मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आय पी एल २०१४

Prajakta२१ ·

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 21:48
चेन्नैवाले नेहमी काय तरी गडबड करून जिंकतात. मी खरं सांगायचं तर एकही मॅच बघितली नाहीये. इतकं बरंच काय काय चालू आहे ना!

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/29/2014 - 21:53
सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये शेवटच्या चेंडूला सीमापार धाडत १४.४ षटकांत १९५ धावांचे लक्ष्य गाठून अंतिम फेरीत धडक मारण्याचा ऐतिहासिक सामना याचि देही याचि डोळा बघायचे भाग्य मुंबईमुळेच लाभले की.. :) असो, एक मुंबईकर आणि अर्थातच सचिनप्रेमी म्हणून पहिला सपोर्ट नेहमी मुंबईलाच होता. पण आता ते बाद झाल्यावर एक शाहरुखप्रेमी म्हणून कोरबो लोरबो जितबो रे...... जर ते शक्य नाहीच झाले तर सेहवाग खेळावा आणि पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई नको पुन्हा, बोरमारी होते.. तेच खेळाडू मग पुन्हा भारतीय संघातही बघावे लागतात..

In reply to by तुमचा अभिषेक

मुंबईचा सुरुवातीपासून फ्यान राहीलो. खेळापेक्षा नशीबावर मुंबैचा जास्त भरवसा चेन्नईने जागा दाखवली. दोन विकेटा गेल्या होत्या आणि हानामारीच्या षटकात बाकींनी माना टाकल्या तेव्हाच मी सामना सोडून दिला. बोगस मुंबै. :( बाकी, पंजाब वि चेन्नई या सामन्यात मी पंजाबच्या बाजूने आहे. पण, जिंकेल चेन्नई असे वाटते. -दिलीप बिरुटे

पगला गजोधर Fri, 05/30/2014 - 09:20
"कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर अभिषेक, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित ;)

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Fri, 05/30/2014 - 09:28
गलतीसे मिस्टेक हो गाय, लेखकाचे नाव चुकून अभिषेक समजून टंकलो, "कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर प्राजक्ता, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित.

योगी९०० Fri, 05/30/2014 - 11:46
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल माझ्यामते IPL पेक्षा शतपटीने मनोरंजन निवडणूका, रागा, केजरी, सुसूं (NCP) चे बंधूराज, मनसे-शिवसेना आणि नमो यांनी केले आहे. बाकी IPL आणि क्रिकेटमधील interest संपला असल्याने आमचा पास....

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 13:53
पण समजा त्यांना जाणवले की यु आर नॉट XxXxX अ‍ॅज यु प्रिटंड टुबी, आन पॉप्युलर टु काँट्रारी ओपीनीओन तुम्ही उलट विरुध्द जाणवले व त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नाहीये अशा वेळी तुमच्या लेखी ते गहनविचारी ठरतील का ? आय मीन तुमचे त्यांचे जुळणार यात शंकाच नाही कारण तुम्ही युनो ...? अनिवे. पण त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नसेल तर मात्र ते लगेच अयोग्य का ?

तुमचा अभिषेक Fri, 05/30/2014 - 12:50
क्रिकेटचा देव मराठी असताना मिसळपाव नामक हॉटेलात या खेळाबद्दल उदासीनता हे कसले लक्षण आहे? खास करून आता तो देव केवळ आयपीएलमध्येच काय ते दर्शन देतो असे असताना खरे तर या सोहळ्याला एखाद्या धार्मिक सणाचे स्वरुप आले पाहि़जे. याचा अर्थ असा घ्यायचा का की निवृत्तीनंतर देवाचेही मार्केट डाऊन होते, जोपर्यंत चमत्कार दिसतात तोपर्यंतच नमस्कार होतात...

In reply to by तुमचा अभिषेक

प्रचेतस Fri, 05/30/2014 - 12:54
निवृत्तीच्या आधीच देवाचे मार्केट डाऊन झाले होते. देव कसा बसा खेळत असताना अगदी बघवत नव्हते हो.

In reply to by प्रचेतस

आत्मशून्य Fri, 06/06/2014 - 10:53
किसना व यदुवंश नष्ट झाला देव जाहला म्हणोनि काय झाले प्रारब्ध्द भोग भोगावेच लागतात यातून देवाची पण सुटका नाही यातच इश्वरत्व अजुन उज्ळ्ले वाटत नाही का ? ;)

श्रीगुरुजी Fri, 05/30/2014 - 13:09
>>> मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच! मी एप्रिलमध्येच आयपीएल २०१४ साठी धागा सुरू करणार होतो. पण मिपावर क्रिकेटप्रेमींची संख्या फारशी नाही. आणि एका दुसर्‍या धाग्यावर आयपीएलवर काही जणांनी खूपच टीकेचा भडीमार केला. त्यामुळे मी विचार सोडला. असो. मी पहिल्यापासूनच मुम्बई इंडियन्सचा समर्थक होतो (सचिनचा संघ असल्यामुळे). यावर्षी मुम्बईने बराच चुकीचा संघ निवडला. एकतर सचिन निवृत्त झाला. त्याच्या बरोबरीने मुम्बईने ड्वेन स्मिथ, मिचेल जॉन्सन, मॅक्सवेल असे महत्त्वाचे खेळाडू गमावले. मलिंगा सर्व सामने खेळला नाही. सलामीची जोडी ही पहिल्या आयपीएलपासूनच मुम्बईची समस्या आहे. यावेळीही तीच समस्या उभी राहिली. पहिल्या ४ सामन्यात हसीला व पर्यायाने सलामीच्या जोडीला सूर सापडला नाही. हसी नंतर ७-८ सामन्यानंतर धावा करायला लागला. सिमन्सला सुद्धा खूप उशीरा संधी मिळाली. नेमका त्याच वेळी मलिंगा बाहेर पडला. त्यामुळे मुम्बईची भट्टी यावेळी नीट जमली नाही. असो. आता पंजाब जिंकावे अशी इच्छा आहे. यापूर्वीच्या प्रत्येक वर्षी फिक्सिंग करून अंतिम फेरीत पोहोचणार चेन्नई, माजोरड्या शाखरूख व मल्ल्याचे कलकत्ता व बेंगलोरचे संघ व सनरायझर्स हे ४ संघ मला अजिबात आवडत नाहीत. दिल्ली, राजस्थान, मुम्बई व पंजाब हे अंतिम ४ संघात हवे होते. त्यापैकी पंजाब हा एकमेव संघ उरला आहे. तोच आता जिंकावा हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.

मै तो पियेगा Fri, 05/30/2014 - 15:33
हल्ली cricket मधला interest फारसा राहिला नाही. पण सिद्धुची commentry म्हणजे डोक्याला shot. मी फक्त तो किती वेळा "कहि न कहि" म्हणतो ते मोजत असतो. मजा येते.

In reply to by श्रीगुरुजी

दादा कोंडके Sat, 05/31/2014 - 10:41
तोकडे कपडे घालून नाचणार्‍या चिअर लिडर्स, केवळ लोकांच्या करमणुकीसाठी नविन तयार केलेले नियम, म्याच फिक्सींगमध्ये अडकलेले खेळाडू, विकले जाणारे खेळाडू, पैश्यासाठी इतर मागास देशातल्या खेळाडूंची आयपिएल मध्ये येण्याची धडपड, श्ट्यामिनासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय कसोटी सामना न खेळता आयपियल मध्ये खेळणारा क्रिकेटचा 'देव' हे सर्व बघून सिद्धूच काय पण आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. जै हिंद.

In reply to by दादा कोंडके

तुमचा अभिषेक Sat, 05/31/2014 - 13:55
अख्ख्या पोस्टसाठी अगदी आयपीएलच्या पहिल्या सीजनपासून हा ओरडा चालू आहे. कित्येकांना वाटलेले की फार तर फार ३-४ वर्षांत या सर्कशीचा बाजार उठेल. मात्र तसे होताना दिसत नाहीये. काही दर्दी क्रिकेटरसिक यात दुखावलेत, मात्र दरवर्षी नवीन प्रेक्षकवर्ग लाभतोय. आणि तो लाभावा म्हणून कल्पकतेला उत आलाय. यात गुंतला जाणारा पैसा वाढतोय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत क्रिकेटमधील एक महासत्ता बनली आहे. अवांतर - आयपीएल म्हटले की लोकांना (टिकाकारांना) पैला चीअरगर्ल आठवतात. पण हल्ली कोणाला त्यात फारसे काही विशेष किंवा नावीण्यपुर्ण वाटत नाही. म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगायचे झाल्यास मी स्वता घरी असतानाचे सारे सामने बघितलेत, पण चीअरगर्ल वर खास अशी नजर जात किंवा अडकत नाही. अन्यथा पहिल्या-दुसर्‍या वर्षी कोणत्या संघाच्या चीअरगर्ल्स कश्या आहेत याची भारी उत्सुकता होती ;)

In reply to by दादा कोंडके

श्रीगुरुजी Sat, 05/31/2014 - 14:31
>>> आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आयपीएल सारख्या अत्यंत भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेल्या प्रकारावर चर्चा करणार्‍या या धाग्यावर चुकून फिरकलात. निदान भविष्यात तरी इथे यायची चूक करू नका. उगाचच भिकार, दर्जाहीन अभिरूची असलेले अत्यंत उथळ प्रतिसाद वाचायचे तुम्हाला कष्ट पडतील.

Prajakta२१ Fri, 05/30/2014 - 21:17
क्रिकेटच्या जाणकार लोकांना भिकार वाटते पण सामान्य क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन होते त्याचे काय? त्याच्या कहिन न कही ची पण मजा येते आत्ता बाकीचे commentators पण त्याच्या सारखीच कोमेंट्री करायला लागले आहेत :-) बाकी काही काही matches ह्या fix असल्यासारख्याच वाटत होत्या हे खरे :-( आजच्या match मध्ये पंजाब जिंकणार असे वाटत आहे आत्ताचा खेळ बघून १५७/२ १४ ओवर्स मध्ये

मित्रहो Fri, 05/30/2014 - 23:40
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल हे मनोरंजन रैना,किंवा मैक्सवेल किंवा सेहवागच्या चौके किंवा छक्कातून नाही एवढेच काय तर त्या चीअर लीडरच्या नाचातून सुद्दा नाही तर ते आहे - सिद्धूची कॉमेंट्री - प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख यांचा वावर - या लोकांच्या प्रतिक्रीया. टेडवर एक हर्षा भाोगलेचा विडीओ आहे त्यात तो म्हणतो आयपीएल मधे सिक्स मारला तर बक्षीस म्हणून कोणी स्टार मिठी मारण्याची शक्यता आहे. आयपीएलचा सर्वात मोठा फायदा कुठला असेल तर सामान्य माणसाला कुठल्याही ओळखीविणा टिकिट मिळते. मित्रहो www.mitraho.wordpress.com माझे मिपावरील लिखाण http://www.misalpav.com/node/27892

तुमचा अभिषेक Sat, 05/31/2014 - 00:23
आयला इथे सामन्याची चर्चा कमी आणि अवांतर बाजारगप्पाच जास्त मी आता इथे मस्त आजच्या सामन्याची चिरफाड करणारी पोस्ट टाकणार होतो तर इथे चर्चा सिद्धूपाजी आणि नाचणार्‍या बायकांची.. चलो, हरकत नाही, आता आलोच आहे तर परवाच्या अंतिम सामन्यासाठी माझ्या फेवरेट कोलकत्याला सपोर्ट नोंदवून जातो.. कोरबो लोरबो जितबो रे... अब की बार , के के आर !!

आत्मशून्य Sat, 05/31/2014 - 14:41
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच!
मिपा वर ही परंपरा नाही कारण मिपा हे मनोरंजन आणि धमाल या बाबतीत बहरात असतानाही IPL ला पुरून उरत असे. हां विषयच फार रुक्ष वाटत असे. आता....

Prajakta२१ Sat, 05/31/2014 - 15:20
चेन्नई चांगली सुरवात करून हारली म्हणून वाईट वाटले सुरेश रैनाने केलेली धडाकेबाज सुरवात वाया गेली :-( फायनल ला दोन्ही संघांना समान संधी आहे पंजाब ची हि IPL मधली सर्वोच्च कामगिरी आहे आत्तापर्यंत (फायनल पर्यंत)

श्रीगुरुजी Sat, 05/31/2014 - 20:26
रैना जबरदस्त खेळला. २५ चेंडूत ८७ धावा. त्यातल्या ८४ धावा चौकार व षटकारांच्या. फक्त ३ धावा पळून. सेहवाग सुद्धा जबरदस्त खेळला. २०१५ च्या विश्वचषकासाठी तो संघात पाहिजेच.

मित्रहो Mon, 06/02/2014 - 19:18
पंजाब हरला वाइट वाटले. फायनल मधे टिमला दोनशे चेस करु देने म्हणजे बॉलींगची पूर्ण नाचक्की. काहीनी आता क्रिकेट खेळने सोडावे. फक्त पटेल अपवाद ठरला. मित्रहो www.mitraho.wordpress.com माझे मिपावरील लिखाण http://www.misalpav.com/node/27892

पैसा Mon, 06/02/2014 - 19:20
चेन्नै फायनलमधे नसल्याने मी म्याच पूर्ण बघितली. बर्‍यापैकी मजा आली. फिक्स्ड वाटली नाही.

Prajakta२१ Mon, 06/02/2014 - 22:53
मी कोलकाताची इंनिंग सलग पहिली पंजाबची एवढी सलग नाही पहिली पण चांगली झाली match मनीष पाण्डेने खेचून आणली कोलकात्याच्या इनिन्गच्या वेळी त्यांचा कर्णधार गौतम गंभीर अगदी गम्भिर होऊन बसला होता शेवटी हसला असेल एकदाचा KKR जिंकले म्हणून

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 21:48
चेन्नैवाले नेहमी काय तरी गडबड करून जिंकतात. मी खरं सांगायचं तर एकही मॅच बघितली नाहीये. इतकं बरंच काय काय चालू आहे ना!

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/29/2014 - 21:53
सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये शेवटच्या चेंडूला सीमापार धाडत १४.४ षटकांत १९५ धावांचे लक्ष्य गाठून अंतिम फेरीत धडक मारण्याचा ऐतिहासिक सामना याचि देही याचि डोळा बघायचे भाग्य मुंबईमुळेच लाभले की.. :) असो, एक मुंबईकर आणि अर्थातच सचिनप्रेमी म्हणून पहिला सपोर्ट नेहमी मुंबईलाच होता. पण आता ते बाद झाल्यावर एक शाहरुखप्रेमी म्हणून कोरबो लोरबो जितबो रे...... जर ते शक्य नाहीच झाले तर सेहवाग खेळावा आणि पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई नको पुन्हा, बोरमारी होते.. तेच खेळाडू मग पुन्हा भारतीय संघातही बघावे लागतात..

In reply to by तुमचा अभिषेक

मुंबईचा सुरुवातीपासून फ्यान राहीलो. खेळापेक्षा नशीबावर मुंबैचा जास्त भरवसा चेन्नईने जागा दाखवली. दोन विकेटा गेल्या होत्या आणि हानामारीच्या षटकात बाकींनी माना टाकल्या तेव्हाच मी सामना सोडून दिला. बोगस मुंबै. :( बाकी, पंजाब वि चेन्नई या सामन्यात मी पंजाबच्या बाजूने आहे. पण, जिंकेल चेन्नई असे वाटते. -दिलीप बिरुटे

पगला गजोधर Fri, 05/30/2014 - 09:20
"कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर अभिषेक, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित ;)

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Fri, 05/30/2014 - 09:28
गलतीसे मिस्टेक हो गाय, लेखकाचे नाव चुकून अभिषेक समजून टंकलो, "कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर प्राजक्ता, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित.

योगी९०० Fri, 05/30/2014 - 11:46
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल माझ्यामते IPL पेक्षा शतपटीने मनोरंजन निवडणूका, रागा, केजरी, सुसूं (NCP) चे बंधूराज, मनसे-शिवसेना आणि नमो यांनी केले आहे. बाकी IPL आणि क्रिकेटमधील interest संपला असल्याने आमचा पास....

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 13:53
पण समजा त्यांना जाणवले की यु आर नॉट XxXxX अ‍ॅज यु प्रिटंड टुबी, आन पॉप्युलर टु काँट्रारी ओपीनीओन तुम्ही उलट विरुध्द जाणवले व त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नाहीये अशा वेळी तुमच्या लेखी ते गहनविचारी ठरतील का ? आय मीन तुमचे त्यांचे जुळणार यात शंकाच नाही कारण तुम्ही युनो ...? अनिवे. पण त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नसेल तर मात्र ते लगेच अयोग्य का ?

तुमचा अभिषेक Fri, 05/30/2014 - 12:50
क्रिकेटचा देव मराठी असताना मिसळपाव नामक हॉटेलात या खेळाबद्दल उदासीनता हे कसले लक्षण आहे? खास करून आता तो देव केवळ आयपीएलमध्येच काय ते दर्शन देतो असे असताना खरे तर या सोहळ्याला एखाद्या धार्मिक सणाचे स्वरुप आले पाहि़जे. याचा अर्थ असा घ्यायचा का की निवृत्तीनंतर देवाचेही मार्केट डाऊन होते, जोपर्यंत चमत्कार दिसतात तोपर्यंतच नमस्कार होतात...

In reply to by तुमचा अभिषेक

प्रचेतस Fri, 05/30/2014 - 12:54
निवृत्तीच्या आधीच देवाचे मार्केट डाऊन झाले होते. देव कसा बसा खेळत असताना अगदी बघवत नव्हते हो.

In reply to by प्रचेतस

आत्मशून्य Fri, 06/06/2014 - 10:53
किसना व यदुवंश नष्ट झाला देव जाहला म्हणोनि काय झाले प्रारब्ध्द भोग भोगावेच लागतात यातून देवाची पण सुटका नाही यातच इश्वरत्व अजुन उज्ळ्ले वाटत नाही का ? ;)

श्रीगुरुजी Fri, 05/30/2014 - 13:09
>>> मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच! मी एप्रिलमध्येच आयपीएल २०१४ साठी धागा सुरू करणार होतो. पण मिपावर क्रिकेटप्रेमींची संख्या फारशी नाही. आणि एका दुसर्‍या धाग्यावर आयपीएलवर काही जणांनी खूपच टीकेचा भडीमार केला. त्यामुळे मी विचार सोडला. असो. मी पहिल्यापासूनच मुम्बई इंडियन्सचा समर्थक होतो (सचिनचा संघ असल्यामुळे). यावर्षी मुम्बईने बराच चुकीचा संघ निवडला. एकतर सचिन निवृत्त झाला. त्याच्या बरोबरीने मुम्बईने ड्वेन स्मिथ, मिचेल जॉन्सन, मॅक्सवेल असे महत्त्वाचे खेळाडू गमावले. मलिंगा सर्व सामने खेळला नाही. सलामीची जोडी ही पहिल्या आयपीएलपासूनच मुम्बईची समस्या आहे. यावेळीही तीच समस्या उभी राहिली. पहिल्या ४ सामन्यात हसीला व पर्यायाने सलामीच्या जोडीला सूर सापडला नाही. हसी नंतर ७-८ सामन्यानंतर धावा करायला लागला. सिमन्सला सुद्धा खूप उशीरा संधी मिळाली. नेमका त्याच वेळी मलिंगा बाहेर पडला. त्यामुळे मुम्बईची भट्टी यावेळी नीट जमली नाही. असो. आता पंजाब जिंकावे अशी इच्छा आहे. यापूर्वीच्या प्रत्येक वर्षी फिक्सिंग करून अंतिम फेरीत पोहोचणार चेन्नई, माजोरड्या शाखरूख व मल्ल्याचे कलकत्ता व बेंगलोरचे संघ व सनरायझर्स हे ४ संघ मला अजिबात आवडत नाहीत. दिल्ली, राजस्थान, मुम्बई व पंजाब हे अंतिम ४ संघात हवे होते. त्यापैकी पंजाब हा एकमेव संघ उरला आहे. तोच आता जिंकावा हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.

मै तो पियेगा Fri, 05/30/2014 - 15:33
हल्ली cricket मधला interest फारसा राहिला नाही. पण सिद्धुची commentry म्हणजे डोक्याला shot. मी फक्त तो किती वेळा "कहि न कहि" म्हणतो ते मोजत असतो. मजा येते.

In reply to by श्रीगुरुजी

दादा कोंडके Sat, 05/31/2014 - 10:41
तोकडे कपडे घालून नाचणार्‍या चिअर लिडर्स, केवळ लोकांच्या करमणुकीसाठी नविन तयार केलेले नियम, म्याच फिक्सींगमध्ये अडकलेले खेळाडू, विकले जाणारे खेळाडू, पैश्यासाठी इतर मागास देशातल्या खेळाडूंची आयपिएल मध्ये येण्याची धडपड, श्ट्यामिनासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय कसोटी सामना न खेळता आयपियल मध्ये खेळणारा क्रिकेटचा 'देव' हे सर्व बघून सिद्धूच काय पण आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. जै हिंद.

In reply to by दादा कोंडके

तुमचा अभिषेक Sat, 05/31/2014 - 13:55
अख्ख्या पोस्टसाठी अगदी आयपीएलच्या पहिल्या सीजनपासून हा ओरडा चालू आहे. कित्येकांना वाटलेले की फार तर फार ३-४ वर्षांत या सर्कशीचा बाजार उठेल. मात्र तसे होताना दिसत नाहीये. काही दर्दी क्रिकेटरसिक यात दुखावलेत, मात्र दरवर्षी नवीन प्रेक्षकवर्ग लाभतोय. आणि तो लाभावा म्हणून कल्पकतेला उत आलाय. यात गुंतला जाणारा पैसा वाढतोय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत क्रिकेटमधील एक महासत्ता बनली आहे. अवांतर - आयपीएल म्हटले की लोकांना (टिकाकारांना) पैला चीअरगर्ल आठवतात. पण हल्ली कोणाला त्यात फारसे काही विशेष किंवा नावीण्यपुर्ण वाटत नाही. म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगायचे झाल्यास मी स्वता घरी असतानाचे सारे सामने बघितलेत, पण चीअरगर्ल वर खास अशी नजर जात किंवा अडकत नाही. अन्यथा पहिल्या-दुसर्‍या वर्षी कोणत्या संघाच्या चीअरगर्ल्स कश्या आहेत याची भारी उत्सुकता होती ;)

In reply to by दादा कोंडके

श्रीगुरुजी Sat, 05/31/2014 - 14:31
>>> आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आयपीएल सारख्या अत्यंत भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेल्या प्रकारावर चर्चा करणार्‍या या धाग्यावर चुकून फिरकलात. निदान भविष्यात तरी इथे यायची चूक करू नका. उगाचच भिकार, दर्जाहीन अभिरूची असलेले अत्यंत उथळ प्रतिसाद वाचायचे तुम्हाला कष्ट पडतील.

