे, आपण बरे होत आहोत -- वा रुग्ण होत आहोत अशी निव्वळ कल्पना, कोणत्यातरी पॅथीचे औषध, हवापालट, मित्रांचा वा प्रिय व्यक्तीचा सहवास वा विरह, अश्या अनेक गोष्टींमधून मिळणार्‍या स्वयंसूचनांमुळे ही यंत्रणा कामाला लागते. एका अर्थी ही यंत्रणा शिडीसारखी वा जिन्यासारखी असते, असे म्हणता येईल. त्या शिडीने वरही जाता येते, आणि खालीही उतरता येते. फक्त आपण कोणत्या दिशेने जात आहोत, यावर ते अवलंबून असते. समजा, डॉक्टर देत असलेले एकादे होमियोपाथी औषध हे निव्वळ साखर्/अल्कोहोल आहे. परंतु ते दिवसातून चारदा घेतले, तर तितक्यांदा यंत्रणेला स्वयंसूचना मिळते. त्यातून डॉक्टर नावाजलेला असणे, त्याच्याकडील गर्दी व लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास, डॉक्टराने "तुम्ही आता अगदी योग्य जागी आलेले आहात, आता तुम्ही बरे होणारच" असा दिलेला दिलासा, अनेक प्रश्न बारकाईने विचारून, त्यानंतर औषध दिल्याने पेशंटची पटणारी खात्री, डॉक्टराचे गोड बोलणे, तो पेशंटास देत असलेला आदर-सन्मान, अश्या अनेक गोष्टींमधून ती स्वयंसूचना अधिकाधिक प्रबळ होत जाते, आणि परिणामकारक ठरते. समजा मी ठणठणीत असताना अमूक-पाथीची खिल्ली उडवणारापैकी असलो, तरी आजारी पडल्यावर कसेही करून मला लवकरात लवकर बरे व्हायचे असते, या गरजेतून माझी मनस्थिती वा भूमिका बदलेली असते, त्यामुळे माझ्यावर वरील सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो. अगदी नास्तिक असणारे सुद्धा अन्य सर्व उपाय निरुपयोगी ठरल्यावर गंडे-दोरे, मंत्र-तंत्र इ. कडे सुद्धा वळतात, असे बघण्यात येते, कारण तेंव्हा या गोष्टी खर्‍या की खोट्या, यापेक्षा संकटातून मुक्त होणे, हे महत्वाचे वाटत असते.

In reply to by चित्रगुप्त

असंका 17/06/2014 - 18:43
आपण स्वतःच वर लिहिल्याप्रमाणे आपण फार जवळून हे सर्व बघितले आहे. काही काही गैरप्रकारही आपल्याला परीचित आहेत. पण आपण असे तर म्हणत नाही ना, की होमिओपॅथिक औषध असे कुठेच मिळत नाही? एखादवेळी औषध उपलब्ध नसणे आणि त्यामुळे वेळ मारून नेणे वेगळे. वरच्या भडीमाराने आपण गोंधळून जाऊन मनाविरूद्ध असे लिहिले आहेत का? कारण आपण सरळ सरळ सर्व मानसिक असल्याचे मान्य केले आहे. त्याहून कहर म्हणजे आपण होमिओपॅथीला पार गंडे दोर्‍याच्या बरोबरीला आणून बसवले आहे. ४ ते ५ वर्षे अभ्यास करून जी डॉ.ची पदवी होमिओपॅथ मिळवतात त्यांचा आपण अशा पद्धतीने सन्मान करताय का? आपण स्वतः याचा जवळून अभ्यास केलेला आहे असं वाटतं. मग मला सांगा, हे सर्व जर स्वयंसूचनेवरच अवलंबून असेल, तर १. कधी पहिल्याच उपाययोजनेने गुण येतो, तर कधी औषध बदलून दिल्यावर हे कसे? २. एकदा तर एका डॉक्टरनी मला जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारून औषध दिले होते. मग दिलासा देण्याचा प्रश्नच कुठे येतो? ३. एकदा तर लक्षणे अधिक तीव्र झाली होती. (प्रूव्हिंग). मला 'ही' सूचना कधी मिळाली नव्हती. मग औषध बदलल्यावर तत्काळ आराम मिळाला. आता 'औषधाची मात्रा पोटात जाते' असे कुठ्ल्या टेस्टमध्ये दिसत नाही, म्हणून काय मला जे बरे वाटत आहे तेच मानसिक आहे असे म्हणायचे का?

In reply to by असंका

चित्रगुप्त 17/06/2014 - 19:17
वर म्हटल्यप्रमाणे हे सर्व प्रकरण फार जटिल आहे, आणि अमूकच खरे, असे सांगणे कठीण आहे. मनो-शारीरिक यंत्रणेला चालना मिळणे गरजेचे असते. ती औषधाच्या प्रभावाने वा अन्य प्रभावांमुळेही मिळू शकते. औषध कंपनीकडून माल पाठवण्यात होणारी दिरंगाई व त्याकाळी कलकत्त्याहून सामान पोचण्यास लागणारा वेळ इ. मुळे खुद्द एजंट आम्हाला साधी मिल्कशुगर वगैरे देण्यास सांगत. यावरून मला अशी शंका यायची की मुळात कंपनी तरी खरेखुरे औषध बनवते की नाही ? ४-५ वर्षे अभ्यास करून डिग्री मिळवली, पण मुळात औषधेच जर बोगस असली, तर कोण काय करणार? अश्या औषधांचाही परिणाम जर होत असेल, तर तो स्वयंसूचनेचाच प्रभाव म्हणावा लागेल. अर्थात औषध कंपनीत काम करणारेच यावर प्रकाश टाकू शकतील. त्याबद्दल माझ्याकडे खात्रीची माहिती नाही. दुसरे म्हणजे होमियोपाथीच्या दुकानाचा माझा संबंध तुटून आता चाळीस वर्षे झालेली आहेत. त्यामुळे मला अलिकडचे काही ठाऊक नाही. मुळात एकादी व्याधि होते म्हणजे नेमके काय घडते, आणि ती बरी होणे म्हणजे काय, याबद्दलही वेगवेगळी मते/सिद्धांत आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून बघता कफ वात पित्त यातील असंतुलनाला व्याधि म्हटले जाते, वगैरे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मला अ‍ॅलोपाथीचा बहुतेकदा वाईटच अनुभव आलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

असंका 17/06/2014 - 19:54
अहो साहेब जे काय जटील आहे, ते वैज्ञानिक लोक बघून घेतील. आपण सांगा,की आपण ज्या गोष्टींबद्द्ल इथे लिहित आहात, ते अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते...! माझ्या अनुभवाने औषध घेतल्याने योग्य/अयोग्य औषधानुसार लक्षणे कमी जास्त अशी दोन्ही होतात. सर्व मानसिक असते, तर लक्षणे वाढली कशी असती, आणि मग कमी कशी झाली असती? तेही कुणीही सुचना न देता! आता अजून पर्यंत समजल्या नाहित अशा काही गोष्टी असतील, म्हणून काय आम्हाला आलेला गुणच खोटा म्हणायचा?

In reply to by असंका

चित्रगुप्त 17/06/2014 - 19:58
अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते
....अपवादात्मक होते.. बाकी मी स्वतः अजून होमियोपाथीचीच औषधे घेतो, हे लिहिले आहेच.

In reply to by गवि

असंका 17/06/2014 - 21:04
असं म्हणतात की विमानचालन शास्त्रानुसार (law of aviation) भुंगा उडू शकत नाही. अनेक वर्षे अनेक लोक हे सत्यच समजून चालले होते. सर्वसामान्य पद्धतीने ही गोष्ट मी पूर्वीच ऐकली होती, आणि ती खरी नाही हेही मला जाणवले होते. गणितात गृहितके चुकली की चुकीचे निष्कर्ष मिळतात तसं. ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते. विमानचालन शास्त्र विमानांच्या स्थिर, गुळगुळीत आणि मोठ्या पंखांसाठी आहे. भुंग्यांचे पंख वेगळे असतात. ते खडबडीत, लवचिक, आणि सतत हलणारे असतात. पण मग त्याचे गणित तर मांडता यायला हवेच. हवे तर गृहितके बदला. साहेब मला सांगा हे गणित आता शेवटी सोडवले गेले आहे का? आणि जोपर्यंत ते सोडवले गेले नव्हते तोपर्यंत भुंगे जादूने उडत होते का?( त्या विषयातला आपला अभ्यास आणि अधिकार असावा असे आपल्या आधीच्या एका लेखावरनं माझे मत आहे. वैयक्तिक होत असल्यास क्षमस्व.) एखादी गोष्ट अगदी सर्वत्र होते तर आहे, पण का होते हे कळत नाही! फक्त का होते ते कळत नाही म्हणून "असं काही होतंच नाही आहे, फक्त आपल्याला असं वाटतंय की असं होत आहे" असं म्हणायचे झाल्यास अगदी कालपर्यंत "भुंगे उडत नाहीचेत...फक्त आपल्याला असं वाटतंय की भुंगे उडत आहेत" असं म्हणावं लागलं असतं.

In reply to by असंका

तुम्ही एक गहन महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे, ज्याला उत्तर देणं आवश्यक आहे. प्रथम विमानशास्त्राबद्दल जी विधानं आहेत ती बघू. भुंगा विमानशास्त्रानुसार 'उडू शकत नाही' असं कोणीही वैज्ञानिकाने गमतीखेरीज म्हटलं नसावं.
ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते.
तुम्हाला काय म्हणायचं आहे हे समजतं आहे, पण 'शास्त्र लागू नाही' हे टोकाचं, म्हणून चुकीचं विधान ठरतं. 'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत' हे विधान जास्त बरोबर आहे. उदाहरणार्थ, तीन तारे एकमेकांच्या गुरुत्वीय बलांमुळे कसे फिरतील हा सर्वसाधारण प्रश्न सुटलेला नाही. कारण त्याचं गणित खूप किचकट आहे. दोन तारे आणि एक छोटासा ग्रह, किंवा ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह, आणि त्याला असलेला उपग्रह अशा काही विशिष्ट बाबतीत समाधानकारक उत्तरं सापडतात. पण म्हणून तीन ताऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'न्यूटनचे नियम असलेलं शास्त्रच चुकीचं आहे' किंवा 'ते उत्तर सापडेपर्यंत कुठचे तीन तारे एकमेकांभोवती फिरतच नव्हते काय?' असा प्रश्न विचारणं बरोबर नाही. अर्थात हा थोडा तांत्रिक मुद्दा झाला. तुमचा रोख साधारण असा दिसतो की 'भुंग्याच्या उडण्याचं गणित आपल्याला नीट मांडता येत नाही, म्हणजे भुंगा उडतच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हा मुद्दा स्वीकारार्ह आहे आहे. मात्र या बाबतीत त्याचं समांतर विधान असं होतं 'होमिओपथीचा फायदा होतो तो कसा होतो ते कळत नाही, म्हणून होमिओपथीमध्ये तथ्यच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हे विधान मात्र अपुरं पडतं. कारण 'भुंग्याचं उडणं' जितकं उघड आहे तितकं 'होमिओपथीचं कार्य' सिद्ध नाही. कारण इथे कार्य होणं म्हणजे काय? असा प्रश्न येतो. आणि औषधांच्या बाबतीत - 'प्लासिबोपेक्षा अधिक परिणामकारक ते औषध' अशी व्याख्या आहे. अशी परिणामकारकतेची चाचणी जोवर एखादं द्रव्य पास करत नाही, तोपर्यंत त्याला औषध म्हणणं योग्य नाही. भुंग्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उडणं आणि उडण्याचा भास यामध्ये फरक करायला हवा. पारदर्शक प्लास्टिकच्या दोऱ्याने टांगलेला भुंगा वाऱ्यामुळे उडल्याचा भास निर्माण करतोच. असा भास निर्माण करणारे खोटे कीटक आणि खरोखर उडणारे भुंगे यांत फरक करायला हवा. त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत. त्या जर होमिओपथीच्या औषधांनी पास केल्या तर कोणीच तक्रार करणार नाही. मात्र ही औषधं बनवणारे लोक अशा परीक्षांना उतरण्याची तयारी दाखवत नाहीत. वर त्यांच्या डायल्यूशनमुळे औषधाचा एकही रेणू शिल्लक नाही, अशी द्रावणं विकतात. म्हणून तक्रार असते.

In reply to by राजेश घासकडवी

जगात सगळीकडचे भुंगे उडतात, पण सगळ्याच होमेपदी लाभते असे नाही. अर्थात हेच तत्व मोडर्ण मेडिसिन बाबत पण आहे पण निदान ते असा म्हणतात की अह्म्ला अजून अभ्यास करायचा आहे. होमेपदी लोकांचे तसे नसते. बाकी बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.

In reply to by चैतन्य ईन्या

चित्रगुप्त 17/06/2014 - 23:29
बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.
अगदी खरे. खरेतर पुष्कळसे आजार आपोआपच बरे होत असतात. उपायाला श्रेय मिळते एवढेच.

In reply to by राजेश घासकडवी

असंका 18/06/2014 - 12:51
मी जे बोली भाषेत म्हणालो ते तांत्रिक भाषेत आपण मलाच परत सांगितलेत. पण एव्ढी तांत्रिक भाषा मला झेपत नाही. मी पार हरवून गेलो आप्ल्या भडीमारात. तेव्हा आधी थोडी सुसंगती लावू-(इतर उदाहरणे बाजूला ठेवू. मी काही वैज्ञानिक नाही.)
'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत'
....म्हणून ....असा प्रश्न विचारणं बरोबर नाही'
भुंग्याच्या उदाहरणाबाबतीत मॉडेल विकसित नसणे हे आप्ल्याला पुरेसे वाटते, पण होमिओपॅथीत मात्र बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर-
'...हे विधान मात्र अपुरं पडतं, कारण...कार्य सिद्ध नाही'
'त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत.'
हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील. मी जे जे औषध घेतले ते योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही पद्धतींनी माझ्यावर प्रूव्ह झाले. माझ्या शरीराने, जसं कुणी तरी खूप आधी लिहून ठेवलं होतं तसे परीणाम (त्याआधी कुणी न सांगता-) अनुभवलें, जरी इतर अनेक जणांना ते अपूरं वाटलं तरी हे भास नव्हेत. माझ्यापुरतं आणि माझ्या अनुभवातल्या अनेकांच्या बाबतीतही, ते कार्य सिद्ध झाले आहे. अगदी दोन्ही पद्धतींनी. दुष्परीणाम आणि अपेक्षित परीणाम, दोन्ही.

In reply to by असंका

हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील.
चाचण्या म्हणजे काही रासायनिक चाचण्या नसतात. एका व्यक्तीच्या अनुभवापेक्षा अनेकांचा अनुभव मोजण्याची प्रस्थापित पद्धत असते. डबल ब्लाइंड टेस्ट विषयी वाचून पहा. होमिओपथीच्या गोळ्यांमध्ये 'औषध' किती असतं हे इथे वाचून पहा. 30C Dilution - advocated by Hahnemann for most purposes: on average, this would require giving two billion doses per second to six billion people for 4 billion years to deliver a single molecule of the original material to any patient.