Prajakta२१ Fri, 05/30/2014 - 21:17
क्रिकेटच्या जाणकार लोकांना भिकार वाटते पण सामान्य क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन होते त्याचे काय? त्याच्या कहिन न कही ची पण मजा येते आत्ता बाकीचे commentators पण त्याच्या सारखीच कोमेंट्री करायला लागले आहेत :-) बाकी काही काही matches ह्या fix असल्यासारख्याच वाटत होत्या हे खरे :-( आजच्या match मध्ये पंजाब जिंकणार असे वाटत आहे आत्ताचा खेळ बघून १५७/२ १४ ओवर्स मध्ये

मित्रहो Fri, 05/30/2014 - 23:40
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल हे मनोरंजन रैना,किंवा मैक्सवेल किंवा सेहवागच्या चौके किंवा छक्कातून नाही एवढेच काय तर त्या चीअर लीडरच्या नाचातून सुद्दा नाही तर ते आहे - सिद्धूची कॉमेंट्री - प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख यांचा वावर - या लोकांच्या प्रतिक्रीया. टेडवर एक हर्षा भाोगलेचा विडीओ आहे त्यात तो म्हणतो आयपीएल मधे सिक्स मारला तर बक्षीस म्हणून कोणी स्टार मिठी मारण्याची शक्यता आहे. आयपीएलचा सर्वात मोठा फायदा कुठला असेल तर सामान्य माणसाला कुठल्याही ओळखीविणा टिकिट मिळते. मित्रहो www.mitraho.wordpress.com माझे मिपावरील लिखाण http://www.misalpav.com/node/27892

तुमचा अभिषेक Sat, 05/31/2014 - 00:23
आयला इथे सामन्याची चर्चा कमी आणि अवांतर बाजारगप्पाच जास्त मी आता इथे मस्त आजच्या सामन्याची चिरफाड करणारी पोस्ट टाकणार होतो तर इथे चर्चा सिद्धूपाजी आणि नाचणार्‍या बायकांची.. चलो, हरकत नाही, आता आलोच आहे तर परवाच्या अंतिम सामन्यासाठी माझ्या फेवरेट कोलकत्याला सपोर्ट नोंदवून जातो.. कोरबो लोरबो जितबो रे... अब की बार , के के आर !!

आत्मशून्य Sat, 05/31/2014 - 14:41
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच!
मिपा वर ही परंपरा नाही कारण मिपा हे मनोरंजन आणि धमाल या बाबतीत बहरात असतानाही IPL ला पुरून उरत असे. हां विषयच फार रुक्ष वाटत असे. आता....

Prajakta२१ Sat, 05/31/2014 - 15:20
चेन्नई चांगली सुरवात करून हारली म्हणून वाईट वाटले सुरेश रैनाने केलेली धडाकेबाज सुरवात वाया गेली :-( फायनल ला दोन्ही संघांना समान संधी आहे पंजाब ची हि IPL मधली सर्वोच्च कामगिरी आहे आत्तापर्यंत (फायनल पर्यंत)

श्रीगुरुजी Sat, 05/31/2014 - 20:26
रैना जबरदस्त खेळला. २५ चेंडूत ८७ धावा. त्यातल्या ८४ धावा चौकार व षटकारांच्या. फक्त ३ धावा पळून. सेहवाग सुद्धा जबरदस्त खेळला. २०१५ च्या विश्वचषकासाठी तो संघात पाहिजेच.

मित्रहो Mon, 06/02/2014 - 19:18
पंजाब हरला वाइट वाटले. फायनल मधे टिमला दोनशे चेस करु देने म्हणजे बॉलींगची पूर्ण नाचक्की. काहीनी आता क्रिकेट खेळने सोडावे. फक्त पटेल अपवाद ठरला. मित्रहो www.mitraho.wordpress.com माझे मिपावरील लिखाण http://www.misalpav.com/node/27892

पैसा Mon, 06/02/2014 - 19:20
चेन्नै फायनलमधे नसल्याने मी म्याच पूर्ण बघितली. बर्‍यापैकी मजा आली. फिक्स्ड वाटली नाही.

Prajakta२१ Mon, 06/02/2014 - 22:53
मी कोलकाताची इंनिंग सलग पहिली पंजाबची एवढी सलग नाही पहिली पण चांगली झाली match मनीष पाण्डेने खेचून आणली कोलकात्याच्या इनिन्गच्या वेळी त्यांचा कर्णधार गौतम गंभीर अगदी गम्भिर होऊन बसला होता शेवटी हसला असेल एकदाचा KKR जिंकले म्हणून
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच! असो मी आत्ता IPL -२०१४ वर नवीन धागा सुरु करतेय IPL संपत आली असताना :-) ह्या IPL मध्ये कोण जिंकेल असे वाटते? पंजाबचा फॉर्म बघता तेच जास्त योग्य वाटत आहेत पण डार्क हॉर्स कोलकाता ने अनपेक्षितपणे फायनल पर्यंत धडक मारली आहे कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल निम्मे श्रेय सिद्धूच्या कॉमेंट्रीला :-) जाता जाता : सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये आणि त्याला असे मैदानावर न बघून थोडे वाईट वाटत होते

आमच्या शेजारचे आजी-आजोबा…!

वटवट ·

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/29/2014 - 22:54
शेवट माहिती असून देखिल शेवटापर्यंत रंगत कायम ठेवणारी लेखनशैली सुद्धा आवडली. एखादी व्यक्ती नसतांना देखिल ती आहे असं समजून जगणार्‍याची संवेदनाशीलता मोहवून गेली. लिहीत राहा!

मिसळपाव Fri, 05/30/2014 - 01:56
हि गोष्ट असली तर झकास जमली आहे. खरंच हे आजोबा तुझे शेजारी असले तर त्याना माझा दंडवत सांग. काय दॄष्टिकोन आहे आयुष्याकडे बघण्याचा, आयुष्य जगण्याचा.....

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2014 - 02:13
जगताना दरवेळेस स्पर्धा असायलाच हवी का? म्हणजे कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरायलाच हवं का? मलातरी हरण्यापेक्षा माघार घेण्याचा पर्याय चांगला वाटतो कि ज्यामध्ये जिंकणार्याला जिंकण्याचं श्रेय तर मिळतंच पण हरणार्याला हरल्याचं शल्य टोचत नाही... अर्थात ह्याची जाण दोन्हीबाजूंनी ठेवायला हवी… आम्ही दोघं एकमेकांना सांभाळतो ते असंच… म्हणजे बघ ना… साधं भाजी आणायला गेल्यावर हिला वांगं घ्यायचं असतं त्याचवेळेस मला कारलं घ्यायची इच्छा असते, तेंव्हा मी काहीच बोलत नाही. अश्यावेळेस ती काहीही न बोलता कारलंच घेते. जास्तीची भाजी आम्ही घेत नाही कारण फ्रीज नाहीये घरात. मुळात कधी फ्रीज घ्यावा असं वाटलंच नाही. फ्रीजमध्ये भाज्या ताज्या राहतात. आम्ही आमचं नातं ताजं कसं राहील ह्यासाठी झटतो.. बाहेर खरेदीला गेल्यावर हिला कधीही मला साडी घ्यावीशी वाटतीये असं सांगायची गरज पडली नाही.. पाणीपुरीची एक प्लेट दोघांमध्ये खाण्यात ब्रह्मांडा एवढा आनंद कसा लपलेला आहे हे तिचेच डोळे मला शिकवतात.. आमच्या दोघांमध्ये फार काही गप्पा होतात अश्यातला काही भाग नाही पण 'मला तुझ्याशी काही बोलायचंय' हे आपण होऊन सांगायची वेळ आमच्यामध्ये कधीच आली नाही.… संपूर्ण कथेचे सार आणि संदेश वरच्या परिच्छेदात आहे. तो जास्त भावला. चांगली आहे कथा.

कारण कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा.. अगदी खरंय !!!! -दिलीप बिरुटे

म्हैस गुरुवार, 06/05/2014 - 15:26
मला तरी हा एखाद्या गोष्टीमध्ये अति गुरफटून जाण्याचा प्रकार वाटतो हा आजोबांच्या डोक्यावर खरच परिणाम झाला होता का? त्यांना डॉक्टरांची गरज असेल का

इरसाल कार्टं गुरुवार, 09/18/2014 - 15:48
"सगळी कामं मीच करायची.. तू बाकी काहीच करत जाऊ नकोस." ही. "केली तरी कुणाला काही आहे त्याचं" मी. "म्हणजे?.." "कोणी काही म्हणतं का त्याबद्दल" "काय म्हणायला पाहिजे" "जाऊ दे… पालथ्या घड्यावर…. " .................................. असले अनुभव आम्हीही घेतोय सध्या. भविष्यात बर पडेल.

रुपी गुरुवार, 05/28/2015 - 00:37
खूप आवडली कथा! आधी मिपावरच वाचली होती, तेव्हाही आवडली होती, पण बहुतेक प्रतिसाद दिला नव्हता..

चित्रगुप्त गुरुवार, 05/28/2015 - 01:02
अतिशय सुंदर, र्‍हदयस्पर्शी कथा.
कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा..
व्वा. माझ्या एका जुन्या मित्राचा मोठा भाऊ ... काही वर्षांपूर्वी पत्नी निवर्तली. आता तो एकटा रिटायर आयुष्य जगतोय. खूप पूर्वी माझ्याबरोबर एक -दोनदा गावाबाहेर निसर्ग चित्र रंगवताना सोबत आला होता... तो आता रोज रात्री पेंटिंग करतो. मी विचारले, की हे आता कसेकाय सुचले, तर तो म्हणाला: मी तिच्याशी रोज बोलतो. तिनं सांगितलंय मला पेंटिंग सुरु कर म्हणून. ते आता करतो आणि तिला दाखवतो... सणासुदीला गोडाधोडाचा स्वयंपाक करून तिच्यासोबत जेवतो.

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/29/2014 - 22:54
शेवट माहिती असून देखिल शेवटापर्यंत रंगत कायम ठेवणारी लेखनशैली सुद्धा आवडली. एखादी व्यक्ती नसतांना देखिल ती आहे असं समजून जगणार्‍याची संवेदनाशीलता मोहवून गेली. लिहीत राहा!

मिसळपाव Fri, 05/30/2014 - 01:56
हि गोष्ट असली तर झकास जमली आहे. खरंच हे आजोबा तुझे शेजारी असले तर त्याना माझा दंडवत सांग. काय दॄष्टिकोन आहे आयुष्याकडे बघण्याचा, आयुष्य जगण्याचा.....

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2014 - 02:13
जगताना दरवेळेस स्पर्धा असायलाच हवी का? म्हणजे कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरायलाच हवं का? मलातरी हरण्यापेक्षा माघार घेण्याचा पर्याय चांगला वाटतो कि ज्यामध्ये जिंकणार्याला जिंकण्याचं श्रेय तर मिळतंच पण हरणार्याला हरल्याचं शल्य टोचत नाही... अर्थात ह्याची जाण दोन्हीबाजूंनी ठेवायला हवी… आम्ही दोघं एकमेकांना सांभाळतो ते असंच… म्हणजे बघ ना… साधं भाजी आणायला गेल्यावर हिला वांगं घ्यायचं असतं त्याचवेळेस मला कारलं घ्यायची इच्छा असते, तेंव्हा मी काहीच बोलत नाही. अश्यावेळेस ती काहीही न बोलता कारलंच घेते. जास्तीची भाजी आम्ही घेत नाही कारण फ्रीज नाहीये घरात. मुळात कधी फ्रीज घ्यावा असं वाटलंच नाही. फ्रीजमध्ये भाज्या ताज्या राहतात. आम्ही आमचं नातं ताजं कसं राहील ह्यासाठी झटतो.. बाहेर खरेदीला गेल्यावर हिला कधीही मला साडी घ्यावीशी वाटतीये असं सांगायची गरज पडली नाही.. पाणीपुरीची एक प्लेट दोघांमध्ये खाण्यात ब्रह्मांडा एवढा आनंद कसा लपलेला आहे हे तिचेच डोळे मला शिकवतात.. आमच्या दोघांमध्ये फार काही गप्पा होतात अश्यातला काही भाग नाही पण 'मला तुझ्याशी काही बोलायचंय' हे आपण होऊन सांगायची वेळ आमच्यामध्ये कधीच आली नाही.… संपूर्ण कथेचे सार आणि संदेश वरच्या परिच्छेदात आहे. तो जास्त भावला. चांगली आहे कथा.

कारण कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा.. अगदी खरंय !!!! -दिलीप बिरुटे

म्हैस गुरुवार, 06/05/2014 - 15:26
मला तरी हा एखाद्या गोष्टीमध्ये अति गुरफटून जाण्याचा प्रकार वाटतो हा आजोबांच्या डोक्यावर खरच परिणाम झाला होता का? त्यांना डॉक्टरांची गरज असेल का

इरसाल कार्टं गुरुवार, 09/18/2014 - 15:48
"सगळी कामं मीच करायची.. तू बाकी काहीच करत जाऊ नकोस." ही. "केली तरी कुणाला काही आहे त्याचं" मी. "म्हणजे?.." "कोणी काही म्हणतं का त्याबद्दल" "काय म्हणायला पाहिजे" "जाऊ दे… पालथ्या घड्यावर…. " .................................. असले अनुभव आम्हीही घेतोय सध्या. भविष्यात बर पडेल.

रुपी गुरुवार, 05/28/2015 - 00:37
खूप आवडली कथा! आधी मिपावरच वाचली होती, तेव्हाही आवडली होती, पण बहुतेक प्रतिसाद दिला नव्हता..

चित्रगुप्त गुरुवार, 05/28/2015 - 01:02
अतिशय सुंदर, र्‍हदयस्पर्शी कथा.
कोणावर जर एवढं प्रेम करायचं असेल तर ते शहाण्या माणसाचं काम नाही. त्यासाठी वेडाच माणूस हवा..
व्वा. माझ्या एका जुन्या मित्राचा मोठा भाऊ ... काही वर्षांपूर्वी पत्नी निवर्तली. आता तो एकटा रिटायर आयुष्य जगतोय. खूप पूर्वी माझ्याबरोबर एक -दोनदा गावाबाहेर निसर्ग चित्र रंगवताना सोबत आला होता... तो आता रोज रात्री पेंटिंग करतो. मी विचारले, की हे आता कसेकाय सुचले, तर तो म्हणाला: मी तिच्याशी रोज बोलतो. तिनं सांगितलंय मला पेंटिंग सुरु कर म्हणून. ते आता करतो आणि तिला दाखवतो... सणासुदीला गोडाधोडाचा स्वयंपाक करून तिच्यासोबत जेवतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
_____________________________________________________________________________________________ "काय मग?… कसं वाटतंय नवीन घर?" नुकतंच आम्ही आमचं घर बदललं होतं. घर अजून नीट लावलंही नव्हतं.. हिची आतल्या खोलीत झाशीच्या राणीच्या अवतारात साफसफाई चालू होती आणि आमच्या अंगात नक्षलवादी संचारले होते. अश्या एकंदर युद्धाच्या वातावरणात दारावरची कडी वाजली. साधारण सत्तरीतले आजोबा हातात काठी, डोळ्यावर चष्मा, पांढरा कुर्ता, धोतर आणि चेहर्यावर प्रसन्न हसू अश्या पेहरावात दारात उभे.. "आज उठल्या उठल्या दारात हा टेम्पो दिसला आणि कळालं आपण आलात ते" "हो ना कालच आलो.. अजून सफाईच चालू आहे..

तू गेलीस तेव्हा...

आनंदमयी ·

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2014 - 20:30
गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. एकदम ख़ास !!! -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2014 - 20:30
गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. एकदम ख़ास !!! -दिलीप बिरुटे
तू गेलीस आणि मीच मला शोधीत राहिलो.. सुकलेली तुटकी स्वप्ने कुरवाळीत राहिलो अधरांवर उरली एक अधिरशी हूरहूर ओली कावितेत तुझ्या मी आठवणी गुंफीत राहिलो.. तू गेलिस तेव्हा सांज जराशी ओली होती नुकतीच पसरली प्रेमफुलांवर लाली होती तू अश्रूसम पापणीतुनी ओघळून जाता तो अश्रू ओला चोहिकडे शोधीत राहिलो.. गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. तू सर प्रेमाची चातक मी एकला अधिरसा रोखून श्वास या इथे उभा मी सखे कधीचा हा श्वास संपता खोल तुझ्या डोहात बुडावे इतुकेच मागणे नित्य सखे मागीत राहिलो..

सेकंड होम...

saumitrasalunke ·

In reply to by प्रसाद१९७१

saumitrasalunke गुरुवार, 05/29/2014 - 17:18
१६.५८ चा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. त्या पुढला असू देत. बाकी या कोल्ह्याचा वावर द्राक्षांच्या मळ्यात नसतोच.. कोल्हा या विषयात अडाणी आहे असं समजा हवं तर..

सुबोध खरे गुरुवार, 05/29/2014 - 18:32
सर्वत्र विकासाच्या नावाने चाललेली निसर्गाची हानी पहिली कि वाटत राहते कि हे कुठे थांबणार आहे? दुर्दैवाने आभासी/ जालीय जगात राहणाऱ्या लोकांना याची न ओळख आहे ना खंत ना खेद. सेकंड होम हा जर नीट हिशेब केला तर आतबट्ट्याचाच व्यवहार ठरतो. व्यंकटेश माडगुळकरांचे एक वाक्य आठवते, "माणसाकडे जरुरीपेक्षा जास्त पैसा आला तर तो बहुधा घर बांधायला घेतो."

In reply to by सुबोध खरे

saumitrasalunke गुरुवार, 05/29/2014 - 18:57
माधव गाडगीळांसारखी व्यासंगी विद्वान आणि निर्लोभी माणसं आताच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या मनामध्ये पर्यावरण प्रेमाचं आणि त्याच्या संवर्धनाचं बीज पेर्ताहेत. त्याला यश येईल असं वाटतंय. अन्यथा निसर्ग समर्थ आहेच.

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन गुरुवार, 05/29/2014 - 18:58
महानगरात बसून सर्व सुखसुविधा उपभोगणार्‍यांना बिगर महानगरी लोकांनीही तशाच जीवनशैलीचे स्वप्न पाहिलेले आवडत नै कारण त्यांची सुट्टीवाली ठिकाणे जातात असे काहीसे वरील प्रतिसाद वाचून वाटते. तदुपरि असंतुलित विकास आहेच-पण बर्‍याचदा सूर असा दिसतो. असो.

In reply to by बॅटमॅन

saumitrasalunke गुरुवार, 05/29/2014 - 19:24
इतरांचे माहित नाही... मात्र उल्लेखलेल्या ठिकाणांकडे मी सुटीची ठिकाणे म्हणून पाहत नाही. या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा विचार केल्यास जीवनशैली आणि/किंवा विकास हे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत, ज्यावर मोकळ्या मनाने चर्चा होऊ शकते. एक लक्षात घ्या ज्या पद्धतीच्या वसाहतींच्या संकल्पनेचा मी उल्लेख केलाय, त्यात ग्रामीण (वा बिगर महानगरी) जनतेचा उद्धार व्हावा या विचाराने त्या स्थापिल्या जात नाहीत. त्यामागचा विचार काय असतो हे आपणास ठाऊकच आहे. मुळात महानगरात आहे तो 'विकास' किंवा इथली जीवनशैली आदर्श आहे असंही नाही. आपणही अश्या ठिकाणी कधी जाऊन आला असाल तर आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांचा काय विकास झालाय? जीवनशैली कशी बदललीय? परिसरातल्या मुलांसाठी मोफत शिक्षण मिळावे अशी दर्जेदार व्यवस्था आहे? घरावरच मंगळुरी छप्पर जाऊन slab येणं आणि पोरा-सोरांकडे एक एक बाईक येणं म्हणजे विकास म्हणायचा का?

In reply to by saumitrasalunke

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 14:30
छप्पर जाऊन स्लॅब येणं म्हणजे विकासाचा एक तरी पैलू आहेच. सर्वांगीण विकासाचे अनेक पैलू आहेत त्यांपैकी हा एक. तुमचं काय मत असेल ते असो, स्वतःचे गाव सोडून लोक महानगरात राहतात आणि सुट्टीत तेवढे गावी येतात आणि गाव बदलले म्हणून हंबरडा फोडतात. यांना पूर्वीचं वातावरण पाहिजे म्हणून बाकीच्यांनी कशाला आपलं जीवनमान जुनाट ठेवावं? असो. ही जी तथाकथित कळकळ असते ती बहुतेकदा अशीच असते. क्वचितच जेन्युइन असते. असो.

बबन ताम्बे गुरुवार, 05/29/2014 - 18:54
खरे आहे.हा लेख वाचून विश्वास पाटीलांची झाडाझडती या कादंबरीची आठवण झाली. त्यामधे मुळ भूमिपुत्रांना हटवून त्यांच्या जमीनींवर ध्ररण होते आणि मंत्र्याचा जावई धरणाच्या काठावर पैसेवाल्यांसाठी रिसॉर्टस बांधतो.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/29/2014 - 21:43
तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?” ती म्हणते “मला गाव नाही...” मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो... ती “का” विचारते.. मी “काही नाही” म्हणतो... आमचे गाव कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग. निसर्गाची पुरेपूर देणगी. दुर्दैवाने स्वताचे हक्काचे घर नाही. चुलतचुलत काकांचे आहे पण ते दोनचार वर्षांनी सणासुदीला (अर्थात गणपतीला) एखाद दिवस जावे इतकेच. मात्र त्याची भरपाई करायला कोकणातल्या कित्येक मित्रांची गावे भटकलोय. आजोळी (कणकवलीला) सुद्धा मुक्कामाला जाणे होते. तरीही गावाला आपले घर नाही हि सल आहेच. त्यामुळे मला कोणी गाव विचारल्यास आमच्या गावाबरोबर मुद्दामहून आईच्या गावाचे नावही सांगतो कारण तिथे जास्त वेळा जाणे झालेय. हेतू एवढाच की गावाशी नाळ अजून जोडली आहे हे कुठेतरी सुखावते आणि त्याचा अभिमानही वाटतो. (भले जन्मापासून मुंबईकर का असेना) सध्या घर बांधायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही अडचण नाही आली तर इन्शाल्ला माझ्या मुलांच्या मनात ती सल राहणार नाही. अर्थात त्यांची आवड कशी असेल ते आता सांगता येत नाही. असो, तर मलाही जेव्हा कोणी गाव नसलेला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल सॉरी फील होते. समदुखी वाटतो. भले त्याला काही वाटत असेना नसेना..

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 22:32
विकास म्हणजे काय? सगळ्या गावांना पक्का रस्ता, दळणवळणाची साधने, वीज, पिण्याचे पाणी, मुलांच्या शिक्षणाची सोय, गरजेच्या वस्तू आणि औषधे, डॉक्टर्स नेहमी उपलब्ध असणे. एवढं पुरेसं असावं. याहून जास्त म्हणजे हावरटपणा झाला. पर्यटनाच्या नावाखाली त्या ठिकाणाचा सत्यानाश झाल्याचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. पश्चिम घाटातील जंगले आता फक्त २९% शिल्लक आहेत. हत्ती आणि वाघ भरवस्तीत यायला लागले आहेत आणि मरत आहेत. मात्र बंद पडलेले खाण उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. कारण त्याना खाणींकडून मिळणारे कराचे उत्पन्न सध्या बंद पडले आहे. मात्र एका खाणीची परवानगी दिली की त्यामागे २० बेकायदा खाणी सुरू होतात आणि त्याकडे सोयिस्कर डोळेझाक होते हे आजपर्यंत पाहिले आहे. त्यामुळे सरकारने कितीही आश्वासने दिली तरी खाणमालक काय करतील हे सांगणे फारसे कठीण नाही. गुगल मॅप्स बघा. पश्चिमघाटाच्या सगळ्या हिरव्या डोंगररांगांवर खाणींचे लाल विद्रुप चट्टे दिसतात. गेली कित्येक वर्षे लवादाचा निर्णय धाब्यावर बसवून म्हादेईवरील कळसा कालव्याचे काम सुरू आहे. हे धरण आणि कालवे झाले तर दूधसागर धबधब्याचे ४०% पाणी कमी होईल. गुलबर्ग्याच्या शेतकर्‍यांना पाणी मिळेल पण दूधसागरचे जंगल ओसाड होईल. एकाची गरज भागवण्यासाठी दुसर्‍याचे जीवन उध्वस्त करण्याचा हक्क कोणी कोणाला दिला? धरणांबद्दल आणि तिथल्या विस्थापितांबद्दल श्रावण मोडक, बिपिन कार्यकर्ते आणि आतिवास यांनी इथे खूप ल्हिले आहे. त्यातून विकासाची किंमत किती जबर असते हे सहज लक्षात यावे. आणि तेही एकाचा विकास आणि दुसरे भकास असाच प्रकार बरेचदा असतो. हे सगळे थोडेफार अवांतर झाले, लेख आवडला. णॉस्टॅल्जिक लिखाण असल्याने आवडले. मात्र अगदी मागास खेड्यात डॉक्टरच्या मदती अभावी किती वाईट परिस्थिती होते हे अनुभवले आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा विकास व्हावाच पण अति हावरटपणा करून निसर्गाचा समतोल ढळू देऊ नये असं वाटतं.

In reply to by पैसा

चौकटराजा Fri, 05/30/2014 - 08:30
विकास म्हणजे श्रीमंताच्या चंगळवादाने नवीन रोजगार मिळतो अशी व्याख्या असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाय् !

भृशुंडी गुरुवार, 05/29/2014 - 22:39
मस्त. "विकास" ह्या एकछत्री पाटीखाली वाट्टेल ते आणि वाट्टेल तसे केलेले बांधकाम, नियोजन ह्या शब्दाला फाट्यावर मारून कुठेही आणि कशीही विस्तारलेली वस्ती - हे डोळ्यांत खुपतंच. विकास नक्कीच वाईट नाही, पण शहरांचा अनिर्बंध विस्तार जेव्हा डोंगर-नद्यांच्या जीवावर उठतो, तेव्हा हताश व्हायला होतं.

saumitrasalunke गुरुवार, 05/29/2014 - 23:22
खरय,शाश्वत विकास हवा. मी बक्कळ पैसा कमाविन, तीन खोल्यांच घर घेईन, आणखी दोन घरं घेईन, आणि माझ्या पोराला छान झॊप लागावी म्हणून एसी लावीन. ज्यांना ज्यांना हे जमेल त्यांनी ते करावं.. उरलं सुरलं ग्रीन कव्हर कुणी मोबदला देऊन ओरबाडत असेल तर ते करू देईन.. मी ढगात गेल्यावर नंतरची पिढी पाणी पाणी वारा वारा करत मला शिव्गा देताना पाहीन आणि तृप्त होईन... किती विकास केला मी.

jaydip.kulkarni Fri, 05/30/2014 - 00:21
विकास आणि समृद्धी ह्या दोन्हीच्या व्याख्या आता बदललेल्या आहेत, पूर्वी भरपूर दुधदुभते , शेतजमीन अशा भोवती हा विकास होता, आता गुंठेवारीत शेत विकून लवकर श्रीमंत होणार्या आणि त्या पैशाद्वारे महागड्या गाड्या उडवण , गल्लीतल राजकारण खेळण, दारूच्या पार्ट्या वगैरे करण असला विकास लोकांना हवा आहे. इन मीन ३ ते ४ कि मी चा परीघ असणार वाई शहर , गेली बरेच वर्षे जुने वाडे पडून नव्या स्कीम मध्ये स्वतःची ओळख हरवून बसलंय आता वाडे कमी राहिले म्हणून आसपास ची सुपीक जमीन NA करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. करायचे काय तर घरे बांधायची आणि पुण्या मुंबई च्या लोकांना विकायची, तो विश्वकोश, ती वसंत व्याख्यानमाला , ते कृष्णामाई चे घाट आणि घाटावरचे उत्सव त्यातले चैतन्य हळू हळू हरवत चाललेय आता वाई मध्ये " वाई फेस्टिवल" होतो. भारताचा इंडिया होताना आम्ही पण उत्सवापेक्षा फेस्टिवल ला महत्व देतोय नकळत आम्ही पण बदलतोय .......

saumitrasalunke Fri, 05/30/2014 - 12:07
सर्वांच्या मतांचा मान राखून, काही झालेले आणि काही संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी खालील स्पष्टीकरण देऊ इच्छितो: मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी (जमलं म्हणून आठ वर्षांपूर्वी द्विपदवीधर) असून या क्षेत्राशी संबंधित आहे. बांधकाम व्यवसाय, भुसंपादन इत्यादि विषयांची, कायद्यांची,(क्लिष्ट) प्रक्रियांची आणि पळवाटांची बऱ्यापैकी माहीती आणि अनुभव दोन्ही गाठीशी आहेत त्यामुळे मी केलेली विधाने ही निव्वळ भावनेच्या आहारी जाऊन केलेली नाहीत. सेकंड होम हे वाढत चाललेल्या संचयीवृत्तीचं, चंगळवादाचं आणि आनंदाच्या बदललेल्या व्याखेचं प्रतिक म्हणून वापरलं आहे. पशुपक्षांचा नैसर्गिक अधिवास हिरावून तिथे वसाहती आणि चंगळवादी संस्कृतीला पोषक वातावरण निर्मिती हे अभिप्रेत आहे. आणि हे विशेषत्वाने पश्चिम घाटासंबंधाने आहे. ते व्यक्तिशः घेऊ नये. आपण लेख साकल्याने वाचाल तर आपल्या लक्षात येईल की मुळ आक्षेप कशाला आहे. म्हटले तर या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हा विषय सामजिक असंतुलानाशी निगडित आहे. तीसहून अधिक घरं इन्वेस्टमेंट म्हणून घेणारी व्यक्ति मी पाहिली आहे. आणि झेपलं नाही म्हणून पैकी सतरा घरांबद्दल डिफॉल्टर होतानाही बघितलं आहे. महत्वाकांक्षा आणि हव्यास याच्यातली सीमारेषा धूसर आहे ती जपावी एव्हढंच. मैत्रिणीला सॉरी तिला गाव नाही म्हणून म्हटलं नाही तर तिला मी गृहीत धरलं म्हणून म्हटलं आणि ते स्वच्छ मनाने म्हटलं कुत्सितपण नाही. हर्ष आणि उल्हासाची माझी व्याख्या आणि तिची व्याख्या वेगवेगळया होत्या, ती निर्मळ मनाने काही सांगत होती आणि मी पूर्वग्रहाने ऐकत होतो. प्रश्न तिच्या गावाचा नव्हता, तिने त्या अपरिमित शांततेची अनुभुतीच कधी घेतली नव्हती. कुणी असाहि प्रतिसाद दिलाय कि जड पावलांनी जिथे जाताय तेही हिरवाई छेदूनच बांधलय ना. मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे. बरं.. या असल्या झगमगत्या दुनियेला तुम्ही अॅग्रो टुरीजम नाही म्हणू शकत.. कारण अॅग्रो टुरीजम हि खरंच उत्तम संकल्पना आहे तिचा चंगळवादाशी दुरान्वये संबंध नाही. तसेच.. खेड्यांचा विकास होऊ नये असं मी म्हटलं नाही किंवा मला तसं अभिप्रेतही नाही... मुलभूत गरजांची व्यवस्थित पूर्तता होणं, पंचक्रोशीमध्ये एखादा चांगला दवाखाना आणि तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल्स असणं, तालुकाच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी असणं, दळणवळण पुरेसं असणं, शेतीमधून बऱ्यापैकी परतावा मिळेल अशी परिस्थिती असणं ... याला आपण स्वयंपूर्ण गाव-खेडं म्हणू शकतो. त्यासाठी प्रयत्न करणं हे समाजाचं आणि राज्यकर्त्यांच कर्तव्य आहे. माझा मुद्दा वेगळा आहे... या अश्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांचा काय उद्धार झाला आहे? अर्थात काही ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास न करता उद्योग निर्मितीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सन्माननीय अपवादही मी पहिले आहेत आपणही पाहिले असतीलच. विकास आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ साधणे भारतासारख्या हुशार देशात बिलकुल शक्य आहे. त्यासाठी लागणारी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती हवी. शहरातल्या सुखसोयी उपभोगण्याबद्दल... शहरातली स्थिती आदर्श आहे किंवा हि जीवनशैली अनुकरणीय आहे अशी परिस्थितीच नाहीये. मुंबई-पुणे हि शहरे आणि बदलत चाललेली जीवनशैली हा एक मोठ्ठाला विषय आहे. संविधानापासून, आंतरराज्जीय संबंधांना स्पर्श करणारा तो एक व्यापक विषय आहे. तरीदेखील रक्तामध्ये डोंगरवेड भिनलं असल्याने विचारांमध्ये जहालता डोकावत असेलही कदाचित.. माधव गाडगीळ यांचा संदर्भही उगाच आला नाही. पश्चिम घाटासंबंधित त्यांच्या अहवालात शाश्वत विकास म्हणजे काय हे व्यवस्थित कळतं आणि या लेखन प्रपंचाच्यामागची तळमळ तीच आहे. लेखाच्या शीर्षकामुळे काही गैरसमज झाले आहेत असे मात्र वाटते आहे.

In reply to by saumitrasalunke

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 12:16
पण 'विकास' या संकल्पनेमध्ये पर्यावरण आणि मानव अधिकार हे दोन्ही निकष असलेच पाहिजेत (संदर्भ मटा मधील लेख), तरच त्याला विकास म्हणावा लागेल. अन्यथा तो र्‍हासच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

saumitrasalunke Fri, 05/30/2014 - 14:16
श्री. प्रसाद १९७१, आपण सुरुवातीपासून वैयक्तिक पातळीवर शेरेबाजी करीत आहात आणि आणि आता वैयक्तिक चौकशीवर उतरला आहात. मी अमुक एक मुद्दा मांडला आहे, तो तुम्हाला पटला तर अनुमोदन असू दे, पटला नसेल तर असहमती असू दे. अर्धवट पटला असेल तर तसं म्हणा हवं तर. मात्र वैयक्तिक पातळीवर आधी टीका आणि आता चौकश्या करू नका. चर्चेसाठी हे पोषक नाही. ज्यांना माझे विचार/मुद्दे पटले नाहीत अश्या सर्वांनी त्यांचा यावर काय विचार आहे हे सांगितले. माझ्या प्रतिसादात मी त्यांच्या मतांचा आदरही स्पष्ट केलाय. यापुढे तुम्ही केवळ खवचट वन लाईनर टाकाल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यावाचून काही पर्याय उरणार नाही.

In reply to by saumitrasalunke

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 14:23
जो पर्यंत यात कोणती विनाआधार/पुरावा चिखलफेक नाही त्याकडे दुर्लक्ष करणे "सर" बनवुन जाते. अर्थात हे मत तुम्ही चर्चा चांगली करत आहात म्हणून व्यक्त केलेय. उगा मला सगळ्यांची मैत्री करायला आवडते सारखे राहुल गांधी छाप उद्देश यामागे नाहीत याची नोंद ठेवावी.

In reply to by आत्मशून्य

saumitrasalunke Fri, 05/30/2014 - 14:39
"कोल्ह्याला द्राक्ष आंबट", "कोल्ह्याला द्राक्षाच्या मळ्यात जाता येत नाही म्हणून चिडचिड होतेय बहुतेक", "आपण कुठे राहता सौमित्रभाऊ" या स्वरूपाच्या कमेंट्स केवळ खवचट असू शकतात. मुद्दा पटला नसेल तर तो ज्या मुळे पटला नाही त्याचं थोडंस स्पष्टीकरण येऊ शकतं किंवा एका वाक्यात पूर्ण असहमती दर्शवता येऊ शकते. मात्र त्या ऐवजी रोख अस्पष्ट ठेवणाऱ्या अश्या कमेंट्स उगाच कटुता निर्माण करू शकतात आणि धागा विनाकारण गढूळ करू शकतात.

In reply to by saumitrasalunke

प्रसाद१९७१ Fri, 05/30/2014 - 16:47
माझ्या प्रत्येक वाक्याला/प्रश्नाला अर्थ आहे. तुम्ही कुठे रहाता विचारले कारण, रहायचे शहरात आणि शहरात रहाणार्‍या लोकांना नावे ठेवायची, अशी वृत्ती असते. म्हणुन विचारले तुम्ही खेड्यात रहाता की शहरात. खेड्यात राहुन असले लेख लिहले तर ठिक आहे. दुसर्‍याला हिणवण्याची इछ्छा नॉर्मली दा़क्ष आंबट असली कीच होते. माझ्या कडे सेकंड होम नाहीये तर मग ते असणे च कसे चुकीचे आहे आणि त्यांनी शांतता कशी मिस केलीय वगैरे वगैरे.

In reply to by saumitrasalunke

प्रसाद१९७१ Fri, 05/30/2014 - 16:50
मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...
ही वैयक्तीक पातळीवरची टीका नाहीये का ज्या लोकांनी अशी घरे बांधली त्यांच्यावर? किंवा नंतर कोणाची आवड "भिकारडी" म्हणणे हे काय आहे?

In reply to by saumitrasalunke

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2014 - 15:20
>>>> मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे. गावाकडची जमिन, निसर्ग गावाकडच्यांचा. शहराचा बकालपणा शहरात राहणार्‍यांचा. हा दृष्टीकोन कांही पचला नाही. शहरांना बकाल कोणी बनविलं? खेड्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असतात म्हणून खेड्यांमधून लोंढेच्या लोंढे शहरात येतात. येथे चाळी, झोपड्या बांधून त्यात राहतात. तेंव्हा नाही हा विचार करत की माझ्यामुळे शहर बकाल होत चाललंय? माझ्यामुळे इथल्या व्यवस्थेवर ताण पडतोय. मूळ इथला 'शहरी' माणूस भरडला जातो आहे? बाहेरून येऊन, शहराच्या रुक्ष जिवनाला सतत शिव्या घालत, पण हे शहर न सोडता, आमच्या गावी काय मस्त वातावरण, निसर्ग आहे असे गळे काढत शहरात आयुष्य घालविलेल्या गावकर्‍यांनी आणि मुळच्या शहरवासीयांना शहरी जीवनाचा कंटाळा येऊन आणि ह्या गावाकडून येऊन शहरात स्थायिक झालेल्या 'गावकर्‍यांच्या' मुक्त कंठाने त्यांच्या गावाच्या केलेल्या स्तुतीने प्रेरीत होऊन निवृत्ती नंतर तरी निदान आपण निसर्गाच्या कुशीत राहायला जाऊ असे ठरविले तर तो मोठा अपराध होतो का? जर तो तसा मोठा अपराध ठरत असेल तर मुळात गाव सोडून शहरात नोकरीसाठी येणं हाही अपराधच म्हणावा लागेल. गावी असलेली आपली शेती न कसता शहरात नोकर्‍या करायच्या. वडिलोपार्जित जमिनी धनदांडग्यांना विकून टाकायच्या हे उद्योग कोण करतो? जसं तुम्ही तुमच्या निवार्‍याच्या ठिकाणी जाता तसेच निवृत्तीनंतर एखाद्या मूळच्या त्या किंवा इतर कुठल्या 'गावातूनच' शहरात गेलेल्या माणसास आपल्या निवार्‍याच्या जागी परतायचा हक्क नाही का? किंवा एखाद्या शहरी माणसास 'निसर्गाच्या सनिध्यात' उर्वरित आयुष्य घालवायचे असेल तर तो गुन्हेगार ठरतो का? म्हणजे आधी त्याच्या शहरात जाऊन त्याची कोंडी करायची आणि तो गावाकडे आला तर पुन्हा तो निसर्गाची वाट लावतोय म्हणून आरडाओरडा करायचा हे धोरण दुटप्पी नाही का? ४५ -५० सालचे दादर आठवते? किती झाडं होती? पूर्वी मुंबई ही फक्त 'किल्याच्या' आत होती. बाहेर निसर्ग होता. वर्षभर आंबे देणारी झाडं मुंबईत (मलबारहिल परिसरात) होती. बहुतेक घर ही बैठी आणि आंगण-परसदार असलेली होती. उन्हाळ्यात आंब्यांच्या झाडाखाली कैर्‍या पडलेल्या असायच्या. त्याची मुबलकता एव्हढी होती की कोणी त्यांच्याकडे बघायचेही नाही. आम्ही घरून तिखट-मीठ-साखर मिसळून ह्या कैर्‍या उचलून खायचो. फुक्कट. माझ्या एसेस्सीच्या अभ्यासासाठी मी जवळच्याच डोंगरात (मुंबईत हं!) जायचो. थंड हवा आणि शांत वातावरणात अभ्यास मस्त व्हायचा. वडाच्या (किं पिंपळाच्या आठवत नाही) झाडाच्या मुळातून वाहणार्‍या झर्‍याचे गोड चवदार पाणी प्यायचो. (मुंबईत). कैर्‍या, पेरु, चिकू, जाम, बोरं आणि त्या वयात नांवेही माहित नसलेली फळं थेट झाडावरून तोंडात, तीही फुकट, तीही मुंबईत खायचो आम्ही. गेला तो काळ. खेडेगावातून मुंबईकडे लोंढे सुरू झाले आणि मुंबईचे सौंदर्य ढळावयास लागले. थोड्याच कालावधीत तिला 'बकाल' हे बिरुद मिळाले. माझ्या सुंदर, सुशिल मुंबईला मी आता शोधतो तर सापडत नाही. मला दु:ख होतं पण मी गावकर्‍यांना दोष देत गुन्हेगाराच्या कठड्याआड उभा करीत नाही. प्रगतीपेक्षा आधुनिकीकरणाची बळी म्हणून मुंबईकडे पाहतो. हा सामाजिक बदल होणारच. जगात सर्वत्र होत आला आहे. कदाचित लोकसंख्येच्या दबावाने आपल्याकडे जास्त जोमात आणि विस्कळीत स्वरुपात होत असावा. (हि लोकसंख्याही शहरात हम दो हमारे दो असताना खेड्यांमधून घरटी मुलांचे प्रमाण जास्त बघायला मिळतं.) जसं माझ्या लहानपणीची मुंबई मला आता कधीच दिसणार नाहीये तसेच आजचा निसर्ग उद्या राहणार नाहीये. उगा सेकंड होम च्या नांवाने आणि पर्यायाने शहरवासियांच्या नांवाने, ज्यांच्या सहनशिलतेच्या बळावर खेडेगावातील गावकर्‍यांनी आपले आयुष्य समृद्ध बनविले आहे, गळे काढू नये. गावाकडच्या लोकांनी जमिनी विकताना त्या कोणाला आणि कशा प्रकारच्या बांधकामासाठी विकायच्या हे ठरवून मगच विकाव्यात. भरपूर पैसे मिळताहेत म्हणून विकायच्या असतील तर विका, काही म्हणणं नाही, पण नंतर हे उमाळे नकोत.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Fri, 05/30/2014 - 15:32
उत्कृष्ट प्रतिसाद.. मुंबईतल्या ट्रॅफिक, बकालपणा आणि अन्य कशानेही मी आधी खूप चिडचिडा व्हायचो.. लहानपण सुंदरश्या गावात घालवून मग मुंबईत स्थिर झालेल्यांपैकीच मीही एक. आता स्वतःला हेच सांगतो.. You are not in traffic.. YOU ARE THE TRAFFIC.. मग कसलाच त्रास होत नाही. उलट सगळं आपलं वाटतं. अगदी निवृत्तीनंतरही खेड्यात वगैरे न जाता एखाद्या मोठ्याश्या शहरातच हमेषा के लिये मुक्काम टाकण्यातच आनंद वाटेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुषार काळभोर Fri, 05/30/2014 - 17:26
दुसरी बाजू दाखवणारा कोणीतरी असतो. आहेरे विरुद्ध नाहीरे, भाजप वि काँग्रेस, स्त्री विरुद्ध पुरुष, शहरी विरुद्ध ग्रामीण, पुणे विरुद्ध मुंबई, ब्राह्मण विरुद्ध मराठा विरुद्ध आणखी कोणी................. प्रत्येक चर्चेत इकडचा आणि तिकडचा, कधी कधी अजून तिसरा पैलू पाहता येतो.... या चर्चांनी समॄद्ध व्हायला होतं... (मिपाच्या अभिमानाने ड्वाळे पाणावलेला) पैलवान

In reply to by प्रभाकर पेठकर

हांग आश्शी ! आता बोला !! शहरातला पैश्यावर नाचणारा गजबजाट आणि गावाकडला शांत गार वारा या दोन्हींचे महत्व जाणणारा आणि हे दोन्ही आवडणारा (किंवा हे अटळ सत्य स्विकारणारा म्हणा हवे तर) इए :)

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Fri, 05/30/2014 - 20:00
पेठकर साहेब, गावांचा विकास जरूर व्हावा पण तो कसा व्हावा हा एक प्रश्न आहे. मुळात मी मुंबईत जन्माला आणि वाढलेला माणूस असून लष्कराच्या नोकरीमुळे अक्षरशः बारा गावचे पाणी पिउन आलो आहे. पण मी मुंबई बकाल झाली आहे म्हणून कधी गळा काढला नाही. शेवटी मुंबई हेच माझे गाव आहे आणि आजही मुंबईला पर्याय नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या वडिलांकडचे वडिलोपार्जित घर (परशुराम- चिपळूण) येथे आम्ही डागडुजी करून नवीन बनवले पण आजूबाजूची झाडे किंवा मुल घराचा ढाचा न बदलता.आमच्या गावाचा विकास झाला वीज आली माध्यमिक शाळा झाली (अनिवासी गावकर्यांच्या मदतीने) वाचनालय झाले वाहतुकीची सोय झाली लोकना कोकण रेल्वे इ ठिकाणी रोजगार मिळाला. गावात पर्यटनामुळे लोकांना चार पैसे मिळू लागले पण गावाचे बकालीकरण झाले नाही. (श्री परशुरामाची कृपा कि अजून तेथे दारूच्या बाटल्या नशेबाज आणि रेव्ह पार्टीज नाहीत ) हेच माझ्या आईच्या माहेरचे गाव नागाव( अलिबाग जवळचे) तेथेही या सोयी झाल्या पण तेथे असलेल्या सर्व नारळी पोफळीच्या बागा नष्ट होऊन सी साईड रीसोरर्ट झाले इथपर्यंत ठीक आहे शेवटी गावकर्यांना चार पैसे मिळावे यात गैर नाही. यात मुंबई पुण्याच्या विकासकांनी पैश्याच्या धाकावर आणि बळावर जमिनी लाटल्या रिसोर्ट बांधली आणि गावकरी तेथे नोकर्या करतात. पण नागावचा सुंदर संमुद्रकिनारा आता तसा राहिला नाही. प्रचंड घाण दारूच्या बाटल्या यांनी तो भरून गेला आहे. विकांताला रेव्ह पार्टी आणि नशा बाजाची रेलचेल दिसते. याला आपण कोणता विकास म्हणणार. यात हात केवळ गावकर्यांचा नसून पैसा फेकण्यासाठी येणाऱ्या मुंबई आणि पुणे शहरात राहणार्या लोकांचा तितकाच किंवा जास्त हात आहे. याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही. तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. (येऊरचे जंगल हे एक उदाहरण ठरावे. शनिवारी रात्री जाऊन पहा ) म्हणून मी अशा कोणत्याही रिसोर्ट/ घरात पैसे गुंतवणार नाही हा व्यक्तीशः घेतलेला निर्णय आहे. अर्थात माझ्यासारखे लोक अल्पमतात आहेत हे हि खरे