In reply to by राजेश घासकडवी

गवि 19/06/2014 - 12:23
"औषधी" द्रव्य टप्प्याटप्प्याने विरळ करताना ते जोराजोराने हलवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या औषधातले गुण स्पिरिट लाईक इफेक्टने द्रावकात (पाणी / अल्कोहोल इ) उतरतात आणि मूळ पदार्थ नाहीसा झाला तरी टिकून राहतात, अशी स्पेसिफिक थिअरी होमिओपथीच्या प्रवर्तकाने मांडली आहे. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या सध्या जास्तीतजास्त परिपूर्ण कारणे देऊ शकणार्‍या शास्त्रांच्या नियमानुसार पाण्यात / अल्कोहोलमधे मूळ पदार्थ शिल्लक न राहिल्यावर असा कोणताही "गुणधर्म" अथवा "छाप", अथवा "आत्मिक तत्व" तरंगत अथवा विरघळून राहात नसते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचेही नियम /गृहीतके बदलतात, ते कदाचित पूर्ण बदलतील किंवा नष्ट होतील. पण आजरोजी मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात हे मानणे म्हणजे मानवी कक्षेपलीकडले काही मानून स्वतःवर उपचार करणे असे आहे. एखादी गोष्ट सिद्ध होईपर्यंत ती नाहीच असं म्हणता येत नाही..अगदी कबूल.. हवा दिसत नाही पण असते.. पण आपण रोजच्या जगण्यात रस्त्यात धोंडा दिसत नसतानाही तो असेलच असं म्हणून मिनिटामिनिटाला वळसे घालत जात नाही. तदनुसार आपल्या आरोग्याशी संबंधित निर्णय घेताना बेनिफिट ऑफ डाउटवर आधारित शास्त्रांकडे न वळता खणखणीत वाजवून सिद्ध होणार्‍या शास्त्राकडे जाणं हिताचं आहे. त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे. तत्वतः उद्या काय सिद्ध होईल ते सांगता येत नसल्याने होमिओपथी ही कध्धी कध्धी सिद्ध होणारच नाही असं आचरट प्रतिपादन मी करु इच्छित नाही. पण आजरोजी ते जी थियरी ढळढळीतपणे मानताहेत ती म्हणजे : क्वांटिटी नसलेलं "औषध" घेऊन "स्पिरिट लाईक" गुणधर्म पाण्यात उतरलेले असणं- या थिअरीवर विश्वास ठेवून मग होमिओपथी जरुर घ्यावी. फक्त इन दॅट केस, त्यात पुरेसा जादूवाद आहे याची जाणीव असावी इतकंच अधोरेखित करतो. अंगारा, नजर सुरक्षा कवच इ इ हे अशा तर्कापलीकडल्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वीकारले जातात. शरीराला रोगापासून मुक्त करणारी औषधोपचार पद्धती स्वीकारताना आपण नेमके काय स्वीकारतो आहोत याची जाणीव ठेवून स्वीकारले तर कोणाचीच काहीच हरकत नसावी. माझा इनफॅक्ट अंधश्रद्धेलाही विरोध नाही. नजर सुरक्षा पेंडंट योग्य वाटल्यास जरुर घालावे पण माझी इच्छा इतकीच असते की आपण काय घालतोय ते किमान तर्कदृष्ट्या माहीत असावं. न कळलेलं बरंच काही आहे म्हणून काहीही खरं मानणं योग्य आहे का? अधिक स्पष्ट करायचं तर नजर सुरक्षा कवचाच्या मटेरियलमधे असलेल्या गुणामुळे वाईट नजरेतली "निगेटिव्ह" एनर्जी दूर लोटली जाते (रिफ्लेक्शन किंवा तत्सम प्रक्रियेने..) किंवा समोरच्या वाईट नजरवाल्यावरच उलट रोखली जाते अशी जी काही थियरी असेल ती तुम्हाला माहीत असेल आणि पटली तर जरुर वापरा. पण पेंडंटचा प्रवर्तक काय तर्काने असा दावा करतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. उगीच अमुक पेंडंट देणारे गुरुजी फार थोर आहेत किंवा तमुकला पेंडंटचा चांगला अनुभव आला.. मग त्यामागच्या थियरीला मारो गोली असं नसावं असं माझं मत आहे. होमिओपथीचं मूळ तत्व काय आहे ते ती घेणार्‍या बर्‍याच जणांना माहीत नसतं. ते नीट माहीत असेल आणि तरी घेत असतील त्यांच्याबाबतीत काही म्हणणं नाहीच. तरी, तुम्हाला होमिओपथी लागू पडते अशी तुमची खात्री आहे ना? मग तुम्ही जरुर घेत चला. माझी सर्व विधाने आणि प्रश्न तुमच्यापुरते रद्दबातल समजा (जशी होमिओपथी तुमच्यापुरती काम करतेय तसं..) :) हा प्रतिसाद राघांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाला आहे. राघांना नाही.

In reply to by गवि

बॅटमॅन 19/06/2014 - 14:14
गविंचा प्रतिसाद उत्तम आहेच. पण धागाकर्ते डॉक्टरमहाशय का बरे गायब आहेत? त्यांची मतं काय आहेत? की फक्त मजा पाहण्यातच इंट्रेस आहे?

In reply to by गवि

हाडक्या 19/06/2014 - 16:50
( ता. क. : काहीही माहिती नसल्याने आम्ही या चर्चेमध्ये कोणत्याही बाजूस नाही) गवि साहेब एक शंका.. इथे
मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात
हा आक्षेप आहे का ? नाही म्हणजे माझा प्रश्न असा आहे की, जर औषधाची मात्रा वाढवली आणि असे समजू की रुग्णाच्या शरिरात हे औषध पुरेश्या प्रमाणात (हे प्रमाण किती हे बाजूला ठेवू) पोचले तर परिणाम होतो का ? अथवा परिणाम होतो हे तुम्हाला इथे मान्य आहे का ?

In reply to by हाडक्या

गवि 19/06/2014 - 17:21
चोक्कस. हो. द्रव्य डिटेक्टेबल प्रमाणात शरीरात जात असेल तर परिणाम होतो की नाही हे पाहण्याची पात्रता त्यात ऑपॉप येऊन ते औषध मी जरुर घेईन. उपयोग होतो का हा नंतरचा प्रश्न झाला. त्याविषयी भाष्य करण्याचा मला अधिकार नाही म्हणून मी तो उपयोग आगोदरच मान्य केला आहे. इतरत्रही तुम्हाला हे लिहिलेलं आढळेल की औषध गुणकारी असेल हे मी गृहीतच धरतो. पण ते शरीरात जातच नाही हाच आक्षेप आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे.

मराठी कविता : नया दिन !

निमिष सोनार ·

आयुर्हित 12/06/2014 - 15:00
प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देण्याची आणि प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायची खरंच गरज आहे. कवितारुपी नवे चैतन्य दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.

आयुर्हित 12/06/2014 - 15:00
प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देण्याची आणि प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायची खरंच गरज आहे. कवितारुपी नवे चैतन्य दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.
लेखनविषय:
।। नया दिन ।। नवा दिवस उगवलाय! घेवून नवी पहाट! आलाय नवा प्रहर! टाकून जुनी कात! कालचाच मावळलेला तो सूर्य, आला आहे! नव्या आशेचा नवा सोनेरी किरणांचा शर्ट घालून! प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद द्यायला! प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायला! चला रोज स्वागत करुया त्या सूर्याचे ! जो घेवून येतो आपल्या जीवनात, रोज एक नवी पहाट! नवे चैतन्य! नवा दिवस! नया दिन !! # लेखक - निमिष सोनार

भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....

समीरसूर ·

पैसा 12/06/2014 - 12:31
लेख आवडला. यात दिलेल्या गोष्टी नॉर्मल माणसालाही आयुष्य समृद्ध करायला निश्चित मदत करतील. ध्यान-धारणेबद्दल मी सांगू शकते. मी सिद्ध समाधी योग आणि ते ज्यावर आधारित आहे ते महर्षी महेश योगी यांचे भावातीत ध्यान शिकले आहे आणि गेली सुमारे २२ वर्षे करत आहे. महत्त्वाचा फायदा म्हणजे ताबडतोब रिलॅक्स होता येतं आणि अगदी कमी झोप पुरते. मनाला आणि शरीराला एकदम बरीच विश्रांती सहजच मिळते.

In reply to by पैसा

समीरसूर 16/06/2014 - 13:41
आपल्यासारखा अनुभव बर्‍याच लोकांना असतो. थोडक्यात काही टेक्निक्स देता येतील का? कमी वेळ लागणारी आणि लवकर रिलॅक्स करणारी टेक्निक्स असतील तर सगळ्यांनाच फायदा होईल. याचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो का? का कुणास ठाऊक मला कधी या वाटेला जावेसे वाटले नाही. ध्यानधारणेचा उपयोग होण्यासाठी स्वभाव महत्वाचा असतो का? उदा. एखादा चांगला चित्रपट पाहिला की मला खूप रिलॅक्स्ड वाटते; विचारांमध्ये सुसुत्रता येते असा ढोबळ अनुभव आहे. एखादे चांगले पुस्तक वाचण्याची क्रिया जितके दिवस सुरु असते तितके दिवस मी खुश असतो. मग मला बाकी कशाचीच चिंता नसते. अगदी खाणे-पिणे देखील जसे असेल तसे चालते. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!

In reply to by समीरसूर

विटेकर 16/06/2014 - 14:05
सायक्लिक मेडिटेशन नावाची एक ध्यानाची पद्धत, (प्राचीन योग शास्त्रावर आधारीतच पण जरा क्याप्सुल स्वरुपात)बन्गलोरच्या विवेकानंद योग विद्यापीठाने तयार केली आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल झाल्या आहेत. मी पण अधिक माहीती गोळा करीत आहे. तणाव व्यवस्थापन हेच त्याचे सूत्र आहे. गुगलून पाहिल्यास अधिक माहीती मिळेल. तणाव टाळता येणार नाही पण व्यवस्थापन करता येईल असा त्यांचा दावा आहे. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? पूर्वी पु ल चे कोणतेही पुस्तक माझा ताण हलका करत असे, हल्ली दासबोध घेऊन बसतो. वास्तविक एरवी मी रोजचा पेपेर देखील कधी चवीने वाचत नाही. पण प्रत्येकाने आप-आपले आनंद निधान स्वतः शोधणे आवश्यक आहे. एकच फॉर्म्युला सर्वाना लागू होणार नाही

In reply to by विटेकर

समीरसूर 16/06/2014 - 14:13
ताणाचे योग्य व्यवस्थापन आणि आपले आनंदाचे निधान आपण शोधणे महत्वाचे. ते जमले की मग काही कठीण राहत नसावे...

In reply to by समीरसूर

पैसा 16/06/2014 - 15:20
पण प्रत्यक्ष तंत्र हे गुरूनेच शिकवावे. ढोबळपणे त्यांची पद्धत सांगते. ते प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घेतात आणि त्यात दिसणार्‍या स्वभावानुसार गुरू एकाक्षरी मंत्र देतात. हे मंत्र ध्यानाच्या काळात सतत म्हणायचे नसतात, तर आपल्या मनात विचार येत आहेत हे जाणवले तर एखादवेळेस त्यांचा उच्चार मनात करायचा. १५/२० मिनिटे स्वस्थ बसणे. तेव्हा मनात जे विचार येतील ते येत जात रहातात आणि पाण्यातल्या लाटा जशा कमी होतात तसे हळूहळू मन शांत होत जाते अशी काहीशी ही पद्धत आहे. थोड्या वेळात विचाररहित अवस्था येते आणि अगदी शांत, रिलॅक्स वाटते. या काही क्षणात बर्‍याच वेळेच्या झोपेची गरज भागते. या ध्यानात कोणतेही धार्मिक कर्मकांड, तत्त्वज्ञान इ. चा काही संबंध नाही. हे खरे तर ध्यान नव्हेच. ध्यान म्हणजे एक विषय मनात धरून त्याचे स्मरण करणे. त्या अर्थाने ही क्रिया समाधीच्या जवळ जाणारी असावी असा माझा अंदाज. अंदाज म्हणते कारण मी या विषयात काही बोलावे असा माझा अधिकार नाही. फक्त प्रॅक्टिकल फायदे सांगू शकते. सर्वजण करू शकतात असा याच्या जवळ जाणारा प्रकार म्हणजे शवासन. किंवा प्राणायाम करून श्वासावर नियंत्रण आणूनही बराच फायदा होतो. मात्र जे तीव्र /क्रॉनिक डिप्रेशनचे शिकार आहेत त्यांना समाधी शक्यतो शिकवत नाहीत. त्यांना विचाररहित अवस्था प्राप्त होणे कठीण जाते. इतर कोणालाही, अगदी लहान मुलांपासून म्हातार्‍यांपर्यंत आणि कोणत्याही शारीरिक आजाराच्या रुग्णाला ध्यान/समाधी यांचा फायदा होतो.

In reply to by पैसा

damn 28/07/2015 - 10:21
ssy.org या संस्थळावर जाउन फिरून आलो. पण भावातीत ध्यान काही सापडले नाही. तुम्ही सांगितलेली relaxation ची पद्धत नक्की कशाचा प्रकार आहे- सिद्ध समाधी योग की भावातीत योग? अगदी कमी झोप म्हणजे साधारण किती कमी याबद्दल थोडी माहिती द्याल का? म्हणजे असे की, एखाद्या माणसाला साडे सात झोप आवश्यक असेल, तर तुम्ही सुचवलेल्या relaxation च्या पद्धतीने हा काल 3 किवा 4 तासांवर येऊ शकतो? की, त्याने/तीने केलेल्या शारीरिक कष्टांवर हे जास्त अवलंबून असेल? ssy.org या वेबसाईट वर बरेच प्रोग्राम आणि ट्रेनिंग आहेत. त्यापैकी, या झोपेच्या आणि relaxation च्या प्रश्ना साठी नक्की कोणते ट्रेनिंग किंवा प्रोग्राम सुचवाल? ssy.org ला चौकशी साठी एमैल पाठवलेला आहे. पण अजून तरी उत्तर आलेले नाहीये. शक्य झाल्यास अमेरिकेत च ट्रेनिंग करता आले तर बरे.

म्हैस 12/06/2014 - 13:12
विपाश्यानेमध्ये अतिशय अतिशयोक्ती असते त्याचा खरच काही उपयोग होतो कि नाही ह्याबद्दल शंका आहे . पण रोज थोडी ध्यानधारणा आणि प्राणायामाचा हमखास उपयोग होतो. स्वतः चा नुभव आहे . म्हणजे तुमचा हजार रुपयाचं नुकसान झाला असेल तर ते तुम्हाला आपोआप मिळतील असा नाही तर डोकं शांत राहून विचार करण्यासाची , मार्ग काढण्याची शक्ती वाढेल

vrushali n 12/06/2014 - 14:25
मी पण विपाश्यना साधनेचे दहा दिवसांचे बरेच कोर्सेस केलेत्,पण दैनंदिन साधना नाही करत्,जर रोज एक तास जरी केली तरिही बराच फायदा होतो आणी जर मनस्थीती नीराश असेल तर गंभीर पणे विपश्यनेचा १० दीवसांचा कोर्स करतो ,तेव्हा जास्त फायदा होतो असे मला वाटत

विटेकर 12/06/2014 - 14:35
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.