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Sat, 05/31/2014 - 00:08
>>>>याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही. असं मी कुठे म्हंटलय? >>>>तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. ह्याला सर्वांचाच (अगदी माझाही) आक्षेप असेल. माझे म्हणणे जेंव्हा एक गावकरी तरूणपणी मुंबईच्या गिरणीत कामाला येतो, आख्खं आयुष्य इथे मेहनतीने पैसे कमवितो, थोडेफार साठवितो आणि गावी जमीन घेऊन स्वतःच्या कुटुंबासाठी वेगळे घर बांधतो. तो निसर्गावर आक्रमण करत असतो? वडिलोपार्जित एक घर असते. पण मुलं ४ किंवा ६ असतात. ह्या सर्वांची लग्न झाली की घर अपुरं पडू लागतं तेंव्हा एका घराची ४ घरं होतात. हा चाराचा गुणाकार असलेल्या खेड्याचा चौपट विस्तार करतं (मी विकास म्हणत नाहिये, विस्तार) तेंव्हा आजूबाजूची जागा त्यावरील निसर्ग ह्यावर घाला येतोच. तो येऊ नये म्हणून घरातल्या इतर भावंडांनी घर बांधू नये? सरसकट जंगलतोड आणि रिसॉर्ट कल्चर मलाही मान्य नाही. पण त्याच बरोबर येता जाता शहरवासियांना सर्व गोष्टींसाठी (विशेषतः वाईट गोष्टींसाठी) जबाबदार धरायचं मला मान्य नाही. माझं अर्ध आयुष्य मुंबईत गेलं, उरलेलं अर्ध आखाती प्रदेशात. आज मला जर निवृत्तीसाठी निसर्गाच्या कुशीत घर बांधायचं असेल तर 'धनदांडग्याचं निसर्गावरील आक्रमण' असंच लेबल त्याला लावणार का? मुंबईसारख्या शहरात बकालपणामुळे म्हणा किंवा व्यावसायिक स्पर्धेमुळे म्हणा, किंवा घड्याळाला बांधलेल्या आयुष्यामुळे जो मानसिक तणाव येतो (स्ट्रेस) त्यावर उपाय म्हणून शहरापासून दूर जा असे डॉक्टरच सांगत असतात. किंवा अशा परिस्थितीत एखाद्याला अशा खेडेगावात, निसर्गाच्या सानिध्यात ताणतणावापासून दूर गेल्यामुळे जो शारीरिक, मानसिक लाभ होतो तो त्याने घेऊ नये का? त्याचा तो मूलभूत हक्क नाही का? रेल्वे नाही म्हणून कोकणचा विकास घडत नाही असा ओरडा आजपर्यंत कोकणवासियांकडून ऐकला आहे. आता रेल्वे आली. त्यामुळे कारखाने येतील, नवनविन वस्ती येतील, लोकसंख्या (बाहेरून येणार्‍यांची) वाढेल त्यांच्या गरजा पुरविणारे येणार. गावकर्‍यांच्या धंद्याला बरकत येणार, कारखान्यामुळे शहराकडे न जाता आहे तिथेच नोकरी व्यवसाय मिळणार. मोठ्या कारखान्यांना लागणारे इतर लहान व्यवसाय वाढीस लागणार. चिपळूणच्या नौसिलला कच्चामाल पुरविणारे किती उद्योजक चिपळूणात आहेत. इतर कारखान्यांना बाटल्यांची अ‍ॅल्यूमिनियमची बुचे पुरविणारे व्यावसायिक (स्थानिक) चिपळूणात आहेत. पर्यटनवाढल्याने हॉटेल्स वाढली. कारखान्यांच्या गरजांमुळे ताज सारख्या ग्रुपनेही चिपळूणच्या आसपास हॉटेल टाकले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने स्थानिक घरगुती व्यवसाय (कोकमं, आगळ, पापड, जांभूळरस, फणसपोळ्या, आंबेपोळ्या, कोंकणी मसाले, सुके मांसे, घरगुती खाणावळी इ.इ.इ.) अशा अनेक व्यवसायांना भरभराटीचे दिवस आले. ते यायला नको होते का? हा विकास नाही का? मी तर कित्येक चिपळूणवासीयांच्या चेहर्‍यावर आनंद पाहिला आहे. चिपळूण माझी सासुरवाडी आहे. त्या निमित्ताने अनेकदा तिथे जाणे होते. मला जागा घ्यायची आहे असा जरा शब्द टाकला तर दहा ऑफर्स येतात. मी कुठली जबरदस्ती करीत नसतो. माझ्या अनेक मित्रांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकून शहरात सदनिका घेतल्या. असे का केले विचारल्यावर, 'नाहिरे, कोण जाणार गावी घर सांभाळायला? मेन्टेनन्स खूप असतो अरे. ज्या प्रोपर्टीचा मला किंवा माझ्या मुलांना कांहीच फायदा नाही ती ठेऊन काय करायचं?' अशी उत्तरं दिली. त्यावर, 'अरे, कोकणात निसर्ग किती छान आहे. हिरवाई आहे. स्वस्ताई आहे. शांतता आहे.' असे सांगितल्यावर हसून म्हणतात, 'तुम्ही वर्षातून एकदा गणपतीत जाता, १० दिवसांकरता म्हणून तुम्हाला आवडतं तिथे राहायला. हेच खरं आयुष्य आहे असं वाटतं पण कायम तिथेच राहायची वेळ आली तर महिन्याभरातच कंटाळून पळाल शहराकडे.' असे म्हणतात. कोकणात फळफळावर भरपूर आहे. फळांवर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायांना भरपूर संधी आहे. कॅनिंग, फळांच्या पावडरी बनविणं आदी व्यवसाय अजून बाल्यावस्थेतही नाहीत. का कोकणची माणसं शहराकडे धावतात? असो. त्यांनी तिथेच राबावं, शहराकडे येऊच नये असे माझे म्हणणे नाही. पण कांही कांही परिस्थितीत कोकणवासियांचं रडणं मला पोकळ वाटतं. विकासच नको असेल तर रेल्वेचा आग्रह धरायचा नाही. आली रेल्वे आणि कारखानदारी वाढीस लागली तर 'निसर्ग बुडाला बुडाला' करून रडायचे नाही. धनदांडग्यांच्या रिसोर्ट कल्चरला एकत्रीतपणे विरोध करा. पण विकासाच्या हाकेबरोबर थोडाफार निसर्ग मागे हटणार हे वास्तव स्विकारलं पाहिजे. मुंबईचा निसर्ग हटला तेंव्हाच शहराचा विकास झाला. कोकणवासियांसकट अनेकांना नोकरी व्यवसाय मिळाले. चिपळूणात नाक्यानाक्यावर फालतू राजकारणावर चर्चा करणारे तरूण उद्योजक बनले. कारखान्यांच्या गरजेनुसार ताजग्रुप सारखे हॉटेल व्यावसायिक चिपळूणात आले. स्थानिकांना रोजगार मिळाला, आर्थिकस्तर वाढला, इतर व्यवसाय वाढले, हा विकास होताना थोडाफार निसर्ग पोळला. पण ते अपरिहार्य होते. रिसॉर्ट संस्कृतीला विरोध असू दे, पण सरसकट विकासाला, शहरवासियांना दोष नको.

रेवती Sat, 05/31/2014 - 05:07
छान वाटतय प्रतिसाद वाचताना. काही प्रतिसाद वैयक्तिक आहेत पण बरेचसे चांगले आहेत. पेठकरकाकांचे प्रतिसाद मुंबईबाबत असले तरी ते प्रत्येक शहराला लागू होतात असे वाटते. कोणाला शहरालगतचा समुद्र हटवल्याचे वाईट वाटते तर कोणाला डोंगर पोखरल्याचे दु:ख असते. आजूबाजूची शेती जाऊन तिथे इमारती उभ्या राहिल्या तरी जीव तळमळतो. मल तर सगळेच बरोबर आणि खरे वाटू लागले आहे. निसर्ग व विकास यांचा बॅलन्स महत्वाचा आहे पण तो कसा सांभाळायचा याचे नियम करणारे जबाबदारीने वागतील तो सुदिन!

आयुर्हित Tue, 06/10/2014 - 21:37
मुळ मुद्दा आहे तो १)वाढती लोकसंख्या: अ)लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यासाठी सर्व नागरीकांना आग्रह ब)दोनपेक्षा जास्त मूले झाल्यास दंड व शासकीय सवलती/अनूदान/आरक्षण यात सरसकट १००%कपात ह्वी. क)ज्यांना दोनपेक्षा जास्त मूले हवी असतील त्यांनी ५०लाख रुपये/प्रती मुल शासनाकडे कर जमा करावा. ड)बांग्लादेशी/पाकिस्तानी/नेपाळी सिमारेखा बंद कराव्यात, जेणेकरून देशाबाहेरील व्यक्ति भारतात विना परवाना येवू शकणार नाहीत. २)फक्त आणि फक्त उजाड व मोकळ्या शेती न करता येणार्‍या खडकाळ जमिनीवरच घरे/फॅक्टरी/हॉटल्स/विमानतळ/एसईझेड/ एमआयडीसी/आय टी पार्क बान्धायला परवानगी हवी. ३)कोणत्याही डोंगर माथ्यावर,डोंगर उतारावर ४%पेक्षा जास्त एफएसआय देवू नये व प्रती हेक्टर कमीत कमी १०० झाडे जगविल्यावरच बांधकामाची परवानगी द्यावी. पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर ४)आधुनीक तंत्रज्ञान वापरुन जंगले,डोंगर माथा,डोंगर उतार निश्चित करावे व ते झोन कधिहि बदलू नयेत. ५)देवराईला/जंगलाला/पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर अंतरावर कुंपणे/खंदके करून भेट देणार्‍याला कर लावावा व प्रत्येकाला प्लॅस्टीकपिशवी/कचरा टाकण्यासाठी सोय करावी. यासाठी स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन होण्यासाठी परवाना द्यावा. ६)प्रत्येक नविन सदनिकेला पाण्याची व्यवस्था असल्याशिवाय बांधकामाची परवानगी देवु नये. हे केल्यास डोंगर पोखरल्याचे दु:ख होणार नाही व आजूबाजूची शेतीही नष्ट होणार नाही.

In reply to by प्रसाद१९७१

saumitrasalunke गुरुवार, 05/29/2014 - 17:18
१६.५८ चा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. त्या पुढला असू देत. बाकी या कोल्ह्याचा वावर द्राक्षांच्या मळ्यात नसतोच.. कोल्हा या विषयात अडाणी आहे असं समजा हवं तर..

सुबोध खरे गुरुवार, 05/29/2014 - 18:32
सर्वत्र विकासाच्या नावाने चाललेली निसर्गाची हानी पहिली कि वाटत राहते कि हे कुठे थांबणार आहे? दुर्दैवाने आभासी/ जालीय जगात राहणाऱ्या लोकांना याची न ओळख आहे ना खंत ना खेद. सेकंड होम हा जर नीट हिशेब केला तर आतबट्ट्याचाच व्यवहार ठरतो. व्यंकटेश माडगुळकरांचे एक वाक्य आठवते, "माणसाकडे जरुरीपेक्षा जास्त पैसा आला तर तो बहुधा घर बांधायला घेतो."

In reply to by सुबोध खरे

saumitrasalunke गुरुवार, 05/29/2014 - 18:57
माधव गाडगीळांसारखी व्यासंगी विद्वान आणि निर्लोभी माणसं आताच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या मनामध्ये पर्यावरण प्रेमाचं आणि त्याच्या संवर्धनाचं बीज पेर्ताहेत. त्याला यश येईल असं वाटतंय. अन्यथा निसर्ग समर्थ आहेच.

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन गुरुवार, 05/29/2014 - 18:58
महानगरात बसून सर्व सुखसुविधा उपभोगणार्‍यांना बिगर महानगरी लोकांनीही तशाच जीवनशैलीचे स्वप्न पाहिलेले आवडत नै कारण त्यांची सुट्टीवाली ठिकाणे जातात असे काहीसे वरील प्रतिसाद वाचून वाटते. तदुपरि असंतुलित विकास आहेच-पण बर्‍याचदा सूर असा दिसतो. असो.

In reply to by बॅटमॅन

saumitrasalunke गुरुवार, 05/29/2014 - 19:24
इतरांचे माहित नाही... मात्र उल्लेखलेल्या ठिकाणांकडे मी सुटीची ठिकाणे म्हणून पाहत नाही. या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा विचार केल्यास जीवनशैली आणि/किंवा विकास हे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत, ज्यावर मोकळ्या मनाने चर्चा होऊ शकते. एक लक्षात घ्या ज्या पद्धतीच्या वसाहतींच्या संकल्पनेचा मी उल्लेख केलाय, त्यात ग्रामीण (वा बिगर महानगरी) जनतेचा उद्धार व्हावा या विचाराने त्या स्थापिल्या जात नाहीत. त्यामागचा विचार काय असतो हे आपणास ठाऊकच आहे. मुळात महानगरात आहे तो 'विकास' किंवा इथली जीवनशैली आदर्श आहे असंही नाही. आपणही अश्या ठिकाणी कधी जाऊन आला असाल तर आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांचा काय विकास झालाय? जीवनशैली कशी बदललीय? परिसरातल्या मुलांसाठी मोफत शिक्षण मिळावे अशी दर्जेदार व्यवस्था आहे? घरावरच मंगळुरी छप्पर जाऊन slab येणं आणि पोरा-सोरांकडे एक एक बाईक येणं म्हणजे विकास म्हणायचा का?

In reply to by saumitrasalunke

बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 14:30
छप्पर जाऊन स्लॅब येणं म्हणजे विकासाचा एक तरी पैलू आहेच. सर्वांगीण विकासाचे अनेक पैलू आहेत त्यांपैकी हा एक. तुमचं काय मत असेल ते असो, स्वतःचे गाव सोडून लोक महानगरात राहतात आणि सुट्टीत तेवढे गावी येतात आणि गाव बदलले म्हणून हंबरडा फोडतात. यांना पूर्वीचं वातावरण पाहिजे म्हणून बाकीच्यांनी कशाला आपलं जीवनमान जुनाट ठेवावं? असो. ही जी तथाकथित कळकळ असते ती बहुतेकदा अशीच असते. क्वचितच जेन्युइन असते. असो.

बबन ताम्बे गुरुवार, 05/29/2014 - 18:54
खरे आहे.हा लेख वाचून विश्वास पाटीलांची झाडाझडती या कादंबरीची आठवण झाली. त्यामधे मुळ भूमिपुत्रांना हटवून त्यांच्या जमीनींवर ध्ररण होते आणि मंत्र्याचा जावई धरणाच्या काठावर पैसेवाल्यांसाठी रिसॉर्टस बांधतो.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/29/2014 - 21:43
तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?” ती म्हणते “मला गाव नाही...” मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो... ती “का” विचारते.. मी “काही नाही” म्हणतो... आमचे गाव कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग. निसर्गाची पुरेपूर देणगी. दुर्दैवाने स्वताचे हक्काचे घर नाही. चुलतचुलत काकांचे आहे पण ते दोनचार वर्षांनी सणासुदीला (अर्थात गणपतीला) एखाद दिवस जावे इतकेच. मात्र त्याची भरपाई करायला कोकणातल्या कित्येक मित्रांची गावे भटकलोय. आजोळी (कणकवलीला) सुद्धा मुक्कामाला जाणे होते. तरीही गावाला आपले घर नाही हि सल आहेच. त्यामुळे मला कोणी गाव विचारल्यास आमच्या गावाबरोबर मुद्दामहून आईच्या गावाचे नावही सांगतो कारण तिथे जास्त वेळा जाणे झालेय. हेतू एवढाच की गावाशी नाळ अजून जोडली आहे हे कुठेतरी सुखावते आणि त्याचा अभिमानही वाटतो. (भले जन्मापासून मुंबईकर का असेना) सध्या घर बांधायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही अडचण नाही आली तर इन्शाल्ला माझ्या मुलांच्या मनात ती सल राहणार नाही. अर्थात त्यांची आवड कशी असेल ते आता सांगता येत नाही. असो, तर मलाही जेव्हा कोणी गाव नसलेला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल सॉरी फील होते. समदुखी वाटतो. भले त्याला काही वाटत असेना नसेना..

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 22:32
विकास म्हणजे काय? सगळ्या गावांना पक्का रस्ता, दळणवळणाची साधने, वीज, पिण्याचे पाणी, मुलांच्या शिक्षणाची सोय, गरजेच्या वस्तू आणि औषधे, डॉक्टर्स नेहमी उपलब्ध असणे. एवढं पुरेसं असावं. याहून जास्त म्हणजे हावरटपणा झाला. पर्यटनाच्या नावाखाली त्या ठिकाणाचा सत्यानाश झाल्याचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. पश्चिम घाटातील जंगले आता फक्त २९% शिल्लक आहेत. हत्ती आणि वाघ भरवस्तीत यायला लागले आहेत आणि मरत आहेत. मात्र बंद पडलेले खाण उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. कारण त्याना खाणींकडून मिळणारे कराचे उत्पन्न सध्या बंद पडले आहे. मात्र एका खाणीची परवानगी दिली की त्यामागे २० बेकायदा खाणी सुरू होतात आणि त्याकडे सोयिस्कर डोळेझाक होते हे आजपर्यंत पाहिले आहे. त्यामुळे सरकारने कितीही आश्वासने दिली तरी खाणमालक काय करतील हे सांगणे फारसे कठीण नाही. गुगल मॅप्स बघा. पश्चिमघाटाच्या सगळ्या हिरव्या डोंगररांगांवर खाणींचे लाल विद्रुप चट्टे दिसतात. गेली कित्येक वर्षे लवादाचा निर्णय धाब्यावर बसवून म्हादेईवरील कळसा कालव्याचे काम सुरू आहे. हे धरण आणि कालवे झाले तर दूधसागर धबधब्याचे ४०% पाणी कमी होईल. गुलबर्ग्याच्या शेतकर्‍यांना पाणी मिळेल पण दूधसागरचे जंगल ओसाड होईल. एकाची गरज भागवण्यासाठी दुसर्‍याचे जीवन उध्वस्त करण्याचा हक्क कोणी कोणाला दिला? धरणांबद्दल आणि तिथल्या विस्थापितांबद्दल श्रावण मोडक, बिपिन कार्यकर्ते आणि आतिवास यांनी इथे खूप ल्हिले आहे. त्यातून विकासाची किंमत किती जबर असते हे सहज लक्षात यावे. आणि तेही एकाचा विकास आणि दुसरे भकास असाच प्रकार बरेचदा असतो. हे सगळे थोडेफार अवांतर झाले, लेख आवडला. णॉस्टॅल्जिक लिखाण असल्याने आवडले. मात्र अगदी मागास खेड्यात डॉक्टरच्या मदती अभावी किती वाईट परिस्थिती होते हे अनुभवले आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा विकास व्हावाच पण अति हावरटपणा करून निसर्गाचा समतोल ढळू देऊ नये असं वाटतं.

In reply to by पैसा

चौकटराजा Fri, 05/30/2014 - 08:30
विकास म्हणजे श्रीमंताच्या चंगळवादाने नवीन रोजगार मिळतो अशी व्याख्या असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाय् !

भृशुंडी गुरुवार, 05/29/2014 - 22:39
मस्त. "विकास" ह्या एकछत्री पाटीखाली वाट्टेल ते आणि वाट्टेल तसे केलेले बांधकाम, नियोजन ह्या शब्दाला फाट्यावर मारून कुठेही आणि कशीही विस्तारलेली वस्ती - हे डोळ्यांत खुपतंच. विकास नक्कीच वाईट नाही, पण शहरांचा अनिर्बंध विस्तार जेव्हा डोंगर-नद्यांच्या जीवावर उठतो, तेव्हा हताश व्हायला होतं.

saumitrasalunke गुरुवार, 05/29/2014 - 23:22
खरय,शाश्वत विकास हवा. मी बक्कळ पैसा कमाविन, तीन खोल्यांच घर घेईन, आणखी दोन घरं घेईन, आणि माझ्या पोराला छान झॊप लागावी म्हणून एसी लावीन. ज्यांना ज्यांना हे जमेल त्यांनी ते करावं.. उरलं सुरलं ग्रीन कव्हर कुणी मोबदला देऊन ओरबाडत असेल तर ते करू देईन.. मी ढगात गेल्यावर नंतरची पिढी पाणी पाणी वारा वारा करत मला शिव्गा देताना पाहीन आणि तृप्त होईन... किती विकास केला मी.

jaydip.kulkarni Fri, 05/30/2014 - 00:21
विकास आणि समृद्धी ह्या दोन्हीच्या व्याख्या आता बदललेल्या आहेत, पूर्वी भरपूर दुधदुभते , शेतजमीन अशा भोवती हा विकास होता, आता गुंठेवारीत शेत विकून लवकर श्रीमंत होणार्या आणि त्या पैशाद्वारे महागड्या गाड्या उडवण , गल्लीतल राजकारण खेळण, दारूच्या पार्ट्या वगैरे करण असला विकास लोकांना हवा आहे. इन मीन ३ ते ४ कि मी चा परीघ असणार वाई शहर , गेली बरेच वर्षे जुने वाडे पडून नव्या स्कीम मध्ये स्वतःची ओळख हरवून बसलंय आता वाडे कमी राहिले म्हणून आसपास ची सुपीक जमीन NA करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. करायचे काय तर घरे बांधायची आणि पुण्या मुंबई च्या लोकांना विकायची, तो विश्वकोश, ती वसंत व्याख्यानमाला , ते कृष्णामाई चे घाट आणि घाटावरचे उत्सव त्यातले चैतन्य हळू हळू हरवत चाललेय आता वाई मध्ये " वाई फेस्टिवल" होतो. भारताचा इंडिया होताना आम्ही पण उत्सवापेक्षा फेस्टिवल ला महत्व देतोय नकळत आम्ही पण बदलतोय .......