In reply to by विटेकर

समीरसूर 16/06/2014 - 13:47
धन्यवाद, विटेकर साहेब. आपल्या या विचाराशी सहमत आहे. आपली कुवत ओळखणे महत्वाचे आहे. पण एखाद्याला जर खरोखर आपली कुवत जास्त आहे असे कळले आणि तरीदेखील ती व्यक्ती टंगळ-मंगळ करण्यात वेळ दवडत असेल तर अशा व्यक्तीसाठी अशी ध्येये समोर ठेवणे फायद्याचे ठरत असावे असे वाटते. कित्येक प्रसिद्ध लेखक आपली कुवत व्यवस्थित ओळखल्याने यशस्वी झालेले आपण पाहतो. माझ्या मित्रांपैकी एकाला चित्रे काढण्याचा छंद होता. त्याने छोट्या छोट्या गोष्टी चित्रांभोवती गुंफून स्वत:चे लहान मुलांसाठीचे एक आकर्षक पुस्तक 'स्कॉलास्टिक' तर्फे प्रकशित केले आणी त्याला प्रतिसादही उत्तम लाभला. सध्या तो दुसर्‍या पुस्तकाच्या तयारीत आहे. कुवत आणि प्रखर इच्छाशक्ती असेल तर स्वप्ने बघायाला हवीत तरच ती पूर्ण होण्याच्या शक्यता वाढतात असे वाटते.

विटेकर 12/06/2014 - 14:35
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.

विटेकर 12/06/2014 - 14:37
१४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो.

In reply to by pramanik

समीरसूर 16/06/2014 - 14:09
तौबा तौबा! मी सल्ला देत नाहीये. माझ्या तोकड्या अनुभवांवर आधारित असलेले उपाय सांगण्याचा प्रयत्न आहे हा. मी बापुडा काय सल्ला देणार. मी यातलं सगळंच सतत फॉलो नाही करु शकत. तेवढी मॅच्युरिटी नाही माझ्यात. जमेल तेवढं करतो. आणि एक, शेवटी काय आणि किती आणि कसं फॉलो करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. वजन कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतांना ऋजुता दिवेकरची पुस्तके नुसती वाचून उपयोग नाही; ती फॉलो करावी लागतात. समोर चितळेंची आंबाबर्फी किंवा गोड-मऊ कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क आल्यावर ठामपणे नाही म्हणावे लागते आणि त्यासाठी वाईट वाटण्याची स्टेज पार पाडावी लागते. आणि असं एकदाच नाही तर सतत सलग कित्येक महिने करावे लागते. सोबत योग्य तो व्यायाम करावा लागतो. अनावश्यक आराम कटाक्षाने टाळावा लागतो. टीव्हीसमोर बसणे बंद करावे लागते. मग हळूहळू वजन हलायला सुरुवात होते. :-) ही प्रखर इच्छाशक्ती आतून यावी लागते. ती बाहेर नाही मिळत. आणि अशी इच्छाशक्ती नसेल तर मग काय करणार? :-) फिर तो भगवान भी कुछ नही कर सकता...

मितान 12/06/2014 - 18:31
आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. >>>> हे दुसरे वाक्य जरा गमतीशीर आहे ;)

In reply to by मितान

समीरसूर 16/06/2014 - 14:57
एखादी व्यक्ती अगदी साधा प्रॉब्लेम घेऊन मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला थोडे बेचैन वाटते आहे, थोडे टेंशन आलेले आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन व्यवस्थापन आल्याने काहीतरी नवीन उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असल्याने ती व्यक्ती तिच्या नोकरीबाबत साशंक झालेली आहे असे धरून चलू. अशी व्यक्ती बरेच दिवस ही अस्वस्थता सहन केल्यानंतर मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजू. अशा परिस्थितीमध्येदेखील मानसोपचारतज्ञ त्या व्यक्तीला: "अरे काही नाही झाले तुला. असे होतच असते. थोडेफार टेंशन, मानसिक अस्वस्थता सगळ्यांनाच असते. काही काळजी करू नकोस. औषधांची अजिबात गरज नाही. जरा फिरायला जा, कुटुंबासोबत मजा कर, पिक्चरला जा, जरा मित्रांसोबत बस, गप्पा मार, गप्पांच्या ओघात दोघा-चौघांना, ते तिथे नाहीयेत असं बघून, सणसणीत शिव्या हासड, अगदीच वाटलं आणि झेपलं तर स्कॉचचे दोन घोट रिचव...सगळं व्यवस्थित होईल. बाकी नोकरीचे निर्णय घ्यायला आणि त्यातली आव्हाने पेलायला तू समर्थ आहेसच की. फिर कायको डरना? जा घरी. काय? आणि एक महिन्याने मला मला सांग." असं म्हणेल याची शाश्वती नाही. या उलट तो हजार प्रश्न विचारेल, त्याचा सहायक सगळं लिहून घेईल. मग गंभीर चेहरा करून तो म्हणेल, "मिस्टर आगलावे, मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. आता आपल्याला तुमच्या मनातलं हे भय टप्प्या-टप्प्याने काढावे लागेल. मग तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल हे आपण नंतर बघू. सध्या तुम्हाला डिप्रेशन आहे असे वाटतेय. आपण सगळं हळू-हळू व्यवस्थित करू. काही घाबरू नका. ही मी काही औषधी लिहून देतो ती सुरु करा. आणि कौन्सेलिंगसाठी मात्र तुम्हाला आठवड्यातून एकदा यावे लागेल. एक तासाच्या या सेशन्स मध्ये तुमच्यामनातून भय काढून टाकण्यावर आमच्या सायकोलॉजिस्टचा भर असेल. साधारण तीन महिने कौन्सेलिंग करावे लागेल. औषधी आणि कौन्सेलिंगच्या मदतीने तुम्ही साधारण तीन ते साडे तीन महिन्यात बरे व्हाल ही खात्री बाळगा. आजकाल हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर आढळतो. विशेषतः तुमच्या (क्षेत्राचे नाव)मध्ये जास्त आढळतो. पण काळजी करू नका. ठीक आहे. या आता." संपलं!! आगलावे स्वतःला आग लागल्यासारखे भंजाळलेल्या अवस्थेत बाहेर पडतात. च्यायला, मला डिप्रेशन झाले आहे? सालं, कळलंच नाही. मग बाहेर पडल्यावर आगलावे डिप्रेशनचा चष्मा घालूनच फिरायला लागतात. घरी गुमसूम होऊन पडून राहणे; बायकोला, "अगं कळत नाही का तुला? मला डिप्रेशनचा त्रास आहे. शांत रहा जरा. काय जी कामं आहेत ती तू करून टाक. मला उत्साह नाही. मला डिप्रेशन आहे." असं म्हणून टीव्ही बघत राहणे असले उद्योग सुरु होतात. सुरुवातीला बायको काळजी घेते पण नंतर वैतागते. वाद होतात. अचानक आठ-दहा दिवसांनी प्रमोशनचे पत्र मिळते, किंवा पगारवाढीचे पत्र मिळते, किंवा ऑफिसात कसलेसे मानाचे बक्षीस मिळते, किंवा एखाद्या प्रोजेक्टवर किंवा कामावर अतिमहत्वाच्या व्यक्तीकडून प्रशंसा मिळते आणि आगलावे प्रसन्न होतात. औषधी मागे पडतात, कौन्सेलिंग बंद पडते आणि गाडी पुन्हा सुसाट धावू लागते. तोपर्यंत मानसोपचारतज्ञाने दोन-अडीच हजार, औषधविक्रेत्याने हजार-पाचशे कमावून घेतलेले असतात. आगलाव्यांचे डिप्रेशन वाफ होऊन उडून जाते. इथे (क्षेत्राचे नाव) काहीही असू शकते. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! पण आगलाव्यांनी प्राणीसंग्रहालय पर्यवेक्षक असे जरी सांगीतले तरी मानसोपचारतज्ञ काहीतरी ठोकून देतातः "आजकाल झू मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मानसिक ताणतणावासंबंधीच्या तक्रारींमध्ये खूप वाढ झालेली आहे. प्राणी नीट आहेत की नाही याची काळजी वाहणे, २४ तास त्यांच्या आरोग्याची चिंता वाहणे, एखाद्या प्राण्याला काही झाले तर रात्री-अपरात्री झूमध्ये जाणे, रात्र-रात्र जागून काढणे, वरिष्ठांचे ऐकणे, त्यांची टारगेटस पूर्ण करणे, गणना करण्यासाठी भटकणे, त्यातून मग कुटुंबाला वेळ देता येत नाही; त्यातून कौटुंबिक वाद फोफावतात आणि मग मन बेचैन रहायला लागते. परवाच हिंदू मध्ये बातमी होती. युगांडामध्ये झू कर्मचार्‍यांसाठी खास मनःशक्ती वाढवण्याचे वर्ग अटेंड करणे युगांडाच्या सरकारने बंधनकारक केले आहे. मागे देनपसारच्या झू मधून एक रानमांजर एका घरगुती बोक्यासोबत पसार झाले तर तिथल्या झू सुपरवायझरने आत्महत्या केली. अशा चुकीसाठी तिकडे नोकरीवरून काढून टाकतात म्हणे!! एनीवे, बरं झालं तुम्ही लवकर आलात. आपण सगळं व्यवस्थित करू...." अतिशयोक्ती असेल कदाचित पण साधारणपणे असे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बारीक-सारीक गोष्टींसाठी मानसोपचारतज्ञाकडे जाणे टाळावे असे वाटते. मोठ्या आजारांसाठी मानसोपचारतज्ञांची मदत अपरिहार्य ठरते हे मात्र वास्तव आहे.

In reply to by समीरसूर

मदनबाण 20/06/2014 - 07:31
१२. अतिविचार टाळणे हा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.विचारांवर नियंत्रण न-राहणे हे समस्येचे मूळ कारण ठरु शकते.भूतकाळात वारंवार रमू नये आणि भविष्याचा अती विचार करु नये,म्हणजे वर्तमान काळात जगणे सुसह्य होउ शकते. ज्या परिस्थीतीवर आपले नियंत्रण नाही अशावर विचार करुन काय फायदा ? असा प्रश्न आपणच आपल्या मनाला करावा, म्हणजे अतिविचार करण्यावर लगाम घालता येइल. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! हे मात्र १००% खरे आहे.माझ्या ८ वर्षांच्या आयटी विश्वाच्या अनुभवातुन हे ठाम सांगु शकतो की इथे ताणाला पर्याय नाही. { आठवा एसएपी इंडिया चे सीइओ आणि एमडी रंजन दास हे वयाच्या ४२ वर्षी हार्ट अ‍ॅटॅक ने गेले. साल-२००९ } पण असे इतर कुठलेही क्षेत्र उरले आहे जिथे ताण नाही ? वर दिलेल्या १४ पर्यांय मधे अजुन एक पर्यात सुचवावा वाटतो तो म्हणजे संगीत. :) ताणात असेल तर तुम्हाला आवडणारी, आधी ऐकलेली / न-ऐकलेली गाणी ऐका. ताण कमी होण्यास नक्की मदत होइल. :) निदान मी तरी हाच उपाय माझ्या बाबतीत करतो. जाता जाता :- आपण आपल्या भ्रष्ट आणि माजलेल्या वळू सारखे वागणार्‍या राजकरणार्‍याकडुन एक गोष्ट मात्र शिकायला हवी ती म्हणजे निश्चिंत राहणे ! हजारो कोटींचे घोटाळे करुन हे सांड कसे मोकाट फिरतात बघा ! दिसतो कोणता ताण यांच्या चेहर्‍यावर ? उलट निर्लज्य हास्य मात्र नक्की दिसुन येइल. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तीर्थ विठ्ठल

In reply to by समीरसूर

नगरीनिरंजन 27/07/2015 - 12:37
लेख आणि हा प्रतिसाद आवडला. व्यावसायिक मदत घ्यायला गेलं की सगळे नाही तरी बरेचसे लोक लुबाडायला बघतात हे सत्य आहे. मुळात मानसिक विकार हे आपल्याच मनाच्या लोभ-मोहातून जन्मतात आणि इच्छा काबूत ठेवणे; इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशनची अपेक्षा न बाळगणे हाच त्यावर उपाय आहे. परंतु कॅपिटालिस्ट मार्केट इकॉनॉमीमध्ये ग्रीड इज गुड म्हणून लोकांना पढवतात आणि रॅट रेस लावून देतात. म्हणूनच अमेरिकेसारख्या देशात अनेक लोक ॲंटीडिप्रेसंट्सवर असलेले दिसतात.

In reply to by समीरसूर

द-बाहुबली 27/07/2015 - 12:56
अवो मानसशास्त्र व शास्त्रज्ञ म्हणजे जोक वाटतो काय ? मिपा(मानस)तज्ञांनी नक्किच हा प्रतिसाद वाचला नाहीये, कुठे हायेत ते ? त्यांचा प्रकाश इथे पडल्याशीवाय हे सर्व अपुर्ण आहे. मिपा(मानस)तज्ञांच्या अपेक्षित उत्तराच्या प्रतिक्षेत. त्यांचे मत म्हणजे ब्रम्हवाक्यच असते मनोविकारांबाबत. अगदी लेखकांच्या (पुस्तकाच्या) नावासहीत ते सोदाहरण देतील फेक्ट्स काय आणी तुमचे चुकीचे बोसर्वेशन काय आहे ते. असो आमचे आपले अल्पज्ञांनी लोकांचे प्रामाणीक मत आहे या जगात "असहायत्ता" ही एकमेव गोष्ट आहे जी डीप्रेशन वगैरे वगैरे स्टफची ( तेच भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....) जन्मदात्री आहे. जी व्यक्ती असहाय्य नाही ती कधीच डिप्रेस नाही.

लेखन,व्यायाम,वाचन,छंद हे सगळे म्हणायला ठीक वाटते हो पण नेहमीच सगळ्यांना जमेल असे नाही.त्यातल्या त्यात जे जमेल ते फॉलो करावे असे नोंदवतो

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

समीरसूर 16/06/2014 - 13:56
राजेंद्रजी, बर्‍याच गोष्टींसाठी वेळ मुद्दाम काढावा लागतो. व्यायामासाठी वेळ काढायलाच पाहिजे. सकाळी एक तास लवकर उठून व्यायाम केला तर दिवस खूप उत्साहात जातो असा (सध्याचा) अनुभव आहे. :-) हा शिरस्ता किती दिवस टिकतो ते माझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. मी कंपनीच्या बसने कंपनीमध्ये जातांना आणि परत येतांना वाचन करतो. माझी बरीच चांगली चांगली पुस्तके या दीड-पाऊणे दोन तासाच्या प्रवासात वाचून झालेली आहेत. इतकंच नव्हे तर मी सध्या करत असलेल्या एका दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाचा बहुतेक सगळा अभ्यास मी या प्रवासात केला आहे. घरी पोहोचल्यानंतर एखादा तास लेखन-वाचनाला देणे तितकेसे कठीण नसावे. अर्थात हे सगळे सगळ्यांच्याच बाबतीत शक्य होईल असे नाही. बर्‍याच लोकांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. फिरतीचे काम असणार्‍यांना किंवा खूप मोठ्या जबाबदारीचे काम असणार्‍यांना किंवा घरात काही मोठी समस्या (वैद्यकीय, आर्थिक, इत्यादी) असलेल्यांना वेळ काढणे खरोखर अवघड असते ही जाणीव मला आहे. पण वेळेचे थोडे नियोजन केले तर थोड्या फार प्रमाणात काही वेळ सत्कारणी लावता येऊ शकेल असे वाटते.

समीर लेख अतिशय चांगला जमून आला आहे. बरेचसे विचार तुझ्या स्वतःच्या अनुभावर आधारलेले आहेत त्यामुळे वाचावयास चांगले वाटतात. आयुष्य खूप सुंदर आहे आणि येणारा प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे कारण तो पुन्हा अनुभवायला मिळणार नाही हि जाणीव जितक्या लवकर होईल तेवढे जगणे सोप्पे होते. माझा पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त एक दिवस हा फॉरमुला आकाश आणि माझ्या साठी एकदम उपयुक्त आहे येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगण्यासाठी.

In reply to by अनन्या वर्तक

समीरसूर 16/06/2014 - 13:59
अनन्या, धन्यवाद. तुमचा फॉर्म्युला इथे सांगता आला तर बरे होईल. तू दिलेली फॉर्म्युलाची ओळख तशी इंटरेस्टिंग आहे म्हणजे फॉर्म्युला हमखास असणारच. जरा हमे भी तो बताईये आपकी खुशहाली का राज. ;-)

सस्नेह 16/06/2014 - 13:10
औचित्यपूर्ण लेख. आणि वास्तववादीही. कित्येकदा समस्यांचा सामना कसा करावा हे महाखटपट करूनही समजत व जमत नाही. अशा वेळी लेखात सुचवल्याप्रमाणे वागणे श्रेयस्कर. म्हणतात, काही समस्या सोडवून सुटत नाहीत. त्या सोडून द्याव्या लागतात ..!!

विकास 16/06/2014 - 15:40
चांगला लेख आणि चर्चा! विपश्यनेबद्दल बरेच दोन्हीबाजूंनी ऐकलेले आहे. पण अनुभव नाही. मात्र असे वाटते की माणसास अनेकदा कोणीतरी, ज्याच्यावर/जिच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती संवादासाठी भेटल्यास अधिक फायदा होऊ शकेल. त्यात विवाहीत असल्यास पती-पत्नी एकमेकांशी बोलू शकतात, तरूण मुले-मुली जर आपल्या पालकांशी बोलू शकले अथवा जर कोणी, ज्याला मेंटर म्हणता येईल अशी व्यक्ती आयुष्यात असेल तिच्याशी बोलू शकली, अथवा कुठल्याही वयामध्ये असताना जर "उम्र भर दोस्त लेकीन साथ चलते है" असे मित्र असले तर फायदा होऊ शकेल असे वाटते.

ऋषिकेश 18/06/2014 - 14:37
छान. फक्त जास्त भावनाप्रधान नसणे आणि विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी विरोधाभासी आहेत. भावनाशील असल्याशिवाय पटकन विश्वास ठेवणे जमत नाही. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी!

In reply to by ऋषिकेश

विकास 18/06/2014 - 19:13
(अजून कोणी म्हणले असले तर माहीत नाही! पण) माझ्या मते भावनेच्या संदर्भात माणसांची वर्गवारी तीन प्रकारात करता येते: भावनाशून्य, भावनाप्रधान, भावनाविवश. अर्थातच पहीले आणि तिसरे ही दोन टोके आहेत तर मधले समतोल सांभाळणारे आहे. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी! योग्य माहिती मागणारी आणि नंतर गरज पडल्यास(च) विचार बदलण्यास तयार असलेली व्यक्ती भावनाप्रधानच असते. ज्या व्यक्तीचा विदा अथवा काळाशिवाय विश्वास बसतो ती व्यक्ती त्या विशिष्ठ विचार/कृतीसंदर्भात भावनाविवश असते. जी विदा मिळून अथवा काळानुरूप आलेल्या अनुभव येऊनही ते नाकारतते ती इतरांच्या संदर्भात भावनाशून्य आणि स्वतःच्या तत्वांच्या / विचारांच्या संदर्भात भावनाविवश असते. असे मला वाटते. ;)

चलत मुसाफिर 26/07/2015 - 17:08
1. वाचनामुळे मनःशांती आणि बुद्धीला चालना मिळते यात शंकाच नाही. पण माझा अनुभव असा आहे की इतिहास, प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे, युद्धकथा यांचे वाचन केल्यास, जी भीती आपण बाळगून आहोत, त्यातून (किंवा त्याहून वाईट परिस्थितीतून) अनेक लोक आधी गेलेले आहेत हे कळते आणि आपल्या समस्या तुलनेत क्षुल्लक आहेत याची जाणीव होते. 2. मर्यादित आणि निखळ स्वप्नरंजन हे तणावमुक्तीच्या दृष्टीने लाभदायक आसते असा माझा अनुभव आहे.

मुळात शब्द आहे तो ' विपश्यना ' असा. ' विपाश्यना ' नव्हे. विपश्यनेसंबंधी दोन्ही बाजु असतील , नाही असे नव्हे, पण एखादे ध्यानाचे तंत्र मुळातुनच चांगले समजले , तर त्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता कमीच असते. मी स्वतः १९९५ पासून इगतपुरी येथे शिबिरासाठी जात आहे. विपश्यना एकाच शिबिरात मलाही समजली नव्हती , यासाठी किमान दोन ते तीन शिबिरास हजेरी , तीही मनापासून लावली पाहिजे. म्हणजे थोडेफार आकलन होते. त्यानंतर मी ज्यांना ज्यांना शिबिरासाठी प्रेरणा देवून पाठविले, त्या त्या सर्वांना , तेथील नियम्,वेळापत्रक, नेमके काय शिकविले जाणार आहे , याची पुर्ण कल्पना देवूनच पाठविले, त्यामुळे तेथे जाणार्‍यावर , ध्यान सोडून इतर ' दुसरीकडे ' पहाण्याची वेळ आली नव्हती. ' पैसा ' यांच्या म्हणण्यानुसार . ध्यानाच्या कुठल्याही प्रकाराने कमीत कमी वेळात रिलॅक्स होता येते व झोपही छान लागते. विपश्यनेमुळे ही गोष्ट सहज साधली जाते. शेवटी ज्याच्या त्याच्या आकलनाचा व अनुभवाचा प्रश्न आहे , तो तसाच ज्याच्या त्याच्यावर सोपविलेला बरा ! लेखातील सुचना व्यवहार्य व अमंलात आणण्याजोग्या आहेत एव्हढे मात्र स्वानुभवावरुन लिहू इछितो.

मानस् 27/07/2015 - 18:01
छानच आहे लेख, तुम्ही दिलेल्या १४ मुद्द्यांपैकि अर्धे जरी आचरणात आणले तरी मानसिक ताणतणावापासून निशितच सुटका होईल.

पैसा 12/06/2014 - 12:31
लेख आवडला. यात दिलेल्या गोष्टी नॉर्मल माणसालाही आयुष्य समृद्ध करायला निश्चित मदत करतील. ध्यान-धारणेबद्दल मी सांगू शकते. मी सिद्ध समाधी योग आणि ते ज्यावर आधारित आहे ते महर्षी महेश योगी यांचे भावातीत ध्यान शिकले आहे आणि गेली सुमारे २२ वर्षे करत आहे. महत्त्वाचा फायदा म्हणजे ताबडतोब रिलॅक्स होता येतं आणि अगदी कमी झोप पुरते. मनाला आणि शरीराला एकदम बरीच विश्रांती सहजच मिळते.

In reply to by पैसा

समीरसूर 16/06/2014 - 13:41
आपल्यासारखा अनुभव बर्‍याच लोकांना असतो. थोडक्यात काही टेक्निक्स देता येतील का? कमी वेळ लागणारी आणि लवकर रिलॅक्स करणारी टेक्निक्स असतील तर सगळ्यांनाच फायदा होईल. याचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो का? का कुणास ठाऊक मला कधी या वाटेला जावेसे वाटले नाही. ध्यानधारणेचा उपयोग होण्यासाठी स्वभाव महत्वाचा असतो का? उदा. एखादा चांगला चित्रपट पाहिला की मला खूप रिलॅक्स्ड वाटते; विचारांमध्ये सुसुत्रता येते असा ढोबळ अनुभव आहे. एखादे चांगले पुस्तक वाचण्याची क्रिया जितके दिवस सुरु असते तितके दिवस मी खुश असतो. मग मला बाकी कशाचीच चिंता नसते. अगदी खाणे-पिणे देखील जसे असेल तसे चालते. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!

In reply to by समीरसूर

विटेकर 16/06/2014 - 14:05
सायक्लिक मेडिटेशन नावाची एक ध्यानाची पद्धत, (प्राचीन योग शास्त्रावर आधारीतच पण जरा क्याप्सुल स्वरुपात)बन्गलोरच्या विवेकानंद योग विद्यापीठाने तयार केली आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल झाल्या आहेत. मी पण अधिक माहीती गोळा करीत आहे. तणाव व्यवस्थापन हेच त्याचे सूत्र आहे. गुगलून पाहिल्यास अधिक माहीती मिळेल. तणाव टाळता येणार नाही पण व्यवस्थापन करता येईल असा त्यांचा दावा आहे. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? पूर्वी पु ल चे कोणतेही पुस्तक माझा ताण हलका करत असे, हल्ली दासबोध घेऊन बसतो. वास्तविक एरवी मी रोजचा पेपेर देखील कधी चवीने वाचत नाही. पण प्रत्येकाने आप-आपले आनंद निधान स्वतः शोधणे आवश्यक आहे. एकच फॉर्म्युला सर्वाना लागू होणार नाही

In reply to by विटेकर

समीरसूर 16/06/2014 - 14:13
ताणाचे योग्य व्यवस्थापन आणि आपले आनंदाचे निधान आपण शोधणे महत्वाचे. ते जमले की मग काही कठीण राहत नसावे...

In reply to by समीरसूर

पैसा 16/06/2014 - 15:20
पण प्रत्यक्ष तंत्र हे गुरूनेच शिकवावे. ढोबळपणे त्यांची पद्धत सांगते. ते प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घेतात आणि त्यात दिसणार्‍या स्वभावानुसार गुरू एकाक्षरी मंत्र देतात. हे मंत्र ध्यानाच्या काळात सतत म्हणायचे नसतात, तर आपल्या मनात विचार येत आहेत हे जाणवले तर एखादवेळेस त्यांचा उच्चार मनात करायचा. १५/२० मिनिटे स्वस्थ बसणे. तेव्हा मनात जे विचार येतील ते येत जात रहातात आणि पाण्यातल्या लाटा जशा कमी होतात तसे हळूहळू मन शांत होत जाते अशी काहीशी ही पद्धत आहे. थोड्या वेळात विचाररहित अवस्था येते आणि अगदी शांत, रिलॅक्स वाटते. या काही क्षणात बर्‍याच वेळेच्या झोपेची गरज भागते. या ध्यानात कोणतेही धार्मिक कर्मकांड, तत्त्वज्ञान इ. चा काही संबंध नाही. हे खरे तर ध्यान नव्हेच. ध्यान म्हणजे एक विषय मनात धरून त्याचे स्मरण करणे. त्या अर्थाने ही क्रिया समाधीच्या जवळ जाणारी असावी असा माझा अंदाज. अंदाज म्हणते कारण मी या विषयात काही बोलावे असा माझा अधिकार नाही. फक्त प्रॅक्टिकल फायदे सांगू शकते. सर्वजण करू शकतात असा याच्या जवळ जाणारा प्रकार म्हणजे शवासन. किंवा प्राणायाम करून श्वासावर नियंत्रण आणूनही बराच फायदा होतो. मात्र जे तीव्र /क्रॉनिक डिप्रेशनचे शिकार आहेत त्यांना समाधी शक्यतो शिकवत नाहीत. त्यांना विचाररहित अवस्था प्राप्त होणे कठीण जाते. इतर कोणालाही, अगदी लहान मुलांपासून म्हातार्‍यांपर्यंत आणि कोणत्याही शारीरिक आजाराच्या रुग्णाला ध्यान/समाधी यांचा फायदा होतो.

In reply to by पैसा

damn 28/07/2015 - 10:21
ssy.org या संस्थळावर जाउन फिरून आलो. पण भावातीत ध्यान काही सापडले नाही. तुम्ही सांगितलेली relaxation ची पद्धत नक्की कशाचा प्रकार आहे- सिद्ध समाधी योग की भावातीत योग? अगदी कमी झोप म्हणजे साधारण किती कमी याबद्दल थोडी माहिती द्याल का? म्हणजे असे की, एखाद्या माणसाला साडे सात झोप आवश्यक असेल, तर तुम्ही सुचवलेल्या relaxation च्या पद्धतीने हा काल 3 किवा 4 तासांवर येऊ शकतो? की, त्याने/तीने केलेल्या शारीरिक कष्टांवर हे जास्त अवलंबून असेल? ssy.org या वेबसाईट वर बरेच प्रोग्राम आणि ट्रेनिंग आहेत. त्यापैकी, या झोपेच्या आणि relaxation च्या प्रश्ना साठी नक्की कोणते ट्रेनिंग किंवा प्रोग्राम सुचवाल? ssy.org ला चौकशी साठी एमैल पाठवलेला आहे. पण अजून तरी उत्तर आलेले नाहीये. शक्य झाल्यास अमेरिकेत च ट्रेनिंग करता आले तर बरे.

म्हैस 12/06/2014 - 13:12
विपाश्यानेमध्ये अतिशय अतिशयोक्ती असते त्याचा खरच काही उपयोग होतो कि नाही ह्याबद्दल शंका आहे . पण रोज थोडी ध्यानधारणा आणि प्राणायामाचा हमखास उपयोग होतो. स्वतः चा नुभव आहे . म्हणजे तुमचा हजार रुपयाचं नुकसान झाला असेल तर ते तुम्हाला आपोआप मिळतील असा नाही तर डोकं शांत राहून विचार करण्यासाची , मार्ग काढण्याची शक्ती वाढेल

vrushali n 12/06/2014 - 14:25
मी पण विपाश्यना साधनेचे दहा दिवसांचे बरेच कोर्सेस केलेत्,पण दैनंदिन साधना नाही करत्,जर रोज एक तास जरी केली तरिही बराच फायदा होतो आणी जर मनस्थीती नीराश असेल तर गंभीर पणे विपश्यनेचा १० दीवसांचा कोर्स करतो ,तेव्हा जास्त फायदा होतो असे मला वाटत

विटेकर 12/06/2014 - 14:35
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.

In reply to by विटेकर

समीरसूर 16/06/2014 - 13:47
धन्यवाद, विटेकर साहेब. आपल्या या विचाराशी सहमत आहे. आपली कुवत ओळखणे महत्वाचे आहे. पण एखाद्याला जर खरोखर आपली कुवत जास्त आहे असे कळले आणि तरीदेखील ती व्यक्ती टंगळ-मंगळ करण्यात वेळ दवडत असेल तर अशा व्यक्तीसाठी अशी ध्येये समोर ठेवणे फायद्याचे ठरत असावे असे वाटते. कित्येक प्रसिद्ध लेखक आपली कुवत व्यवस्थित ओळखल्याने यशस्वी झालेले आपण पाहतो. माझ्या मित्रांपैकी एकाला चित्रे काढण्याचा छंद होता. त्याने छोट्या छोट्या गोष्टी चित्रांभोवती गुंफून स्वत:चे लहान मुलांसाठीचे एक आकर्षक पुस्तक 'स्कॉलास्टिक' तर्फे प्रकशित केले आणी त्याला प्रतिसादही उत्तम लाभला. सध्या तो दुसर्‍या पुस्तकाच्या तयारीत आहे. कुवत आणि प्रखर इच्छाशक्ती असेल तर स्वप्ने बघायाला हवीत तरच ती पूर्ण होण्याच्या शक्यता वाढतात असे वाटते.