saumitrasalunke Fri, 05/30/2014 - 12:07
सर्वांच्या मतांचा मान राखून, काही झालेले आणि काही संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी खालील स्पष्टीकरण देऊ इच्छितो: मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी (जमलं म्हणून आठ वर्षांपूर्वी द्विपदवीधर) असून या क्षेत्राशी संबंधित आहे. बांधकाम व्यवसाय, भुसंपादन इत्यादि विषयांची, कायद्यांची,(क्लिष्ट) प्रक्रियांची आणि पळवाटांची बऱ्यापैकी माहीती आणि अनुभव दोन्ही गाठीशी आहेत त्यामुळे मी केलेली विधाने ही निव्वळ भावनेच्या आहारी जाऊन केलेली नाहीत. सेकंड होम हे वाढत चाललेल्या संचयीवृत्तीचं, चंगळवादाचं आणि आनंदाच्या बदललेल्या व्याखेचं प्रतिक म्हणून वापरलं आहे. पशुपक्षांचा नैसर्गिक अधिवास हिरावून तिथे वसाहती आणि चंगळवादी संस्कृतीला पोषक वातावरण निर्मिती हे अभिप्रेत आहे. आणि हे विशेषत्वाने पश्चिम घाटासंबंधाने आहे. ते व्यक्तिशः घेऊ नये. आपण लेख साकल्याने वाचाल तर आपल्या लक्षात येईल की मुळ आक्षेप कशाला आहे. म्हटले तर या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हा विषय सामजिक असंतुलानाशी निगडित आहे. तीसहून अधिक घरं इन्वेस्टमेंट म्हणून घेणारी व्यक्ति मी पाहिली आहे. आणि झेपलं नाही म्हणून पैकी सतरा घरांबद्दल डिफॉल्टर होतानाही बघितलं आहे. महत्वाकांक्षा आणि हव्यास याच्यातली सीमारेषा धूसर आहे ती जपावी एव्हढंच. मैत्रिणीला सॉरी तिला गाव नाही म्हणून म्हटलं नाही तर तिला मी गृहीत धरलं म्हणून म्हटलं आणि ते स्वच्छ मनाने म्हटलं कुत्सितपण नाही. हर्ष आणि उल्हासाची माझी व्याख्या आणि तिची व्याख्या वेगवेगळया होत्या, ती निर्मळ मनाने काही सांगत होती आणि मी पूर्वग्रहाने ऐकत होतो. प्रश्न तिच्या गावाचा नव्हता, तिने त्या अपरिमित शांततेची अनुभुतीच कधी घेतली नव्हती. कुणी असाहि प्रतिसाद दिलाय कि जड पावलांनी जिथे जाताय तेही हिरवाई छेदूनच बांधलय ना. मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे. बरं.. या असल्या झगमगत्या दुनियेला तुम्ही अॅग्रो टुरीजम नाही म्हणू शकत.. कारण अॅग्रो टुरीजम हि खरंच उत्तम संकल्पना आहे तिचा चंगळवादाशी दुरान्वये संबंध नाही. तसेच.. खेड्यांचा विकास होऊ नये असं मी म्हटलं नाही किंवा मला तसं अभिप्रेतही नाही... मुलभूत गरजांची व्यवस्थित पूर्तता होणं, पंचक्रोशीमध्ये एखादा चांगला दवाखाना आणि तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल्स असणं, तालुकाच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी असणं, दळणवळण पुरेसं असणं, शेतीमधून बऱ्यापैकी परतावा मिळेल अशी परिस्थिती असणं ... याला आपण स्वयंपूर्ण गाव-खेडं म्हणू शकतो. त्यासाठी प्रयत्न करणं हे समाजाचं आणि राज्यकर्त्यांच कर्तव्य आहे. माझा मुद्दा वेगळा आहे... या अश्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांचा काय उद्धार झाला आहे? अर्थात काही ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास न करता उद्योग निर्मितीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सन्माननीय अपवादही मी पहिले आहेत आपणही पाहिले असतीलच. विकास आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ साधणे भारतासारख्या हुशार देशात बिलकुल शक्य आहे. त्यासाठी लागणारी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती हवी. शहरातल्या सुखसोयी उपभोगण्याबद्दल... शहरातली स्थिती आदर्श आहे किंवा हि जीवनशैली अनुकरणीय आहे अशी परिस्थितीच नाहीये. मुंबई-पुणे हि शहरे आणि बदलत चाललेली जीवनशैली हा एक मोठ्ठाला विषय आहे. संविधानापासून, आंतरराज्जीय संबंधांना स्पर्श करणारा तो एक व्यापक विषय आहे. तरीदेखील रक्तामध्ये डोंगरवेड भिनलं असल्याने विचारांमध्ये जहालता डोकावत असेलही कदाचित.. माधव गाडगीळ यांचा संदर्भही उगाच आला नाही. पश्चिम घाटासंबंधित त्यांच्या अहवालात शाश्वत विकास म्हणजे काय हे व्यवस्थित कळतं आणि या लेखन प्रपंचाच्यामागची तळमळ तीच आहे. लेखाच्या शीर्षकामुळे काही गैरसमज झाले आहेत असे मात्र वाटते आहे.

In reply to by saumitrasalunke

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 12:16
पण 'विकास' या संकल्पनेमध्ये पर्यावरण आणि मानव अधिकार हे दोन्ही निकष असलेच पाहिजेत (संदर्भ मटा मधील लेख), तरच त्याला विकास म्हणावा लागेल. अन्यथा तो र्‍हासच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

saumitrasalunke Fri, 05/30/2014 - 14:16
श्री. प्रसाद १९७१, आपण सुरुवातीपासून वैयक्तिक पातळीवर शेरेबाजी करीत आहात आणि आणि आता वैयक्तिक चौकशीवर उतरला आहात. मी अमुक एक मुद्दा मांडला आहे, तो तुम्हाला पटला तर अनुमोदन असू दे, पटला नसेल तर असहमती असू दे. अर्धवट पटला असेल तर तसं म्हणा हवं तर. मात्र वैयक्तिक पातळीवर आधी टीका आणि आता चौकश्या करू नका. चर्चेसाठी हे पोषक नाही. ज्यांना माझे विचार/मुद्दे पटले नाहीत अश्या सर्वांनी त्यांचा यावर काय विचार आहे हे सांगितले. माझ्या प्रतिसादात मी त्यांच्या मतांचा आदरही स्पष्ट केलाय. यापुढे तुम्ही केवळ खवचट वन लाईनर टाकाल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यावाचून काही पर्याय उरणार नाही.

In reply to by saumitrasalunke

आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 14:23
जो पर्यंत यात कोणती विनाआधार/पुरावा चिखलफेक नाही त्याकडे दुर्लक्ष करणे "सर" बनवुन जाते. अर्थात हे मत तुम्ही चर्चा चांगली करत आहात म्हणून व्यक्त केलेय. उगा मला सगळ्यांची मैत्री करायला आवडते सारखे राहुल गांधी छाप उद्देश यामागे नाहीत याची नोंद ठेवावी.

In reply to by आत्मशून्य

saumitrasalunke Fri, 05/30/2014 - 14:39
"कोल्ह्याला द्राक्ष आंबट", "कोल्ह्याला द्राक्षाच्या मळ्यात जाता येत नाही म्हणून चिडचिड होतेय बहुतेक", "आपण कुठे राहता सौमित्रभाऊ" या स्वरूपाच्या कमेंट्स केवळ खवचट असू शकतात. मुद्दा पटला नसेल तर तो ज्या मुळे पटला नाही त्याचं थोडंस स्पष्टीकरण येऊ शकतं किंवा एका वाक्यात पूर्ण असहमती दर्शवता येऊ शकते. मात्र त्या ऐवजी रोख अस्पष्ट ठेवणाऱ्या अश्या कमेंट्स उगाच कटुता निर्माण करू शकतात आणि धागा विनाकारण गढूळ करू शकतात.

In reply to by saumitrasalunke

प्रसाद१९७१ Fri, 05/30/2014 - 16:47
माझ्या प्रत्येक वाक्याला/प्रश्नाला अर्थ आहे. तुम्ही कुठे रहाता विचारले कारण, रहायचे शहरात आणि शहरात रहाणार्‍या लोकांना नावे ठेवायची, अशी वृत्ती असते. म्हणुन विचारले तुम्ही खेड्यात रहाता की शहरात. खेड्यात राहुन असले लेख लिहले तर ठिक आहे. दुसर्‍याला हिणवण्याची इछ्छा नॉर्मली दा़क्ष आंबट असली कीच होते. माझ्या कडे सेकंड होम नाहीये तर मग ते असणे च कसे चुकीचे आहे आणि त्यांनी शांतता कशी मिस केलीय वगैरे वगैरे.

In reply to by saumitrasalunke

प्रसाद१९७१ Fri, 05/30/2014 - 16:50
मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...
ही वैयक्तीक पातळीवरची टीका नाहीये का ज्या लोकांनी अशी घरे बांधली त्यांच्यावर? किंवा नंतर कोणाची आवड "भिकारडी" म्हणणे हे काय आहे?

In reply to by saumitrasalunke

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2014 - 15:20
>>>> मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे. गावाकडची जमिन, निसर्ग गावाकडच्यांचा. शहराचा बकालपणा शहरात राहणार्‍यांचा. हा दृष्टीकोन कांही पचला नाही. शहरांना बकाल कोणी बनविलं? खेड्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असतात म्हणून खेड्यांमधून लोंढेच्या लोंढे शहरात येतात. येथे चाळी, झोपड्या बांधून त्यात राहतात. तेंव्हा नाही हा विचार करत की माझ्यामुळे शहर बकाल होत चाललंय? माझ्यामुळे इथल्या व्यवस्थेवर ताण पडतोय. मूळ इथला 'शहरी' माणूस भरडला जातो आहे? बाहेरून येऊन, शहराच्या रुक्ष जिवनाला सतत शिव्या घालत, पण हे शहर न सोडता, आमच्या गावी काय मस्त वातावरण, निसर्ग आहे असे गळे काढत शहरात आयुष्य घालविलेल्या गावकर्‍यांनी आणि मुळच्या शहरवासीयांना शहरी जीवनाचा कंटाळा येऊन आणि ह्या गावाकडून येऊन शहरात स्थायिक झालेल्या 'गावकर्‍यांच्या' मुक्त कंठाने त्यांच्या गावाच्या केलेल्या स्तुतीने प्रेरीत होऊन निवृत्ती नंतर तरी निदान आपण निसर्गाच्या कुशीत राहायला जाऊ असे ठरविले तर तो मोठा अपराध होतो का? जर तो तसा मोठा अपराध ठरत असेल तर मुळात गाव सोडून शहरात नोकरीसाठी येणं हाही अपराधच म्हणावा लागेल. गावी असलेली आपली शेती न कसता शहरात नोकर्‍या करायच्या. वडिलोपार्जित जमिनी धनदांडग्यांना विकून टाकायच्या हे उद्योग कोण करतो? जसं तुम्ही तुमच्या निवार्‍याच्या ठिकाणी जाता तसेच निवृत्तीनंतर एखाद्या मूळच्या त्या किंवा इतर कुठल्या 'गावातूनच' शहरात गेलेल्या माणसास आपल्या निवार्‍याच्या जागी परतायचा हक्क नाही का? किंवा एखाद्या शहरी माणसास 'निसर्गाच्या सनिध्यात' उर्वरित आयुष्य घालवायचे असेल तर तो गुन्हेगार ठरतो का? म्हणजे आधी त्याच्या शहरात जाऊन त्याची कोंडी करायची आणि तो गावाकडे आला तर पुन्हा तो निसर्गाची वाट लावतोय म्हणून आरडाओरडा करायचा हे धोरण दुटप्पी नाही का? ४५ -५० सालचे दादर आठवते? किती झाडं होती? पूर्वी मुंबई ही फक्त 'किल्याच्या' आत होती. बाहेर निसर्ग होता. वर्षभर आंबे देणारी झाडं मुंबईत (मलबारहिल परिसरात) होती. बहुतेक घर ही बैठी आणि आंगण-परसदार असलेली होती. उन्हाळ्यात आंब्यांच्या झाडाखाली कैर्‍या पडलेल्या असायच्या. त्याची मुबलकता एव्हढी होती की कोणी त्यांच्याकडे बघायचेही नाही. आम्ही घरून तिखट-मीठ-साखर मिसळून ह्या कैर्‍या उचलून खायचो. फुक्कट. माझ्या एसेस्सीच्या अभ्यासासाठी मी जवळच्याच डोंगरात (मुंबईत हं!) जायचो. थंड हवा आणि शांत वातावरणात अभ्यास मस्त व्हायचा. वडाच्या (किं पिंपळाच्या आठवत नाही) झाडाच्या मुळातून वाहणार्‍या झर्‍याचे गोड चवदार पाणी प्यायचो. (मुंबईत). कैर्‍या, पेरु, चिकू, जाम, बोरं आणि त्या वयात नांवेही माहित नसलेली फळं थेट झाडावरून तोंडात, तीही फुकट, तीही मुंबईत खायचो आम्ही. गेला तो काळ. खेडेगावातून मुंबईकडे लोंढे सुरू झाले आणि मुंबईचे सौंदर्य ढळावयास लागले. थोड्याच कालावधीत तिला 'बकाल' हे बिरुद मिळाले. माझ्या सुंदर, सुशिल मुंबईला मी आता शोधतो तर सापडत नाही. मला दु:ख होतं पण मी गावकर्‍यांना दोष देत गुन्हेगाराच्या कठड्याआड उभा करीत नाही. प्रगतीपेक्षा आधुनिकीकरणाची बळी म्हणून मुंबईकडे पाहतो. हा सामाजिक बदल होणारच. जगात सर्वत्र होत आला आहे. कदाचित लोकसंख्येच्या दबावाने आपल्याकडे जास्त जोमात आणि विस्कळीत स्वरुपात होत असावा. (हि लोकसंख्याही शहरात हम दो हमारे दो असताना खेड्यांमधून घरटी मुलांचे प्रमाण जास्त बघायला मिळतं.) जसं माझ्या लहानपणीची मुंबई मला आता कधीच दिसणार नाहीये तसेच आजचा निसर्ग उद्या राहणार नाहीये. उगा सेकंड होम च्या नांवाने आणि पर्यायाने शहरवासियांच्या नांवाने, ज्यांच्या सहनशिलतेच्या बळावर खेडेगावातील गावकर्‍यांनी आपले आयुष्य समृद्ध बनविले आहे, गळे काढू नये. गावाकडच्या लोकांनी जमिनी विकताना त्या कोणाला आणि कशा प्रकारच्या बांधकामासाठी विकायच्या हे ठरवून मगच विकाव्यात. भरपूर पैसे मिळताहेत म्हणून विकायच्या असतील तर विका, काही म्हणणं नाही, पण नंतर हे उमाळे नकोत.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Fri, 05/30/2014 - 15:32
उत्कृष्ट प्रतिसाद.. मुंबईतल्या ट्रॅफिक, बकालपणा आणि अन्य कशानेही मी आधी खूप चिडचिडा व्हायचो.. लहानपण सुंदरश्या गावात घालवून मग मुंबईत स्थिर झालेल्यांपैकीच मीही एक. आता स्वतःला हेच सांगतो.. You are not in traffic.. YOU ARE THE TRAFFIC.. मग कसलाच त्रास होत नाही. उलट सगळं आपलं वाटतं. अगदी निवृत्तीनंतरही खेड्यात वगैरे न जाता एखाद्या मोठ्याश्या शहरातच हमेषा के लिये मुक्काम टाकण्यातच आनंद वाटेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुषार काळभोर Fri, 05/30/2014 - 17:26
दुसरी बाजू दाखवणारा कोणीतरी असतो. आहेरे विरुद्ध नाहीरे, भाजप वि काँग्रेस, स्त्री विरुद्ध पुरुष, शहरी विरुद्ध ग्रामीण, पुणे विरुद्ध मुंबई, ब्राह्मण विरुद्ध मराठा विरुद्ध आणखी कोणी................. प्रत्येक चर्चेत इकडचा आणि तिकडचा, कधी कधी अजून तिसरा पैलू पाहता येतो.... या चर्चांनी समॄद्ध व्हायला होतं... (मिपाच्या अभिमानाने ड्वाळे पाणावलेला) पैलवान

In reply to by प्रभाकर पेठकर

हांग आश्शी ! आता बोला !! शहरातला पैश्यावर नाचणारा गजबजाट आणि गावाकडला शांत गार वारा या दोन्हींचे महत्व जाणणारा आणि हे दोन्ही आवडणारा (किंवा हे अटळ सत्य स्विकारणारा म्हणा हवे तर) इए :)

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Fri, 05/30/2014 - 20:00
पेठकर साहेब, गावांचा विकास जरूर व्हावा पण तो कसा व्हावा हा एक प्रश्न आहे. मुळात मी मुंबईत जन्माला आणि वाढलेला माणूस असून लष्कराच्या नोकरीमुळे अक्षरशः बारा गावचे पाणी पिउन आलो आहे. पण मी मुंबई बकाल झाली आहे म्हणून कधी गळा काढला नाही. शेवटी मुंबई हेच माझे गाव आहे आणि आजही मुंबईला पर्याय नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या वडिलांकडचे वडिलोपार्जित घर (परशुराम- चिपळूण) येथे आम्ही डागडुजी करून नवीन बनवले पण आजूबाजूची झाडे किंवा मुल घराचा ढाचा न बदलता.आमच्या गावाचा विकास झाला वीज आली माध्यमिक शाळा झाली (अनिवासी गावकर्यांच्या मदतीने) वाचनालय झाले वाहतुकीची सोय झाली लोकना कोकण रेल्वे इ ठिकाणी रोजगार मिळाला. गावात पर्यटनामुळे लोकांना चार पैसे मिळू लागले पण गावाचे बकालीकरण झाले नाही. (श्री परशुरामाची कृपा कि अजून तेथे दारूच्या बाटल्या नशेबाज आणि रेव्ह पार्टीज नाहीत ) हेच माझ्या आईच्या माहेरचे गाव नागाव( अलिबाग जवळचे) तेथेही या सोयी झाल्या पण तेथे असलेल्या सर्व नारळी पोफळीच्या बागा नष्ट होऊन सी साईड रीसोरर्ट झाले इथपर्यंत ठीक आहे शेवटी गावकर्यांना चार पैसे मिळावे यात गैर नाही. यात मुंबई पुण्याच्या विकासकांनी पैश्याच्या धाकावर आणि बळावर जमिनी लाटल्या रिसोर्ट बांधली आणि गावकरी तेथे नोकर्या करतात. पण नागावचा सुंदर संमुद्रकिनारा आता तसा राहिला नाही. प्रचंड घाण दारूच्या बाटल्या यांनी तो भरून गेला आहे. विकांताला रेव्ह पार्टी आणि नशा बाजाची रेलचेल दिसते. याला आपण कोणता विकास म्हणणार. यात हात केवळ गावकर्यांचा नसून पैसा फेकण्यासाठी येणाऱ्या मुंबई आणि पुणे शहरात राहणार्या लोकांचा तितकाच किंवा जास्त हात आहे. याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही. तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. (येऊरचे जंगल हे एक उदाहरण ठरावे. शनिवारी रात्री जाऊन पहा ) म्हणून मी अशा कोणत्याही रिसोर्ट/ घरात पैसे गुंतवणार नाही हा व्यक्तीशः घेतलेला निर्णय आहे. अर्थात माझ्यासारखे लोक अल्पमतात आहेत हे हि खरे

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Sat, 05/31/2014 - 00:08
>>>>याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही. असं मी कुठे म्हंटलय? >>>>तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. ह्याला सर्वांचाच (अगदी माझाही) आक्षेप असेल. माझे म्हणणे जेंव्हा एक गावकरी तरूणपणी मुंबईच्या गिरणीत कामाला येतो, आख्खं आयुष्य इथे मेहनतीने पैसे कमवितो, थोडेफार साठवितो आणि गावी जमीन घेऊन स्वतःच्या कुटुंबासाठी वेगळे घर बांधतो. तो निसर्गावर आक्रमण करत असतो? वडिलोपार्जित एक घर असते. पण मुलं ४ किंवा ६ असतात. ह्या सर्वांची लग्न झाली की घर अपुरं पडू लागतं तेंव्हा एका घराची ४ घरं होतात. हा चाराचा गुणाकार असलेल्या खेड्याचा चौपट विस्तार करतं (मी विकास म्हणत नाहिये, विस्तार) तेंव्हा आजूबाजूची जागा त्यावरील निसर्ग ह्यावर घाला येतोच. तो येऊ नये म्हणून घरातल्या इतर भावंडांनी घर बांधू नये? सरसकट जंगलतोड आणि रिसॉर्ट कल्चर मलाही मान्य नाही. पण त्याच बरोबर येता जाता शहरवासियांना सर्व गोष्टींसाठी (विशेषतः वाईट गोष्टींसाठी) जबाबदार धरायचं मला मान्य नाही. माझं अर्ध आयुष्य मुंबईत गेलं, उरलेलं अर्ध आखाती प्रदेशात. आज मला जर निवृत्तीसाठी निसर्गाच्या कुशीत घर बांधायचं असेल तर 'धनदांडग्याचं निसर्गावरील आक्रमण' असंच लेबल त्याला लावणार का? मुंबईसारख्या शहरात बकालपणामुळे म्हणा किंवा व्यावसायिक स्पर्धेमुळे म्हणा, किंवा घड्याळाला बांधलेल्या आयुष्यामुळे जो मानसिक तणाव येतो (स्ट्रेस) त्यावर उपाय म्हणून शहरापासून दूर जा असे डॉक्टरच सांगत असतात. किंवा अशा परिस्थितीत एखाद्याला अशा खेडेगावात, निसर्गाच्या सानिध्यात ताणतणावापासून दूर गेल्यामुळे जो शारीरिक, मानसिक लाभ होतो तो त्याने घेऊ नये का? त्याचा तो मूलभूत हक्क नाही का? रेल्वे नाही म्हणून कोकणचा विकास घडत नाही असा ओरडा आजपर्यंत कोकणवासियांकडून ऐकला आहे. आता रेल्वे आली. त्यामुळे कारखाने येतील, नवनविन वस्ती येतील, लोकसंख्या (बाहेरून येणार्‍यांची) वाढेल त्यांच्या गरजा पुरविणारे येणार. गावकर्‍यांच्या धंद्याला बरकत येणार, कारखान्यामुळे शहराकडे न जाता आहे तिथेच नोकरी व्यवसाय मिळणार. मोठ्या कारखान्यांना लागणारे इतर लहान व्यवसाय वाढीस लागणार. चिपळूणच्या नौसिलला कच्चामाल पुरविणारे किती उद्योजक चिपळूणात आहेत. इतर कारखान्यांना बाटल्यांची अ‍ॅल्यूमिनियमची बुचे पुरविणारे व्यावसायिक (स्थानिक) चिपळूणात आहेत. पर्यटनवाढल्याने हॉटेल्स वाढली. कारखान्यांच्या गरजांमुळे ताज सारख्या ग्रुपनेही चिपळूणच्या आसपास हॉटेल टाकले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने स्थानिक घरगुती व्यवसाय (कोकमं, आगळ, पापड, जांभूळरस, फणसपोळ्या, आंबेपोळ्या, कोंकणी मसाले, सुके मांसे, घरगुती खाणावळी इ.इ.इ.) अशा अनेक व्यवसायांना भरभराटीचे दिवस आले. ते यायला नको होते का? हा विकास नाही का? मी तर कित्येक चिपळूणवासीयांच्या चेहर्‍यावर आनंद पाहिला आहे. चिपळूण माझी सासुरवाडी आहे. त्या निमित्ताने अनेकदा तिथे जाणे होते. मला जागा घ्यायची आहे असा जरा शब्द टाकला तर दहा ऑफर्स येतात. मी कुठली जबरदस्ती करीत नसतो. माझ्या अनेक मित्रांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकून शहरात सदनिका घेतल्या. असे का केले विचारल्यावर, 'नाहिरे, कोण जाणार गावी घर सांभाळायला? मेन्टेनन्स खूप असतो अरे. ज्या प्रोपर्टीचा मला किंवा माझ्या मुलांना कांहीच फायदा नाही ती ठेऊन काय करायचं?' अशी उत्तरं दिली. त्यावर, 'अरे, कोकणात निसर्ग किती छान आहे. हिरवाई आहे. स्वस्ताई आहे. शांतता आहे.' असे सांगितल्यावर हसून म्हणतात, 'तुम्ही वर्षातून एकदा गणपतीत जाता, १० दिवसांकरता म्हणून तुम्हाला आवडतं तिथे राहायला. हेच खरं आयुष्य आहे असं वाटतं पण कायम तिथेच राहायची वेळ आली तर महिन्याभरातच कंटाळून पळाल शहराकडे.' असे म्हणतात. कोकणात फळफळावर भरपूर आहे. फळांवर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायांना भरपूर संधी आहे. कॅनिंग, फळांच्या पावडरी बनविणं आदी व्यवसाय अजून बाल्यावस्थेतही नाहीत. का कोकणची माणसं शहराकडे धावतात? असो. त्यांनी तिथेच राबावं, शहराकडे येऊच नये असे माझे म्हणणे नाही. पण कांही कांही परिस्थितीत कोकणवासियांचं रडणं मला पोकळ वाटतं. विकासच नको असेल तर रेल्वेचा आग्रह धरायचा नाही. आली रेल्वे आणि कारखानदारी वाढीस लागली तर 'निसर्ग बुडाला बुडाला' करून रडायचे नाही. धनदांडग्यांच्या रिसोर्ट कल्चरला एकत्रीतपणे विरोध करा. पण विकासाच्या हाकेबरोबर थोडाफार निसर्ग मागे हटणार हे वास्तव स्विकारलं पाहिजे. मुंबईचा निसर्ग हटला तेंव्हाच शहराचा विकास झाला. कोकणवासियांसकट अनेकांना नोकरी व्यवसाय मिळाले. चिपळूणात नाक्यानाक्यावर फालतू राजकारणावर चर्चा करणारे तरूण उद्योजक बनले. कारखान्यांच्या गरजेनुसार ताजग्रुप सारखे हॉटेल व्यावसायिक चिपळूणात आले. स्थानिकांना रोजगार मिळाला, आर्थिकस्तर वाढला, इतर व्यवसाय वाढले, हा विकास होताना थोडाफार निसर्ग पोळला. पण ते अपरिहार्य होते. रिसॉर्ट संस्कृतीला विरोध असू दे, पण सरसकट विकासाला, शहरवासियांना दोष नको.