विटेकर 12/06/2014 - 14:35
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.

विटेकर 12/06/2014 - 14:37
१४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो.

In reply to by pramanik

समीरसूर 16/06/2014 - 14:09
तौबा तौबा! मी सल्ला देत नाहीये. माझ्या तोकड्या अनुभवांवर आधारित असलेले उपाय सांगण्याचा प्रयत्न आहे हा. मी बापुडा काय सल्ला देणार. मी यातलं सगळंच सतत फॉलो नाही करु शकत. तेवढी मॅच्युरिटी नाही माझ्यात. जमेल तेवढं करतो. आणि एक, शेवटी काय आणि किती आणि कसं फॉलो करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. वजन कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतांना ऋजुता दिवेकरची पुस्तके नुसती वाचून उपयोग नाही; ती फॉलो करावी लागतात. समोर चितळेंची आंबाबर्फी किंवा गोड-मऊ कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क आल्यावर ठामपणे नाही म्हणावे लागते आणि त्यासाठी वाईट वाटण्याची स्टेज पार पाडावी लागते. आणि असं एकदाच नाही तर सतत सलग कित्येक महिने करावे लागते. सोबत योग्य तो व्यायाम करावा लागतो. अनावश्यक आराम कटाक्षाने टाळावा लागतो. टीव्हीसमोर बसणे बंद करावे लागते. मग हळूहळू वजन हलायला सुरुवात होते. :-) ही प्रखर इच्छाशक्ती आतून यावी लागते. ती बाहेर नाही मिळत. आणि अशी इच्छाशक्ती नसेल तर मग काय करणार? :-) फिर तो भगवान भी कुछ नही कर सकता...

मितान 12/06/2014 - 18:31
आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. >>>> हे दुसरे वाक्य जरा गमतीशीर आहे ;)

In reply to by मितान

समीरसूर 16/06/2014 - 14:57
एखादी व्यक्ती अगदी साधा प्रॉब्लेम घेऊन मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला थोडे बेचैन वाटते आहे, थोडे टेंशन आलेले आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन व्यवस्थापन आल्याने काहीतरी नवीन उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असल्याने ती व्यक्ती तिच्या नोकरीबाबत साशंक झालेली आहे असे धरून चलू. अशी व्यक्ती बरेच दिवस ही अस्वस्थता सहन केल्यानंतर मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजू. अशा परिस्थितीमध्येदेखील मानसोपचारतज्ञ त्या व्यक्तीला: "अरे काही नाही झाले तुला. असे होतच असते. थोडेफार टेंशन, मानसिक अस्वस्थता सगळ्यांनाच असते. काही काळजी करू नकोस. औषधांची अजिबात गरज नाही. जरा फिरायला जा, कुटुंबासोबत मजा कर, पिक्चरला जा, जरा मित्रांसोबत बस, गप्पा मार, गप्पांच्या ओघात दोघा-चौघांना, ते तिथे नाहीयेत असं बघून, सणसणीत शिव्या हासड, अगदीच वाटलं आणि झेपलं तर स्कॉचचे दोन घोट रिचव...सगळं व्यवस्थित होईल. बाकी नोकरीचे निर्णय घ्यायला आणि त्यातली आव्हाने पेलायला तू समर्थ आहेसच की. फिर कायको डरना? जा घरी. काय? आणि एक महिन्याने मला मला सांग." असं म्हणेल याची शाश्वती नाही. या उलट तो हजार प्रश्न विचारेल, त्याचा सहायक सगळं लिहून घेईल. मग गंभीर चेहरा करून तो म्हणेल, "मिस्टर आगलावे, मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. आता आपल्याला तुमच्या मनातलं हे भय टप्प्या-टप्प्याने काढावे लागेल. मग तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल हे आपण नंतर बघू. सध्या तुम्हाला डिप्रेशन आहे असे वाटतेय. आपण सगळं हळू-हळू व्यवस्थित करू. काही घाबरू नका. ही मी काही औषधी लिहून देतो ती सुरु करा. आणि कौन्सेलिंगसाठी मात्र तुम्हाला आठवड्यातून एकदा यावे लागेल. एक तासाच्या या सेशन्स मध्ये तुमच्यामनातून भय काढून टाकण्यावर आमच्या सायकोलॉजिस्टचा भर असेल. साधारण तीन महिने कौन्सेलिंग करावे लागेल. औषधी आणि कौन्सेलिंगच्या मदतीने तुम्ही साधारण तीन ते साडे तीन महिन्यात बरे व्हाल ही खात्री बाळगा. आजकाल हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर आढळतो. विशेषतः तुमच्या (क्षेत्राचे नाव)मध्ये जास्त आढळतो. पण काळजी करू नका. ठीक आहे. या आता." संपलं!! आगलावे स्वतःला आग लागल्यासारखे भंजाळलेल्या अवस्थेत बाहेर पडतात. च्यायला, मला डिप्रेशन झाले आहे? सालं, कळलंच नाही. मग बाहेर पडल्यावर आगलावे डिप्रेशनचा चष्मा घालूनच फिरायला लागतात. घरी गुमसूम होऊन पडून राहणे; बायकोला, "अगं कळत नाही का तुला? मला डिप्रेशनचा त्रास आहे. शांत रहा जरा. काय जी कामं आहेत ती तू करून टाक. मला उत्साह नाही. मला डिप्रेशन आहे." असं म्हणून टीव्ही बघत राहणे असले उद्योग सुरु होतात. सुरुवातीला बायको काळजी घेते पण नंतर वैतागते. वाद होतात. अचानक आठ-दहा दिवसांनी प्रमोशनचे पत्र मिळते, किंवा पगारवाढीचे पत्र मिळते, किंवा ऑफिसात कसलेसे मानाचे बक्षीस मिळते, किंवा एखाद्या प्रोजेक्टवर किंवा कामावर अतिमहत्वाच्या व्यक्तीकडून प्रशंसा मिळते आणि आगलावे प्रसन्न होतात. औषधी मागे पडतात, कौन्सेलिंग बंद पडते आणि गाडी पुन्हा सुसाट धावू लागते. तोपर्यंत मानसोपचारतज्ञाने दोन-अडीच हजार, औषधविक्रेत्याने हजार-पाचशे कमावून घेतलेले असतात. आगलाव्यांचे डिप्रेशन वाफ होऊन उडून जाते. इथे (क्षेत्राचे नाव) काहीही असू शकते. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! पण आगलाव्यांनी प्राणीसंग्रहालय पर्यवेक्षक असे जरी सांगीतले तरी मानसोपचारतज्ञ काहीतरी ठोकून देतातः "आजकाल झू मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मानसिक ताणतणावासंबंधीच्या तक्रारींमध्ये खूप वाढ झालेली आहे. प्राणी नीट आहेत की नाही याची काळजी वाहणे, २४ तास त्यांच्या आरोग्याची चिंता वाहणे, एखाद्या प्राण्याला काही झाले तर रात्री-अपरात्री झूमध्ये जाणे, रात्र-रात्र जागून काढणे, वरिष्ठांचे ऐकणे, त्यांची टारगेटस पूर्ण करणे, गणना करण्यासाठी भटकणे, त्यातून मग कुटुंबाला वेळ देता येत नाही; त्यातून कौटुंबिक वाद फोफावतात आणि मग मन बेचैन रहायला लागते. परवाच हिंदू मध्ये बातमी होती. युगांडामध्ये झू कर्मचार्‍यांसाठी खास मनःशक्ती वाढवण्याचे वर्ग अटेंड करणे युगांडाच्या सरकारने बंधनकारक केले आहे. मागे देनपसारच्या झू मधून एक रानमांजर एका घरगुती बोक्यासोबत पसार झाले तर तिथल्या झू सुपरवायझरने आत्महत्या केली. अशा चुकीसाठी तिकडे नोकरीवरून काढून टाकतात म्हणे!! एनीवे, बरं झालं तुम्ही लवकर आलात. आपण सगळं व्यवस्थित करू...." अतिशयोक्ती असेल कदाचित पण साधारणपणे असे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बारीक-सारीक गोष्टींसाठी मानसोपचारतज्ञाकडे जाणे टाळावे असे वाटते. मोठ्या आजारांसाठी मानसोपचारतज्ञांची मदत अपरिहार्य ठरते हे मात्र वास्तव आहे.

In reply to by समीरसूर

मदनबाण 20/06/2014 - 07:31
१२. अतिविचार टाळणे हा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.विचारांवर नियंत्रण न-राहणे हे समस्येचे मूळ कारण ठरु शकते.भूतकाळात वारंवार रमू नये आणि भविष्याचा अती विचार करु नये,म्हणजे वर्तमान काळात जगणे सुसह्य होउ शकते. ज्या परिस्थीतीवर आपले नियंत्रण नाही अशावर विचार करुन काय फायदा ? असा प्रश्न आपणच आपल्या मनाला करावा, म्हणजे अतिविचार करण्यावर लगाम घालता येइल. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! हे मात्र १००% खरे आहे.माझ्या ८ वर्षांच्या आयटी विश्वाच्या अनुभवातुन हे ठाम सांगु शकतो की इथे ताणाला पर्याय नाही. { आठवा एसएपी इंडिया चे सीइओ आणि एमडी रंजन दास हे वयाच्या ४२ वर्षी हार्ट अ‍ॅटॅक ने गेले. साल-२००९ } पण असे इतर कुठलेही क्षेत्र उरले आहे जिथे ताण नाही ? वर दिलेल्या १४ पर्यांय मधे अजुन एक पर्यात सुचवावा वाटतो तो म्हणजे संगीत. :) ताणात असेल तर तुम्हाला आवडणारी, आधी ऐकलेली / न-ऐकलेली गाणी ऐका. ताण कमी होण्यास नक्की मदत होइल. :) निदान मी तरी हाच उपाय माझ्या बाबतीत करतो. जाता जाता :- आपण आपल्या भ्रष्ट आणि माजलेल्या वळू सारखे वागणार्‍या राजकरणार्‍याकडुन एक गोष्ट मात्र शिकायला हवी ती म्हणजे निश्चिंत राहणे ! हजारो कोटींचे घोटाळे करुन हे सांड कसे मोकाट फिरतात बघा ! दिसतो कोणता ताण यांच्या चेहर्‍यावर ? उलट निर्लज्य हास्य मात्र नक्की दिसुन येइल. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तीर्थ विठ्ठल

In reply to by समीरसूर

नगरीनिरंजन 27/07/2015 - 12:37
लेख आणि हा प्रतिसाद आवडला. व्यावसायिक मदत घ्यायला गेलं की सगळे नाही तरी बरेचसे लोक लुबाडायला बघतात हे सत्य आहे. मुळात मानसिक विकार हे आपल्याच मनाच्या लोभ-मोहातून जन्मतात आणि इच्छा काबूत ठेवणे; इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशनची अपेक्षा न बाळगणे हाच त्यावर उपाय आहे. परंतु कॅपिटालिस्ट मार्केट इकॉनॉमीमध्ये ग्रीड इज गुड म्हणून लोकांना पढवतात आणि रॅट रेस लावून देतात. म्हणूनच अमेरिकेसारख्या देशात अनेक लोक ॲंटीडिप्रेसंट्सवर असलेले दिसतात.

In reply to by समीरसूर

द-बाहुबली 27/07/2015 - 12:56
अवो मानसशास्त्र व शास्त्रज्ञ म्हणजे जोक वाटतो काय ? मिपा(मानस)तज्ञांनी नक्किच हा प्रतिसाद वाचला नाहीये, कुठे हायेत ते ? त्यांचा प्रकाश इथे पडल्याशीवाय हे सर्व अपुर्ण आहे. मिपा(मानस)तज्ञांच्या अपेक्षित उत्तराच्या प्रतिक्षेत. त्यांचे मत म्हणजे ब्रम्हवाक्यच असते मनोविकारांबाबत. अगदी लेखकांच्या (पुस्तकाच्या) नावासहीत ते सोदाहरण देतील फेक्ट्स काय आणी तुमचे चुकीचे बोसर्वेशन काय आहे ते. असो आमचे आपले अल्पज्ञांनी लोकांचे प्रामाणीक मत आहे या जगात "असहायत्ता" ही एकमेव गोष्ट आहे जी डीप्रेशन वगैरे वगैरे स्टफची ( तेच भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....) जन्मदात्री आहे. जी व्यक्ती असहाय्य नाही ती कधीच डिप्रेस नाही.

लेखन,व्यायाम,वाचन,छंद हे सगळे म्हणायला ठीक वाटते हो पण नेहमीच सगळ्यांना जमेल असे नाही.त्यातल्या त्यात जे जमेल ते फॉलो करावे असे नोंदवतो

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

समीरसूर 16/06/2014 - 13:56
राजेंद्रजी, बर्‍याच गोष्टींसाठी वेळ मुद्दाम काढावा लागतो. व्यायामासाठी वेळ काढायलाच पाहिजे. सकाळी एक तास लवकर उठून व्यायाम केला तर दिवस खूप उत्साहात जातो असा (सध्याचा) अनुभव आहे. :-) हा शिरस्ता किती दिवस टिकतो ते माझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. मी कंपनीच्या बसने कंपनीमध्ये जातांना आणि परत येतांना वाचन करतो. माझी बरीच चांगली चांगली पुस्तके या दीड-पाऊणे दोन तासाच्या प्रवासात वाचून झालेली आहेत. इतकंच नव्हे तर मी सध्या करत असलेल्या एका दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाचा बहुतेक सगळा अभ्यास मी या प्रवासात केला आहे. घरी पोहोचल्यानंतर एखादा तास लेखन-वाचनाला देणे तितकेसे कठीण नसावे. अर्थात हे सगळे सगळ्यांच्याच बाबतीत शक्य होईल असे नाही. बर्‍याच लोकांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. फिरतीचे काम असणार्‍यांना किंवा खूप मोठ्या जबाबदारीचे काम असणार्‍यांना किंवा घरात काही मोठी समस्या (वैद्यकीय, आर्थिक, इत्यादी) असलेल्यांना वेळ काढणे खरोखर अवघड असते ही जाणीव मला आहे. पण वेळेचे थोडे नियोजन केले तर थोड्या फार प्रमाणात काही वेळ सत्कारणी लावता येऊ शकेल असे वाटते.

समीर लेख अतिशय चांगला जमून आला आहे. बरेचसे विचार तुझ्या स्वतःच्या अनुभावर आधारलेले आहेत त्यामुळे वाचावयास चांगले वाटतात. आयुष्य खूप सुंदर आहे आणि येणारा प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे कारण तो पुन्हा अनुभवायला मिळणार नाही हि जाणीव जितक्या लवकर होईल तेवढे जगणे सोप्पे होते. माझा पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त एक दिवस हा फॉरमुला आकाश आणि माझ्या साठी एकदम उपयुक्त आहे येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगण्यासाठी.

In reply to by अनन्या वर्तक

समीरसूर 16/06/2014 - 13:59
अनन्या, धन्यवाद. तुमचा फॉर्म्युला इथे सांगता आला तर बरे होईल. तू दिलेली फॉर्म्युलाची ओळख तशी इंटरेस्टिंग आहे म्हणजे फॉर्म्युला हमखास असणारच. जरा हमे भी तो बताईये आपकी खुशहाली का राज. ;-)

सस्नेह 16/06/2014 - 13:10
औचित्यपूर्ण लेख. आणि वास्तववादीही. कित्येकदा समस्यांचा सामना कसा करावा हे महाखटपट करूनही समजत व जमत नाही. अशा वेळी लेखात सुचवल्याप्रमाणे वागणे श्रेयस्कर. म्हणतात, काही समस्या सोडवून सुटत नाहीत. त्या सोडून द्याव्या लागतात ..!!

विकास 16/06/2014 - 15:40
चांगला लेख आणि चर्चा! विपश्यनेबद्दल बरेच दोन्हीबाजूंनी ऐकलेले आहे. पण अनुभव नाही. मात्र असे वाटते की माणसास अनेकदा कोणीतरी, ज्याच्यावर/जिच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती संवादासाठी भेटल्यास अधिक फायदा होऊ शकेल. त्यात विवाहीत असल्यास पती-पत्नी एकमेकांशी बोलू शकतात, तरूण मुले-मुली जर आपल्या पालकांशी बोलू शकले अथवा जर कोणी, ज्याला मेंटर म्हणता येईल अशी व्यक्ती आयुष्यात असेल तिच्याशी बोलू शकली, अथवा कुठल्याही वयामध्ये असताना जर "उम्र भर दोस्त लेकीन साथ चलते है" असे मित्र असले तर फायदा होऊ शकेल असे वाटते.

ऋषिकेश 18/06/2014 - 14:37
छान. फक्त जास्त भावनाप्रधान नसणे आणि विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी विरोधाभासी आहेत. भावनाशील असल्याशिवाय पटकन विश्वास ठेवणे जमत नाही. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी!

In reply to by ऋषिकेश

विकास 18/06/2014 - 19:13
(अजून कोणी म्हणले असले तर माहीत नाही! पण) माझ्या मते भावनेच्या संदर्भात माणसांची वर्गवारी तीन प्रकारात करता येते: भावनाशून्य, भावनाप्रधान, भावनाविवश. अर्थातच पहीले आणि तिसरे ही दोन टोके आहेत तर मधले समतोल सांभाळणारे आहे. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी! योग्य माहिती मागणारी आणि नंतर गरज पडल्यास(च) विचार बदलण्यास तयार असलेली व्यक्ती भावनाप्रधानच असते. ज्या व्यक्तीचा विदा अथवा काळाशिवाय विश्वास बसतो ती व्यक्ती त्या विशिष्ठ विचार/कृतीसंदर्भात भावनाविवश असते. जी विदा मिळून अथवा काळानुरूप आलेल्या अनुभव येऊनही ते नाकारतते ती इतरांच्या संदर्भात भावनाशून्य आणि स्वतःच्या तत्वांच्या / विचारांच्या संदर्भात भावनाविवश असते. असे मला वाटते. ;)

चलत मुसाफिर 26/07/2015 - 17:08
1. वाचनामुळे मनःशांती आणि बुद्धीला चालना मिळते यात शंकाच नाही. पण माझा अनुभव असा आहे की इतिहास, प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे, युद्धकथा यांचे वाचन केल्यास, जी भीती आपण बाळगून आहोत, त्यातून (किंवा त्याहून वाईट परिस्थितीतून) अनेक लोक आधी गेलेले आहेत हे कळते आणि आपल्या समस्या तुलनेत क्षुल्लक आहेत याची जाणीव होते. 2. मर्यादित आणि निखळ स्वप्नरंजन हे तणावमुक्तीच्या दृष्टीने लाभदायक आसते असा माझा अनुभव आहे.

मुळात शब्द आहे तो ' विपश्यना ' असा. ' विपाश्यना ' नव्हे. विपश्यनेसंबंधी दोन्ही बाजु असतील , नाही असे नव्हे, पण एखादे ध्यानाचे तंत्र मुळातुनच चांगले समजले , तर त्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता कमीच असते. मी स्वतः १९९५ पासून इगतपुरी येथे शिबिरासाठी जात आहे. विपश्यना एकाच शिबिरात मलाही समजली नव्हती , यासाठी किमान दोन ते तीन शिबिरास हजेरी , तीही मनापासून लावली पाहिजे. म्हणजे थोडेफार आकलन होते. त्यानंतर मी ज्यांना ज्यांना शिबिरासाठी प्रेरणा देवून पाठविले, त्या त्या सर्वांना , तेथील नियम्,वेळापत्रक, नेमके काय शिकविले जाणार आहे , याची पुर्ण कल्पना देवूनच पाठविले, त्यामुळे तेथे जाणार्‍यावर , ध्यान सोडून इतर ' दुसरीकडे ' पहाण्याची वेळ आली नव्हती. ' पैसा ' यांच्या म्हणण्यानुसार . ध्यानाच्या कुठल्याही प्रकाराने कमीत कमी वेळात रिलॅक्स होता येते व झोपही छान लागते. विपश्यनेमुळे ही गोष्ट सहज साधली जाते. शेवटी ज्याच्या त्याच्या आकलनाचा व अनुभवाचा प्रश्न आहे , तो तसाच ज्याच्या त्याच्यावर सोपविलेला बरा ! लेखातील सुचना व्यवहार्य व अमंलात आणण्याजोग्या आहेत एव्हढे मात्र स्वानुभवावरुन लिहू इछितो.

मानस् 27/07/2015 - 18:01
छानच आहे लेख, तुम्ही दिलेल्या १४ मुद्द्यांपैकि अर्धे जरी आचरणात आणले तरी मानसिक ताणतणावापासून निशितच सुटका होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका मानसिक ताणतणावासंबधित लेखाला मी दिलेला प्रतिसाद (किंचित फेरफार करून) येथे लेख म्हणून टाकत आहे. बर्‍याच लोकांना असे छोटे-छोटे मनःस्वास्थ-विषयक त्रास होत असतात. कदाचित उपयोग होऊ शकेल हा लेख टाकण्याचा हेतू. शिवाय यातून चर्चा होऊन काही उपाय, अनुभव, निरीक्षणे शेअर करता आली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. -------------------------------------------------------------------------------- अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते.

सेव्हन कप केक

लव उ ·

पैसा 12/06/2014 - 14:59
मस्त आहे पाकृ! केक म्हणा, नाहीतर वड्या म्हणा! चांगलंच लागत असणार!

In reply to by रेवती

सखी 12/06/2014 - 17:24
मीही हेच म्हणणार होते, तेलगु मैत्रिणीने एकदा केलेल्या या वड्या - पण तिने (खाली अनन्न्या म्हणाली तसे) साखर कमी करुन बदाम+काजुची पुड १ कप घातली होती. फार सुरेख झाल्या होत्या त्या वड्या. फक्त इथे सगळे साहित्य आधीच एकत्र केले आहे तिने बेसन तुपावर परतुन घ्यायला सांगितले होते, ते बरोबर वाटते नाहीतर डाळीचे पीठ कच्चे लागेल असे वाटते.

अनन्न्या 12/06/2014 - 16:36
यात तीन कप साखर घातल्यास जास्त गोड होतात, दोन कप घालून करून बघा. बेसनाऐवजी मूगपीठ वापरले तर आणखी पौष्टीक होतील. छान लागतात चवीला! माझा लेक याला पौष्टीक वड्याच म्हणतो, त्याला खूप आवडतात.

एक कप साजुक तुप आणि ३ कप साखर हे दोन भयावह जीन्नस सोडता अतिशय आकर्षक पाककृती वाटते आहे. करुन पाहीनच एकदा पण वड्या/केक मित्रमंडळीत वाटावा लागेल.

पैसा 12/06/2014 - 14:59
मस्त आहे पाकृ! केक म्हणा, नाहीतर वड्या म्हणा! चांगलंच लागत असणार!

In reply to by रेवती

सखी 12/06/2014 - 17:24
मीही हेच म्हणणार होते, तेलगु मैत्रिणीने एकदा केलेल्या या वड्या - पण तिने (खाली अनन्न्या म्हणाली तसे) साखर कमी करुन बदाम+काजुची पुड १ कप घातली होती. फार सुरेख झाल्या होत्या त्या वड्या. फक्त इथे सगळे साहित्य आधीच एकत्र केले आहे तिने बेसन तुपावर परतुन घ्यायला सांगितले होते, ते बरोबर वाटते नाहीतर डाळीचे पीठ कच्चे लागेल असे वाटते.

अनन्न्या 12/06/2014 - 16:36
यात तीन कप साखर घातल्यास जास्त गोड होतात, दोन कप घालून करून बघा. बेसनाऐवजी मूगपीठ वापरले तर आणखी पौष्टीक होतील. छान लागतात चवीला! माझा लेक याला पौष्टीक वड्याच म्हणतो, त्याला खूप आवडतात.

एक कप साजुक तुप आणि ३ कप साखर हे दोन भयावह जीन्नस सोडता अतिशय आकर्षक पाककृती वाटते आहे. करुन पाहीनच एकदा पण वड्या/केक मित्रमंडळीत वाटावा लागेल.
सेव्हन कप केक 7cup_cake मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे. 7cup_cake साहित्य: बेसन १ कप साजुक तूप १ कप दुध १ कप ओल्या नारळाची चोय १ कप साखर ३ कप कृती:
  1. वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
  2. मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
  3. कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.

अस्थी कृषीवलांच्या

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 12/06/2014 - 03:59
मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले. अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला करतात आत्महत्त्या का देश पोसणारे? या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे. मात्र शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली. बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे. - गंगाधर मुटे ----------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

नक्की काय म्हणायचे आहे तेच कळले नाही ... एकी कडे तुम्ही म्हणता की
शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
आणि दुसरी कडे म्हणता की
बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.
तुम्ही मोदींचे कौतुक करताय की निशेध की दोन्ही की काहीच नाही ? जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 12/06/2014 - 23:15
मला काय म्हणायचे आहे ते मी स्पष्टपणे कोणताही आडपडदा न ठेवता नोंदवले आहे. लेखनातील कोणताच मुद्दा गुढ किंवा समजण्यास कठीण असा नाहिये. परत एकदा वाचा, सहज लक्शात येईल.
जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही, असे तुमचे एकट्याचेच मत नाहीये, गेली ३५ वर्षे मी हेच ऐकत आलेलो आहे. परंतू याच तर्‍हेच्या मुद्द्यावर ३५ वर्षापूर्वी मी जाहिर आवाहन केले होते की, ठीक आहे.... आम्ही साठ-सत्तर टक्के शेतकरी बेअक्कल,नालायक आहोत पण तुमच्यापैकी एखाद्या बिगरशेतकर्‍याने आम्हाला शेती कशी करावी, याचे मॉडेल म्हणून फक्त १ वर्ष प्रत्यक्ष शेती करून दाखवावी. आणि त्याच शेतीतील उत्पन्नाच्या बळावर जगून दाखवावे. अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये. दोन वर्षापूर्वी मी विद्यापिठाच्या कुलगूरूला असेच जाहिर आव्हान दिले होते. तोही पळपुटा निघाला. ते आव्हान माझ्या "वांगे अमर रहे" या पुस्तकात लेखी दस्तावेज म्हणून उपल्ब्ध आहे. किंवा कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! येथेही वाचता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

सुनील 13/06/2014 - 09:16
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज
देशात ७०-८० कोटी लोक थेट शेतीवर (शेतीच्या उत्पन्नावर) अवलंबून आहेत, हीच खरी समस्या आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 13/06/2014 - 11:08
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय? ;)

In reply to by गंगाधर मुटे

सुनील 13/06/2014 - 11:35
अर्थातच नाही! पण ही अफाट लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे. अर्थात हे कोणी करायचे, कसे करायचे, सरकारची यात भूमिका काय ह्याबाबत माझा अभ्यास नाही आणि म्हणून ठाम मतदेखिल नाही. परंतु, हे झाले पाहिजे हे उमगते आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 13/06/2014 - 21:30
लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे.
अजिबात नाही. याउलट शेतीमध्येच आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि शेतीमध्येच प्रचंड रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. वेळ मिळाला तर हे वाचा.

In reply to by गंगाधर मुटे

अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये.
आमच्याच मित्रांच्या मित्रांपैकी एकाने चांगली आयटी मधील इन्फोसिस मधील नोकरी सोडुन मिरजेला जाऊन घरातील शेती कसायला घेतली आहे ... किमान २ वर्ष झाली..मस्त चाललय त्याचं ... त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो एकदा आणि त्याची हरकत नसेल तर त्याचे डीटेल्स इथे शेयर करेन :)
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय?
=))))

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 13/06/2014 - 12:58
त्याचे डीटेल्स इथे नाव, गाव, पत्त्यासहीत शेयर करा. शेती व्यतिरिक्त आणखी काही व्यवसाय असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. कारण तो बिचारा उद्या तोंडघशी पडता कामा नये. कारण आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघणारच. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 15/06/2014 - 21:04
कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
असे आपण का म्हणता आहात हे तेवढेसे नीट लक्षात नाही आले. उपरोक्त वाक्या मागाचा आपला दृष्टीकोण अधीक विस्ताराने जाणून घेणे आवडेल

गंगाधर मुटे 12/06/2014 - 04:02
4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली.. विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली. हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे. 4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ... पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,....... - देश हादरून जावा, किंवा - सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात, किंवा - मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी, किंवा - पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत...... अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है? चलो, इस बहाने आबादी तो घट रही है! . . है ना दोस्तो?????????? -----------------------------------------------------------------------------

आयुर्हित 12/06/2014 - 11:57
सर्वप्रथम आपला जाहीर निषेध!!!!! नकारात्मक लेखनाचा धिक्कार असो. खरे म्हणजे मला या नकारात्मक धाग्यावर लिहावेसे वाटत नव्हते, परंतु अजुन ज्या शेतकर्‍यांच्या जीवात जीव आहे, त्यांसाठी तरी मला लिहिलेच पाहिजे असे वाटते आणि म्हणुनच आपल्या या नकारात्मक धाग्यावर शेवटचे लिहित आहे. बुड्त्याला काडीचाही आधार पुरतो, आणि आपण सर्व मिपाकारांनी तो दिलाच पाहिजे. "4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या" हे वाचून कोणाही सुज्ञ माणसाला याचे वाईटच वाटेल.पण म्हणुन आपल्या ह्या नकारात्मक कविता त्यांना मुळीच ऐकवू नका, ही विनंति.