रेवती Sat, 05/31/2014 - 05:07
छान वाटतय प्रतिसाद वाचताना. काही प्रतिसाद वैयक्तिक आहेत पण बरेचसे चांगले आहेत. पेठकरकाकांचे प्रतिसाद मुंबईबाबत असले तरी ते प्रत्येक शहराला लागू होतात असे वाटते. कोणाला शहरालगतचा समुद्र हटवल्याचे वाईट वाटते तर कोणाला डोंगर पोखरल्याचे दु:ख असते. आजूबाजूची शेती जाऊन तिथे इमारती उभ्या राहिल्या तरी जीव तळमळतो. मल तर सगळेच बरोबर आणि खरे वाटू लागले आहे. निसर्ग व विकास यांचा बॅलन्स महत्वाचा आहे पण तो कसा सांभाळायचा याचे नियम करणारे जबाबदारीने वागतील तो सुदिन!

आयुर्हित Tue, 06/10/2014 - 21:37
मुळ मुद्दा आहे तो १)वाढती लोकसंख्या: अ)लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यासाठी सर्व नागरीकांना आग्रह ब)दोनपेक्षा जास्त मूले झाल्यास दंड व शासकीय सवलती/अनूदान/आरक्षण यात सरसकट १००%कपात ह्वी. क)ज्यांना दोनपेक्षा जास्त मूले हवी असतील त्यांनी ५०लाख रुपये/प्रती मुल शासनाकडे कर जमा करावा. ड)बांग्लादेशी/पाकिस्तानी/नेपाळी सिमारेखा बंद कराव्यात, जेणेकरून देशाबाहेरील व्यक्ति भारतात विना परवाना येवू शकणार नाहीत. २)फक्त आणि फक्त उजाड व मोकळ्या शेती न करता येणार्‍या खडकाळ जमिनीवरच घरे/फॅक्टरी/हॉटल्स/विमानतळ/एसईझेड/ एमआयडीसी/आय टी पार्क बान्धायला परवानगी हवी. ३)कोणत्याही डोंगर माथ्यावर,डोंगर उतारावर ४%पेक्षा जास्त एफएसआय देवू नये व प्रती हेक्टर कमीत कमी १०० झाडे जगविल्यावरच बांधकामाची परवानगी द्यावी. पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर ४)आधुनीक तंत्रज्ञान वापरुन जंगले,डोंगर माथा,डोंगर उतार निश्चित करावे व ते झोन कधिहि बदलू नयेत. ५)देवराईला/जंगलाला/पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर अंतरावर कुंपणे/खंदके करून भेट देणार्‍याला कर लावावा व प्रत्येकाला प्लॅस्टीकपिशवी/कचरा टाकण्यासाठी सोय करावी. यासाठी स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन होण्यासाठी परवाना द्यावा. ६)प्रत्येक नविन सदनिकेला पाण्याची व्यवस्था असल्याशिवाय बांधकामाची परवानगी देवु नये. हे केल्यास डोंगर पोखरल्याचे दु:ख होणार नाही व आजूबाजूची शेतीही नष्ट होणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे... मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...

आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी

माहितगार ·

चौकटराजा गुरुवार, 05/29/2014 - 18:04
सर्व साधारण पणे सार्वजनिक हिताच्या संदर्भात केलेले कोणतेही प्रकटन हे सत्य असेल तर ते बदनामीकारक होत नाही. आधिकारांतर्गत टिपण्णी ही बदनामी ठरत नाही. वृत्तापत्रात केलेली बदनामी ही बातमीदार प्रकाशक संपादक याना आरोपी करू शकते मालकाला नाही. कारण अशा ठिकाणी मालकाचा प्रकटनाचा हेतू नसतो फक्त व्यवसायाचा असतो. थकबाकीदार म्हणून एखाद्या यादीत नाव प्रसिद्ध झाल्यास ती बदनामी ठरत नाही.

In reply to by चौकटराजा

माहितगार Fri, 05/30/2014 - 08:29
धन्यवाद. मला पडणारे आणखी काही प्रश्न असे आहेत. उत्तरे आपणच द्यावीत असे नाही इतरांनीही याचा थोडा थोडा शोध घेऊन माहिती घेत गेल्यास सर्वांनाच उपयूक्त ठरु शकेल १ अ) अशा सार्वजनीक बाबतीत जेथे सकृतदर्शनी घोटाळा निदर्शनास आला आहे, पण संबंधीत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातन संबंधीतांना अद्याप गुन्हेगार ठरवलेल नाही (खटला दाखल झाला नसेल अथवा प्रोसेस मध्ये असेल) अशा संबंधीत व्यक्तींकरता घोटाळेबाज , भ्रष्टाचारी किंवा चोर या पैकी कोणते शब्द वापरणे कायद्यान्वये बदनामीकारक ठरते १ ब) संबंधीत प्रकरणात सकृतदर्शनी संबंध असल्याचा निर्देश करण्यासाठी टिका करण्यासाठी कोणती शब्द योजना वापरणे श्रेयस्कर असेल ? जेणे करून कायद्याच्यादृष्टीने बदनामी या कायदेशीर व्याख्येत येणार नाही. १ क) एखाद्या बाबतीत घोटाळा उघडकीस आला आहे पण प्रकरण पोलीसात/कोर्टात/शासकीय चौकशीस गेलेलेच नाही केवळ वृत्तमाध्यमातन अबकड व्यक्तीने हळक्षज्ञ व्यक्तीवर आरोप केल्याचे समोर आले आहे, अशा परिस्थितीत हळक्षज्ञ व्यक्तीला संबंधीत प्रकरणातला आरोपी आहे असे म्हणणे आरोपी हा शब्द वापरणे बरोबर आहे का की बदनामीकारक ठरते ? २) भ्रष्टाचारी या शब्दाचा मूळ अर्थ आचरण आदर्श नसलेला एवढाच टिकात्मक आहे. एखादी व्यक्ती कायदेशीर बरोबर असून नैतीकदृष्ट्या चूक आहे अथवा केवळ व्यक्तीगत पातळीवर कृती अयोग्य आहे असे वाटते म्हणून भ्रष्टाचारी अथवा पथभ्रष्ट असा शब्द वापरावयाचा आहे तर तो बदनामी या प्रकारात मोडेल का की नाही ३) भ्रष्टाचारी किंवा इतर कोणतीही विशेषणे वापरलेली नाहीत तरीही उपहास केला आहे जसे की 'अबकड व्यक्तीने अत्यंत कमी कालावधीत २रूपयांचे २कोटी रुपये केले अबकड कडे कोणती जादूची कांडी आहे ? हा उपहास आहे असे उपहास केव्हा बदनामी म्हणून गृहीत धरले जाऊ शकतात केव्हा नाही. ४) भारतीय दंड संहितेतील (इंडियन पिनल कोड) मधील अपवादाची उदाहरणे तेवढीशी सहज समजत नाहीत त्याबद्दलही अधिक माहिती हवी आहे

चौकटराजा Fri, 05/30/2014 - 13:13
एखादा खून हा पोलीसांच्या मते खून असेल तर आरोपीवर खुनाचाच गुन्हा दाखल केला जातो. पण खटल्याच्या ओघात जर ती आत्महत्या किंवा अपघात असे सिद्ध झाले तर आरोपी खुनाच्या आरोपातून मुक्त होईल. तसेच " निग " च्या केस मधे तक्रार बदनामीची आहे. " अके" आरोपी आहे.कारण त्याने प्रकट स्वरूपात जाणीवपूर्वक " निग" चा उल्लेख भ्रष्टाचारी म्हणून केलेला आहे. फिर्यादीने नेहमीच कोर्टात हजर रहाण्याचे बंधन नसते पण आरोपीला हे बंधन आहे. हे जाणून अगदी पद्धतशीरपणे हे झेंगट अके च्या पाठीमागे लावण्यात आले आहे. अके ने निग ला आरोपी म्हणून अडकवले असते तर रोल नेमका उलट झाला असता. चौकशीच्या ओघात निग चे एकादे प्रकरण आपल्या बचावासाठी पुरावा म्हंणून अके ने आणल्यास हा डाव निग वर पलटू शकतो पण अके तो पलटवील काय? संदेह कथा आहे ही. कारण अके फार कच्चा खेळाडू आहे असे सध्या तरी चित्र आहे.

In reply to by चौकटराजा

माहितगार Fri, 05/30/2014 - 22:50
कदाचित अस असूही शकेल. मला नेमक माहित नाही पण केवळ भ्रष्टाचार या शब्दाच्या उपयोगामुळे झेंगट मागे लागावयास नको, कारण भ्रष्टाचार हा शब्द नितीमत्ते बद्दलम्हणून केवळ टिकेकरता वापरता येत असावा (हे माझे व्यक्तीगत मत, कायदा नेमक काय म्हणतो ते जाणून घेण आवडेल); पण कार्यकर्त्यांनी बहुधा सोबत 'चोर' हा शब्दप्रयोगही केला असे ऐकण्यात आले कोर्टात गुन्हासिद्ध होण्यापुर्वी असा शब्द प्रयोग कायद्याने अधिक आक्षेपार्ह होत असावा काय ? आणि त्या शब्दप्रयोगाच्या दुरुपयोगाने अके कायद्याच्या कचाटीत येत असावेत काय ? असा प्रश्न पडला. (चुभूदेघे.)

In reply to by चौकटराजा

श्रीरंग_जोशी Fri, 05/30/2014 - 23:28
अके यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये निग यांच्यावर (प्रत्यक्षात त्यांच्या खाजगी उद्योगसमुहाबद्दल) आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. ते व्यवहार बहुधा २००५ ते २००७ या काळात केले गेले होते. एक तर्क असा आहे की सप्टेंबर १९९९ पासून निग कुठल्याही सरकारमध्ये सामिल नव्हते. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतला हे सिद्ध करणे अशक्य आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये सुद्धा निग यांनी अके यांना कायदेशीर नोटीस पाठविल्याचे वाचले होते. जर ठोस पुराव्यांच्या आधारे आरोप केले असते तर न्यायालयात त्या आधारे कायदेशीर लढता आली असती. हा मार्ग न चोखाळता पुन्हा जानेवारी २०१४ मध्ये तसेच आरोप केल्याने निग यांच्याकडे बदनामीचा खटला दाखल करण्याखेरीज मार्ग उरला नाही. काही वर्षांपूर्वी भाजप पदाधिकारी अतुल भातखळकर यांनी स्व विलासराव देशमुख यांच्यावर ते मुख्यमंत्री असताना पुण्यातील भुखंडांचे आरक्षण खाजगी विकसकांच्या फायद्यासाठी नियमबाह्य प्रकारे बदलल्याचे आरोप केले होते. विलासरावांनी भातखळकरांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे दाखल करू न शकल्यामुळे भातखळकरांचा गुन्हा (खोटे आरोप करून एखाद्याची बदनामी करणे) सिद्ध झाला. त्यावेळी त्यांनी विलासरावांची जाहीर माफ मागितली व खटला मागे घेण्याची विनंती केली. विलासरावांनी ती मान्य केल्याने भातखळकर तुरुंगवासाची शिक्षा मिळण्यापासून वाचले. काही आठवड्यांंपूर्वी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी नितिन गडकरींची जाहीर माफी मागितल्याने त्यांचीही अशाच खटल्यातून सुटका झाली. माझ्या मते भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध जाहीर आरोप केल्याने नेमका परिणाम होण्याऐवजी त्यांना पुरावे नष्ट करण्याची संधी मिळते. त्याऐवजी जमेल तेवढी गुप्तता राखून संबंधित यंत्रणा (लाचलुचपत प्रतिबंधक खाते वगैरे) यांच्याकडे ठोस पुराव्यांसकट तक्रार दाखल करावी व तिचा पाठपुरावा करावा. ज्यांचा उद्देश केवळ राजकीय लाभ मिळवण्याचा आहे ते हा मार्ग कदापि चोखाळणार नाहीत.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार Sat, 05/31/2014 - 10:08
माहितीपूर्णते बद्दल धन्यवाद, (आपल्या लास्ट बटवन परिच्छेदास बाबतः) पण संभाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे काय ती बाजू दुबळी होणार नाही का ? कायद्याची कोणतीही एकबाजू दुबळी झालीकी समतोल ढासळणार नाही का

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास Tue, 06/03/2014 - 00:16
चांगली माहिती! धन्यवाद! मला वाटते अकेंच्या बाजूने अजून एक चूक झाली होती: ती म्हणजे संस्थळावर भ्रष्टाचारी म्हणून निगंचे नाव ठेवणे. ते देखील भोवले असावे.

चौकटराजा Fri, 06/06/2014 - 17:42
मी मागेच च एका धाग्यात म्हटल्याप्रमाणे काही वेळा आरोपी होऊन खटल्याच्या ओघात फिर्यादीलाचा नागवे करता येते.( संपादक,शब्दशः नव्हे हो).असे काहीसे अके व त्यांचे वकील यानी योजलेले असावे काय? आज निग ने कोर्टात सांगितले की माफी मागितली तर तक्रार मागे घेतो. अके ने आपण आरोपावर ठाम आहोत.असे कोर्टास सांगितले असून कोर्टाने त्यावर अके ला नोटीसही दिली आहे. हे प्रकरण गुंडाळायच्या निग च्या बेताला अके ने २ वर्षाच्या कारावासाचा जुगार स्वीकारून सुरूंग लावलेला दिसतो.

In reply to by चौकटराजा

विकास Fri, 06/06/2014 - 19:10
असे काहीसे अके व त्यांचे वकील यानी योजलेले असावे काय? मला देखील असेच वाटले जेंव्हा आज ही बातमी वाचली... पण असे देखील वाटत आहे, की निग खात्री असल्याशिवाय खटला भरायला गेले नसते. एकेंचे एकूण वर्तन पाहून ते काही शिकायला तयार आहेत असे वाटत नाही. त्या व्यतिरीक्त आप चा डोलारा खरेच पडेल अशी त्यांना भिती असली तर तो स्वतःमुळे पडला हे दाखवण्यापेक्षा स्वतःच्या अनुपस्थितीत पडला हे दाखवणे उचीत वाटत असले तरी आश्चर्य वाटणार नाही. अजून एक कोर्ट केस कधीतरी वर येऊ शकेल ती म्हणजे संघ विरुद्ध राहूल गांधी.

In reply to by विकास

चौकटराजा Sat, 06/07/2014 - 08:30
यात निग १ टक्का जरी भ्रष्ट म्हणून पुढे आले तरी अके जिंकून हिरो ठरू शकतो.असे हिरो ठरण्यात राम नाईक व मृणाल गोरे अपयशी ठरले होते. अर्थात तो खटला बदनामीचा नव्हता . शिवाय जी कलमे अके यांचे विरूद्ध लावली आहेत.त्यात फिर्यादी म्हणून निग काय प्रतिपादन करतात वे ते अके चे वकील उलटतपासणीत कसे हाणून पाडतात यावर ही केस रंगणार आहे. खरे तर असे बेछूट आरोप करण्याचा निग यांचाच इतिहास मोठा आहे. पण बदनामीच्या खटल्यात आपण उघडे पडू शकतो या भीतीने कोणी निग यांचे विरूद्ध अस खटला भरीत नव्हते.

चौकटराजा गुरुवार, 05/29/2014 - 18:04
सर्व साधारण पणे सार्वजनिक हिताच्या संदर्भात केलेले कोणतेही प्रकटन हे सत्य असेल तर ते बदनामीकारक होत नाही. आधिकारांतर्गत टिपण्णी ही बदनामी ठरत नाही. वृत्तापत्रात केलेली बदनामी ही बातमीदार प्रकाशक संपादक याना आरोपी करू शकते मालकाला नाही. कारण अशा ठिकाणी मालकाचा प्रकटनाचा हेतू नसतो फक्त व्यवसायाचा असतो. थकबाकीदार म्हणून एखाद्या यादीत नाव प्रसिद्ध झाल्यास ती बदनामी ठरत नाही.

In reply to by चौकटराजा

माहितगार Fri, 05/30/2014 - 08:29
धन्यवाद. मला पडणारे आणखी काही प्रश्न असे आहेत. उत्तरे आपणच द्यावीत असे नाही इतरांनीही याचा थोडा थोडा शोध घेऊन माहिती घेत गेल्यास सर्वांनाच उपयूक्त ठरु शकेल १ अ) अशा सार्वजनीक बाबतीत जेथे सकृतदर्शनी घोटाळा निदर्शनास आला आहे, पण संबंधीत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातन संबंधीतांना अद्याप गुन्हेगार ठरवलेल नाही (खटला दाखल झाला नसेल अथवा प्रोसेस मध्ये असेल) अशा संबंधीत व्यक्तींकरता घोटाळेबाज , भ्रष्टाचारी किंवा चोर या पैकी कोणते शब्द वापरणे कायद्यान्वये बदनामीकारक ठरते १ ब) संबंधीत प्रकरणात सकृतदर्शनी संबंध असल्याचा निर्देश करण्यासाठी टिका करण्यासाठी कोणती शब्द योजना वापरणे श्रेयस्कर असेल ? जेणे करून कायद्याच्यादृष्टीने बदनामी या कायदेशीर व्याख्येत येणार नाही. १ क) एखाद्या बाबतीत घोटाळा उघडकीस आला आहे पण प्रकरण पोलीसात/कोर्टात/शासकीय चौकशीस गेलेलेच नाही केवळ वृत्तमाध्यमातन अबकड व्यक्तीने हळक्षज्ञ व्यक्तीवर आरोप केल्याचे समोर आले आहे, अशा परिस्थितीत हळक्षज्ञ व्यक्तीला संबंधीत प्रकरणातला आरोपी आहे असे म्हणणे आरोपी हा शब्द वापरणे बरोबर आहे का की बदनामीकारक ठरते ? २) भ्रष्टाचारी या शब्दाचा मूळ अर्थ आचरण आदर्श नसलेला एवढाच टिकात्मक आहे. एखादी व्यक्ती कायदेशीर बरोबर असून नैतीकदृष्ट्या चूक आहे अथवा केवळ व्यक्तीगत पातळीवर कृती अयोग्य आहे असे वाटते म्हणून भ्रष्टाचारी अथवा पथभ्रष्ट असा शब्द वापरावयाचा आहे तर तो बदनामी या प्रकारात मोडेल का की नाही ३) भ्रष्टाचारी किंवा इतर कोणतीही विशेषणे वापरलेली नाहीत तरीही उपहास केला आहे जसे की 'अबकड व्यक्तीने अत्यंत कमी कालावधीत २रूपयांचे २कोटी रुपये केले अबकड कडे कोणती जादूची कांडी आहे ? हा उपहास आहे असे उपहास केव्हा बदनामी म्हणून गृहीत धरले जाऊ शकतात केव्हा नाही. ४) भारतीय दंड संहितेतील (इंडियन पिनल कोड) मधील अपवादाची उदाहरणे तेवढीशी सहज समजत नाहीत त्याबद्दलही अधिक माहिती हवी आहे

चौकटराजा Fri, 05/30/2014 - 13:13
एखादा खून हा पोलीसांच्या मते खून असेल तर आरोपीवर खुनाचाच गुन्हा दाखल केला जातो. पण खटल्याच्या ओघात जर ती आत्महत्या किंवा अपघात असे सिद्ध झाले तर आरोपी खुनाच्या आरोपातून मुक्त होईल. तसेच " निग " च्या केस मधे तक्रार बदनामीची आहे. " अके" आरोपी आहे.कारण त्याने प्रकट स्वरूपात जाणीवपूर्वक " निग" चा उल्लेख भ्रष्टाचारी म्हणून केलेला आहे. फिर्यादीने नेहमीच कोर्टात हजर रहाण्याचे बंधन नसते पण आरोपीला हे बंधन आहे. हे जाणून अगदी पद्धतशीरपणे हे झेंगट अके च्या पाठीमागे लावण्यात आले आहे. अके ने निग ला आरोपी म्हणून अडकवले असते तर रोल नेमका उलट झाला असता. चौकशीच्या ओघात निग चे एकादे प्रकरण आपल्या बचावासाठी पुरावा म्हंणून अके ने आणल्यास हा डाव निग वर पलटू शकतो पण अके तो पलटवील काय? संदेह कथा आहे ही. कारण अके फार कच्चा खेळाडू आहे असे सध्या तरी चित्र आहे.

In reply to by चौकटराजा

माहितगार Fri, 05/30/2014 - 22:50
कदाचित अस असूही शकेल. मला नेमक माहित नाही पण केवळ भ्रष्टाचार या शब्दाच्या उपयोगामुळे झेंगट मागे लागावयास नको, कारण भ्रष्टाचार हा शब्द नितीमत्ते बद्दलम्हणून केवळ टिकेकरता वापरता येत असावा (हे माझे व्यक्तीगत मत, कायदा नेमक काय म्हणतो ते जाणून घेण आवडेल); पण कार्यकर्त्यांनी बहुधा सोबत 'चोर' हा शब्दप्रयोगही केला असे ऐकण्यात आले कोर्टात गुन्हासिद्ध होण्यापुर्वी असा शब्द प्रयोग कायद्याने अधिक आक्षेपार्ह होत असावा काय ? आणि त्या शब्दप्रयोगाच्या दुरुपयोगाने अके कायद्याच्या कचाटीत येत असावेत काय ? असा प्रश्न पडला. (चुभूदेघे.)

In reply to by चौकटराजा

श्रीरंग_जोशी Fri, 05/30/2014 - 23:28
अके यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये निग यांच्यावर (प्रत्यक्षात त्यांच्या खाजगी उद्योगसमुहाबद्दल) आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. ते व्यवहार बहुधा २००५ ते २००७ या काळात केले गेले होते. एक तर्क असा आहे की सप्टेंबर १९९९ पासून निग कुठल्याही सरकारमध्ये सामिल नव्हते. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतला हे सिद्ध करणे अशक्य आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये सुद्धा निग यांनी अके यांना कायदेशीर नोटीस पाठविल्याचे वाचले होते. जर ठोस पुराव्यांच्या आधारे आरोप केले असते तर न्यायालयात त्या आधारे कायदेशीर लढता आली असती. हा मार्ग न चोखाळता पुन्हा जानेवारी २०१४ मध्ये तसेच आरोप केल्याने निग यांच्याकडे बदनामीचा खटला दाखल करण्याखेरीज मार्ग उरला नाही. काही वर्षांपूर्वी भाजप पदाधिकारी अतुल भातखळकर यांनी स्व विलासराव देशमुख यांच्यावर ते मुख्यमंत्री असताना पुण्यातील भुखंडांचे आरक्षण खाजगी विकसकांच्या फायद्यासाठी नियमबाह्य प्रकारे बदलल्याचे आरोप केले होते. विलासरावांनी भातखळकरांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे दाखल करू न शकल्यामुळे भातखळकरांचा गुन्हा (खोटे आरोप करून एखाद्याची बदनामी करणे) सिद्ध झाला. त्यावेळी त्यांनी विलासरावांची जाहीर माफ मागितली व खटला मागे घेण्याची विनंती केली. विलासरावांनी ती मान्य केल्याने भातखळकर तुरुंगवासाची शिक्षा मिळण्यापासून वाचले. काही आठवड्यांंपूर्वी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी नितिन गडकरींची जाहीर माफी मागितल्याने त्यांचीही अशाच खटल्यातून सुटका झाली. माझ्या मते भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध जाहीर आरोप केल्याने नेमका परिणाम होण्याऐवजी त्यांना पुरावे नष्ट करण्याची संधी मिळते. त्याऐवजी जमेल तेवढी गुप्तता राखून संबंधित यंत्रणा (लाचलुचपत प्रतिबंधक खाते वगैरे) यांच्याकडे ठोस पुराव्यांसकट तक्रार दाखल करावी व तिचा पाठपुरावा करावा. ज्यांचा उद्देश केवळ राजकीय लाभ मिळवण्याचा आहे ते हा मार्ग कदापि चोखाळणार नाहीत.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार Sat, 05/31/2014 - 10:08
माहितीपूर्णते बद्दल धन्यवाद, (आपल्या लास्ट बटवन परिच्छेदास बाबतः) पण संभाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे काय ती बाजू दुबळी होणार नाही का ? कायद्याची कोणतीही एकबाजू दुबळी झालीकी समतोल ढासळणार नाही का

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास Tue, 06/03/2014 - 00:16
चांगली माहिती! धन्यवाद! मला वाटते अकेंच्या बाजूने अजून एक चूक झाली होती: ती म्हणजे संस्थळावर भ्रष्टाचारी म्हणून निगंचे नाव ठेवणे. ते देखील भोवले असावे.

चौकटराजा Fri, 06/06/2014 - 17:42
मी मागेच च एका धाग्यात म्हटल्याप्रमाणे काही वेळा आरोपी होऊन खटल्याच्या ओघात फिर्यादीलाचा नागवे करता येते.( संपादक,शब्दशः नव्हे हो).असे काहीसे अके व त्यांचे वकील यानी योजलेले असावे काय? आज निग ने कोर्टात सांगितले की माफी मागितली तर तक्रार मागे घेतो. अके ने आपण आरोपावर ठाम आहोत.असे कोर्टास सांगितले असून कोर्टाने त्यावर अके ला नोटीसही दिली आहे. हे प्रकरण गुंडाळायच्या निग च्या बेताला अके ने २ वर्षाच्या कारावासाचा जुगार स्वीकारून सुरूंग लावलेला दिसतो.

In reply to by चौकटराजा

विकास Fri, 06/06/2014 - 19:10
असे काहीसे अके व त्यांचे वकील यानी योजलेले असावे काय? मला देखील असेच वाटले जेंव्हा आज ही बातमी वाचली... पण असे देखील वाटत आहे, की निग खात्री असल्याशिवाय खटला भरायला गेले नसते. एकेंचे एकूण वर्तन पाहून ते काही शिकायला तयार आहेत असे वाटत नाही. त्या व्यतिरीक्त आप चा डोलारा खरेच पडेल अशी त्यांना भिती असली तर तो स्वतःमुळे पडला हे दाखवण्यापेक्षा स्वतःच्या अनुपस्थितीत पडला हे दाखवणे उचीत वाटत असले तरी आश्चर्य वाटणार नाही. अजून एक कोर्ट केस कधीतरी वर येऊ शकेल ती म्हणजे संघ विरुद्ध राहूल गांधी.

In reply to by विकास

चौकटराजा Sat, 06/07/2014 - 08:30
यात निग १ टक्का जरी भ्रष्ट म्हणून पुढे आले तरी अके जिंकून हिरो ठरू शकतो.असे हिरो ठरण्यात राम नाईक व मृणाल गोरे अपयशी ठरले होते. अर्थात तो खटला बदनामीचा नव्हता . शिवाय जी कलमे अके यांचे विरूद्ध लावली आहेत.त्यात फिर्यादी म्हणून निग काय प्रतिपादन करतात वे ते अके चे वकील उलटतपासणीत कसे हाणून पाडतात यावर ही केस रंगणार आहे. खरे तर असे बेछूट आरोप करण्याचा निग यांचाच इतिहास मोठा आहे. पण बदनामीच्या खटल्यात आपण उघडे पडू शकतो या भीतीने कोणी निग यांचे विरूद्ध अस खटला भरीत नव्हते.
भारतीय राज्यघटनेच्या १९.१.अ अन्वये व्यक्तीच्या सभांषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो, त्याच १९व्या कलमातील २ र्‍या उपकलमात इतर काही गोष्टींसोबत बदनामी/बेअब्रू (डिफामेशन) करण्यासाठी हे स्वातंत्र्य नसल्याची आणि त्या दृष्टीने कायदे करण्याचा कायदे मंडळांना अधिकारही प्रदान करत. माझ्यासहीत बहुतांश सर्वसामान्य व्यक्तींकरता हे घटनात्मक अधिकार आणि त्यांच्या कायदेविषयक मर्यादा संभ्रमात टाकणार्‍या असतात. या दृष्टीने घटना आणि कायदेविषयक दृष्टीने अधिक चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे. चर्चेस सुरवात म्हणून खाली काही दुवे देतो आहे.

<बरं मग>

विजुभाऊ ·

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 11:40
कंसात लिहिलंत तरी हे विडंबन नाहीच! खरंच असं आहे.

सस्नेह गुरुवार, 05/29/2014 - 11:45
परिस्थिती गंभीर आहे. यावरून एक जोक आठवला. बाबा : बंड्या, फक्त ५५ टक्के ? अरे शिवाजी महाराज तुझ्याएवढे होते तेव्हा त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता !' बंड्या : बाबा, ते तुमच्या एवढे झाले तेव्हा छत्रपती होते !

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/29/2014 - 15:22
तर काय आजकाल बाकलिवाल,दिक्षा,प्राईम,पेस,आकाश हे पुण्यातले शिक्षणसम्राट झालेत म्हणे.आणि एवढे करुन I.I.T च्या ६००० सीटपैकी यावर्षी पुण्यातील विद्यार्थ्यान्ना मिळाल्या फक्त ५०० आय आय टी ची तयारी ८ वी पासुन??? एकंदर I.A.C.P. I.I.T. Classes चे दिवस दूर नाहीत. असोच.

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 11:40
कंसात लिहिलंत तरी हे विडंबन नाहीच! खरंच असं आहे.

सस्नेह गुरुवार, 05/29/2014 - 11:45
परिस्थिती गंभीर आहे. यावरून एक जोक आठवला. बाबा : बंड्या, फक्त ५५ टक्के ? अरे शिवाजी महाराज तुझ्याएवढे होते तेव्हा त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता !' बंड्या : बाबा, ते तुमच्या एवढे झाले तेव्हा छत्रपती होते !

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/29/2014 - 15:22
तर काय आजकाल बाकलिवाल,दिक्षा,प्राईम,पेस,आकाश हे पुण्यातले शिक्षणसम्राट झालेत म्हणे.आणि एवढे करुन I.I.T च्या ६००० सीटपैकी यावर्षी पुण्यातील विद्यार्थ्यान्ना मिळाल्या फक्त ५०० आय आय टी ची तयारी ८ वी पासुन??? एकंदर I.A.C.P. I.I.T. Classes चे दिवस दूर नाहीत. असोच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री श्री श्री विनायक प्रभूपाद स्वामीना अर्पण. आमची प्रेरणा . http://www.misalpav.com/node/27986 काय चिरंजीव. रीझल्ट कधी आहे? १२ तारखेला. ठीक आहे. तुझा नम्बर पितळे काकाना एस एम एस केलाय. अकरा तारखेला परत एकदा करा. पप्पा काय फरक पडणार आहे एका दिवसानी. तुला नाही मला पडेल. एक दिवस रीझल्ट अगोदर समजेल. सी ओ ई पी , वालचंद नाहीतर कर्‍हाड नक्की. पप्पा ओ आता बारावीच्या मार्कावर अ‍ॅडमिशन मिळत नाही. तेवढ्यासाठीच तर मुद्दाम चिंचवडच्या क्लासमधे अ‍ॅडमिशन घेतली ना. अकरावीला कमी होते पण पण क्लासच्या सरानी सगळी तयारी करून घेतली होती म्हणून सांगितलय.

नाटेठोम

आतिवास ·

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 22:11
नवा शब्द कसा वापरायचा आन्जीला लग्गेच कळलं!

भृशुंडी गुरुवार, 05/29/2014 - 22:34
आईने हाक मारली. कैतरी काम असणार. म्या म्हन्ली ” नाटेठोम”!
हे एक नंबर! कथेची रचनाही खूप आवडली

चौकटराजा Fri, 05/30/2014 - 08:24
काळाच्या ओघात घोळू, डिंग्री, या भाजा, भुतांखेतांच्या गोष्टी, कल्हईवाला, कंदिल, पिवडीचा रंग हे सगळे गायब व्हायला लागलेयत कसचे गायब झालेयत. जो पर्यंत चर्चगेट- विरार , छशिट- कर्जत लोकल आहेत तो पर्यंत पत्याना मरण नाही पण नाटेठोम ला भवितव्य नाही. या अजब खेळाची आठवण करून दिल्याबद्द्ल धन्स !

In reply to by मनीषा

योगी९०० Fri, 05/30/2014 - 16:06
आन्जी हुश्शार आहे ! नविन शिकलेला शब्द कधी आणि कसा वापरायचा हे तिला बरोबर कळतं. यावेळी मात्र आन्जी निरागस वाटली नाही. थोडे वय वाढल्याने "निरागसपणा दाखवत स्वतःचे काम कसे करून घ्यावे" हे समजण्याची हुशारी आन्जीला आली आहे असे वाटले. बाकी शशक आवडली.

जयनीत Sat, 05/31/2014 - 14:25
आन्जे करून घे नखरे जोवर पावने हायेत घरात तवर. एक डाव जाऊ दे त्याईले मंग आई अण्णा दावतील तुले नॉट्याठोम म्हंजे काय -हायते थे.

मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 10:35
अशा गोष्टी वाचल्या ना... की दिवस यकदम ग्वाड होउन जातो बघा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 22:11
नवा शब्द कसा वापरायचा आन्जीला लग्गेच कळलं!

भृशुंडी गुरुवार, 05/29/2014 - 22:34
आईने हाक मारली. कैतरी काम असणार. म्या म्हन्ली ” नाटेठोम”!
हे एक नंबर! कथेची रचनाही खूप आवडली

चौकटराजा Fri, 05/30/2014 - 08:24
काळाच्या ओघात घोळू, डिंग्री, या भाजा, भुतांखेतांच्या गोष्टी, कल्हईवाला, कंदिल, पिवडीचा रंग हे सगळे गायब व्हायला लागलेयत कसचे गायब झालेयत. जो पर्यंत चर्चगेट- विरार , छशिट- कर्जत लोकल आहेत तो पर्यंत पत्याना मरण नाही पण नाटेठोम ला भवितव्य नाही. या अजब खेळाची आठवण करून दिल्याबद्द्ल धन्स !

In reply to by मनीषा

योगी९०० Fri, 05/30/2014 - 16:06
आन्जी हुश्शार आहे ! नविन शिकलेला शब्द कधी आणि कसा वापरायचा हे तिला बरोबर कळतं. यावेळी मात्र आन्जी निरागस वाटली नाही. थोडे वय वाढल्याने "निरागसपणा दाखवत स्वतःचे काम कसे करून घ्यावे" हे समजण्याची हुशारी आन्जीला आली आहे असे वाटले. बाकी शशक आवडली.

जयनीत Sat, 05/31/2014 - 14:25
आन्जे करून घे नखरे जोवर पावने हायेत घरात तवर. एक डाव जाऊ दे त्याईले मंग आई अण्णा दावतील तुले नॉट्याठोम म्हंजे काय -हायते थे.

मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 10:35
अशा गोष्टी वाचल्या ना... की दिवस यकदम ग्वाड होउन जातो बघा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमची सुट्टी झ्याक. राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ. दिवसभर आंबे, खेळ. अब्यास न्हाई. मार न्हाई. घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं. त्यांच्यासंग शुद्ध बोलते. अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत. मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस काळे. ‘क्याट’ म्हनत्येत त्येला. खेळतात ती समदी. त्यादिशी बगत बस्ली. सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली. अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”. मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला. मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला. म्या इचारलं “नाटेठोम?

बर मग?

विनायक प्रभू ·

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2014 - 09:53
अजुन येऊ द्या. पोरांना मार्काच्या स्पर्धेत जितकं पळवायचं तितकं पालक म्हणुन आम्ही पळवत राहु. -दिलीप बिरुटे

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 11:35
आय आय टी च्या अ‍ॅडमिशनसाठी मुलांना आठवीपासून क्लास लावतात म्हणे. काही ठिकाणी मुलं ११ वी १२ वी ला शाळेत जातच नाहीत. फक्त क्लासेसना जातात असंही ऐकलंय. अवघड आहे. या पोरांना अ‍ॅडमिशन नाही मिळाली तर काय?

In reply to by विनायक प्रभू

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 13:44
जल्लां! हे म्हणजे हिरवे लोक आधी कार्यालय वगैरे बुक करून ठेवतात आणि मग लग्नासाठी मुली/मुलगे बघायला सुरुवात करतात तशातला प्रकार!

In reply to by विनायक प्रभू

सामान्यनागरिक Fri, 06/13/2014 - 12:11
अहो हल्ली हेच होत आहे. अगदी आय आय टी नसले तरी प्लेस्कुल्च्या मधे गरोदराहुहिल्यानंतर लगेच् दाखला घेतात. पुढची पायरे म्हणजे : आपल्या पोराला जनुकीय तंत्रज्ञान वापरुन बुद्धीमत्ता बदलुन घेणे. म्हणजे पोटात असतांनाच खात्री होईल की हा प्रत्येक परीक्षेत पहिला येणार !

विनायक प्रभू गुरुवार, 05/29/2014 - 15:44
काही प्रश्न असल्यास लेखावर विचारावेत. व्य.नी नको. लेखाचा उद्देश पूर्ण होइल.

धन्या गुरुवार, 05/29/2014 - 21:47
डॉ. खरे अणि गुरुजींच्या लेखाने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे हे खुपच चांगलं झालं. या निमित्ताने मी ही बरेच दिवस पडून असलेलं डॉ. व्ही रघुनाथन यांचं शर्यत शिक्षणाची (इंग्रजी: डोन्ट स्प्रिंट दी मॅरेथॉन) हे पुस्तक वाचून काढले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचा भरही आय आय टी ला प्रवेश मिळणे न मिळणे यावरच आहे. आजचं शिक्षण हे पुढे चांगली नोकरी मिळावी या हेतूनेच घेतले, दिले जाते. घोकून घोकून परीक्षांमध्ये ओकायचे आणि पुढे सरकत राहायचे हेच आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्राक्तन आहे. शिक्षणामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे हे कुणाच्या गावीच नाही. काल परवाची गोष्ट. शेजारी राहणार्‍या माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान मित्राचा फोन आला, "दादा बीईला कॉम्प्युटर इंजिनीयरींगला फर्स्ट क्लास मिळाला आहे, पुढे कुठला कोर्स करु?" मी त्याला कॅम्पसमधून वगैरे जॉब नाही मिळाला का विचारले. नकारार्थी उत्तर येताच मला माहिती असलेले पर्याय सांगितले. संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवणार्‍या तरुणाला "मी पुढे काय करु" हा प्रश्न पडत असेल तर ते शिक्षण व्यवस्थेचे अपयश नव्हे काय? आज "इंटरनॅशनल" स्कुल्समध्ये मुलांना पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश घेण्यासाठी वार्षिक पन्नास हजारापेक्षा अधिक फी मोजावी लागते. जेमतेम तीन वर्ष वयाच्या आपल्या मुलाला/मुलीला या शाळा असे काय शिकवणार आहेत ज्यासाठी एव्हढी मोठी रक्कम आपण मोजतोय हा विचार पालक करत नाहीत. कारणे अनेक असतात. अशा शाळांमध्ये मुले शिकण्यासाठी जात नसतात, पालकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जात असतात. ती फी शिक्षणाची नसून प्रतिष्ठेची असते. यासाठी मग "जे आम्हाला मिळालं नाही ते त्यांना मिळावं" अशी लटकी सबब पुढे केली जाते. या पन्नास हजारी इंटरनॅशनल स्कुल्स आणि मनपाच्या शाळा या दोन टोकांमध्ये सर्वसामान्यांना परवडणार्‍या शुल्कामध्ये अतिशय चांगलं शिक्षण देणार्‍या शाळा आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यांचा विचार कुणीच करत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ली बरेच वेळा व्यक्तीने घेतलेले शिक्षण आणि करत असलेले काम यात दुरान्वयानेही काही संबंध नसतो. दहावी बारावी खुप दूरची गोष्ट झाली, अगदी अभियांत्रिकीच्या पदवीचाही हल्ली काम करताना उपयोग होतोच असे नाही. यंत्र, खाणकाम, स्थापत्य, विद्युत अशा अभियांत्रीकीच्या विदयाशाखांमध्ये शिक्षण घेतलेले अनेकजण आज आयटीमध्ये कीबोर्ड बडवत आहेत. जवळ पैसा नसेल तर माणसाची अवस्था दयनीय होते हे जरी खरी असले तरी आपल्या मुलाला/मुलीला अर्थार्जनासाठी सक्षम बनवत असताना त्यांचा व्यक्ती म्हणून सर्वांगिण विकास होतोय ना याचाही विचार आई वडीलांनी, पालकांनी करायला हवा. अन्यथा पैसा खोर्‍याने येईल मात्र आपलं मुल एक व्यक्ती म्हणून आयुष्याबाबत समाधानी नसेल तर त्या पैशाचं काय करणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2014 - 09:53
अजुन येऊ द्या. पोरांना मार्काच्या स्पर्धेत जितकं पळवायचं तितकं पालक म्हणुन आम्ही पळवत राहु. -दिलीप बिरुटे

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 11:35
आय आय टी च्या अ‍ॅडमिशनसाठी मुलांना आठवीपासून क्लास लावतात म्हणे. काही ठिकाणी मुलं ११ वी १२ वी ला शाळेत जातच नाहीत. फक्त क्लासेसना जातात असंही ऐकलंय. अवघड आहे. या पोरांना अ‍ॅडमिशन नाही मिळाली तर काय?

In reply to by विनायक प्रभू

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 13:44
जल्लां! हे म्हणजे हिरवे लोक आधी कार्यालय वगैरे बुक करून ठेवतात आणि मग लग्नासाठी मुली/मुलगे बघायला सुरुवात करतात तशातला प्रकार!

In reply to by विनायक प्रभू

सामान्यनागरिक Fri, 06/13/2014 - 12:11
अहो हल्ली हेच होत आहे. अगदी आय आय टी नसले तरी प्लेस्कुल्च्या मधे गरोदराहुहिल्यानंतर लगेच् दाखला घेतात. पुढची पायरे म्हणजे : आपल्या पोराला जनुकीय तंत्रज्ञान वापरुन बुद्धीमत्ता बदलुन घेणे. म्हणजे पोटात असतांनाच खात्री होईल की हा प्रत्येक परीक्षेत पहिला येणार !

विनायक प्रभू गुरुवार, 05/29/2014 - 15:44
काही प्रश्न असल्यास लेखावर विचारावेत. व्य.नी नको. लेखाचा उद्देश पूर्ण होइल.

धन्या गुरुवार, 05/29/2014 - 21:47
डॉ. खरे अणि गुरुजींच्या लेखाने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे हे खुपच चांगलं झालं. या निमित्ताने मी ही बरेच दिवस पडून असलेलं डॉ. व्ही रघुनाथन यांचं शर्यत शिक्षणाची (इंग्रजी: डोन्ट स्प्रिंट दी मॅरेथॉन) हे पुस्तक वाचून काढले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचा भरही आय आय टी ला प्रवेश मिळणे न मिळणे यावरच आहे. आजचं शिक्षण हे पुढे चांगली नोकरी मिळावी या हेतूनेच घेतले, दिले जाते. घोकून घोकून परीक्षांमध्ये ओकायचे आणि पुढे सरकत राहायचे हेच आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्राक्तन आहे. शिक्षणामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे हे कुणाच्या गावीच नाही. काल परवाची गोष्ट. शेजारी राहणार्‍या माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान मित्राचा फोन आला, "दादा बीईला कॉम्प्युटर इंजिनीयरींगला फर्स्ट क्लास मिळाला आहे, पुढे कुठला कोर्स करु?" मी त्याला कॅम्पसमधून वगैरे जॉब नाही मिळाला का विचारले. नकारार्थी उत्तर येताच मला माहिती असलेले पर्याय सांगितले. संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवणार्‍या तरुणाला "मी पुढे काय करु" हा प्रश्न पडत असेल तर ते शिक्षण व्यवस्थेचे अपयश नव्हे काय? आज "इंटरनॅशनल" स्कुल्समध्ये मुलांना पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश घेण्यासाठी वार्षिक पन्नास हजारापेक्षा अधिक फी मोजावी लागते. जेमतेम तीन वर्ष वयाच्या आपल्या मुलाला/मुलीला या शाळा असे काय शिकवणार आहेत ज्यासाठी एव्हढी मोठी रक्कम आपण मोजतोय हा विचार पालक करत नाहीत. कारणे अनेक असतात. अशा शाळांमध्ये मुले शिकण्यासाठी जात नसतात, पालकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जात असतात. ती फी शिक्षणाची नसून प्रतिष्ठेची असते. यासाठी मग "जे आम्हाला मिळालं नाही ते त्यांना मिळावं" अशी लटकी सबब पुढे केली जाते. या पन्नास हजारी इंटरनॅशनल स्कुल्स आणि मनपाच्या शाळा या दोन टोकांमध्ये सर्वसामान्यांना परवडणार्‍या शुल्कामध्ये अतिशय चांगलं शिक्षण देणार्‍या शाळा आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यांचा विचार कुणीच करत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ली बरेच वेळा व्यक्तीने घेतलेले शिक्षण आणि करत असलेले काम यात दुरान्वयानेही काही संबंध नसतो. दहावी बारावी खुप दूरची गोष्ट झाली, अगदी अभियांत्रिकीच्या पदवीचाही हल्ली काम करताना उपयोग होतोच असे नाही. यंत्र, खाणकाम, स्थापत्य, विद्युत अशा अभियांत्रीकीच्या विदयाशाखांमध्ये शिक्षण घेतलेले अनेकजण आज आयटीमध्ये कीबोर्ड बडवत आहेत. जवळ पैसा नसेल तर माणसाची अवस्था दयनीय होते हे जरी खरी असले तरी आपल्या मुलाला/मुलीला अर्थार्जनासाठी सक्षम बनवत असताना त्यांचा व्यक्ती म्हणून सर्वांगिण विकास होतोय ना याचाही विचार आई वडीलांनी, पालकांनी करायला हवा. अन्यथा पैसा खोर्‍याने येईल मात्र आपलं मुल एक व्यक्ती म्हणून आयुष्याबाबत समाधानी नसेल तर त्या पैशाचं काय करणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अभिनंदन.." धन्यवाद "पार्टी पाहीजे" कसली? "कसली म्हणजे काय. ५८ चे ८५ ची पार्टी मिळालीच पाहीजे" अरे ़ज्याला मिळाले तो म्हणतो "सो व्हॉट" तर मी उगाच कशाला नाचु गावभर. "़कमाल आहे. बोर्डावर अधोरेखीत नोंद आहे शाळेत. मॅड्मनी ़़खास उल्लेख केला. तुला बोलला नाही" नाय बॉ. "़कमाल आहे.पुढे काय? सायन्स?" बघु. अजुन काय ठरले नाही. "तू काय ठरवलयस"? ठरवणारा मी कोण? "९० हुकल्याचे फ्रस्ट्रेशन वाट्तेय मला" अरे हट बे. ९५ आले असते तरी धिरुभाई बोलवणार होता का असे मी नाही तो म्हणतोय. "ंमग प्रश्नच खुंटला. माझ्याने घराण्याचे नाव ़काढले. ९२.३५. दोन मार्काने शाळेतला पहीला नंबर चुकला.

ग्वॉकोमोली (Guacamole)

Mrunalini ·

शेखर गुरुवार, 05/29/2014 - 01:37
कालच केली होती ही डिश मी. मस्त लागते.

Mrunalini गुरुवार, 05/29/2014 - 12:17
सगळ्यांचे धन्यवाद. :) हो पेठकर काका, मलाहि अव्हाकाडो नुसता खायला कधीच आबडत नाही, पण हे असे बनवल्यावर खुप छान लागते. नक्की ट्राय करुन बघा.

सानिकास्वप्निल गुरुवार, 05/29/2014 - 16:03
अव्हकॅडो खूप आवडतं, व्हेरी गुड फॉर फॉलिक अ‍ॅसिड :) सॅलॅडमध्ये त्याचा उपयोग करता येतो. स्वतःची अशी चव नसते पण इतर घटक असल्यामुले चविष्ट लागतं. अत्यंत आवडीच्या Cuisineमधले आवडीचे डिप ग्वॉकोमोली, ह्यात ब्राईनमधल्या हॅलेपिनोजबरोबर थोडे ब्राईन / व्हिनेगर घातले तर छान चव येते शिवाय लिंबु रस घातल्यामुळे ते काळे पडत नाही. ताजेच खावे जर का आधी बनवून ठेवायचे असेल तर फ्रिजमध्ये झाकून ठेवावे, मस्तं राहतं. मी तर कधी कधी तोंडी लावणं म्हणून पण बनवते:;)

सखी Fri, 05/30/2014 - 01:12
मृणालिनी पाकृ फारच खतरनाक दिसतेय, हे डिप खुप आवडतं पण कधी वाटेला गेले नाही. खरेदी करताना अव्हकॅडो कच्च तर नाहिये नाहीये ना असा नेहमी प्रश्न पडतो, (तयार/पिकलेलं कसं दिसते हे ही माहीती नाहीये :( )

मस्त कलंदर Fri, 05/30/2014 - 22:20
मी उत्सुकतेने परवा एक अ‍ॅव्हाकाडो आणलं होतं. ते कापता कापताच हैराण झाले. वरती त्याला चवही कसली नव्हती आणि शेवटाकडे कडवट लागत होते म्हणून फेकून दिले. तर, शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे? शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?

In reply to by मस्त कलंदर

शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे?
अव्हकॅडोचे देठ काढून बघावे, जर का हिरवट-पिवळट असेल तर ते चांगले पिकलेले आहे.
शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?
हा व्हिडिओ बघावा अशा पद्धतीने मी ही कापते व चमच्याने स्कुप करते. अव्हकॅडोला स्वतःची चव नसते. एकदम ब्लँड फळ आहे ते. सॅलॅड, ग्वॉकोमोलीमध्ये त्याचा उपयोग करता येतो. काही ठिकाणी त्याचे आयस्क्रीम ही बनवतात :)

In reply to by म्हैस

Mrunalini Wed, 06/18/2014 - 16:22
हाय, भारतात आज काल तुम्हाला कुठ्ल्याही सुपर शॉपी मधे अव्हाकाडो आणि हलापिनोज मिरच्या अगदी सहज मिळतील. मला वाटते ऑलिवव्ह ऑईलला दुसरा काहि पर्याय नाही. कारण त्याची एक वेगळी चव असते. आपले साधे सनफ्लॉवर ऑईल किंवा शेंगदाण्याचे तेल एवढे खास लागणार नाही आणि ते असे कच्चे खाणे सुद्धा चांगले नाही. जर ऑलिव्ह ऑईल नसेल, तर नाही टाकले तरी चालेल.

केदार-मिसळपाव Wed, 06/18/2014 - 15:15
आम्ही हेच कोशिंबीर म्हणुन खातो की. फरक एव्ह्ढाच की आवोकादोडो चे तुकडे करतो गर काढण्याऐवजी. नाव समजले आता मला ह्या कोशिंबीरीचे. धन्यवाद मृणालिनीताई.

शेखर गुरुवार, 05/29/2014 - 01:37
कालच केली होती ही डिश मी. मस्त लागते.

Mrunalini गुरुवार, 05/29/2014 - 12:17
सगळ्यांचे धन्यवाद. :) हो पेठकर काका, मलाहि अव्हाकाडो नुसता खायला कधीच आबडत नाही, पण हे असे बनवल्यावर खुप छान लागते. नक्की ट्राय करुन बघा.

सानिकास्वप्निल गुरुवार, 05/29/2014 - 16:03
अव्हकॅडो खूप आवडतं, व्हेरी गुड फॉर फॉलिक अ‍ॅसिड :) सॅलॅडमध्ये त्याचा उपयोग करता येतो. स्वतःची अशी चव नसते पण इतर घटक असल्यामुले चविष्ट लागतं. अत्यंत आवडीच्या Cuisineमधले आवडीचे डिप ग्वॉकोमोली, ह्यात ब्राईनमधल्या हॅलेपिनोजबरोबर थोडे ब्राईन / व्हिनेगर घातले तर छान चव येते शिवाय लिंबु रस घातल्यामुळे ते काळे पडत नाही. ताजेच खावे जर का आधी बनवून ठेवायचे असेल तर फ्रिजमध्ये झाकून ठेवावे, मस्तं राहतं. मी तर कधी कधी तोंडी लावणं म्हणून पण बनवते:;)

सखी Fri, 05/30/2014 - 01:12
मृणालिनी पाकृ फारच खतरनाक दिसतेय, हे डिप खुप आवडतं पण कधी वाटेला गेले नाही. खरेदी करताना अव्हकॅडो कच्च तर नाहिये नाहीये ना असा नेहमी प्रश्न पडतो, (तयार/पिकलेलं कसं दिसते हे ही माहीती नाहीये :( )

मस्त कलंदर Fri, 05/30/2014 - 22:20
मी उत्सुकतेने परवा एक अ‍ॅव्हाकाडो आणलं होतं. ते कापता कापताच हैराण झाले. वरती त्याला चवही कसली नव्हती आणि शेवटाकडे कडवट लागत होते म्हणून फेकून दिले. तर, शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे? शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?

In reply to by मस्त कलंदर

शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे?
अव्हकॅडोचे देठ काढून बघावे, जर का हिरवट-पिवळट असेल तर ते चांगले पिकलेले आहे.
शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?
हा व्हिडिओ बघावा अशा पद्धतीने मी ही कापते व चमच्याने स्कुप करते. अव्हकॅडोला स्वतःची चव नसते. एकदम ब्लँड फळ आहे ते. सॅलॅड, ग्वॉकोमोलीमध्ये त्याचा उपयोग करता येतो. काही ठिकाणी त्याचे आयस्क्रीम ही बनवतात :)

In reply to by म्हैस

Mrunalini Wed, 06/18/2014 - 16:22
हाय, भारतात आज काल तुम्हाला कुठ्ल्याही सुपर शॉपी मधे अव्हाकाडो आणि हलापिनोज मिरच्या अगदी सहज मिळतील. मला वाटते ऑलिवव्ह ऑईलला दुसरा काहि पर्याय नाही. कारण त्याची एक वेगळी चव असते. आपले साधे सनफ्लॉवर ऑईल किंवा शेंगदाण्याचे तेल एवढे खास लागणार नाही आणि ते असे कच्चे खाणे सुद्धा चांगले नाही. जर ऑलिव्ह ऑईल नसेल, तर नाही टाकले तरी चालेल.

केदार-मिसळपाव Wed, 06/18/2014 - 15:15
आम्ही हेच कोशिंबीर म्हणुन खातो की. फरक एव्ह्ढाच की आवोकादोडो चे तुकडे करतो गर काढण्याऐवजी. नाव समजले आता मला ह्या कोशिंबीरीचे. धन्यवाद मृणालिनीताई.
ग्वॉकोमोली हे एक मेक्सिकन डिप आहे. हे तुम्ही चिप्सबरोबर किंवा टोस्टवर लावुन किंवा सँडविच मधे स्प्रेड म्हणुन सुद्धा वापरु शकता.

चर्चा बेलबॉण्डची

माहितगार ·

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 16:20
मी हजर राहीन अशा स्वरूपाचा कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता वचननामा देणे शक्य असले पाहिजे. किंवा आरोपी वर सरते शेवटी गुन्हा सिद्ध न झाल्यास जामीनाची सर्व रक्क्क्म व्याजासह आरोपमुक्त माणसाला मिळाली पाहिजे.म्हण्जे मी गुन्हेगार नाही तर मी का पैसे भरायचे असा पवित्रा कोणाला घेता येणार नाही.

In reply to by चौकटराजा

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 16:24
या बरोबरच केवळ आपल्या देशात बेअब्रू चा गुन्हा आप म्हातारे होईपर्यंत सिद्ध होणार नाही अशा आनंदात बेछूटपणे आरोप करीत सुटणे यास कठोर शिक्षा झाली पाहिजे हे ही खरे.

In reply to by चौकटराजा

माहितगार Wed, 05/28/2014 - 17:26
दोन्ही प्रतिसाद आवडले अर्थात दुसरा प्रतिसाद कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेच्यावेळी पुन्हा विचारात घ्यावा लागेल. प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

चौकटराजा गुरुवार, 05/29/2014 - 09:12
आरोप करायच्या अभिव्यक्तीला ना नाही . काहीतरी प्राथमिक पुराव्यासह पोलीसात एफ आर आय दिल्यानंतर असे प्रकटन ग्राह्य धरले पाहिजे नाहीतर कोणत्याही व्यासपीठावर उभे राहायचे व कोणावरही आरोप करायचे हे त्या स्वात्रंत्र्याचा गैरवापरच आहे.

In reply to by चौकटराजा

आतिवास Wed, 05/28/2014 - 18:01
मी हजर राहीन अशा स्वरूपाचा कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता वचननामा देणे शक्य असले पाहिजे. असा बॉन्ड असतो. त्यात प्रत्यक्ष पैसे भरायचे नसतात. पण पुढच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या तारखेस गैरहजर राहिल्यास मात्र ती रक्कम भरावी लागते. अवांतरः एकूण या निमित्ताने माझ्यासारख्या अनेकांना आपण न्यायव्यवस्थेविषयी किती कमी जाणतो हे कळलं - हाही एक(मेव) फायदा!

In reply to by आतिवास

आनन्दा गुरुवार, 05/29/2014 - 00:06
माझ्यामते तुम्ही म्हणताय ते दिवणी खटल्यात शक्य असेल. बाकी सुब्रतो राय कोणत्या आधारावर इतके दिवस बाहेर होते?

In reply to by आतिवास

सुबोध खरे गुरुवार, 05/29/2014 - 10:26
माझ्या माहितीप्रमाणे केजरीवाल साहेब न्यायालयात दोन वेळा बोलावून सुद्धा (निवडणुकीच्या प्रचारात अडकले असल्याने)अनुपस्थित राहिले तर न्यायालय त्यांना जामीन ठेवण्यास सांगेल नाही तर काय करील. शेवटी लोकशाहीत सर्व लोक समान असतात पण काही लोक जास्त समान असतात या गैरसमजात दीड शहाणपणा करण्यात केजरीवाल साहेबांनी तात्विक भूमिका घेतली कि बेल बॉन्ड भरणार नाही आणि तुरुंगात जाईन. पण जेंव्हा तीन आठवडे तुरुंगात बसण्याची पाळी आली तेंव्हा उशिरा का होईना शहाणपण आले आणि उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.कारण तुरुंगाबाहेर कितीही आरडओरडा केला तरी लोकांना फरक पडत नाही हे लक्षात आले. मी तुरुंगात गेलो तर भ्रष्टाचार विरोधी चळवळीला वाली राहणार नाही अशी बेताल वक्तव्ये सुद्धा केली. पण फारसा फरक पडला नाही. न्यायालयाने त्यांना प्रश्न प्रतिष्ठेचा बनवू नका असे "सुचवले". कारण कायद्याच्या तरतुदीबद्दल न्यायालय सुद्धा इतका दीड शहाणपणा सहन करणे शक्य नव्हते. गपचूप जमीन भरला आणि बाहेर पडले. आता पाहूया याबद्दल लोक चळवळ उभारतात काय ते? मी गुन्हेगार नाही तर मी पैसे का भरायचे हा सकृतदर्शनी केलेला युक्तिवाद एक गोष्ट विसरतो तुम्ही न्यायासनावर बसून स्वतः निर्दोष ठरवून मोकळे होता पण तुम्ही न्यायाधीश नाही हे विसरता. न्यायालयाने तुम्हाला निर्दोष सोडले तर आपले जामिनाचे पैसे आपल्याला परत मिळतातच. बेफाट आरोप करायचे आणि न्यायालयाला सामोरे जायचे नाही. ( व्यक्तिगत रित्या गडकरी साहेब निर्दोष आहेत कि नाहीत ते मला माहित नाही आणि मी त्यांचे समर्थनही करीत नाही) असो आभाळाकडे तोंड करून थुकले तर आपल्याच तोंडावर पडते हे या निमित्ताने केजरीवाल साहेबाना कळले असेल तर चांगले. मूळ उच्च हेतूने चालू केलेली भ्रष्टाचार विरोधी चळवळ बेफाट आरोप आणि बेताल वक्तव्ये करून त्यांनी खड्यात घातली हे वाईट झाले. एके काळी आप ला सिंह सुद्धा घाबरत असे आता उंदीरही नाही अशी परिस्थिती करून घेतली आहे. कालाय तस्मै नमः

शेखर काळे गुरुवार, 05/29/2014 - 11:46
केजरीवालांनी हातातली पाने फडफडवीत जी व्यक्तव्ये केली होती की त्यांना भ्रष्टाचार कोणी आणि कसा केला याची पुर्ण कल्पना आहे, त्याचे काय झाले ? त्यांच्याकडे पुरावा होता ना ? मग त्यांना न्यायालयात तो पुरावा सादर करण्यापासून कोणी रोखले होते ? आणि न्यायालयाचा अवमान करून मनमानी करणे हा भ्रष्टाचार नाही का ? - शेखर काळे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/29/2014 - 15:02
जमानतीलाच जामिन म्हणतात का? आणि केजरीवाल, दमानिया बेताल आरोप करत सुटले. ते आरोप सिद्ध कोण करणार? मनिष तिवारी कसे माफी मागून मोकळे झाले.

माहितगार गुरुवार, 05/29/2014 - 16:16
आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी या विषयावर कायदेविषय भूमीकेतून चर्चेसाठी आत्ताच स्वतंत्र धागा काढला आहे. या धाग्यावर येत असलेल्या सर्वच प्रतिसादांसाठी धन्यवाद.

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 16:20
मी हजर राहीन अशा स्वरूपाचा कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता वचननामा देणे शक्य असले पाहिजे. किंवा आरोपी वर सरते शेवटी गुन्हा सिद्ध न झाल्यास जामीनाची सर्व रक्क्क्म व्याजासह आरोपमुक्त माणसाला मिळाली पाहिजे.म्हण्जे मी गुन्हेगार नाही तर मी का पैसे भरायचे असा पवित्रा कोणाला घेता येणार नाही.

In reply to by चौकटराजा

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 16:24
या बरोबरच केवळ आपल्या देशात बेअब्रू चा गुन्हा आप म्हातारे होईपर्यंत सिद्ध होणार नाही अशा आनंदात बेछूटपणे आरोप करीत सुटणे यास कठोर शिक्षा झाली पाहिजे हे ही खरे.

In reply to by चौकटराजा

माहितगार Wed, 05/28/2014 - 17:26
दोन्ही प्रतिसाद आवडले अर्थात दुसरा प्रतिसाद कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेच्यावेळी पुन्हा विचारात घ्यावा लागेल. प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

चौकटराजा गुरुवार, 05/29/2014 - 09:12
आरोप करायच्या अभिव्यक्तीला ना नाही . काहीतरी प्राथमिक पुराव्यासह पोलीसात एफ आर आय दिल्यानंतर असे प्रकटन ग्राह्य धरले पाहिजे नाहीतर कोणत्याही व्यासपीठावर उभे राहायचे व कोणावरही आरोप करायचे हे त्या स्वात्रंत्र्याचा गैरवापरच आहे.

In reply to by चौकटराजा

आतिवास Wed, 05/28/2014 - 18:01
मी हजर राहीन अशा स्वरूपाचा कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता वचननामा देणे शक्य असले पाहिजे. असा बॉन्ड असतो. त्यात प्रत्यक्ष पैसे भरायचे नसतात. पण पुढच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या तारखेस गैरहजर राहिल्यास मात्र ती रक्कम भरावी लागते. अवांतरः एकूण या निमित्ताने माझ्यासारख्या अनेकांना आपण न्यायव्यवस्थेविषयी किती कमी जाणतो हे कळलं - हाही एक(मेव) फायदा!

In reply to by आतिवास

आनन्दा गुरुवार, 05/29/2014 - 00:06
माझ्यामते तुम्ही म्हणताय ते दिवणी खटल्यात शक्य असेल. बाकी सुब्रतो राय कोणत्या आधारावर इतके दिवस बाहेर होते?

In reply to by आतिवास

सुबोध खरे गुरुवार, 05/29/2014 - 10:26
माझ्या माहितीप्रमाणे केजरीवाल साहेब न्यायालयात दोन वेळा बोलावून सुद्धा (निवडणुकीच्या प्रचारात अडकले असल्याने)अनुपस्थित राहिले तर न्यायालय त्यांना जामीन ठेवण्यास सांगेल नाही तर काय करील. शेवटी लोकशाहीत सर्व लोक समान असतात पण काही लोक जास्त समान असतात या गैरसमजात दीड शहाणपणा करण्यात केजरीवाल साहेबांनी तात्विक भूमिका घेतली कि बेल बॉन्ड भरणार नाही आणि तुरुंगात जाईन. पण जेंव्हा तीन आठवडे तुरुंगात बसण्याची पाळी आली तेंव्हा उशिरा का होईना शहाणपण आले आणि उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.कारण तुरुंगाबाहेर कितीही आरडओरडा केला तरी लोकांना फरक पडत नाही हे लक्षात आले. मी तुरुंगात गेलो तर भ्रष्टाचार विरोधी चळवळीला वाली राहणार नाही अशी बेताल वक्तव्ये सुद्धा केली. पण फारसा फरक पडला नाही. न्यायालयाने त्यांना प्रश्न प्रतिष्ठेचा बनवू नका असे "सुचवले". कारण कायद्याच्या तरतुदीबद्दल न्यायालय सुद्धा इतका दीड शहाणपणा सहन करणे शक्य नव्हते. गपचूप जमीन भरला आणि बाहेर पडले. आता पाहूया याबद्दल लोक चळवळ उभारतात काय ते? मी गुन्हेगार नाही तर मी पैसे का भरायचे हा सकृतदर्शनी केलेला युक्तिवाद एक गोष्ट विसरतो तुम्ही न्यायासनावर बसून स्वतः निर्दोष ठरवून मोकळे होता पण तुम्ही न्यायाधीश नाही हे विसरता. न्यायालयाने तुम्हाला निर्दोष सोडले तर आपले जामिनाचे पैसे आपल्याला परत मिळतातच. बेफाट आरोप करायचे आणि न्यायालयाला सामोरे जायचे नाही. ( व्यक्तिगत रित्या गडकरी साहेब निर्दोष आहेत कि नाहीत ते मला माहित नाही आणि मी त्यांचे समर्थनही करीत नाही) असो आभाळाकडे तोंड करून थुकले तर आपल्याच तोंडावर पडते हे या निमित्ताने केजरीवाल साहेबाना कळले असेल तर चांगले. मूळ उच्च हेतूने चालू केलेली भ्रष्टाचार विरोधी चळवळ बेफाट आरोप आणि बेताल वक्तव्ये करून त्यांनी खड्यात घातली हे वाईट झाले. एके काळी आप ला सिंह सुद्धा घाबरत असे आता उंदीरही नाही अशी परिस्थिती करून घेतली आहे. कालाय तस्मै नमः

शेखर काळे गुरुवार, 05/29/2014 - 11:46
केजरीवालांनी हातातली पाने फडफडवीत जी व्यक्तव्ये केली होती की त्यांना भ्रष्टाचार कोणी आणि कसा केला याची पुर्ण कल्पना आहे, त्याचे काय झाले ? त्यांच्याकडे पुरावा होता ना ? मग त्यांना न्यायालयात तो पुरावा सादर करण्यापासून कोणी रोखले होते ? आणि न्यायालयाचा अवमान करून मनमानी करणे हा भ्रष्टाचार नाही का ? - शेखर काळे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/29/2014 - 15:02
जमानतीलाच जामिन म्हणतात का? आणि केजरीवाल, दमानिया बेताल आरोप करत सुटले. ते आरोप सिद्ध कोण करणार? मनिष तिवारी कसे माफी मागून मोकळे झाले.

माहितगार गुरुवार, 05/29/2014 - 16:16
आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी या विषयावर कायदेविषय भूमीकेतून चर्चेसाठी आत्ताच स्वतंत्र धागा काढला आहे. या धाग्यावर येत असलेल्या सर्वच प्रतिसादांसाठी धन्यवाद.
आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे समर्थन सहसा कुणीच करत नाही. आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे आरोप आणि जबाबदारीचा उल्लेख करण्या साठी लागणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संबंधीत आरोपीत व्यक्तींची हकनाक बदनामी होणार नाही ह्याचे पथ्यपाळण्याचा समतोल ह्याचे कायदेविषयक पैलू वेगळ्या धाग्याचा विषय आहे. ज्या व्यक्तीला आपल्यावरील आरोपांमुळे आपली बदनामी होते आहे असे वाटते त्या व्यक्तीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे सहाजीक आहे त्या व्यक्तीपाशी दुसरा काही मार्गही नाही. त्या करता दिवाणी आणि फौजदारी असे दोन पर्याय आहेत.