आयुर्हित 12/06/2014 - 12:42
नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदेत केलेल्या पहिल्या भाषणात गरीब जनता व शेतकर्‍यांसाठी दिलेला निरोपः -'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी - महात्मा गांधींकडून प्रेरणा घेत विकासासाठी देशव्यापी जनआंदोलन छेडले जावे - शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून गरिबी उच्चाटन आणि ग्रामविकासाला सरकारचे प्राधान्य - ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारायला हवे - रुरल आणि अर्बन मिळून 'रुर्बन' विकास झाला पाहिजे - महागाई घटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू - शिक्षणामधून कौशल्यांचा विकास करायला हवा - गरिबीशी दोन हात करण्यासाठी शिक्षणाची गरज - रेल्वेच्या मालवाहू प्रक्रियेत बदलाची गरज - सर्व राज्यांनी विकासाबाबत स्पर्धा करायला हवी; आम्ही गुजरातला मागे टाकले, असे त्यांनी म्हणावे. ते ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत. -आपली विवेकबुद्धी कायम राहणे आवश्यक असून समाजविरोधी कृतींना आळा घालणे आवश्यक आहे -पारंपरिक पद्धतीने चालणारा शासकीय यंत्रणांचा कारभार आमूलाग्र पद्धतीने बदलणार आणि यंत्रणांना संवेदनशील बनविणार, असे सांगताना मोदींनी महागाई कमी करणार ही केवळ घोषणा नव्हे, तर ती सरकारची विचारसरणी आहे, असे सांगून महागाई कमी करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. मोदींनी कृषी क्षेत्र, धान्य खरेदी, साठवण आणि वितरणासाठी अन्न महामंडळाचा कारभार, रेल्वेचा कारभार सुधारणे यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. Real-time data on agriculture products, linkages between agriculture university laboratories and farms and use of research to boost farm produce were some of the innovative ideas that poured out in an extempore speech by PM Narendra Modi in Lok Sabha on Wednesday. Responding to criticism and queries from opposition benches on how the government would accomplish the agendas set out in the President's speech, Modi put across simple solutions that would curb price rise and increase agriculture produce. Replying to the motion of thanks to President's address in Lok Sabha, Modi said his government's top priority is to provide every citizen with a house that has running water, electricity and toilet. No person should go to bed hungry, he said while stressing the government's resolve to bring food prices under check. Emphasising the importance of increasing farm productivity, Modi said there was a need for use of modern technique in the agriculture sector because farm land is shrinking with rising population. "There is a need for modernisation of farming practices. Faster we bring in technology, better it would be for productivity because the number of people is increasing but the land is shrinking," Modi said. "We have to increase the soil productivity. For this, we need to expand the research work in our universities. It has been so many years, there has been no research on pulses. Pulses (production) has become challenge before us," he added. He added that farmers should have access to as oil health card that will help them judge the crop and fertilizer use. He also highlighted the need for use information technology in the field of agriculture productivity and proper use of railway for transportation of farm products to food deficit area. The PM also said the country needs real-time data on agri products to deal with price rise. Narendra Modi promises upgrade in farm sector, house for all http://timesofindia.indiatimes.com/india/Narendra-Modi-promises-upgrade-in-farm-sector-house-for-all/articleshow/36414035.cms

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 12/06/2014 - 22:57
प्रारंभालाच धिक्कार नोंदवून मोकळे झाल्यानंतर आता मल्लीनाथी आणि चर्चेचे कारणच संपुष्ठात आलेले आहे. मी तुमचा धिक्कार स्विकारत आहे. मात्र आधि चर्चा आणि त्यानंतरही समाधान न झाल्यास धिक्कार असा मार्ग अवलंबला असता तर निदान मला माझी बाजू मांडायची संधी मिळाली असती, असे वाटत आहे.

गंगाधर मुटे 13/06/2014 - 00:00
दिनांक १९/१०/२०१२ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक र्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक र्‍यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे. महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. -------------------------------------------------------------------- आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो. त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो. ---------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 13/06/2014 - 09:32
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी ही माहिती सांगितली असेल तरी ती तपासुन घ्यायला हवी कारण... Maharashtra since 2007, following the Prime Minister’s visit to Vidarbha. Union Minister for Agriculture Sharad Pawar has strictly avoided using NCRB farm data in Parliament since 2008 because the data are unpleasant. (The union government however quotes the NCRB for all other categories). Now, governments are deep into fiddling the data that goes from the States to the NCRB. संदर्भ :- Farm suicides rise in Maharashtra, State still leads the list { Updated: July 9, 2012 00:23 IST } जाता जाता :- Monsanto बद्धल मी अनेक वेळा ऐकले आहे आणि थोडेफार वाचले देखील आहे, आपण यावर अधिक प्रकाश टाकु शकाल काय ? एक संदर्भ :- The Seeds Of Suicide: How Monsanto Destroys Farming

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}

गंगाधर मुटे 13/06/2014 - 21:11
Monsanto चे BT बियाणे आल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असे सांगणारा सध्या एक विद्वानांचा ग्रूप कार्यरत आहे. ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. उत्पादन वाढले तो बोनसचा भाग झाला. ही मंडळी शेतीविषयक अशिक्षितांसमोर किंवा मिडियासमोर आपले ज्ञान पाजळू शकते. शेतकर्‍यांसमोर जाऊन बोलायची हिंमत यांच्यात कुठे आहे?

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 14/06/2014 - 11:56
ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. ओक्के... म्हणुनच तुम्हाला विचारले.विचारल्या शिवाय दुसरी बाजु असल्यास कशी समजणार ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }

In reply to by मदनबाण

गंगाधर मुटे 14/06/2014 - 22:50
ते धादांत खोटे बोलतात, या बद्दल माझा आक्षेप नाही. काय बोलावे-कसे बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण लोकं शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही बोलत आहोत असे भासवून आपापला अजेंडा राबवतात, आपापला स्वार्थ साधण्यासाठी शेतकर्‍याला आणखी गर्तेत लोटून आपापले घोडे पुढे दामटतात .... ..... तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. आणि असे बोलणारे मग कुणीही असो, भले मग तो देशवासियांच्या मनात हिरो असो, आदरणीय असो वा पुज्यस्थानी... .... मला मात्र तो कस्पटासमान दिसायला लागतो.

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 28/08/2014 - 21:50
ह्म्म... हल्लीच जरा तू-नळीवर एक व्हिडीयो पाहण्यात आला होता, तो पाहुन या धाग्याची आठवण आली. तो व्हिडीयो इथे देतो. मध्यंतरी एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्यावरची छोटीशी मुलाखत मध्यंतरी एबीपी माझावर पाहिली होती ती सुद्धा इथे देतो... दोन्ही व्हिडीयो पाहण्यासारखे आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB:Alia Bhatt - Genius of the Year

माहितगार 15/06/2014 - 17:05
गंगाधर मुटेजी आपल्या मागच्या एका कवितेच्या वेळी चर्चा झाली तेव्हा पासून आपल्या कवितेच्या जगण्यातून येण्यामुळे आणि लक्षवेधकपणामुळे लक्ष जातेच. याही कवितेतील पहिल्या तीन कडव्यातील काही ओळी निश्चीत आवडल्या. जसे पाया रचून गेले कर्तव्य जागणारे. देणार साथ काया नाही मनाप्रमाणे; संगे हवे कशाला वाटेत धापणारे?; शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे; या ओळींचे प्रयोजन तीतकेसे उमजले नाही. मी "कले करता कला" या मताचा आहे, प्रबोधना करता कला असूच नये असेही नाही पण; कलावंताची वेदना हि स्वयमेवच प्रबोधन करत असते. पण प्रबोधन असो अथवा मनोरंजन विषय जाणीवपुर्वक जोडण्याचा प्रयासाने कलेची गाडी कधी कधी घसरल्या सारखी वाटते तसेही काही ओळीत आणि कदाचित आपण काव्याचे प्रयोजन नमुद केल्यामुळे अधीक जाणवले असेल. आपण दिलेल्या दुव्यांवरचे कृषिविषयक समस्यांविषयीचे काही लेखही या निमीत्ताने वाचले. आपल्या दुव्यावरील "हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना काम करण्यासाठी मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते, याला चालवायला द्यायला? " हे रूपक आवडले. अर्थात कृषिविषयक समस्यांविषयीच्या लेखनात काही बाबतीतील तर्कसुसंगतेस आणि सर्वस्पर्षी मांडणीस अधीक वाव आहे असे वाटले अर्थात हा विषय मोठा आहे सवड मिळेल तसे मी माझे मतांतर नोंदवण्यास उत्सूक असेन. अर्थात हे सर्व विषय बाजूस ठेऊन मला आपणास एक वेगळीच विनंती करावयाची आहे. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती नावाचा प्रकल्प आहे. वनस्पती शास्त्रातील वरीष्ठ संशोधक मंडळी मराठी विकिपीडियातून मराठीतून माहिती उपलब्ध करण्या बद्दल उत्सूक असतात. आपल्या सारखी शेती क्षेत्रातील आणि शेतकी विषयाची अभ्यासक मंडळीही या प्रकल्पास जोडली जावीत अशी मनोमन इच्छा आहे. त्या प्रकल्पास आकार येण्यासाठी फुल न फुलाची पाकळी आपल्या सारख्यांचे (लेखन) योगदान आपल्या सवडीनुसार लाभल्यास आनंद वाटेल.

गंगाधर मुटे 15/06/2014 - 17:41
माहितगारजी, तुम्ही याला नम्रपणा म्हणा की उर्मटपणा कींवा वाह्यातपणा पण; खरे सांगायचे तर कलावंत/कलाकार वगैरे या जातीचा मी नाहीच. शेतीचे वास्तव मांडण्याची संधी मिळतेय म्हणून मी लेखनी उचलली. खरे तर दुसरा उद्देशच नाही. मी एक शेतकरी आंदोलक आहे, हे सांगताना मला जसा आनंद होतो तसा मी कवी किंवा साहित्यिक आहे, असे सांगताना होत नाही. हेही खरे आहे. कदाचित त्यामुळेच माझे लेखन प्रचारकी प्रकाराकडे झुकण्याची शक्यता मला मान्य आहे. त्याची खंत देखिल नाही कारण या विचाराचा प्रसार करणे हेच माझे उद्दिष्ठ आहे. असो. विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.

माहितगार 15/06/2014 - 18:32
विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.
अगदी आपल्या सवडी नुसार. घाई मुळीच नाही. पण आठवणीने जरुर लिहावे. (मतांतरे चालतच असतात) बाकी आपल्या उद्दीष्टांबद्दल आदर आहेच.

आयुर्हित 15/06/2014 - 23:35
कृषी क्षेत्रात वाढ करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आखली असून, या योजनेची देशभरात लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, "पंतप्रधान ग्राम सिंचन योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक कृषी क्षेत्रापर्यंत पाणी पोचविणे हा आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कृषी उत्पादनात वाढ होणार नाही. लवकरच या योजनेचे तपशील जाहीर करण्यात येतील. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील 14 हजार हेक्‍टर शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 14 टक्के जमीन सिंचनाखाली आहे. उरलेली सर्व जमीन पावसावर अवलंबून आहे. खेडी आणि शेतकऱ्यांचा विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. हे दोन घटक सशक्त झाल्यास देश सशक्‍त होईल. कृषी उत्पादनात वाढ झाल्यास बेरोजगार हातांना काम मिळेल" "जमिनीच्या दर्जावर उत्पादकता अवलंबून आहे. जमीन कसदार असेल तर चांगले उत्पादन मिळू शकेल. यामुळे केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने जमिनीचा पोत आणि कस तपासण्याचे हे अभियान राबविले जाणार आहे. मृदा आरोग्य कार्ड या योजनेअंतर्गत जमिनीचा दर्जा आणि उत्पादकता दर्शविणारे कार्ड वितरित केले जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना योग्य पीक घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आणि मृदा आरोग्य कार्ड या दोन्ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा भाग आहेत. देशाला सक्षम बनविण्यासाठी शेती आणि शेतकरी आधी सक्षम बनायला हवा, असे त्यांनी सांगितले साभारः ग्रामीण सिंचन योजना राबविणार

आयुर्हित 31/07/2014 - 14:23
''संशोधनाचा वापर हा कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी झाला पाहिजे. प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांचे उत्पन्नही वाढेल आणि देशाची अन्नची गरज पूर्ण होईल,'' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ८६व्या स्थापन दिवसानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॅब टू लँड (प्रयोगशाळेतून शेताकडे) ही घोषणा दिली. कमी जमीन आणि कमी वेळ वापरून जास्त कृषी उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगत मोदींनी हवामान बदल आणि संपत चाललेली नैसर्गिक साधने याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व देशाला अन्न कसे देता येईल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल या दोन मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले.. *हरितक्रांती व धवलक्रांतीच्या धर्तीवर मासेमारीच्या क्षेत्रात नीलक्रांती घडवून आणा. *पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक (पर ड्रॉप मोअर क्रॉप) घेण्यासाठी भविष्यातील योजना आहे. *भारत अजून खाद्यतेले व डाळींसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यातही आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे. *शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याशिवाय कृषीवाढीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यामुळे सरकारची धोरणे त्याच दिशेने आखली जावीत. *शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवावे. त्याच्या मदतीने त्यांची क्षमता वाढेल साभारः प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

गंगाधर मुटे 12/06/2014 - 03:59
मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले. अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला करतात आत्महत्त्या का देश पोसणारे? या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे. मात्र शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली. बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे. - गंगाधर मुटे ----------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

नक्की काय म्हणायचे आहे तेच कळले नाही ... एकी कडे तुम्ही म्हणता की
शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
आणि दुसरी कडे म्हणता की
बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.
तुम्ही मोदींचे कौतुक करताय की निशेध की दोन्ही की काहीच नाही ? जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 12/06/2014 - 23:15
मला काय म्हणायचे आहे ते मी स्पष्टपणे कोणताही आडपडदा न ठेवता नोंदवले आहे. लेखनातील कोणताच मुद्दा गुढ किंवा समजण्यास कठीण असा नाहिये. परत एकदा वाचा, सहज लक्शात येईल.
जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही, असे तुमचे एकट्याचेच मत नाहीये, गेली ३५ वर्षे मी हेच ऐकत आलेलो आहे. परंतू याच तर्‍हेच्या मुद्द्यावर ३५ वर्षापूर्वी मी जाहिर आवाहन केले होते की, ठीक आहे.... आम्ही साठ-सत्तर टक्के शेतकरी बेअक्कल,नालायक आहोत पण तुमच्यापैकी एखाद्या बिगरशेतकर्‍याने आम्हाला शेती कशी करावी, याचे मॉडेल म्हणून फक्त १ वर्ष प्रत्यक्ष शेती करून दाखवावी. आणि त्याच शेतीतील उत्पन्नाच्या बळावर जगून दाखवावे. अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये. दोन वर्षापूर्वी मी विद्यापिठाच्या कुलगूरूला असेच जाहिर आव्हान दिले होते. तोही पळपुटा निघाला. ते आव्हान माझ्या "वांगे अमर रहे" या पुस्तकात लेखी दस्तावेज म्हणून उपल्ब्ध आहे. किंवा कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! येथेही वाचता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

सुनील 13/06/2014 - 09:16
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज
देशात ७०-८० कोटी लोक थेट शेतीवर (शेतीच्या उत्पन्नावर) अवलंबून आहेत, हीच खरी समस्या आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 13/06/2014 - 11:08
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय? ;)

In reply to by गंगाधर मुटे

सुनील 13/06/2014 - 11:35
अर्थातच नाही! पण ही अफाट लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे. अर्थात हे कोणी करायचे, कसे करायचे, सरकारची यात भूमिका काय ह्याबाबत माझा अभ्यास नाही आणि म्हणून ठाम मतदेखिल नाही. परंतु, हे झाले पाहिजे हे उमगते आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 13/06/2014 - 21:30
लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे.
अजिबात नाही. याउलट शेतीमध्येच आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि शेतीमध्येच प्रचंड रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. वेळ मिळाला तर हे वाचा.

In reply to by गंगाधर मुटे

अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये.
आमच्याच मित्रांच्या मित्रांपैकी एकाने चांगली आयटी मधील इन्फोसिस मधील नोकरी सोडुन मिरजेला जाऊन घरातील शेती कसायला घेतली आहे ... किमान २ वर्ष झाली..मस्त चाललय त्याचं ... त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो एकदा आणि त्याची हरकत नसेल तर त्याचे डीटेल्स इथे शेयर करेन :)
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय?
=))))

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 13/06/2014 - 12:58
त्याचे डीटेल्स इथे नाव, गाव, पत्त्यासहीत शेयर करा. शेती व्यतिरिक्त आणखी काही व्यवसाय असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. कारण तो बिचारा उद्या तोंडघशी पडता कामा नये. कारण आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघणारच. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 15/06/2014 - 21:04
कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
असे आपण का म्हणता आहात हे तेवढेसे नीट लक्षात नाही आले. उपरोक्त वाक्या मागाचा आपला दृष्टीकोण अधीक विस्ताराने जाणून घेणे आवडेल

गंगाधर मुटे 12/06/2014 - 04:02
4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली.. विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली. हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे. 4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ... पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,....... - देश हादरून जावा, किंवा - सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात, किंवा - मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी, किंवा - पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत...... अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है? चलो, इस बहाने आबादी तो घट रही है! . . है ना दोस्तो?????????? -----------------------------------------------------------------------------

आयुर्हित 12/06/2014 - 11:57
सर्वप्रथम आपला जाहीर निषेध!!!!! नकारात्मक लेखनाचा धिक्कार असो. खरे म्हणजे मला या नकारात्मक धाग्यावर लिहावेसे वाटत नव्हते, परंतु अजुन ज्या शेतकर्‍यांच्या जीवात जीव आहे, त्यांसाठी तरी मला लिहिलेच पाहिजे असे वाटते आणि म्हणुनच आपल्या या नकारात्मक धाग्यावर शेवटचे लिहित आहे. बुड्त्याला काडीचाही आधार पुरतो, आणि आपण सर्व मिपाकारांनी तो दिलाच पाहिजे. "4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या" हे वाचून कोणाही सुज्ञ माणसाला याचे वाईटच वाटेल.पण म्हणुन आपल्या ह्या नकारात्मक कविता त्यांना मुळीच ऐकवू नका, ही विनंति.

आयुर्हित 12/06/2014 - 12:42
नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदेत केलेल्या पहिल्या भाषणात गरीब जनता व शेतकर्‍यांसाठी दिलेला निरोपः -'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी - महात्मा गांधींकडून प्रेरणा घेत विकासासाठी देशव्यापी जनआंदोलन छेडले जावे - शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून गरिबी उच्चाटन आणि ग्रामविकासाला सरकारचे प्राधान्य - ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारायला हवे - रुरल आणि अर्बन मिळून 'रुर्बन' विकास झाला पाहिजे - महागाई घटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू - शिक्षणामधून कौशल्यांचा विकास करायला हवा - गरिबीशी दोन हात करण्यासाठी शिक्षणाची गरज - रेल्वेच्या मालवाहू प्रक्रियेत बदलाची गरज - सर्व राज्यांनी विकासाबाबत स्पर्धा करायला हवी; आम्ही गुजरातला मागे टाकले, असे त्यांनी म्हणावे. ते ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत. -आपली विवेकबुद्धी कायम राहणे आवश्यक असून समाजविरोधी कृतींना आळा घालणे आवश्यक आहे -पारंपरिक पद्धतीने चालणारा शासकीय यंत्रणांचा कारभार आमूलाग्र पद्धतीने बदलणार आणि यंत्रणांना संवेदनशील बनविणार, असे सांगताना मोदींनी महागाई कमी करणार ही केवळ घोषणा नव्हे, तर ती सरकारची विचारसरणी आहे, असे सांगून महागाई कमी करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. मोदींनी कृषी क्षेत्र, धान्य खरेदी, साठवण आणि वितरणासाठी अन्न महामंडळाचा कारभार, रेल्वेचा कारभार सुधारणे यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. Real-time data on agriculture products, linkages between agriculture university laboratories and farms and use of research to boost farm produce were some of the innovative ideas that poured out in an extempore speech by PM Narendra Modi in Lok Sabha on Wednesday. Responding to criticism and queries from opposition benches on how the government would accomplish the agendas set out in the President's speech, Modi put across simple solutions that would curb price rise and increase agriculture produce. Replying to the motion of thanks to President's address in Lok Sabha, Modi said his government's top priority is to provide every citizen with a house that has running water, electricity and toilet. No person should go to bed hungry, he said while stressing the government's resolve to bring food prices under check. Emphasising the importance of increasing farm productivity, Modi said there was a need for use of modern technique in the agriculture sector because farm land is shrinking with rising population. "There is a need for modernisation of farming practices. Faster we bring in technology, better it would be for productivity because the number of people is increasing but the land is shrinking," Modi said. "We have to increase the soil productivity. For this, we need to expand the research work in our universities. It has been so many years, there has been no research on pulses. Pulses (production) has become challenge before us," he added. He added that farmers should have access to as oil health card that will help them judge the crop and fertilizer use. He also highlighted the need for use information technology in the field of agriculture productivity and proper use of railway for transportation of farm products to food deficit area. The PM also said the country needs real-time data on agri products to deal with price rise. Narendra Modi promises upgrade in farm sector, house for all http://timesofindia.indiatimes.com/india/Narendra-Modi-promises-upgrade-in-farm-sector-house-for-all/articleshow/36414035.cms

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 12/06/2014 - 22:57
प्रारंभालाच धिक्कार नोंदवून मोकळे झाल्यानंतर आता मल्लीनाथी आणि चर्चेचे कारणच संपुष्ठात आलेले आहे. मी तुमचा धिक्कार स्विकारत आहे. मात्र आधि चर्चा आणि त्यानंतरही समाधान न झाल्यास धिक्कार असा मार्ग अवलंबला असता तर निदान मला माझी बाजू मांडायची संधी मिळाली असती, असे वाटत आहे.

गंगाधर मुटे 13/06/2014 - 00:00
दिनांक १९/१०/२०१२ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक र्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक र्‍यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे. महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. -------------------------------------------------------------------- आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो. त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो. ---------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 13/06/2014 - 09:32
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी ही माहिती सांगितली असेल तरी ती तपासुन घ्यायला हवी कारण... Maharashtra since 2007, following the Prime Minister’s visit to Vidarbha. Union Minister for Agriculture Sharad Pawar has strictly avoided using NCRB farm data in Parliament since 2008 because the data are unpleasant. (The union government however quotes the NCRB for all other categories). Now, governments are deep into fiddling the data that goes from the States to the NCRB. संदर्भ :- Farm suicides rise in Maharashtra, State still leads the list { Updated: July 9, 2012 00:23 IST } जाता जाता :- Monsanto बद्धल मी अनेक वेळा ऐकले आहे आणि थोडेफार वाचले देखील आहे, आपण यावर अधिक प्रकाश टाकु शकाल काय ? एक संदर्भ :- The Seeds Of Suicide: How Monsanto Destroys Farming

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}

गंगाधर मुटे 13/06/2014 - 21:11
Monsanto चे BT बियाणे आल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असे सांगणारा सध्या एक विद्वानांचा ग्रूप कार्यरत आहे. ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. उत्पादन वाढले तो बोनसचा भाग झाला. ही मंडळी शेतीविषयक अशिक्षितांसमोर किंवा मिडियासमोर आपले ज्ञान पाजळू शकते. शेतकर्‍यांसमोर जाऊन बोलायची हिंमत यांच्यात कुठे आहे?

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 14/06/2014 - 11:56
ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. ओक्के... म्हणुनच तुम्हाला विचारले.विचारल्या शिवाय दुसरी बाजु असल्यास कशी समजणार ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }

In reply to by मदनबाण

गंगाधर मुटे 14/06/2014 - 22:50
ते धादांत खोटे बोलतात, या बद्दल माझा आक्षेप नाही. काय बोलावे-कसे बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण लोकं शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही बोलत आहोत असे भासवून आपापला अजेंडा राबवतात, आपापला स्वार्थ साधण्यासाठी शेतकर्‍याला आणखी गर्तेत लोटून आपापले घोडे पुढे दामटतात .... ..... तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. आणि असे बोलणारे मग कुणीही असो, भले मग तो देशवासियांच्या मनात हिरो असो, आदरणीय असो वा पुज्यस्थानी... .... मला मात्र तो कस्पटासमान दिसायला लागतो.

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 28/08/2014 - 21:50
ह्म्म... हल्लीच जरा तू-नळीवर एक व्हिडीयो पाहण्यात आला होता, तो पाहुन या धाग्याची आठवण आली. तो व्हिडीयो इथे देतो. मध्यंतरी एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्यावरची छोटीशी मुलाखत मध्यंतरी एबीपी माझावर पाहिली होती ती सुद्धा इथे देतो... दोन्ही व्हिडीयो पाहण्यासारखे आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB:Alia Bhatt - Genius of the Year

माहितगार 15/06/2014 - 17:05
गंगाधर मुटेजी आपल्या मागच्या एका कवितेच्या वेळी चर्चा झाली तेव्हा पासून आपल्या कवितेच्या जगण्यातून येण्यामुळे आणि लक्षवेधकपणामुळे लक्ष जातेच. याही कवितेतील पहिल्या तीन कडव्यातील काही ओळी निश्चीत आवडल्या. जसे पाया रचून गेले कर्तव्य जागणारे. देणार साथ काया नाही मनाप्रमाणे; संगे हवे कशाला वाटेत धापणारे?; शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे; या ओळींचे प्रयोजन तीतकेसे उमजले नाही. मी "कले करता कला" या मताचा आहे, प्रबोधना करता कला असूच नये असेही नाही पण; कलावंताची वेदना हि स्वयमेवच प्रबोधन करत असते. पण प्रबोधन असो अथवा मनोरंजन विषय जाणीवपुर्वक जोडण्याचा प्रयासाने कलेची गाडी कधी कधी घसरल्या सारखी वाटते तसेही काही ओळीत आणि कदाचित आपण काव्याचे प्रयोजन नमुद केल्यामुळे अधीक जाणवले असेल. आपण दिलेल्या दुव्यांवरचे कृषिविषयक समस्यांविषयीचे काही लेखही या निमीत्ताने वाचले. आपल्या दुव्यावरील "हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना काम करण्यासाठी मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते, याला चालवायला द्यायला? " हे रूपक आवडले. अर्थात कृषिविषयक समस्यांविषयीच्या लेखनात काही बाबतीतील तर्कसुसंगतेस आणि सर्वस्पर्षी मांडणीस अधीक वाव आहे असे वाटले अर्थात हा विषय मोठा आहे सवड मिळेल तसे मी माझे मतांतर नोंदवण्यास उत्सूक असेन. अर्थात हे सर्व विषय बाजूस ठेऊन मला आपणास एक वेगळीच विनंती करावयाची आहे. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती नावाचा प्रकल्प आहे. वनस्पती शास्त्रातील वरीष्ठ संशोधक मंडळी मराठी विकिपीडियातून मराठीतून माहिती उपलब्ध करण्या बद्दल उत्सूक असतात. आपल्या सारखी शेती क्षेत्रातील आणि शेतकी विषयाची अभ्यासक मंडळीही या प्रकल्पास जोडली जावीत अशी मनोमन इच्छा आहे. त्या प्रकल्पास आकार येण्यासाठी फुल न फुलाची पाकळी आपल्या सारख्यांचे (लेखन) योगदान आपल्या सवडीनुसार लाभल्यास आनंद वाटेल.

गंगाधर मुटे 15/06/2014 - 17:41
माहितगारजी, तुम्ही याला नम्रपणा म्हणा की उर्मटपणा कींवा वाह्यातपणा पण; खरे सांगायचे तर कलावंत/कलाकार वगैरे या जातीचा मी नाहीच. शेतीचे वास्तव मांडण्याची संधी मिळतेय म्हणून मी लेखनी उचलली. खरे तर दुसरा उद्देशच नाही. मी एक शेतकरी आंदोलक आहे, हे सांगताना मला जसा आनंद होतो तसा मी कवी किंवा साहित्यिक आहे, असे सांगताना होत नाही. हेही खरे आहे. कदाचित त्यामुळेच माझे लेखन प्रचारकी प्रकाराकडे झुकण्याची शक्यता मला मान्य आहे. त्याची खंत देखिल नाही कारण या विचाराचा प्रसार करणे हेच माझे उद्दिष्ठ आहे. असो. विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.

माहितगार 15/06/2014 - 18:32
विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.
अगदी आपल्या सवडी नुसार. घाई मुळीच नाही. पण आठवणीने जरुर लिहावे. (मतांतरे चालतच असतात) बाकी आपल्या उद्दीष्टांबद्दल आदर आहेच.

आयुर्हित 15/06/2014 - 23:35
कृषी क्षेत्रात वाढ करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आखली असून, या योजनेची देशभरात लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, "पंतप्रधान ग्राम सिंचन योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक कृषी क्षेत्रापर्यंत पाणी पोचविणे हा आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कृषी उत्पादनात वाढ होणार नाही. लवकरच या योजनेचे तपशील जाहीर करण्यात येतील. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील 14 हजार हेक्‍टर शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 14 टक्के जमीन सिंचनाखाली आहे. उरलेली सर्व जमीन पावसावर अवलंबून आहे. खेडी आणि शेतकऱ्यांचा विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. हे दोन घटक सशक्त झाल्यास देश सशक्‍त होईल. कृषी उत्पादनात वाढ झाल्यास बेरोजगार हातांना काम मिळेल" "जमिनीच्या दर्जावर उत्पादकता अवलंबून आहे. जमीन कसदार असेल तर चांगले उत्पादन मिळू शकेल. यामुळे केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने जमिनीचा पोत आणि कस तपासण्याचे हे अभियान राबविले जाणार आहे. मृदा आरोग्य कार्ड या योजनेअंतर्गत जमिनीचा दर्जा आणि उत्पादकता दर्शविणारे कार्ड वितरित केले जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना योग्य पीक घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आणि मृदा आरोग्य कार्ड या दोन्ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा भाग आहेत. देशाला सक्षम बनविण्यासाठी शेती आणि शेतकरी आधी सक्षम बनायला हवा, असे त्यांनी सांगितले साभारः ग्रामीण सिंचन योजना राबविणार

आयुर्हित 31/07/2014 - 14:23
''संशोधनाचा वापर हा कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी झाला पाहिजे. प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांचे उत्पन्नही वाढेल आणि देशाची अन्नची गरज पूर्ण होईल,'' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ८६व्या स्थापन दिवसानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॅब टू लँड (प्रयोगशाळेतून शेताकडे) ही घोषणा दिली. कमी जमीन आणि कमी वेळ वापरून जास्त कृषी उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगत मोदींनी हवामान बदल आणि संपत चाललेली नैसर्गिक साधने याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व देशाला अन्न कसे देता येईल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल या दोन मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले.. *हरितक्रांती व धवलक्रांतीच्या धर्तीवर मासेमारीच्या क्षेत्रात नीलक्रांती घडवून आणा. *पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक (पर ड्रॉप मोअर क्रॉप) घेण्यासाठी भविष्यातील योजना आहे. *भारत अजून खाद्यतेले व डाळींसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यातही आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे. *शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याशिवाय कृषीवाढीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यामुळे सरकारची धोरणे त्याच दिशेने आखली जावीत. *शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवावे. त्याच्या मदतीने त्यांची क्षमता वाढेल साभारः प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
लेखनविषय:
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे