मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१२

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:58
अगदी अगदी =)) (तूर्त आमची संमती पूर्वार्धालाच आहे हेवेसांनल ;) )

In reply to by सूड

इस्पीकचा एक्का @परत एकदा (तरी) लग्न करावसं वाटायला लागलंय >>> अर्र्रे... लै वेळा लावणार! =)) मृत्युन्जय @अजुन येउ द्यात>>> जी सर! सूड @ 'ठेवणीतले' उखाणे द्यायचे की बुवा !! >>>या सामन्याच्या शेवटच्या १५ ओव्हर बाकि आहेत अजून! ;)

पेट थेरपी Tue, 06/10/2014 - 17:44
मला ही सर्व मालिका कैच्याकै आवडलेली आहे. फारच मस्त आणि मिस्किल लिहिता तुम्ही. मायबोलीवरची अन्न वै प्राणा ही मालिका जेवण म्हटले तर हे चटपटीत मस्त मधल्यावेळचे खाणे आहे. परत परत वाचणार. :) माझा एक परश्न आहे. मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? मला ते लग्न समारंभात कारुण्या फारुण्य नकोय. दणक्यात लगिन झाले पाहिजे.

In reply to by पेट थेरपी

@मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? >>> मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो. १) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. २) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!

In reply to by सूड

@आई नसल्यास??>>> एकट्या वडिलांकडून..किंवा त्यांची एकट्यानी विधी करायची इच्छा नसल्यास..ज्याला ह्यात सहभागी होण्याची मनापासून इच्छा आहे..अश्या दुसर्‍या कुणाकडुनही..!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 19:40
___/\___ मस्त हो गुरुजी! असेच विचार समाजाला पुढे नेतील. बहुतेकदा विधवा स्त्रीला तिचा नवरा नसणं हा तिचा स्वतःचा काही गुन्हा असल्यागत मागे थांबावं लागतं. आयुष्यभर राबून, कधीतरी एकटीनं खस्ता खाऊन मुलामुलीच्या कार्यात बिचारीला काहीही करता येत नाही. त्या मंगल प्रसंगी पूर्वी ह्या स्त्रीला नि मुलांना दारात उभं न केलेले काका कन्यादान करतात नि मिरवतात. अगदी सगळं केलेलं असलं तरी तो अधिकार आईपासून हिरावून घेतला का जातो हे समजत नाही. विधुरांची परिस्थिती आपल्या पुरुषप्रधान समाजाकडून तितकीशी वाईट झालेली नाही असं वाटतंय.

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 20:01
मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो. १) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. २) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!
अप्रतिम :)

In reply to by टवाळ कार्टा

एस Tue, 06/10/2014 - 20:45
असेच म्हणतो. अप्रतीम लेख. आमच्या लग्नाची आठवण आली. त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. :-)

In reply to by एस

@त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. Smile>>> अतिशय कौतुकास्पद! आपण यजमान लोकांनीच आंम्हाला अश्या गोष्टी करायला सांगितल्या तर धर्म काळाबरोबर रहायला मदत होइल.
या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-
मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो. १) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे. अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ २) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे (हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!) *मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे! ३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

एस गुरुवार, 06/12/2014 - 11:06
मागे तुम्ही एका प्रतिसादात तुमच्या मित्राचे लग्न तुमच्या घरीच कसे फक्त प्रतिज्ञा म्हणायची एवढाच विधी करवून लावले होते त्याची आठवण झाली. तुम्हांला आमच्याकडून जोरदार पाठींबा. हौसेच्या नावाखाली हे सगळं करवून घेतलं जातं. लग्नात नवरा-नवरीचं कुणीच काही ऐकत नसतं. ज्यालात्याला आपला अजेंडा पुढे दामटायचा असतो. आमच्या लग्नात आमचं फक्त त्या काकांनी ऐकलं आणि 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्या तरी का? अपत्यप्राप्त्यर्थ असे म्हणूया.' असे केलं. तरी आम्ही 'कन्याप्राप्त्यर्थ' असेच म्हणायला लावले. :-) म्हणालो, कन्याच झाली पाहिजे. नाही झाली तर दत्तक घेणार. :-) रच्याकने - हे सगळं काय करायचे आहे? कशाला हवी ती औपचारिकता, गडबडगोंधळ, निरर्थक विधींचा गुंता, श्रेष्ठ-कनिष्ठपणा... मियाँबीबी राजी तो क्यूँ कुछ करे काझी? दोघांनी एकमेकांना पसंत केलं, शपथपूर्वक परस्परांचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला की बास. झालं लग्न. बाकी दुनिया गेली खड्ड्यात. :-)

In reply to by एस

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 16:14
खरच. आपल्याला सगळे नाही तरी थोडेफार आपल्या मनात आहे त्या पद्धतिने लग्न करता आले तर किती मजा येईल पण तसे होत नाही. उदा. उग्गीच तासन् तास डोळ्यातून पाणी काढत होमकुंडासमोर बसणे, नको तेवढे मानपान, शेकडो लोकांच्या जेवणावळी वगैरे. मुलीला सासरी पाठवताना गडगडाटी गर्जना करत रडायलाच पाहिजे का? मी अज्याबात रडले नव्हते म्हणून सगळ्यांची पंचाईत झाली होती. बाबा तर म्हणाले की बाई गं, निदान शास्त्रापुरते दोन अश्रू डोळ्यातून काढ! ;) नंतर बरेचजण चिडवत होते की तुझ्या लग्नात आमचा रडायचा चान्स गेला म्हणून! ;) पण काही लग्नांमध्ये लोक धाय मोकलून रडताना पाहिलेत आणि मुलगी पलिकडच्या बिल्डींगमध्ये सासरी चालली होती. एका केसमध्ये तर ती वरील मजल्यावरून खालच्या जमल्यावर रहायला जाणार होती पण (म्हणूनच की काय) सासरचेही रडत होते.

In reply to by बॅटमॅन

एस गुरुवार, 06/12/2014 - 18:37
'धायी दिशांतून' पनि व्हू ल्गलेकि. कुंतुन कुंतुन अतव्न कदता तुम्हि लोक्स. तम्बा, ब्लगंध्र्वलाच संग्तो. *ROFL*

In reply to by सूड

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2014 - 23:12
@ह्याचे कॉपीराईट्स चुचू यांचेकडे आहेत.>>> नाsssssssssssही! :-/ चुचू बिचू जुनी लोकं झाली. :-/ नव्या काळात ते हक्क आहेत फक्त आमच्या किच्चू तै कडे! *biggrin* तिच्या सारखं टायपो-बोब्लं लेकन कुनीच करु शकत नै!!! *lol* . . . . पण किच्चू तै पण अता गायब झाली...येतच नै मिपावर! :-/

खटपट्या Wed, 06/11/2014 - 22:37
मस्त !!!
हल्ली विधिंचे फोटो नसून,फोटोंचेच विधी असतात!!!
हे तर जबरीच

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 00:18
वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म डोळ्यासमोरून सरकतीये. माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून. आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! ;) तुमच्या मालिकेचा निमित्तानं सगळ्यांना आपापल्या लग्नातलं काहीबाही आठवत राहतं.

पेट थेरपी गुरुवार, 06/12/2014 - 11:02
फॅन आपण तुमचे. हा ऑप्शन लक्षात आला नव्हता. धन्यवाद. मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे. सध्यातरी मराठी पद्धतीने लग्न आणि मग एक मोठी पार्टी असा अंधुक प्लॅन आहे. नवरदेवही कुठेतरी दहावी बारावी करत असणार.

In reply to by प्रचेतस

एस गुरुवार, 06/12/2014 - 19:13
अच्छा असं आहे होय? S-O-R-E स्वॉरी.
आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच
अहो ते गुरुजीच आहेत. हो की नाही ओ आत्मूगुर्जी? *wink*

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/12/2014 - 19:06
मस्त चाललीये लेखमाला. वर आलेले काही प्रतिसाद देखील आवडले, जसे की आईने लग्नात विधी करणे आणि कन्या/अपत्य प्राप्त्यर्थम आणि इतर. या निमित्ताने अजून एक, पौरोहित्य करणाऱ्या दोन महिला देखील ओळखीच्या आहेत. माझे लग्न लावणाऱ्या त्यांच्यापैकीच एक होत्या. इतरही धार्मिक कार्यात या काकू पौरोहित्य करतात आणि त्यांच्या मते देखील स्त्रिया इच्छा असल्यास ही कार्ये करू शकतात. ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल. तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?

१)रेवती @माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून.>>> नक्कीच! आत्मूगुर्जी हाजिर है। :) @आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! >>> *biggrin* नाही म्हणलेत,तर मी म्हणवेन..अहो,कढीत आलं हवच हो!!! *biggrin* २)पेट थेरपी @मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे.>>> नोंद घेतल्या गेली आहे! :) ================= मि.पा.करां-कडची लावितो लग्ने।आत्मूगुर्जी आत्ममग्ने॥ - अशी सही घ्यायला लागणार..आता! =)) ३)स्वॅप्स @अहो ते गुरुजीच आहेत.>>> =)) हो की नाही ओ आत्मूगुर्जी?>>> व्हय..व्हय! *biggrin* ४)मधुरा देशपांडे @ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल.तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?>>> आहेत.>>>महिला पुरोहितांच्या बाबतीत माझे मत असे,की पौरोहित्याचे काम त्या त्या धर्म समाजातल्या कुणालाही करता आलं पाहिजे..करू दिलं पाहिजे.अता फक्त,हे होतं असं,की मक्तेदारी मोडून काढताना,जुनं मोडतं आणि नवं जुन्याहून जुनं होऊन अंगावर येतं.मग मोडलं काय? आणि मांडलं काय? असा प्रश्न येतो. दुर्दैवानी सध्या महिला पुरोहितांच्या बाबतीत असच काहिसं होत आहे. त्यांना आपण नविन क्षेत्रात मुसंडी मारली,याच्या आनंद होण्यापेक्षा उन्माद येतो आहे...की काय अशी शंका येते.ज्या लग्न कार्यात त्या समोरुन/दुसर्‍या बाजूकडून येतात..त्यात काहि ठिकाणी-"तुमचं जुनं कसं चुकिचं होतं,आणि आमचं नवं(?) कसं जास्ती बरोब्बर आहे"..असा भाव असतो.ज्या संयमी असतात..त्या कामाशी काम म्हणून रहातात.त्यांच वेगळं..पण काहि महिला पुरोहित मी म्हटल्या सारखा व्यवहार करताना मला अढळल्या आहेत.पुण्यात ज्ञानप्रबोधिनी नावाची जी नवी वैदिकधर्मीय महिला पुरोहित शाखा आहे. त्यांच्यात हा प्रकार विशेष अढळतो. त्या करातात ,ते पौरोहित्य आमचं परंपरागतच आहे.फक्त त्याला लोकांना भावेल असा नवा टच दिलाय. (एखाद्या जुन्या पदार्थात थोडी फेरफार करून नविन नाव द्यावं..तसा!) (शिवाय,ज्ञानप्रबोधिनी वाल्यांनी त्यांना वेदोक्त मंत्र हे स्वर-रहित का शिकविले आहेत???-याचंही मला कोडं आहे,आणि त्याबद्दल शंकाही आहे!) त्यांच्यातली चांगली गोष्ट म्हणजे धर्मविधितल्या काही लोकपरिणामकारक गोष्टींचं त्यांनी केलेलं मराठीकरण, आणि काहि ठिकाणी ,आलेल्या आप्तेष्टांचापरिणामकारक लोकसहभाग! (ह्या दोन्ही गोष्टी मलाही अवडल्या/योग्य वाटल्यामुळे मी त्या त्यांच्याकडून उचलल्या आहेत.) मला चांगल्या वाटलेल्या गोष्टी मी वर नोंदवलेल्या आहेतच.पण आक्षेप आहे..तो समाजमनामधे, नविन पेरणी करताना काहिच नविन न आणल्याबद्द्ल!...काहि विधी/क्रीया तर जुन्याहूनी जुने म्हणावे अश्याही दिसून येतात. धर्मातल्या विषम आणि चुकिच्या मुल्यांचं गोग्गोड समर्थनही केलं जातं(हा प्रकार आमच्याकडेही होतो)... माझं म्हणणं असं आहे,की जुन्या/चुकिच्या गोष्टी सोडताना..(पुरोहित/यजमान-दोघांनिही)त्या आपल्याच चुका आहेत,अशी जाहिर कबुली देऊन सोडल्या पाहिजेत.किमान...उल्लेख तरी आला पाहिजे.आणि मग त्या जागी नवमुल्यांची/विधिंची प्रतिष्ठापना केली पाहिजे...आणि नेमकं हेच होत नाही,कारण या नव्यांनाही जुन्याचच कौतुक अधिक आहे. मी कन्यादानाचा विधी ज्यांना नको असतो,त्यांना त्या विधीची निर्मिती..त्याची योग्या.योग्यता सांगून त्या जागी वधु/वर-स्विकाराचा नविन विधी करवून घेतो...( या उप्पर..एके ठिकाणी वादविवादामधे पैज मारून,मी घट्स्फोटाचाही विधी ,,,एकांना रुपकामधे सांगितला होता..आणि करवून घेण्याची तयारीही दर्शविली होती..पण बेगडी/दिखाऊ पुरोगामित्वा-सारखे..ते ही,बरोब्बर वेळेला मागे हटले..असो!) या सगळ्या चर्वितचर्वणाचा मतितार्थ नवापंथ किंवा नवमत आणताना..ते खरच नव आणि आधुनिक असलं पाहिजे,जुन्या भांड्याला गुपचुप केलेलं पॉलिश नको...!!! :) या शिवाय,-महिलांना आमच्यातल्याच काहि गुरु-जनांनी,जसे धर्मविधी शिकवले..ती परंपरा समाजानी उचलुन धरून,पुढे चालु ठेवायला सहाय्य केलं पाहिजे,ब्राम्हण मुलं ज्या लहान वयात वेदपाठशाळेत दाखल होतात,त्याच वयात मुली दाखल करवून त्यांना संपूर्ण वेदोक्त (दशग्रंथी) शिक्षणाचा आग्रह आणि कृती केली पाहिजे.(म्हणजे खर्‍या महिला पुरोहित तयार होतील,आणि धर्मातली स्त्रीविषयक विषमता मिटायला..खरी मदत होइल)..तसेच.. हिंदुसमाजातील सगळ्यांनी,ब्राम्हणेतर-मुला/मुलिंना(ही) वेदपाठशाळांमधे वेदोक्त शिक्षणासाठी प्रवेश देण्याची इच्छा/प्रयत्न केले पाहिजेत.(यामुळे धर्मातली सगळीच विषमता मिटायला एक फार मोठ्ठी सुरवात होऊ शकते,फक्त त्या दृष्टीनी सकारात्मक आणि खरेखुरे नवे दृष्टीकोन बाळगून..योग्य कार्यक्रम आखले गेले पाहिजेत.) हे मी सगळं हिंदूसमजाच्या अंगावर ढकलून मोकळा होत नाहीये,तर.आज जसा मी,माझ्या मतिनी तयार झालेलो आहे,तसे हजार तयार व्हावे,ही इच्छा अहे म्हणून हे मत मांडतो आहे..आणि या इच्छेस्तव,प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल..असं(आज तरी) वाटतं..म्हणून!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रतिसाद आवडला!!! ज्ञानप्रबोधिनी विषयी फारशी माहिती नाही. तुम्ही म्हणताय तसा अनुभव असेलही. असे व्हायला नको हेही खरे. मी ज्यांना ओळखते त्या ज्ञानप्रबोधिनी किंवा पुण्यातल्याही नाहीत. त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.

In reply to by मधुरा देशपांडे

@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच>>> ते बायका स्कूलव्हॅन/रिक्षा चालवायला लागल्या,तेंव्हाही दिसले होते.पण ते केवळ आपल्या नजरेला सवय होइपर्यंतच असतं @ पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.>>> +१

प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल. "समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !

पैसा Fri, 06/13/2014 - 22:16
लेख आणि त्या निमित्ताने आलेल्या प्रतिक्रिया फार आवडल्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:58
अगदी अगदी =)) (तूर्त आमची संमती पूर्वार्धालाच आहे हेवेसांनल ;) )

In reply to by सूड

इस्पीकचा एक्का @परत एकदा (तरी) लग्न करावसं वाटायला लागलंय >>> अर्र्रे... लै वेळा लावणार! =)) मृत्युन्जय @अजुन येउ द्यात>>> जी सर! सूड @ 'ठेवणीतले' उखाणे द्यायचे की बुवा !! >>>या सामन्याच्या शेवटच्या १५ ओव्हर बाकि आहेत अजून! ;)

पेट थेरपी Tue, 06/10/2014 - 17:44
मला ही सर्व मालिका कैच्याकै आवडलेली आहे. फारच मस्त आणि मिस्किल लिहिता तुम्ही. मायबोलीवरची अन्न वै प्राणा ही मालिका जेवण म्हटले तर हे चटपटीत मस्त मधल्यावेळचे खाणे आहे. परत परत वाचणार. :) माझा एक परश्न आहे. मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? मला ते लग्न समारंभात कारुण्या फारुण्य नकोय. दणक्यात लगिन झाले पाहिजे.

In reply to by पेट थेरपी

@मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? >>> मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो. १) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. २) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!

In reply to by सूड

@आई नसल्यास??>>> एकट्या वडिलांकडून..किंवा त्यांची एकट्यानी विधी करायची इच्छा नसल्यास..ज्याला ह्यात सहभागी होण्याची मनापासून इच्छा आहे..अश्या दुसर्‍या कुणाकडुनही..!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 19:40
___/\___ मस्त हो गुरुजी! असेच विचार समाजाला पुढे नेतील. बहुतेकदा विधवा स्त्रीला तिचा नवरा नसणं हा तिचा स्वतःचा काही गुन्हा असल्यागत मागे थांबावं लागतं. आयुष्यभर राबून, कधीतरी एकटीनं खस्ता खाऊन मुलामुलीच्या कार्यात बिचारीला काहीही करता येत नाही. त्या मंगल प्रसंगी पूर्वी ह्या स्त्रीला नि मुलांना दारात उभं न केलेले काका कन्यादान करतात नि मिरवतात. अगदी सगळं केलेलं असलं तरी तो अधिकार आईपासून हिरावून घेतला का जातो हे समजत नाही. विधुरांची परिस्थिती आपल्या पुरुषप्रधान समाजाकडून तितकीशी वाईट झालेली नाही असं वाटतंय.

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 20:01
मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो. १) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. २) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!
अप्रतिम :)

In reply to by टवाळ कार्टा

एस Tue, 06/10/2014 - 20:45
असेच म्हणतो. अप्रतीम लेख. आमच्या लग्नाची आठवण आली. त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. :-)

In reply to by एस

@त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. Smile>>> अतिशय कौतुकास्पद! आपण यजमान लोकांनीच आंम्हाला अश्या गोष्टी करायला सांगितल्या तर धर्म काळाबरोबर रहायला मदत होइल.
या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-
मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो. १) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे. अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ २) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे (हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!) *मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे! ३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

एस गुरुवार, 06/12/2014 - 11:06
मागे तुम्ही एका प्रतिसादात तुमच्या मित्राचे लग्न तुमच्या घरीच कसे फक्त प्रतिज्ञा म्हणायची एवढाच विधी करवून लावले होते त्याची आठवण झाली. तुम्हांला आमच्याकडून जोरदार पाठींबा. हौसेच्या नावाखाली हे सगळं करवून घेतलं जातं. लग्नात नवरा-नवरीचं कुणीच काही ऐकत नसतं. ज्यालात्याला आपला अजेंडा पुढे दामटायचा असतो. आमच्या लग्नात आमचं फक्त त्या काकांनी ऐकलं आणि 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्या तरी का? अपत्यप्राप्त्यर्थ असे म्हणूया.' असे केलं. तरी आम्ही 'कन्याप्राप्त्यर्थ' असेच म्हणायला लावले. :-) म्हणालो, कन्याच झाली पाहिजे. नाही झाली तर दत्तक घेणार. :-) रच्याकने - हे सगळं काय करायचे आहे? कशाला हवी ती औपचारिकता, गडबडगोंधळ, निरर्थक विधींचा गुंता, श्रेष्ठ-कनिष्ठपणा... मियाँबीबी राजी तो क्यूँ कुछ करे काझी? दोघांनी एकमेकांना पसंत केलं, शपथपूर्वक परस्परांचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला की बास. झालं लग्न. बाकी दुनिया गेली खड्ड्यात. :-)

In reply to by एस

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 16:14
खरच. आपल्याला सगळे नाही तरी थोडेफार आपल्या मनात आहे त्या पद्धतिने लग्न करता आले तर किती मजा येईल पण तसे होत नाही. उदा. उग्गीच तासन् तास डोळ्यातून पाणी काढत होमकुंडासमोर बसणे, नको तेवढे मानपान, शेकडो लोकांच्या जेवणावळी वगैरे. मुलीला सासरी पाठवताना गडगडाटी गर्जना करत रडायलाच पाहिजे का? मी अज्याबात रडले नव्हते म्हणून सगळ्यांची पंचाईत झाली होती. बाबा तर म्हणाले की बाई गं, निदान शास्त्रापुरते दोन अश्रू डोळ्यातून काढ! ;) नंतर बरेचजण चिडवत होते की तुझ्या लग्नात आमचा रडायचा चान्स गेला म्हणून! ;) पण काही लग्नांमध्ये लोक धाय मोकलून रडताना पाहिलेत आणि मुलगी पलिकडच्या बिल्डींगमध्ये सासरी चालली होती. एका केसमध्ये तर ती वरील मजल्यावरून खालच्या जमल्यावर रहायला जाणार होती पण (म्हणूनच की काय) सासरचेही रडत होते.

In reply to by बॅटमॅन

एस गुरुवार, 06/12/2014 - 18:37
'धायी दिशांतून' पनि व्हू ल्गलेकि. कुंतुन कुंतुन अतव्न कदता तुम्हि लोक्स. तम्बा, ब्लगंध्र्वलाच संग्तो. *ROFL*

In reply to by सूड

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2014 - 23:12
@ह्याचे कॉपीराईट्स चुचू यांचेकडे आहेत.>>> नाsssssssssssही! :-/ चुचू बिचू जुनी लोकं झाली. :-/ नव्या काळात ते हक्क आहेत फक्त आमच्या किच्चू तै कडे! *biggrin* तिच्या सारखं टायपो-बोब्लं लेकन कुनीच करु शकत नै!!! *lol* . . . . पण किच्चू तै पण अता गायब झाली...येतच नै मिपावर! :-/

खटपट्या Wed, 06/11/2014 - 22:37
मस्त !!!
हल्ली विधिंचे फोटो नसून,फोटोंचेच विधी असतात!!!
हे तर जबरीच

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 00:18
वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म डोळ्यासमोरून सरकतीये. माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून. आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! ;) तुमच्या मालिकेचा निमित्तानं सगळ्यांना आपापल्या लग्नातलं काहीबाही आठवत राहतं.

पेट थेरपी गुरुवार, 06/12/2014 - 11:02
फॅन आपण तुमचे. हा ऑप्शन लक्षात आला नव्हता. धन्यवाद. मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे. सध्यातरी मराठी पद्धतीने लग्न आणि मग एक मोठी पार्टी असा अंधुक प्लॅन आहे. नवरदेवही कुठेतरी दहावी बारावी करत असणार.

In reply to by प्रचेतस

एस गुरुवार, 06/12/2014 - 19:13
अच्छा असं आहे होय? S-O-R-E स्वॉरी.
आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच
अहो ते गुरुजीच आहेत. हो की नाही ओ आत्मूगुर्जी? *wink*

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/12/2014 - 19:06
मस्त चाललीये लेखमाला. वर आलेले काही प्रतिसाद देखील आवडले, जसे की आईने लग्नात विधी करणे आणि कन्या/अपत्य प्राप्त्यर्थम आणि इतर. या निमित्ताने अजून एक, पौरोहित्य करणाऱ्या दोन महिला देखील ओळखीच्या आहेत. माझे लग्न लावणाऱ्या त्यांच्यापैकीच एक होत्या. इतरही धार्मिक कार्यात या काकू पौरोहित्य करतात आणि त्यांच्या मते देखील स्त्रिया इच्छा असल्यास ही कार्ये करू शकतात. ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल. तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?

१)रेवती @माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून.>>> नक्कीच! आत्मूगुर्जी हाजिर है। :) @आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! >>> *biggrin* नाही म्हणलेत,तर मी म्हणवेन..अहो,कढीत आलं हवच हो!!! *biggrin* २)पेट थेरपी @मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे.>>> नोंद घेतल्या गेली आहे! :) ================= मि.पा.करां-कडची लावितो लग्ने।आत्मूगुर्जी आत्ममग्ने॥ - अशी सही घ्यायला लागणार..आता! =)) ३)स्वॅप्स @अहो ते गुरुजीच आहेत.>>> =)) हो की नाही ओ आत्मूगुर्जी?>>> व्हय..व्हय! *biggrin* ४)मधुरा देशपांडे @ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल.तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?>>> आहेत.>>>महिला पुरोहितांच्या बाबतीत माझे मत असे,की पौरोहित्याचे काम त्या त्या धर्म समाजातल्या कुणालाही करता आलं पाहिजे..करू दिलं पाहिजे.अता फक्त,हे होतं असं,की मक्तेदारी मोडून काढताना,जुनं मोडतं आणि नवं जुन्याहून जुनं होऊन अंगावर येतं.मग मोडलं काय? आणि मांडलं काय? असा प्रश्न येतो. दुर्दैवानी सध्या महिला पुरोहितांच्या बाबतीत असच काहिसं होत आहे. त्यांना आपण नविन क्षेत्रात मुसंडी मारली,याच्या आनंद होण्यापेक्षा उन्माद येतो आहे...की काय अशी शंका येते.ज्या लग्न कार्यात त्या समोरुन/दुसर्‍या बाजूकडून येतात..त्यात काहि ठिकाणी-"तुमचं जुनं कसं चुकिचं होतं,आणि आमचं नवं(?) कसं जास्ती बरोब्बर आहे"..असा भाव असतो.ज्या संयमी असतात..त्या कामाशी काम म्हणून रहातात.त्यांच वेगळं..पण काहि महिला पुरोहित मी म्हटल्या सारखा व्यवहार करताना मला अढळल्या आहेत.पुण्यात ज्ञानप्रबोधिनी नावाची जी नवी वैदिकधर्मीय महिला पुरोहित शाखा आहे. त्यांच्यात हा प्रकार विशेष अढळतो. त्या करातात ,ते पौरोहित्य आमचं परंपरागतच आहे.फक्त त्याला लोकांना भावेल असा नवा टच दिलाय. (एखाद्या जुन्या पदार्थात थोडी फेरफार करून नविन नाव द्यावं..तसा!) (शिवाय,ज्ञानप्रबोधिनी वाल्यांनी त्यांना वेदोक्त मंत्र हे स्वर-रहित का शिकविले आहेत???-याचंही मला कोडं आहे,आणि त्याबद्दल शंकाही आहे!) त्यांच्यातली चांगली गोष्ट म्हणजे धर्मविधितल्या काही लोकपरिणामकारक गोष्टींचं त्यांनी केलेलं मराठीकरण, आणि काहि ठिकाणी ,आलेल्या आप्तेष्टांचापरिणामकारक लोकसहभाग! (ह्या दोन्ही गोष्टी मलाही अवडल्या/योग्य वाटल्यामुळे मी त्या त्यांच्याकडून उचलल्या आहेत.) मला चांगल्या वाटलेल्या गोष्टी मी वर नोंदवलेल्या आहेतच.पण आक्षेप आहे..तो समाजमनामधे, नविन पेरणी करताना काहिच नविन न आणल्याबद्द्ल!...काहि विधी/क्रीया तर जुन्याहूनी जुने म्हणावे अश्याही दिसून येतात. धर्मातल्या विषम आणि चुकिच्या मुल्यांचं गोग्गोड समर्थनही केलं जातं(हा प्रकार आमच्याकडेही होतो)... माझं म्हणणं असं आहे,की जुन्या/चुकिच्या गोष्टी सोडताना..(पुरोहित/यजमान-दोघांनिही)त्या आपल्याच चुका आहेत,अशी जाहिर कबुली देऊन सोडल्या पाहिजेत.किमान...उल्लेख तरी आला पाहिजे.आणि मग त्या जागी नवमुल्यांची/विधिंची प्रतिष्ठापना केली पाहिजे...आणि नेमकं हेच होत नाही,कारण या नव्यांनाही जुन्याचच कौतुक अधिक आहे. मी कन्यादानाचा विधी ज्यांना नको असतो,त्यांना त्या विधीची निर्मिती..त्याची योग्या.योग्यता सांगून त्या जागी वधु/वर-स्विकाराचा नविन विधी करवून घेतो...( या उप्पर..एके ठिकाणी वादविवादामधे पैज मारून,मी घट्स्फोटाचाही विधी ,,,एकांना रुपकामधे सांगितला होता..आणि करवून घेण्याची तयारीही दर्शविली होती..पण बेगडी/दिखाऊ पुरोगामित्वा-सारखे..ते ही,बरोब्बर वेळेला मागे हटले..असो!) या सगळ्या चर्वितचर्वणाचा मतितार्थ नवापंथ किंवा नवमत आणताना..ते खरच नव आणि आधुनिक असलं पाहिजे,जुन्या भांड्याला गुपचुप केलेलं पॉलिश नको...!!! :) या शिवाय,-महिलांना आमच्यातल्याच काहि गुरु-जनांनी,जसे धर्मविधी शिकवले..ती परंपरा समाजानी उचलुन धरून,पुढे चालु ठेवायला सहाय्य केलं पाहिजे,ब्राम्हण मुलं ज्या लहान वयात वेदपाठशाळेत दाखल होतात,त्याच वयात मुली दाखल करवून त्यांना संपूर्ण वेदोक्त (दशग्रंथी) शिक्षणाचा आग्रह आणि कृती केली पाहिजे.(म्हणजे खर्‍या महिला पुरोहित तयार होतील,आणि धर्मातली स्त्रीविषयक विषमता मिटायला..खरी मदत होइल)..तसेच.. हिंदुसमाजातील सगळ्यांनी,ब्राम्हणेतर-मुला/मुलिंना(ही) वेदपाठशाळांमधे वेदोक्त शिक्षणासाठी प्रवेश देण्याची इच्छा/प्रयत्न केले पाहिजेत.(यामुळे धर्मातली सगळीच विषमता मिटायला एक फार मोठ्ठी सुरवात होऊ शकते,फक्त त्या दृष्टीनी सकारात्मक आणि खरेखुरे नवे दृष्टीकोन बाळगून..योग्य कार्यक्रम आखले गेले पाहिजेत.) हे मी सगळं हिंदूसमजाच्या अंगावर ढकलून मोकळा होत नाहीये,तर.आज जसा मी,माझ्या मतिनी तयार झालेलो आहे,तसे हजार तयार व्हावे,ही इच्छा अहे म्हणून हे मत मांडतो आहे..आणि या इच्छेस्तव,प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल..असं(आज तरी) वाटतं..म्हणून!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रतिसाद आवडला!!! ज्ञानप्रबोधिनी विषयी फारशी माहिती नाही. तुम्ही म्हणताय तसा अनुभव असेलही. असे व्हायला नको हेही खरे. मी ज्यांना ओळखते त्या ज्ञानप्रबोधिनी किंवा पुण्यातल्याही नाहीत. त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.

In reply to by मधुरा देशपांडे

@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच>>> ते बायका स्कूलव्हॅन/रिक्षा चालवायला लागल्या,तेंव्हाही दिसले होते.पण ते केवळ आपल्या नजरेला सवय होइपर्यंतच असतं @ पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.>>> +१

प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल. "समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !

पैसा Fri, 06/13/2014 - 22:16
लेख आणि त्या निमित्ताने आलेल्या प्रतिक्रिया फार आवडल्या.
लेखनप्रकार
मागिल सर्व भागः- http://misalpav.com/node/25298 http://misalpav.com/node/25318 http://misalpav.com/node/25527 http://misalpav.com/node/25626 http://misalpav.com/node/26585 http://misalpav.com/node/26703 http://misalpav.com/node/26846 http://misalpav.com/node/26933 http://misalpav.com/node/27236 http://misalpav.com/node/27525 http://misalpav.com/node/27831 म्हणजे पुढील आयुष्याचे कंकण धाडसानी मनगटावर बांधता येइल...! :) ====================== हम्म्म्म.. मग एकदाचं ते कसंबसं कन्यादान अवरतं.आणि परत आमची आपली पुढल्या गोष्टिंकडे नजर वळते.

दाखला

बेसनलाडू ·

योगी९०० Tue, 06/10/2014 - 12:13
सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? हे आवडलं...

सुधीर Sat, 06/21/2014 - 11:09
दाखला आवडलाच. पण बेसनलाडू या आयडीच्या जिवंतपणाचा दाखला अधिक सुखावून गेला.

योगी९०० Tue, 06/10/2014 - 12:13
सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? हे आवडलं...

सुधीर Sat, 06/21/2014 - 11:09
दाखला आवडलाच. पण बेसनलाडू या आयडीच्या जिवंतपणाचा दाखला अधिक सुखावून गेला.
मागितलाच कोणी कधी माझ्या जिवंतपणाचा पुरावा, की शोधाशोध चालू होते असंख्य कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची, अश्रू पडून फुटलेल्या शाईची, (त्यातलं काही नाहीच मिळालं,तर) आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची (पण हे सगळं कधीच संपून गेलंय!) फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची (आता तर तुझा नंबरही माहीत नाही) ... न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? (का पुरेसा नाहीये तुला?)

पडद्या मागची व्यथा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
काव्यरस
रंगविले मुखवटे अनेक स्वत:चा चेहरा मात्र रंगविला न कधी. तालावर नाचविल्या मंचावर कठपुतळ्या नाचायला मला मिळालच नाही. मान नटसम्राटाचा मिळतो बाहुल्यांना दंश पराजयाचा मलाच का मिळावा. पडद्या मागची व्यथा कळेल का कुणाला रंगमंचावर मिळेल का कधी मान सूत्रधाराला.

पर्यावरणाची ऐशी तैशी!

मीराताई ·

आयुर्हित Mon, 06/09/2014 - 18:11
शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी बागेची व त्यात असलेल्या झाडांची नक्किच मदत होते. शहरात एकुण किती जागा आहे? पैकी किती जागा बागेसाठी मोकळी ठेवणे आवश्यक आहे? शहरात एकुण किती झाडे असली पाहिजेत? यासाठी काय नियमावली आहे का? नियमावली कोणावर बंधनकारक असते का? ही बंधने न पाळ्ल्यास काही शिक्षेची तरतुद आहे का? मिपावर कोणी आर्किटेक्ट असतील तर हे स्पष्ट होण्यास मदत होईल.

पैसा Sat, 06/14/2014 - 09:35
आणि आत्ताचं नव्हे. १९९२ साली आम्हाला दिलेल्या प्लॅनमधे बिल्डिंगला १+२ मजले असतील आणि प्लॉटमधे ३ बिल्डिंग असतील असं दाखवलं होतं. तिन्ही बिल्डिंगच्या मधल्या जागेत बाग दाखवली होती. प्रत्यक्षात सोसायटी झाली तेव्हा १+३ च्या ५ बिल्डिंग्ज झाल्या. आणि बाग सोडाच, मुलांनी काही खेळायचं तर गाड्या ठेवायला जागा नाही असा प्रकार.

आयुर्हित Mon, 06/09/2014 - 18:11
शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी बागेची व त्यात असलेल्या झाडांची नक्किच मदत होते. शहरात एकुण किती जागा आहे? पैकी किती जागा बागेसाठी मोकळी ठेवणे आवश्यक आहे? शहरात एकुण किती झाडे असली पाहिजेत? यासाठी काय नियमावली आहे का? नियमावली कोणावर बंधनकारक असते का? ही बंधने न पाळ्ल्यास काही शिक्षेची तरतुद आहे का? मिपावर कोणी आर्किटेक्ट असतील तर हे स्पष्ट होण्यास मदत होईल.

पैसा Sat, 06/14/2014 - 09:35
आणि आत्ताचं नव्हे. १९९२ साली आम्हाला दिलेल्या प्लॅनमधे बिल्डिंगला १+२ मजले असतील आणि प्लॉटमधे ३ बिल्डिंग असतील असं दाखवलं होतं. तिन्ही बिल्डिंगच्या मधल्या जागेत बाग दाखवली होती. प्रत्यक्षात सोसायटी झाली तेव्हा १+३ च्या ५ बिल्डिंग्ज झाल्या. आणि बाग सोडाच, मुलांनी काही खेळायचं तर गाड्या ठेवायला जागा नाही असा प्रकार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अखेर त्यांचं स्वप्न त्यांच्या मुठीत आलं होतं. घरातल्या जागेची अडचण, त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि बाहेरची गर्दी-गोंगाट यांच्यापासून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. नवीन वसणाऱ्या उपनगरातल्या एका मोठया गृहप्रकल्पात त्यांनी नाव नोंदवलं होतं. प्रख्यात अशा 'स्वप्नसिटी बिल्डर्स'नी या भागातल्या मध्यवर्ती अशा विस्तीर्ण भूखंडावरच्या स्वप्नराशि, स्वप्नमाला, स्वप्नकुटिर, स्वप्ननगरी, स्वप्नाली, स्वप्नील घरकुलांची मोठीच जाहिरात केली होती. प्रशस्त घरांच्या उंच उंच इमारती उभ्या राहूनही गाडयांसाठी, बाग-बगीचा, खेळण्यासाठी जागा आणि क्लब हाऊससाठीसुध्दा जागा उपलब्ध होईल येवढी ऐसपैस जागा होती ती.

भेट

स्पार्टाकस ·

तुमचा अभिषेक Mon, 06/09/2014 - 21:33
छान लिहिलीय, आवडली कथा.. पण समथिंग इज मिसिंग म्हणतात तसे मला आणखी काहीतरी एखादा ट्विस्ट अपेक्षित होता, वा आणखी थोडेफार शाब्दिक द्वंद्व. बाकी महाभारतात असे शक्याशक्यतांचा विचार करून वेगळे ट्रॅक शोधायला गेले तर अजूनही बरेच मिळतील. अश्या बरेच लघुकथांचे पोटेंशिअल आहे मूळ महाभारत कथेत, एवढा मोठा पसारा आहे.

यशोधरा Mon, 06/09/2014 - 21:48
" सात्यकी, कर्णाचा देह त्याच्या अश्वावर ठेवण्यास मला मदत कर !" श्रीकृष्णाने सात्यकीला सूचना केली. दोघांनी मिळून कर्णाचा देह त्याच्या वायुजित अश्वाच्या पाठीवर ठेवला. " कर्णाची अंतिम ईच्छा होती की मी त्याला अग्नी द्यावा !" कृष्ण शांत स्वरात सात्यकीला म्हणाला, " या टेकडीच्या माथ्यावर मी त्याचा अंतिम संस्कार करणार आहे ! तू इथेच थांब !"
हे साधारण असंच मृत्यूंजय वा कोणत्या दुसर्‍या कादंबरीतही आहे का? खूप वाचल्यासारखं वाटत आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 11:52
थांबा, जऽरा थांबा. येत्या १-२ वर्षांत 'इंद्रप्रस्थ का सच' कळून जाईल. आलरेडी तिथे मौर्यकाळापर्यंतचे अवशेष मिळालेलेच आहेत. अजून खाली खणलेले नाही. ते खणायला या किंवा पुढच्या वर्षी हिवाळ्यात सुरुवात करतील. चारेक महिन्यांत मौर्यकाळापर्यंत गेले, अजून ४ महिने गेले तर १००० इसपू पर्यंत खोदकाम होईलच. तेव्हा कळेल मग कोण कसे पुरायचे ते ;)

In reply to by बॅटमॅन

केदार-मिसळपाव गुरुवार, 06/12/2014 - 20:43
आपले एखादे तरी संशोधन महाभारत काळापर्यंत जावे असे वाटते. "As we go lower, excavations shafts reveal remains of the Gupta and post Gupta period (300 to 600 AD), the Kushan period (0 to 200 AD), the Sungas (200BC to 1BC) and finally the Mauryas in continuous sequence." जितके खोल खणाल तितके मागच्या शतकात जाऊ हेच काम फार जिकरी चे आहे. माहिती बद्दल धन्यवाद.

समीरसूर Tue, 06/10/2014 - 11:01
वाचायला आवडले. लिखाण छान होते आणि कल्पनादेखील. एक शंका - अशाच विविध लेखकांच्या कल्पनाविस्तारातून रामायण, महाभारत, आपला इतिहास वगैरे आपण जे आज वाचतो त्या टप्प्यापर्यंत आले असावे काय?

म्हैस Tue, 06/10/2014 - 12:34
काल्पनिक कथा म्हणून ठीक अहे. पण त्यासाठी महाभारतासारख्या सत्यकथेचा आधार घ्यायची काय गरज होती? आपण आपली काल्पनिक शक्ती वेगळा बेस घेवून वापरू शकला असता .
अशाच विविध लेखकांच्या कल्पनाविस्तारातून रामायण, महाभारत, आपला इतिहास वगैरे आपण जे आज वाचतो त्या टप्प्यापर्यंत आले असावे काय?
मलाही असंच वाटतंय

आतिवास Tue, 06/10/2014 - 12:41
... आणि अचानक समोर उभ्या ठाकलेल्या वृषालीने तिला विलक्षण पेचात टाकलं होतं. ऐन युद्धात गुप्तहेर खातं (तेव्हाही) झोपा काढत असायचं का? ;-)

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 13:42
बरं! आमचं पेन, आमचं कागद, आमचं इचार. चालू द्या. (हलकं घ्या हो! ;) ) ष्टुरी बरी आहे!

विटेकर गुरुवार, 06/12/2014 - 17:50
महाभारताची कथा किती प्रतिभावंताना साद घालणार आहे ते एक व्यासच जाणे ! सलाम व्यासांच्या प्रतिभेला आणि तुमच्या कल्पनाविस्ताराला. अशाच विविध लेखकांच्या कल्पनाविस्तारातून रामायण, महाभारत, आपला इतिहास वगैरे आपण जे आज वाचतो त्या टप्प्यापर्यंत आले असावे काय? असहमत. रामायण -महाभारत ही केवळ कल्पनिक काव्ये नसून भरतभूचा इतिहास आहे. बाकी चालू द्या !

म्हैस Wed, 06/18/2014 - 12:27
रामायण -महाभारत ही केवळ कल्पनिक काव्ये नसून भरतभूचा इतिहास आहे
सहमत . पण आत्तापर्यंत हजारो लोकांनी स्वताच्या कल्पना घुस्माडून , स्वताच्या कुवतीप्रमाणे , स्वताच्या मताप्रमाणे त्यात हजारो बदल केलेत . त्यामुळे मुळ गोष्टी बर्याच प्रमाणात नष्ट झाल्या

तुमचा अभिषेक Mon, 06/09/2014 - 21:33
छान लिहिलीय, आवडली कथा.. पण समथिंग इज मिसिंग म्हणतात तसे मला आणखी काहीतरी एखादा ट्विस्ट अपेक्षित होता, वा आणखी थोडेफार शाब्दिक द्वंद्व. बाकी महाभारतात असे शक्याशक्यतांचा विचार करून वेगळे ट्रॅक शोधायला गेले तर अजूनही बरेच मिळतील. अश्या बरेच लघुकथांचे पोटेंशिअल आहे मूळ महाभारत कथेत, एवढा मोठा पसारा आहे.

यशोधरा Mon, 06/09/2014 - 21:48
" सात्यकी, कर्णाचा देह त्याच्या अश्वावर ठेवण्यास मला मदत कर !" श्रीकृष्णाने सात्यकीला सूचना केली. दोघांनी मिळून कर्णाचा देह त्याच्या वायुजित अश्वाच्या पाठीवर ठेवला. " कर्णाची अंतिम ईच्छा होती की मी त्याला अग्नी द्यावा !" कृष्ण शांत स्वरात सात्यकीला म्हणाला, " या टेकडीच्या माथ्यावर मी त्याचा अंतिम संस्कार करणार आहे ! तू इथेच थांब !"
हे साधारण असंच मृत्यूंजय वा कोणत्या दुसर्‍या कादंबरीतही आहे का? खूप वाचल्यासारखं वाटत आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 11:52
थांबा, जऽरा थांबा. येत्या १-२ वर्षांत 'इंद्रप्रस्थ का सच' कळून जाईल. आलरेडी तिथे मौर्यकाळापर्यंतचे अवशेष मिळालेलेच आहेत. अजून खाली खणलेले नाही. ते खणायला या किंवा पुढच्या वर्षी हिवाळ्यात सुरुवात करतील. चारेक महिन्यांत मौर्यकाळापर्यंत गेले, अजून ४ महिने गेले तर १००० इसपू पर्यंत खोदकाम होईलच. तेव्हा कळेल मग कोण कसे पुरायचे ते ;)

In reply to by बॅटमॅन

केदार-मिसळपाव गुरुवार, 06/12/2014 - 20:43
आपले एखादे तरी संशोधन महाभारत काळापर्यंत जावे असे वाटते. "As we go lower, excavations shafts reveal remains of the Gupta and post Gupta period (300 to 600 AD), the Kushan period (0 to 200 AD), the Sungas (200BC to 1BC) and finally the Mauryas in continuous sequence." जितके खोल खणाल तितके मागच्या शतकात जाऊ हेच काम फार जिकरी चे आहे. माहिती बद्दल धन्यवाद.

समीरसूर Tue, 06/10/2014 - 11:01
वाचायला आवडले. लिखाण छान होते आणि कल्पनादेखील. एक शंका - अशाच विविध लेखकांच्या कल्पनाविस्तारातून रामायण, महाभारत, आपला इतिहास वगैरे आपण जे आज वाचतो त्या टप्प्यापर्यंत आले असावे काय?

म्हैस Tue, 06/10/2014 - 12:34
काल्पनिक कथा म्हणून ठीक अहे. पण त्यासाठी महाभारतासारख्या सत्यकथेचा आधार घ्यायची काय गरज होती? आपण आपली काल्पनिक शक्ती वेगळा बेस घेवून वापरू शकला असता .
अशाच विविध लेखकांच्या कल्पनाविस्तारातून रामायण, महाभारत, आपला इतिहास वगैरे आपण जे आज वाचतो त्या टप्प्यापर्यंत आले असावे काय?
मलाही असंच वाटतंय

आतिवास Tue, 06/10/2014 - 12:41
... आणि अचानक समोर उभ्या ठाकलेल्या वृषालीने तिला विलक्षण पेचात टाकलं होतं. ऐन युद्धात गुप्तहेर खातं (तेव्हाही) झोपा काढत असायचं का? ;-)

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 13:42
बरं! आमचं पेन, आमचं कागद, आमचं इचार. चालू द्या. (हलकं घ्या हो! ;) ) ष्टुरी बरी आहे!

विटेकर गुरुवार, 06/12/2014 - 17:50
महाभारताची कथा किती प्रतिभावंताना साद घालणार आहे ते एक व्यासच जाणे ! सलाम व्यासांच्या प्रतिभेला आणि तुमच्या कल्पनाविस्ताराला. अशाच विविध लेखकांच्या कल्पनाविस्तारातून रामायण, महाभारत, आपला इतिहास वगैरे आपण जे आज वाचतो त्या टप्प्यापर्यंत आले असावे काय? असहमत. रामायण -महाभारत ही केवळ कल्पनिक काव्ये नसून भरतभूचा इतिहास आहे. बाकी चालू द्या !

म्हैस Wed, 06/18/2014 - 12:27
रामायण -महाभारत ही केवळ कल्पनिक काव्ये नसून भरतभूचा इतिहास आहे
सहमत . पण आत्तापर्यंत हजारो लोकांनी स्वताच्या कल्पना घुस्माडून , स्वताच्या कुवतीप्रमाणे , स्वताच्या मताप्रमाणे त्यात हजारो बदल केलेत . त्यामुळे मुळ गोष्टी बर्याच प्रमाणात नष्ट झाल्या
लेखनविषय:
महायुध्दाला सुरवात होऊन सोळा दिवस उलटले होते. " राजमाता, आपल्या दर्शनासाठी एक देवी आल्या आहेत. " दूताने वर्दी दिली. " आता ? या वेळी ?" राजमातेने आश्चर्याने विचारलं. रात्रीच्या दुसरा प्रहर सुरू झाला होता. " हो !" " कोण आहे ?" " नाव सांगितलं नाही राजमाता, परंतु आपल्याच दर्शनाची त्यांची आग्रही विनंती आहे !" राजमातेने मानेनेच होकार दिला. राजमातेच्या शेजारीच बसलेली द्रौपदीही विचारात पडली होती. काही क्षणांतच मुख आच्छादलेली एक स्त्री राजमातेसमोर आली.

अनप्रेडीक्टेबल भाग्यश्री...!!

वटवट ·

दिपक.कुवेत Mon, 06/09/2014 - 11:08
तुम्हि हे असलं अति भावनिक नका हो लिहित जाउ. ईतकं जिवंत लिहिता कि शेवट फार चुटपुट लागुन राहते.

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 11:20
पण दरवेळेस लपवायच्याच गोष्टी लपवाव्यात असं थोडच्चे.. आम्हाला वाटलं आम्ही लपवलं... हे वाक्य छान गुम्फलय.

पण या निमित्तानं, कमींग टू द पॉजिटीव पार्ट, का करत असावेत लोक सुईसाइड? कारण उलगडलं की हादसे कमी.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 11:45
आपले कौंसेलीग मिळत नाही लोकांना म्हणून ते असं करत असावेत हा एक कयास आहे... दुसरा आपण मांडा.

निलरंजन Mon, 06/09/2014 - 14:58
खूपदा आपण आपले मिञ आणि जवळचे लोक कामात असल्याने विसरून जातो आणि ज्यावेळी ते आपल्या पासून दूर जातात त्यावेळी त्यांच्या किमत कळते

In reply to by वटवट

मराठी कथालेखक गुरुवार, 06/09/2016 - 14:42
मला माहीत नाही की ही सत्यघटना आहे किंवा कसे, पण लिहण्याच्या शैलीवरुन तसेच वाटत आहे. राग नका मानू पण...कथा वाचून तरी असे वाटते की भाग्यश्री अनप्रेडिक्टेबल नव्हती, तिची मैत्री अनप्रेडिक्टेबल नव्हती, तिचं मित्रावरचं निर्व्याज प्रेम अनप्रेडिक्टेबल नव्हतं... तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल होत्या..तिला मिळालेलं सासर अनप्रेडिक्टेबल होतं... आणि झालंच तर ...जिवलग मित्राचं 'साधा' फोन न करणं, भेटायला न येणं हे ही तिच्याकरिता अनप्रेडिक्टेबल होतं

दिपक.कुवेत Mon, 06/09/2014 - 11:08
तुम्हि हे असलं अति भावनिक नका हो लिहित जाउ. ईतकं जिवंत लिहिता कि शेवट फार चुटपुट लागुन राहते.

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 11:20
पण दरवेळेस लपवायच्याच गोष्टी लपवाव्यात असं थोडच्चे.. आम्हाला वाटलं आम्ही लपवलं... हे वाक्य छान गुम्फलय.

पण या निमित्तानं, कमींग टू द पॉजिटीव पार्ट, का करत असावेत लोक सुईसाइड? कारण उलगडलं की हादसे कमी.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 11:45
आपले कौंसेलीग मिळत नाही लोकांना म्हणून ते असं करत असावेत हा एक कयास आहे... दुसरा आपण मांडा.

निलरंजन Mon, 06/09/2014 - 14:58
खूपदा आपण आपले मिञ आणि जवळचे लोक कामात असल्याने विसरून जातो आणि ज्यावेळी ते आपल्या पासून दूर जातात त्यावेळी त्यांच्या किमत कळते

In reply to by वटवट

मराठी कथालेखक गुरुवार, 06/09/2016 - 14:42
मला माहीत नाही की ही सत्यघटना आहे किंवा कसे, पण लिहण्याच्या शैलीवरुन तसेच वाटत आहे. राग नका मानू पण...कथा वाचून तरी असे वाटते की भाग्यश्री अनप्रेडिक्टेबल नव्हती, तिची मैत्री अनप्रेडिक्टेबल नव्हती, तिचं मित्रावरचं निर्व्याज प्रेम अनप्रेडिक्टेबल नव्हतं... तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल होत्या..तिला मिळालेलं सासर अनप्रेडिक्टेबल होतं... आणि झालंच तर ...जिवलग मित्राचं 'साधा' फोन न करणं, भेटायला न येणं हे ही तिच्याकरिता अनप्रेडिक्टेबल होतं
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर कोणीही जन्माला येताना त्याचा असा स्वतःचा पिंड घेऊन येतो तर काहीजणांचा पिंड घडला जातो. हे घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य घासून घासून गुळगुळीत होऊ पहाणार्या आयुष्याच्या प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक कोपर्यावर, हमरस्त्यावर आणि आडवाटेवर तर हमखास भेटतंच भेटतं. कधी कधी हे असंच भेटतं तर कधी कधी अगदी कडकडून भेटतं…. आता भेटतं त्याला मी काय करणार?? भेटतं तर भेटतं. आणि मला तर खूपदा भेटलंय. पण काहीजणांच्या बाबतीत प्रचंड संभ्रम पडतो कि ह्यांचा पिंड हा जन्मतःच असा कि नंतर घडला… आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्या व्यक्तीकडे असेलच ह्याची खात्री नाही. आणि मिळालंच तरी ते खरं असेलच ह्याचीही खात्री नाही….

गंगा शुद्धीकरण -एक शिवधनुष्य

उडन खटोला ·

कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही! याऐवजी हे "कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक सुनियोजीतपणे केलेले आवश्यक आणि अभिमानास्पद असे मोठे विकासकाम ठरेल यात संशय नाही!" जास्त व्यवहार्य आहे दुर्दैवाने गेल्या काही शतकांत भारतिय नागरिकाला "सुनियोजीत गैरनियोजन (well managed mismanagement)" पाहण्याची इतकी सवय लागली आहे की सर्वसामान्य आणि आवश्यक विकासकाम देखील त्याला अद्भुत आश्चर्य वाटू लागले आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 11:24
बेंच्मार्क लो झालाय हे अतिशय खरयं.

कवितानागेश Mon, 06/09/2014 - 15:07
शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग वगरै कशासाठी? त्यातल्या माश्यांचे आणि मगरींचे काय होईल? ते जीव जरी मतदार नसले, तरी आपल्या देशाचे नागरीकच आहेत! :)

In reply to by कवितानागेश

आत्मशून्य Tue, 06/10/2014 - 00:03
भारतीय मच्छीमारांच्या सुटकेबद्दल मला आनंद व (यापुढे) त्यांचे हाथुन मारले जाणार्‍या माश्यांबद्दल मला दुखः वाटते.! मतदानाचा हक्क हा सर्वात पवित्र हक्क आहे! जे तो बजावत नाहीत त्यांची या देशात रहायची लायकी नाही. बाकी सर्व जीव शिव... (एकच.)

पोटे Mon, 06/09/2014 - 16:34
टिथे गन्गेच्या काठी इतकी वर्शे भाजपाचीच सत्ता आहे. इतकी वर्शे घाण यान्च्याच काळात झाली. आता हेच ती घाण साफही करणार, तर त्याचे कौतुक कशाला? गन्गा साफ ठेवा म्हणुन कॉम्ग्रेसने आदेश काढला असता तर हिन्दुत्ववादी सन्घटनानी आन्दोलने सुरु केली असती. सेतु प्रकल्पाचेही हेच झाले. वाजपेयी सरकारने सेतु प्रकल्प आनला. तॅन्व्हा हिन्दु सन्घटना गप्प होत्या. वाजपेयीजाउन कोन्ग्रेस आल्यावर त्यानी तोच प्रकल्प पुढे न्यायचाम्हटला तर लगेच आन्दोलन सुरु झाले. गम्मतच सगळी !

In reply to by यशोधरा

मुंबईकरांना मिठी बद्दल जाज्वल्य अभिमान वाटत नसल्याने, तुमचा टोमणा फुकट गेला आहे. मुंबईकर बिचाऱ्या मिठीला नाला,खाडी काय वाटेल ते बोलत असतात. :-) जाताजाता :- पुण्या आणि मुंबईत फरक हा की एका शहरात नदीला नाला म्हणतात आणि दुसऱ्यात नाल्याला नदी ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यशोधरा Mon, 06/16/2014 - 06:23
मी काही टोमणा मारला नव्हता. मुळा मुटेह्वरुन मला सहज मिठीचा प्रलय वगैरे आठवले त्यावरुन म्हटले. प्रत्येक जण मिपावर फक्त टोमणेबाजी करायला येत नाही :)

In reply to by पोटे

श्रीगुरुजी Tue, 06/10/2014 - 21:25
>>> टिथे गन्गेच्या काठी इतकी वर्शे भाजपाचीच सत्ता आहे. १९४७ पासून आजतगायत किती वर्षे भाजपची सत्ता होती/आहे? >>> इतकी वर्शे घाण यान्च्याच काळात झाली. इतरांच्या काळात तिथे काय अमृत होते का? >>> आता हेच ती घाण साफही करणार, तर त्याचे कौतुक कशाला? आजवर इतर कोणीच घाण साफ करायचे मनावर घेतले नव्हते, म्हणूनच कौतुक. >>> गन्गा साफ ठेवा म्हणुन कॉम्ग्रेसने आदेश काढला असता तर हिन्दुत्ववादी सन्घटनानी आन्दोलने सुरु केली असती. राजीव गांधींनी गंगा शुद्धीकरणाचा विचार मांडला होता. पण कार्यवाही झाली नव्हती. तेव्हा कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली नव्हती. जरा इतिहास नीट वाचा व समजून घ्या. तुमच्यात इतिहासाचे बरेच अज्ञान आहे.

राही Mon, 06/09/2014 - 18:21
गंगा तिच्या मुखापासून सुमारे आठशे किलोमीटर आतपर्यंत नॅविगेबल आहे. (खरे तर अलाहाबाद पर्यंत.) इन फॅक्ट हा भारतातला सर्वांत मोठा जलमार्ग समजला जातो. त्यातून मालवाहतूक होते. अर्थात यात सुधारणा आणि डागडुजीला पुष्कळ वाव आहे. टर्मिनल्स, मालधक्के यांची दुरुस्ती आणि देखभाल गरजेची असावी.

प्रदीप Tue, 06/10/2014 - 13:26
कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही! अगदी. पण क्रूझ वाराणशीहून निघून हूबळी येथे पोहोचल्यावर तिथे धक्क्कामगारांचा/कारकूनांचा/अधिकारीवर्गाचा/ अजून कुणाही संबंधित/असंबंधित माथेफिरूंचा संप सुरू झाला आहे, त्यामुळे पुढील पंधरा दिवस (कमीत कमी) काहीही हालचाल होणार नाही, असे समजल्यावर बोट पुन्हा उलटी न्यावी लागेल! तेव्हा ह्या क्रूझच्या प्नॅनिंगसाठी, बंगालात समांतर जोरदार साफसफाई होणे आवश्यक आहे!

In reply to by प्रदीप

सुनील Tue, 06/10/2014 - 13:49
पण क्रूझ वाराणशीहून निघून हूबळी येथे पोहोचल्यावर
नदीजोड प्रकल्पदेखिल सुरू झाला वाट्टं! ;)

कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही! याऐवजी हे "कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक सुनियोजीतपणे केलेले आवश्यक आणि अभिमानास्पद असे मोठे विकासकाम ठरेल यात संशय नाही!" जास्त व्यवहार्य आहे दुर्दैवाने गेल्या काही शतकांत भारतिय नागरिकाला "सुनियोजीत गैरनियोजन (well managed mismanagement)" पाहण्याची इतकी सवय लागली आहे की सर्वसामान्य आणि आवश्यक विकासकाम देखील त्याला अद्भुत आश्चर्य वाटू लागले आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 11:24
बेंच्मार्क लो झालाय हे अतिशय खरयं.

कवितानागेश Mon, 06/09/2014 - 15:07
शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग वगरै कशासाठी? त्यातल्या माश्यांचे आणि मगरींचे काय होईल? ते जीव जरी मतदार नसले, तरी आपल्या देशाचे नागरीकच आहेत! :)

In reply to by कवितानागेश

आत्मशून्य Tue, 06/10/2014 - 00:03
भारतीय मच्छीमारांच्या सुटकेबद्दल मला आनंद व (यापुढे) त्यांचे हाथुन मारले जाणार्‍या माश्यांबद्दल मला दुखः वाटते.! मतदानाचा हक्क हा सर्वात पवित्र हक्क आहे! जे तो बजावत नाहीत त्यांची या देशात रहायची लायकी नाही. बाकी सर्व जीव शिव... (एकच.)

पोटे Mon, 06/09/2014 - 16:34
टिथे गन्गेच्या काठी इतकी वर्शे भाजपाचीच सत्ता आहे. इतकी वर्शे घाण यान्च्याच काळात झाली. आता हेच ती घाण साफही करणार, तर त्याचे कौतुक कशाला? गन्गा साफ ठेवा म्हणुन कॉम्ग्रेसने आदेश काढला असता तर हिन्दुत्ववादी सन्घटनानी आन्दोलने सुरु केली असती. सेतु प्रकल्पाचेही हेच झाले. वाजपेयी सरकारने सेतु प्रकल्प आनला. तॅन्व्हा हिन्दु सन्घटना गप्प होत्या. वाजपेयीजाउन कोन्ग्रेस आल्यावर त्यानी तोच प्रकल्प पुढे न्यायचाम्हटला तर लगेच आन्दोलन सुरु झाले. गम्मतच सगळी !

In reply to by यशोधरा

मुंबईकरांना मिठी बद्दल जाज्वल्य अभिमान वाटत नसल्याने, तुमचा टोमणा फुकट गेला आहे. मुंबईकर बिचाऱ्या मिठीला नाला,खाडी काय वाटेल ते बोलत असतात. :-) जाताजाता :- पुण्या आणि मुंबईत फरक हा की एका शहरात नदीला नाला म्हणतात आणि दुसऱ्यात नाल्याला नदी ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यशोधरा Mon, 06/16/2014 - 06:23
मी काही टोमणा मारला नव्हता. मुळा मुटेह्वरुन मला सहज मिठीचा प्रलय वगैरे आठवले त्यावरुन म्हटले. प्रत्येक जण मिपावर फक्त टोमणेबाजी करायला येत नाही :)

In reply to by पोटे

श्रीगुरुजी Tue, 06/10/2014 - 21:25
>>> टिथे गन्गेच्या काठी इतकी वर्शे भाजपाचीच सत्ता आहे. १९४७ पासून आजतगायत किती वर्षे भाजपची सत्ता होती/आहे? >>> इतकी वर्शे घाण यान्च्याच काळात झाली. इतरांच्या काळात तिथे काय अमृत होते का? >>> आता हेच ती घाण साफही करणार, तर त्याचे कौतुक कशाला? आजवर इतर कोणीच घाण साफ करायचे मनावर घेतले नव्हते, म्हणूनच कौतुक. >>> गन्गा साफ ठेवा म्हणुन कॉम्ग्रेसने आदेश काढला असता तर हिन्दुत्ववादी सन्घटनानी आन्दोलने सुरु केली असती. राजीव गांधींनी गंगा शुद्धीकरणाचा विचार मांडला होता. पण कार्यवाही झाली नव्हती. तेव्हा कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली नव्हती. जरा इतिहास नीट वाचा व समजून घ्या. तुमच्यात इतिहासाचे बरेच अज्ञान आहे.

राही Mon, 06/09/2014 - 18:21
गंगा तिच्या मुखापासून सुमारे आठशे किलोमीटर आतपर्यंत नॅविगेबल आहे. (खरे तर अलाहाबाद पर्यंत.) इन फॅक्ट हा भारतातला सर्वांत मोठा जलमार्ग समजला जातो. त्यातून मालवाहतूक होते. अर्थात यात सुधारणा आणि डागडुजीला पुष्कळ वाव आहे. टर्मिनल्स, मालधक्के यांची दुरुस्ती आणि देखभाल गरजेची असावी.

प्रदीप Tue, 06/10/2014 - 13:26
कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही! अगदी. पण क्रूझ वाराणशीहून निघून हूबळी येथे पोहोचल्यावर तिथे धक्क्कामगारांचा/कारकूनांचा/अधिकारीवर्गाचा/ अजून कुणाही संबंधित/असंबंधित माथेफिरूंचा संप सुरू झाला आहे, त्यामुळे पुढील पंधरा दिवस (कमीत कमी) काहीही हालचाल होणार नाही, असे समजल्यावर बोट पुन्हा उलटी न्यावी लागेल! तेव्हा ह्या क्रूझच्या प्नॅनिंगसाठी, बंगालात समांतर जोरदार साफसफाई होणे आवश्यक आहे!

In reply to by प्रदीप

सुनील Tue, 06/10/2014 - 13:49
पण क्रूझ वाराणशीहून निघून हूबळी येथे पोहोचल्यावर
नदीजोड प्रकल्पदेखिल सुरू झाला वाट्टं! ;)
पन्तप्रधान नरेंद्रजी मोदी यानी निवडणूक प्रचारादरम्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करुन गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनन्दन! प्रधानमंत्री पदाच्या दुसर्या आठवड्यातच याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली असून त्यानुसार सुमारे २०० इज्रायली कम्पन्यानी या प्रकल्पात रस दाखवला आहे .

महापुरुषांची (ऑनलाईन) बदनामी: एक कायमची डोकेदुखी?

हुप्प्या ·

मंदार कात्रे Mon, 06/09/2014 - 06:06
लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते.
यापेक्षा देवतांचा अपमान करण्याची खोडसाळ प्रव्रुत्तीच नष्ट केली तर?

In reply to by मंदार कात्रे

हुप्प्या Mon, 06/09/2014 - 08:18
जगाच्या पाठीवरील सर्व देशात जाऊन तिथे लोकांचे प्रबोधन करायचे? शक्य तरी आहे का? नुसते पाकिस्तान आणि बांगलादेश बघा तिथे रहाणारे वा तिथून अमेरिकेत वा युरोपात जाऊन रहाणारे लोक हे शिवाजीविषयी आदर बाळगतील का? ठाकर्‍यांविषयी आदर बाळगतील का? फेसबुक वा ट्विटरवरुन हे लोक बदनामीकारक काहीतरी लिहिणे थांबवता येणे शक्य आहे का? मला वाटते नाही. आजिबात शक्य नाही. आपल्या एका क्षुल्लक पोस्टमुळे लोक डोक्यात राख घालून घेतात आणि जाळपोळ करतात ह्याचा असुरी आनंद होणेच जास्त शक्य आहे.

निलरंजन Mon, 06/09/2014 - 08:17
आपल्या देवतांचे अपमान सहन न करण्याजोगे पोस्ट असतात पण काही प्रश्न पडलेले शिवराय आणि साहेब यांचे गलिच्छ फोटो नेमके धर्मवीर संभाजी महाराज या पेजवरच का टाकले गेले ? पोस्ट पाहिल्यावर वाॅटसअपवर शेअर करणारे खरेच भक्त होते का दहशतवादी? सोशल मीडीयाचा जास्त वापर करून हे प्रकरण जास्त चिघळले पण न्युज चॅनेल ने गैरसमज दूर केले नाही म्हणून संभ्रम अजूनच वाढला नव्हता का?

आतिवास Mon, 06/09/2014 - 09:38
उत्साहाच्या भरात आपण काय शेअर करतोय हेही अनेक लोक विसरतात असा अनुभव आहे. शिवाय एखाद्याची बदनामी करुन त्याचा/तिचा अपमान करता येतो हा विचार प्रचंड हास्यास्पद वाटतो मला! पण त्याला अगदी स्वतःला शिक्षित म्हणवणारे लोक बळी पडतात. आपल्याला काही दिसलं तर थेट सायबर सेलकडे तक्रार करावी - पण अनेक मंडळी महापुरुषांच्या बदनामीचं कळत नकळत वितरण करत असतात हे मात्र विचित्र वाटतं. आपल्या भावना लोकांनी काबूत ठेवायला शिकणं, सायबर सेलकडे तक्रार करणं, बदनामीकारक साहित्याचा अजिबात प्रसार न करणं, आणि कायदा हातात न घेणं एवढी पथ्य लोकांनी पाळली की सामाजिक द्वेष आणि अशांतता फैलावणा-यांचा उद्देश यशस्वी होणार नाही.

In reply to by आतिवास

राजेश घासकडवी Mon, 06/09/2014 - 15:05
शिवाय एखाद्याची बदनामी करुन त्याचा/तिचा अपमान करता येतो हा विचार प्रचंड हास्यास्पद वाटतो मला!
अगदी नेमकं. त्याहीपलिकडे जाऊन असा अपमान म्हणजे आख्ख्या जातीचा/समाजाचा/वर्गाचा अपमान असं मानून घेऊन 'आता आपल्यावर या अपमानाचा बदला घेण्याची जबाबदारी आहे. हे करणाऱ्या त्या साल्या जाती/समाज/वर्गाला इंगा दाखवलाच पाहिजे' हा विचारही होतो. नुसता विचारच नाही, तर त्यानुसार आचारही होतो हे फारच वाईट. महापुरुषांचं विभूतीकरण होतं. मग त्या महापुरुषाचं श्रेष्ठत्व विसरलं जाऊन त्यांचं केवळ एखाद्या मूर्तीत, प्रतिमेत, झेंड्यात किंवा बिरुदात रूपांतर होतं. त्यावर चिखलाचा एक थेबंही उडला तरी चवताळून उठायचं एवढाच त्यांचा उपयोग शिल्लक राहतो. हे दुर्दैव आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 09:45
>>>>अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे .... अशा शब्दप्रयोगांनीही कांहींच्या भावना दुखावतात. त्या ऐवजी, 'अलीकडे झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि माननिय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फेसबुकवरील कांही प्रक्षोभक चित्रांमुळे...' अशी शब्दरचना जास्त आदरयुक्त वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Mon, 06/09/2014 - 10:28
बाळ ठाकरे यांचा अनेकवचनी उल्लेख पुरेसा आदरणीय आहे. ठाकरे यांचा आणि ठाकर्‍यांचा ह्यात आदराच्या बाबतीत फार फरक नाही. बाकी आदरणीय, माननीय, हिंदूहृदयसम्राट, सेनानायक वगैरे बाकीच्या पदव्या लावाव्यात का नाही हा लेखकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. शिवाजी महाराज हे माझ्या लेखी आदरपूर्वक केलेले संबोधन आहे. ह्या महामानवाविषयी माझ्या मनात आदराशिवाय अन्य भावना नाही. पण अमकेच शब्द वापरा वा तमकीच विशेषणे वापरा असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. असो. भरकटणे थांबवून मूळ विषयाकडे वळावे हे उत्तम.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 20:03
>>>>अमकेच शब्द वापरा वा तमकीच विशेषणे वापरा असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. अशी कुठलीही आज्ञा अथवा सुचना माझ्या प्रतिसादात नाही. माझ्या प्रतिसादात नसलेल्या गोष्टी तुम्ही फाट्यावर मारणार असाल तर मला कांहीच आक्षेप नाही. मला काय आदरयुक्त वाटते तेवढे मी दिले आहे. तुम्ही त्याचे पालन कराच अशी आज्ञा, सूचना, विनंती त्यात नाही. शिवाय, मी ठळक केलेल्या अक्षरांविषयीच माझे मत मी दिले आहे. बाकी पदव्यांबाबत लेखकाचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहेच. >>>>असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. मी सुद्धा. आपल्या मनाविरुद्धच्या वाक्यांचा एव्हढा राग येतो तर ज्यांच्या नजरेत हे महापुरुष आहेत त्या अजाणांना त्यांच्या दैवतावर केलेली चिखलफेक कशी सहन व्हावी? त्यांनी जशी सहनशक्ती अंगी बाणवावी तशीच त्यांना खडे बोल ऐकविण्याची इच्छा असणार्‍यांनीही बाळगावी असे नाही वाटत? माझा प्रतिसाद म्हणजे भरकटणे नसून मुख्य विषयाला धरुनच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 01:50
माझा राग हा माझ्या मनाविरुध्दच्या वाक्यांना नसून अमक्या व्यक्तीला आदर दाखवायचा असेल तर अमक्या पदव्या आणि तमकी बिरुदे वापरा ह्या आग्रहाविरुद्ध आहे. तशी बिरुदे वापरले नाहीत तर त्यांचा मोठा अपमान होतो ह्या आपल्या अध्याहृत अर्थाला आहे. मी असे काही मानत नाही. मला जे योग्य बिरुद वाटते ते मी वापरले. शिवाजी महाराजांना छत्रपती हे बिरुद न लावल्यामुळे त्यांचा मोठा अपमान होतो असे मी मानत नाही. किंबहुना तसे मानणार्‍यांच्या मानसिकतेवर हा लेख हा एक प्रहार आहे. एका धर्मात त्यांच्या संस्थापकांचा उल्लेख करताना त्यांना शांती मिळो असल्या अर्थाचे काही म्हणण्याची पद्धत आहे. आदर दाखवण्याची ही पद्धत आता इतकी अनिवार्य झाली आहे की तसे म्हटले नाही तर संस्थापकाचा मोठा अपमान होतो असे मानणारा वर्ग त्या धर्मात निर्माण झाला आहे. तसे शिवछत्रपती वा अन्य कुणाबाबत घडू नये अशी माझी इच्छा आहे.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Tue, 06/10/2014 - 18:02
>>>>माझा राग हा माझ्या मनाविरुध्दच्या वाक्यांना नसून अमक्या व्यक्तीला आदर दाखवायचा असेल तर अमक्या पदव्या आणि तमकी बिरुदे वापरा ह्या आग्रहाविरुद्ध आहे. माझा मूळ प्रतिसाद कृपया पुन्हा वाचा. त्यात ठळक केल्या शब्दांबद्दलच मी, 'मला काय आदरयुक्त वाटते' ते लिहीले आहे. तुम्ही ते तसेच वापरा असा आग्रह, आज्ञा अजिबात कुठे नाही. बाकीच्या महापुरुषाच्या पदव्या, बिरुदं ही माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून वापरली आहेत. ती तुमच्यावर कुठल्याही कोनातून लादली, सुचवली, आज्ञा केलेली नाही. मूळ मुद्दा सोडून जे सुचविलेले नाही अशी गोष्टच धरून ती तुम्हाला झोडपत बसायचे असेल तर चालू द्या. ती तुमची वैयक्तिक आवड म्हणून मी दुर्लक्ष करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 23:31
आपण असे लिहिले होतेत >> अशा शब्दप्रयोगांनीही कांहींच्या भावना दुखावतात. त्या ऐवजी, 'अलीकडे झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि माननिय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फेसबुकवरील कांही प्रक्षोभक चित्रांमुळे...' अशी शब्दरचना जास्त आदरयुक्त वाटते. ह्यात अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे. आणि तो मुद्दा मला खोडायचा आहे. अशा शब्दप्रयोगामुळे लोकांनी आपल्या भावना दुखावून घेणे सोडावे. जगातील कुठल्या कानाकोपर्‍यात बसून कुणी काय लिहिल ह्याचे एककेंद्रीय नियंत्रण ठेवणे शक्य नाही तेव्हा सहनशक्ती वाढवा असे माझे म्हणणे आहे. मी मुद्दा सोडलेला नाही. आपण जे मागे जे म्हटलात ते मी म्हटलेच नव्हते असा दावा करत आहात. तो चुकीचा आहे.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Wed, 06/11/2014 - 00:17
>>>> अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे. तुम्हाला तुमचाच हेका चालवायचा आहे. माझा मूळ प्रतिसाद वाचा..वाचा सांगून तुम्ही कांही तो वाचत नाही. त्यातील ठळक केलेल्या शब्दांबद्दलच मी माझं मत मांडलं आहे हे त्रिवार सांगूनही तुम्ही त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करता आहात. माझा प्रतिसाद पुन्हा चिकटविताना त्यातील मी ठळक केलेली अक्षरे पुसून ती इतर साध्या अक्षरांमधेच मिसळवून माझा संपूर्ण प्रतिसाद म्हणजे 'अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे' असा थेट आरोप करताताना तसा, मला अभिप्रेत नसलेला, अर्थ तुम्ही त्याला चिकटविता आहात. आनंद आहे. तुम्हाला जो अर्थ घ्यायचा तो घ्या, तुम्हाला जी तुमची मते मांडायची ती मांडत राहा, माझ्याकडून ह्या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

जाऊ द्या हो. बाळासाहेबांचा वरील लेखातील तसा उल्लेख खटकणारा आहे हेच वास्तव आहे, समजून नसेलच घ्यायचं तर आपण करू शकतो?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हुप्प्या Sun, 06/15/2014 - 11:11
अहो तुम्हाला खटकणारे असे कुणी काही लिहिले तरी त्या व्यक्तीच्या मतस्वातंत्र्याचा मान राखून ते सहन करणे हीच तर व्यक्तीस्वातंत्र्याची कसोटी आहे. सगळ्यांना आवडेल आणि पटेल असेच लिहिले गेले तर त्याकरता स्वातंत्र्य वेगळे मागावे का लागेल? समजा तुम्हाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे लिहिले नाही तर खटकत असेल तर मला बाळ ठाकरे इतके म्हणून पुरत असेल. जर सभ्यतेच्या सीमेत राहून असे वेगवेगळे उल्लेख होत असतील तर ते चालू दिलेच पाहिजेत. मला खटकते म्हणून दुसर्‍याच्या उल्लेखाला धारेवर धरा असे करून चालणार नाही. तशात मिसळपाववर लिहिणारे जगात सगळीकडे असतात. निव्वळ मुंबईत राडा करुन अशा लोकांवर जरब बसेल का? मला वाटत नाही. तेव्हा व्यक्तीस्वातंत्र्याचा मान राखणे हेच इथे इष्ट आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Sun, 06/15/2014 - 11:05
मी उद्धृत केलेल्या वाक्याखेरीज त्यात कुठलेही अन्य वाक्य नाही.तेव्हा नसलेली वाक्ये मला वाचायला सांगून आपण काय साध्य करत आहात ते आपणच जाणत असाल. बाळ ठाकर्‍यांना बाळासाहेबच म्हटले पाहिजे हे मला मान्य नाही. माझ्या मते अनेकवचनी उल्लेख करणे हे सन्मान दर्शकच आहे. ठाकर्‍यांविषयी मला आदर आहेच. मतभेदही आहेत. अजून एक उदाहरण घ्यायचे तर पु. ल. देशपांडे हे मला ठाकर्‍यांपेक्षा जास्त आदरणीय आहेत. पण त्यांचाही उल्लेख मी पु. ल. देशपांड्यांनी अमुक एका पुस्तकात असे म्हटले आहे असा करेन. त्यात साहेब, अण्णा, भाई कुठलाही प्रत्यय लावायची गरज वाटत नाही. त्यात मला काहीही अनादरणीय वाटत नाही. ह्यात मतांतरे असू शकतात. पण त्याकरता मतस्वातंत्र्यावर गदा आणण्याची भाषा असू नये.

In reply to by हुप्प्या

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 11:08
सहमत. रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर एकवचनी केलेला चालतो तर शिवाजीमहाराज किंवा अन्य महापुरुषांचा उल्लेख एकवचनी केल्याने फरक का पडावा हे कोडे कै उलगडत नाही. पण ते एक असोच. मला डॉक्षावर उगी फतवा नकोय स्वतःच्या ;)

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 06/10/2014 - 11:51
रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर एकवचनी केलेला चालतो तर शिवाजीमहाराज किंवा अन्य महापुरुषांचा
देवांविषयी प्रिती असते तर शिवाजी महाराज आदी महापुरुषांविषयी प्रितीयुक्त आदर असतो.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:19
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर=बहुवचन आणि अनादर=एकवचन अशी सिस्टिम उपटलीय. वरिजिनल संस्कृतात असे कधीच नव्हते. कितीही आदराने बोलले तरी ते लोक अरेतुरेच करायचे- मग तो कुणी मोठा राजा असो नैतर कोणी महान ऋषी असो.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 06/10/2014 - 12:26
ते झालंच रे. पण तसंही बघितलं तर वडील/ आजोबांना आपण अहो जाहोच करतो आणि आई/आजीला अगं तुगं. हल्लीची पिढी मात्र हे संकेत पाळत नाही हे मात्र खरं.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:30
होय ते आहेच-पण वैयक्तिक मत विचारशील तर त्यात गैर काही नाही. उत्तरेत तर दोघांनाही अहोजाहो करतात. ते कितीतरी बरं. आपल्या इथे सिस्टिमिक भेदभाव इतका खोलवर आहे, की आईचा भाऊ म्हणून मामा तेवढा अरेजारे आणि वडिलांचा भाऊ म्हणून काका मात्र अहोजाहो? बरेचजण काकालाही एकवचनाने बोलावतात तो भाग वेगळा. असो.

In reply to by बॅटमॅन

सुनील Tue, 06/10/2014 - 14:38
त्याचं काय आहे - मामा म्हणताना ओठ एकमेकांच्या जवळ येतात (पक्षी जवळीक, बोले तो एकेरी) अन् काका म्हणताना ओठ एकमेकांपासून दूर जातात (पक्षी दूरावा, बोले तो बहुवचनी) ;)

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली Fri, 06/13/2014 - 17:22
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर=बहुवचन आणि अनादर=एकवचन अशी सिस्टिम उपटलीय. वरिजिनल संस्कृतात असे कधीच नव्हते
विषयाशी अवांतर प्रतिसाद आहे, पण कोणत्याही भाषेचा विकास स्वतंत्रपणे होत असल्याने तिने 'वरिजिनल' व्हरायटीला चिकटून राहण्याची अपेक्षा नसावी. आणि काहीशा नंतरच्या काळातील संस्कृतमधे आदरार्थी बहुवचनाचा वापर होत असे असे काहीसे स्मरते. कदाचित शाकुंतल किंवा उत्तररामचरितात कुठेतरी उदाहरण असावे.

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन Mon, 06/16/2014 - 13:04
पूर्वार्धाशी सहमत आहे, उत्तरार्धाची उदा. पहायला आवडतील. पण एनीवे तो प्रक्षिप्त प्रकारच असावा. पाणिनीत अशा प्रकाराचा उल्लेख आहे काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार Mon, 06/09/2014 - 21:10
मराठीच्या व्याकरणात काळानुरूप बदल होतो आहे काय ? परंपरागत मराठी व्याकरणात नामाचे नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप बदलते त्याला 'सामान्यरूप' म्हणतात. आणि आडनावांचे सामान्यरूप होणे ही बाब मागच्या पिढ्यांमध्ये सामान्यबाब असावी. (चूकभूल देणे घेणे, कृ. मराठी व्याकरण त़ज्ञांनी/अभ्यासकांनी मार्गदर्शन करावे) काळानुरूप नवीन मराठी पिढ्यांनी आडनावांचे सामान्यरूप करणे थांबवले असेल तर मराठी बोलणार्‍या जुन्या पिढ्यांना मराठी बोलण्याचे नवीन काळानुसार प्रशिक्षण द्यावे लागेल, म्हणजे गैरसमज होण्याची शक्यता कमी होईल.

तिमा Mon, 06/09/2014 - 09:54
विज्ञान हे माणसाच्या प्रगतीसाठी असते. पण ते माकडांच्या हाती पडले की विध्वंस ठरलेलाच!

म्हैस Mon, 06/09/2014 - 11:26
रिकामटेकडे आणि दंगली झाल्यावर असुरी आनंद मिळवणारे अश्या पोस्ट टाकत असतात . त्यांना दंगली हव्याच असतात . दंगल झाली कि ते अजून चेकाळतात . आणि हे कोणी परदेशी करत असतील अस वाटत नहि. त्यामुळे दंगल वगेरे न करता ताबडतोब तक्रार करून अश्या पोस्त काढून टाकाव्यात हा उपाय मला वाटतो .
देवतांचा अपमान करण्याची खोडसाळ प्रव्रुत्तीच नष्ट केली तर?
सहमत आहे . पण कशी ? कोण करणार ?

तुमचा अभिषेक Mon, 06/09/2014 - 12:15
अश्या प्रकारांकडे न चिडता दुर्लक्ष करायला शिकले की हे प्रकार वाढतील वाढतील आणि तरीही दुर्लक्ष केले की एकदाचे थांबतील. जरी दुर्लक्ष करणे शक्य नसेल किंवा आपल्या देवांचा आणि दैवतांचा अपमान सहन करणे हे कोणाला कमीपणाचे वाटत असले तरी पडद्यामागच्या खर्‍या सुत्रधाराला न पकडता तोडफोड करत वा दंगली घडवत शासनव्यवस्थेवर राग काढणेही चुकीचे हे तरी प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे कारण यात छळ सामान्यांचाच होतो. महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही या भावनेचे समर्थन मी देखील करतो पण अरे तो कोण आहे तो समोर तर दिसू दे.. जरी प्रत्येक माणसाचे प्रबोधन करणे शक्य नसले तरी संघटनांचे नक्कीच करू शकतो. कारण बरेचदा तोडफोड वा बंदच्या स्वरूपात निषेध एखाद्या संस्था संघटनेच्या मार्फत वा पुढाकाराने होतो. सरकारने अश्या गोष्टींचा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा धरणे चुकीचे नाही, पण या देशात आणखीही बर्‍याच समस्या असताना आपली प्रायोरिटी काय हे आपण जनतेनेच ठरवण्याची गरज आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ Mon, 06/09/2014 - 15:28
अहो त्यांचे दुसरे च interset असतात. त्या निमित्तानी दुकान दार वगैरें कडुन जास्तीची खंडणी घेता येते. ह्या area मधे माझा जोर आहे हे राजकीय बॉस ला दाखवता येते ( त्याचा फायदा निवडणुकीत वसुल केला जातो ). लोकांना त्रास दिल्याचा असुरी आनंद मिळतो. अशी अनेक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध फक्त आणि फक्त स्वार्थाशी आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 20:20
कांही राजकिय कारणांसाठी सुरक्षा आणि सुव्यवस्था पाळता येत नसल्याने किंवा सरकार पाळत नसल्याने सर्वसामान्य जनता वैफल्यग्रस्त झालेली असते. त्यांच्या ह्या अवस्थेचाच फायदा घेत राजकिय पुढारी समाजात विष पसरवत असतात. 'दुर्लक्ष केले पाहिजे हे ज्यांना कळते' त्या अल्पसंख्य (म्हणजे विशेष समाज नाही) समाजाला कांही समजवावे लागत नाही आणि ज्यांना समजणे गरजेचे असते असे समाजकंटक समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे.

माहितगार Mon, 06/09/2014 - 13:38
मुख्य धागा लेखात वेगळ्या अर्थछटांचे शब्द कदाचित अधीक सुयोग्य ठरतील असे वाटते. अशा ठिकाणी हेतू बदनामी पेक्षा अपमान करून चाहत्यांच्या भावना जाणीवपुर्वक दुखवण्याचा असू शकतो नालस्ती किंवा अधिक नेमका शब्द वापरता येऊ शकेल असे वाटते. सहनकरणे आणि संयम यांच्या अर्थछटात अंतर आहे. मला वाटते वाक्य काहीसे खालील प्रमाणे असणे अधीक सुयोग्य होऊ शकेल. 'लोकांनी आपल्या दैवतांबद्दल अभ्यासपूर्ण टिका कठोर असली तरीही सहन करायला शिकलेच पाहिजे, आणि निंदकाकडून अपमानांबद्दल संयम दर्शवला पाहिजे. स्वतःस प्रीय विभूतींची भलावण करून हवे असणेही समजता येते, पण कौतुक जबरदस्तीने करवून घेता येते ? एखादी व्यक्ती जी स्वकतृत्वाने पुरेशी मोठी आहे, तीला मोठीच म्हणा हि सक्ती त्या व्यक्तीची प्रतिमा मोठी करते का ? आपल्या संयम सोडलेल्या वागण्याने इतरांच्या मनातील प्रतिमा उंचावण्या एवजी तडा तर जाणार नाही याचा चाहत्यांनी विचार करण्यास वाव आहे असे वाटते.'

माहितगार Mon, 06/09/2014 - 13:42
या धागा लेखात ज्या विशिष्ट घटनांचा उल्लेख आहे त्यातील काहींना राजकीय उद्दीष्टे आणि रंग नाहीतना अशी शंका वाटली. वृत्तमाध्यमांमध्ये सुद्धा जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव यावेळी प्रकर्षाने जाणवला.

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 13:58
बदनामी कोणाला चुकते ? सगळ्यांचे चाहते आपापल्या श्रध्दास्थानाची बदनामी वर्षानुवर्षे सहन करत आलेले आहेत, राहतील, ठोस पर्याय याला उपलब्ध्द नाही. विटंबना जरा संवेदन्शील मुद्दा असतो. विटंबना चाहत्यांच्या भावना दुखावते. विटंबना चाहत्यांच्या श्रध्दास्थानाशी असलेली निष्ठा डिवचते. म्हणून चाहत्यांचा तोल जातो. मी स्वतः जेंव्हा जेंव्हा ज्या ज्या लोकांच्या श्रध्दास्थानाची विटंबना केली जाइल तेंव्हा त्या लोकांनी एकत्र येउन धडकी भरेल असा विराट मुकमोर्चा काढुन निषेध नोंदवावाच या मताचा आहे. पण मला कोणत्याही प्रकारे भारतीय समाजाची शारीरीक, मानसीक, आर्थीक हानी होणे पसंत नाही भलेही मी अशा दुश्कृत्या विरोधा प्रचंड शक्ती प्रदर्शन मी आवश्यक मानतो. - जय महात्मा गांधी.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 14:03
यांच्या या http://www.misalpav.com/comment/586771#comment-586771 प्रतिसादाला उत्तर म्हणून दिला होता. शक्य झाल्यास तेथे हलवावा.

श्रीगुरुजी Mon, 06/09/2014 - 14:45
महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी जेमतेम १५ जागा मिळवून (भाजप १८ + शिवसेना १५ अशा एकूण ३३ जागा युतीला मिळाल्या होत्या) काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर १९९७ मध्ये मुम्बईतील रमाबाई आंबेडकर नगरात आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे दंगल होऊन पोलिस गोळीबारात १० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यावेळी युतीचे सरकार जवळपास बरखास्त होत आले होते. त्या सरकारची बरखास्ती थोडक्यात टळली. नंतर १९९८ च्या निवडणुकीत दंगलीचा प्रमुख मुद्दा होता व त्यात युतीचा दारूण पराभव झाला होता (काँग्रेस ३३ + रिपब्लिकन ४ = ३७ आणि युती = १०). याच निवडणुकीत प्रमोद महाजनांचाही पराभव झाला होता. आता २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला आहे. ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे बदनामी प्रकरण घडलेले आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी व २ दिवसांपूर्वी आंबेडकरांची बदनामी करण्यात आली आहे. लगेचच "केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर १५ दिवसांतच जातीय तणाव वाढण्यास सुरुवात झाली" अशी फुसकुली पवारांनी सोडलेली आहे. एकंदरीत हा प्रकार योजनाबद्ध असावा व विधानसभा निवडणुकीपूर्वी १९९७ प्रमाणे वातावरण निर्मिती करून युतीला बदनाम करावे अशी योजना असावी असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

काळा पहाड Mon, 06/09/2014 - 18:22
माझ्या मते हा त्याच्या पुढचा प्रकार आहे. काँग्रेसचा पराभव करण्यात सोशल नेटवर्क आघाडीवर होते. आता राज्यातील निवडणुका आहेत. तर ह्या निमित्ताने सोशल नेटवर्क वर अ‍ॅक्टीव्ह असणार्‍यांना धमकावण्याचा तर हा प्रकार नसेल? म्हणजे कसं तर अश्या पोष्ट स्वतःच टाकायच्या, दंगल स्वतःच्याच कार्यकर्त्यांकरवी करायची, मग सोशल नेटवर्क वापरणार्‍या लोकांना धमकी द्यायची. लोकांना माहीतच नसेल की कोणती पोष्ट ऑफेन्सिव्ह बनू शकते ते. बाकी पवारांच्या स्टेटमेंट्स बद्दल बोलणे म्हणजे चिखलात दगड मारणं होय.

In reply to by काळा पहाड

आजानुकर्ण Mon, 06/09/2014 - 18:55
हिंदूराष्ट्र सेना हे काँग्रेसचे पिलू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काँग्रेसला सगळ्याच दंगलींचा फायदा झालेला नाही. उत्तरप्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणल्या तर काँग्रेसलाच त्याचा तोटा झाला. याउलट दंगलखोरांचा धीरोदात्तपणे प्रतिकार करणाऱ्या भाजपाच्या खासदाराला मंत्रीपदाचे सुयोग्य बक्षीस मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगलींचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होईल असे नाही. जनता सूज्ञ आहे. धनंजयभाई देसाईदेखील महाराष्ट्राचे भावी मंत्री होऊ शकतात.

In reply to by श्रीगुरुजी

आधी रथयात्रा मग बाबरी ,त्यामुळे झालेले मुंबैचे स्फोट,...... ९५साली युतीचे सरकार.... नंतर लगेचच केंद्रात भाजपचे सरकार..... . . . . परंतु हा योगायोग असावा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 06/10/2014 - 20:29
>>> आधी रथयात्रा मग बाबरी ,त्यामुळे झालेले मुंबैचे स्फोट,...... ९५साली युतीचे सरकार.... नंतर लगेचच केंद्रात भाजपचे सरकार..... अरे माईसाहेब, आयुष्यात कधीतरी सुधार रे.

In reply to by श्रीगुरुजी

हाडक्या Wed, 06/11/2014 - 22:09
@गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय वो.. या लोकांना 'ग्रेट थिन्कर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नाना नेफळे', 'माईसाहेब' वगैरे डु-आयडी इतक्या फटाफट कसे काय मिळतात हो ? (यात संपादकीय हात असावा काय? असा आमचा संशय आहे.. परंतु तुमची या डु-आयडींबरोबर घनिष्ठ मैत्री असल्याने हा प्रश्न ) बादवे आमाला एक आयडी मिळवायला चार महिने लागले.. आशा सोडली होती तेव्हा ई-पत्र आले की या मिपावर म्हणून.!! *biggrin*

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी गुरुवार, 06/12/2014 - 17:00
>>> @गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय वो.. या लोकांना 'ग्रेट थिन्कर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नाना नेफळे', 'माईसाहेब' वगैरे डु-आयडी इतक्या फटाफट कसे काय मिळतात हो ? हा प्रश्न मलाही पडलाय. चव्हाण, उत्तर द्या. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने डू-आयडी कसे मिळविलेत ते सांगता का जरा. >>> परंतु तुमची या डु-आयडींबरोबर घनिष्ठ मैत्री असल्याने हा प्रश्न ) :lol:

In reply to by श्रीगुरुजी

भृशुंडी Mon, 06/09/2014 - 22:53
असहमत. हिंदू-मुस्लिम अशा रीतीने समाजातील मतांची विभागणी करून काँग्रेसला फायदा नाही. त्याउलट काँग्रेसला नेहेमीचं जातीय राजकारण करून मतं मिळवणं सोयीचं आहे, आणी त्यात काँग्रेस दरवेळी यशस्वी झालेली आहे. त्याला काटशह देण्यासाठी "धर्माचं" कार्ड खेळणं, हे दरवेळी भाजपाचं सूत्र राहीलं आहे. तेव्हा दंगलींंमुळे होणारं मतांचं ध्रुवीकरण हे "भाजपा"लाच सोयीचं आहे. (१९९२ नंतरचा भाजप उदय) उत्तरप्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये हीच रणनीती वापरली गेलीये.

In reply to by भृशुंडी

राजेश घासकडवी Mon, 06/09/2014 - 23:08
तुमच्या प्रतिसादात मला सरळसरळ विभूतींची विटंबना करण्याचा प्रयत्न मला दिसतो. भाजपाला आख्ख्या देशाने एकमताने निवडून दिलेलं असताना त्या पक्षाविरुद्ध काही बोलणं हेच ब्लास्फेमस आहे. तुम्ही यातून संपूर्ण भारताच्या संपूर्ण जनतेच्या भावना दुखवत आहात. याला देशद्रोहच का म्हणू नये असा मला प्रश्न पडतो. ही ही असली मानसिकता ठेचून काढली पाहिजे. अशा कुरापतखोर माणसांमुळेच दंगली होतात. असल्या विभूतीभंजनाच्या कृतीने भक्तांच्या भावना दुखावल्या की मग ते बिचारे नाइलाजाने चवताळून उठतात. मग त्यातून दंगली झाल्या तर दोष कुणाचा? शब्दांनी उचकवणारे आणि लाठ्याकाठ्यांनी डोकी फोडून खून पाडणारे तत्वतः सारखेच.

गवि Mon, 06/09/2014 - 15:10
राजीव साने यांचा एक वाचनीय लेख अगदी याच विषयावर बोलतो. त्याची लिंक खाली आहे. अद्याप वाचला नसेल तर जरुर वाचावा. http://www.loksatta.com/sampadkiya-news/emotion-get-hurt-271325/ शीर्षक : दुखऱ्या समूहभावनांना उद्रेकाधिकार? थोडे अंश खाली चोप्य पस्ते करत आहे: एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय? सात शेपटय़ांचा उंदीर असे म्हणून चिडविला जाणारा उंदीर एकेक शेपटी कापत जातो. एक शेपटी उरल्यावर त्याला 'एक शेपटीचा उंदीर' म्हणूनही चिडविले जातेच. खरे तर एक शेपटीचा म्हणजे नॉर्मल! पण हा तीही कापतो!! ही गोष्ट, 'चिडवून घेण्यात' मुख्य दोष आहे, हे शिकविते. आपल्या देशात 'गोतगटीय' अस्मिताबाजी व जमातवादांमुळे वातावरण इतके दूषित आणि कलुषित झाले आहे, की शब्दाशब्दाला अडखळायला होते. एखाद्या व्यवसायाचा उल्लेख मराठीत केला तर तो भावना दुखावणारा ठरू शकतो. मग एक तर संस्कृतोद्भव शब्द वापरायचा किंवा इंग्लिश शब्द वापरायचा. मुस्लिमांना सरळ मुस्लीम न म्हणता 'मॉमेडियन' असे दबक्या सुरात का म्हणायचे? 'विशिष्ट समूह' का म्हणायचे? जिच्यावर झुंडशाहीचा हल्ला होतो, ती व्यक्ती भावना दुखावण्याच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही गुन्हय़ात दोषी होती की नव्हती, हा मुद्दाच गरलागू आहे. कोणत्याही कथित अपराध्याला शासन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनसंस्थेलाच राहिला पाहिजे. अगदी 'रेडहॅण्ड' सापडलेल्या 'पाकीटमारा'ला जमावाने मारहाण करणे हेदेखील शासनाच्या सार्वभौमतेचा आणि पाकीटमाराच्या नागरी अधिकाराचा भंग करणेच ठरते. 'रेडहॅण्ड' पाकीटमाराचे उदाहरण अशासाठी, की त्याची दंडार्हता तुम्हाला 'साक्षात' असेल, पण तुम्ही दंडाधिकारी नाही आहात, हे कसे विसरता? ज्या क्षणी आपण ग्रस्तता ही गोष्ट 'समूहाला' बहाल करतो, त्या क्षणी आपण झुंडशाहीला अधिमान्यता देत असतो. कायदा असा हवा की, उदाहरणार्थ समजा मला कोणी जन्मावरून 'भटुरडय़ा' म्हटले तर म्हणणाऱ्याला काहीही शिक्षा नको, पण मी जर 'ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या गेल्या' असे म्हटले, तर मला शिक्षा झाली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ प्रोव्होकेटिव्ह पब्लिक क्लेिमग ऑफ कम्युनल इन्सल्ट अ‍ॅक्ट! याने टवाळखोरी वाढेल की काय अशी चिंता वाटेल, पण मुद्दा आहे तो, टवाळखोरी 'गंभीर'पणे न घ्यायला शिकण्याचा, दुखरेपणा घालवायचा आणि खोडसाळपणाच्या उपद्रवमूल्यातली हवा काढून टाकण्याचा! सर्व विचार सर्वांना पटतील असं नाही, पण मांडणी लाजवाब आहे.

कलंत्री Mon, 06/09/2014 - 15:39
आपण इतरांच्या हातातील बाहुले बनत जात असतो याचे भान ठेवायला हवे. मागच्या १० दिवसामध्ये हजारो गाड्यांच्या काचा फुटल्या, दोन समाजात तेढ निर्माण झाली, काही लोक भयाच्या सावलीत जगत होते याचा विचार करता स्वप्रबोधन हाच खरा मार्ग आहे.

@पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय?>>> काही दिवसापूर्वीच हा अनुभव आला. फेसबुकावर भूत नावाचा एक ग्रुप आहे.तिथे मी भूत बनविण्याची पाककृती नावाचा छोटा लेख टाकला. त्याच्यावर काहि वेळातच परित्राणाय साधूनाम नावाचा एक पेज धारक(आय.डी.) येऊन वाट्टेल तसं आणि वाट्टेल ते बरळू लागला.माझं लेखन मार्मिक आणि प्रबोधनात्मक अंगानी जाणारं होतं.त्यात कोणत्याही विशिष्ट धर्माचा अपमान इत्यादी काहिही नव्हता. तरी त्यानी माझ्यावर जोरदार हल्ला चढवला. कारण त्यात सनातन कल्पनांची मी रेवडी उडवली होती..(किंबहुना ज्यांनी हल्ला केला,तसल्याच दुष्प्रवृतीं विरोधात जाणारी मत त्यात होती..ते एष धर्मः तन्नातन्नः वाले होते! हे निश्चित ) मी ही प्रतिवाद करत होतो. पण अ‍ॅडमिननी त्याला सुनावण्या ऐवजी सदर पोस्टच डिलिट केली(नंतर त्या सर्व कोल्ह्यांन्नी मिळून,तिथे माझ्यासारख्याला खिजवता येइल अशी पोस्ट टाकून बराच राग शमवून घेतला..आणि ती पोस्ट मात्र राहिलीच!) शेवट मीच त्या ग्रुपला त्याच्या एडमिन सह समजून घेतले..आणि त्यांन्ना त्यांच्या भयाण भवितव्यावर सोडून दिले. :)

पोटे Mon, 06/09/2014 - 16:41
बदनामी सगळेच करत असतात. कोण गान्धीन्ची करतो , कोण शिवाजीन्ची. व्यक्ती आनी पaddhat यात फरक आसाटॉ.

माहितगार Mon, 06/09/2014 - 19:08
एका खासगी बसवरील दगडफेकीत डोक्याला दगड लागून जखमी झालेली प्रवासी वसंत रूपनर (वय ४०, रा. सांगोला) नावाची व्यक्ती कोमामध्ये गेली आहे असे वृत्त आहे. संदर्भ: १. दैनिक लोक्सत्ता ९ जून २०१४ २. पुणे मिरर Jun 9, 2014, ३. इंडीयन एक्सप्रेस June 9, 2014

विवेकपटाईत Tue, 06/10/2014 - 20:15
आपली सहनशीलता संपत चालली आहे. यात राजनीती ही असू शकते. पण ज्या देशात चार्वाकला ही ऋषीचा दर्जा मिळाला आहे. तिथे निंदा नालस्ती सहन करण्याची शक्ती का हरवली याचा विचार करणे गरजेचे आहे. कबीरदास यांनी म्हंटलेले आहे, निंदा करणार्याची झोपडी घराचा शेजारी असलेली बरी. त्या वेळी देशात प्रचलित असलेल्या हिंदू मुस्लीम दोन्ही धर्मांच्या आडंबरांचा विरोध केला, त्यांची भाषा ही कडक होती तरी ही त्यांना आपल्या विचारांचा प्रचार करण्याची मुभा होती. दोन्ही धर्मावालंबी त्यांना संत मानतात. कुठल्या ही व्यक्तीचे किंवा धर्माचे आपल्या परीने विश्लेषण करण्याची स्वतंत्रता असली पाहिजे. तालिबान प्रमाणे आपण ही धर्मांधतेने वागू लागलो तर देशाचे तीन तेरा व्हायला उशीर लागणार नाही.

राजेश घासकडवी Tue, 06/10/2014 - 23:23

In reply to by राजेश घासकडवी

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 23:40
ही कारवाई कुणाच्या अख्त्यारीत झाली? राज्य सरकार की केंद्र सरकार? माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आणीबाणी घोषित करुन तमाम राज्यांची सूत्रे (अजून तरी) हातात घेतलेली नाहीत. पोलिस खाते हे माझ्या माहितीनुसार राज्य सरकारच्या हाताखाली असते तेव्हा आपल्या उचंबळून येणार्‍या भावनांना काबूत ठेवा. थोडा धीर धरा. लवकरच मोदी भारताचे हुकुमशहा बनतील आणि आपला धर्मांध चेहरा दाखवतील मग तुम्हाला रान मोकळे होईल. चिंता नसावी!

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित Wed, 06/11/2014 - 00:08
राजेश घासकडवी, आपण दिलेले शिर्षक वाचुन कोणालाही त्या विद्ध्यार्थ्यांची/प्राचर्यांची खरोखर किव येइल हो! आपल्या दुर्दैवाने व आपली इच्छा नसतांना मोदी आता पंतप्रधान झाले आहेत. आता तरी घास गोड मानुन खा. किती दिवस दुस्वास करणार? मोदींचा फोटो केवळ इतर नकारात्मक चेहेऱ्यांच्या रांगेत छापला म्हणून नव्हे तर आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे. देव आपले व त्या नादान विद्द्यार्थ्यांचेही भले करो.

In reply to by आयुर्हित

भृशुंडी Wed, 06/11/2014 - 00:29
नाही तर काय? देशाच्या पंतप्रधानाबद्द्ल वाट्टेल ते कसं लिहू शकतं कुणी? स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी म्हणूनच ते मासिक जाळले. साधी गोष्ट आहे.

In reply to by आयुर्हित

राजेश घासकडवी Wed, 06/11/2014 - 22:25
आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
संकुचित मानसिकता आणि अल्पबुद्धि हा गुन्हा! अईशप्पथ, खरंच अच्छे दिन आले आहेत भारतात! पण आपल्या न्यायव्यवस्थेवर अतिरेकी ताण येईल याची काळजी वाटते. असो, ही बातमी देण्याचं कारण म्हणजे केवळ ऑनलाइनच नव्हे, तर छापील मीडियातही भक्तांच्या भावना किती चटकन दुखावल्या जातात हे लेखाच्या मूळ मुद्द्याशी सुसंगत विधान करायचं होतं. पण असं विधान करणं म्हणजेही न सहन होणारी टीका अनेकांना वाटते, त्याला काय करणार? चालूद्यात.

In reply to by राजेश घासकडवी

हुप्प्या गुरुवार, 06/12/2014 - 07:35
मोदींविरुद्ध वादग्रस्त लिहिलेल्या गोष्टीवर बंदी घालणारे त्यांचे भक्त हे आपण कसे ठरवले? केरळातील पोलिसांनी ही कारवाई केली असेल तर ती त्या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली. केरळात आपले लाडके काँग्रेसचे सरकार आहे. तेव्हा जो दोष द्यायचा तो खुल्या दिलाने काँग्रेसला द्यावा. ह्या लेखावरील बंदीमागे मोदी समर्थक आहेत असे कुठेही दिसत नाही. आपल्या दिव्य (की पूर्वग्रहदूषित) दृष्टीलाच ते दिसतात असे वाटते. त्यामुळे हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. आणि तो आपण दामटून, खोटेनाटे सांगून लोकांच्या गळी उतरवत आहात ह्याचा राग आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अरे, अरे ! केरळमध्ये भाजप चे सरकार निवडून आलेसुद्धा !!!??? की आणीबाणी जाहीर करून कायदे बदलून दिल्लीतल्या सरकारने सगळ्या राज्यातील पोलिसदले ताब्यात घेतली ???!!! =)) , =)) , =)) (काल झोपी जाण्यापूर्वीपर्यंत पोलीस हा राज्यांच्या ताब्यातला विषय असल्याचे ऐकून होतो !)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 23:44
ह्या बातमीनुसार तक्रार भाजपच्या युवा मोर्चाने केली आहे. करणारच! भाजपाच्या मुख्य नेत्यावर टीका करणे सोपे नाही, हे सगळ्यांना समजावण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर कोणीही सोम्यागोम्या उद्या टीका करायचा. भाजपा कार्यकर्यांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहिले पाहिजे.

In reply to by भृशुंडी

विकास गुरुवार, 06/12/2014 - 23:51
भारतीय दंड विधानाच्या १५३ वे कलम हे पोलीसांनी लावले. हे कलम "Provoking with the intend to create rioting" साठीचे आहे. भाजपाच्या युवा मोर्चाने (मोदी विरोधकांना अपेक्षित असलेली) दंगल करण्याऐवजी दंगलीसाठी उद्युक्त करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीबद्दल प्रस्थापित कायद्यानुसार तक्रार केली. त्यात काही गैर दिसत नाही. तुम्हाला नक्की काय चुकीचे वाटते आहे? मला स्वतःला असल्या कारणावरून (कुठल्याही पुस्तक/लेख/विचारांवर) बंदी, अटक अथवा दंगल काहीच घडू नये असे वाटते. पण दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. दंगली घडवण्याच्या उद्देशानेच हे घडते. त्यामुळे, जो पर्यंत खोडसाळपणे हिंसेला उद्युक्त करणार्‍या घटना घडत असतील तेथे बंदी नाही पण असे खोडसाळपणा करणार्‍यांना अटक जरूर करावी आणि कायद्याप्रमाणे शिक्षा करावी असे नक्की वाटते.

In reply to by विकास

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 01:09
महाविद्यालयातील एका मासिकात व्यक्त केलेली मते दंगल घडवण्यासाठी असतील, असं वाटत नाही. काहीशी चुकीची तुलना होती- नक्कीच. या इतर अनेक मान्यवरांमध्ये जॉर्ज बुशसाहेबही होते! पण त्या प्रमादासाठीच्या शिक्षेचे प्रमाण म्हणजे अटक (प्राचार्यांनादेखील) काहीच्या काही आहे. तथापि भाजपाच्या अतीउत्साही कार्यकर्त्यांनी दंगल किंवा गेला बाजार शिवसेनेची ट्रेडमार्क असलेली जाळपोळ, दगडफेक केली नाही, आणि निव्वळ तक्रार केली - याबद्दल त्यांचे खरंच अभिनंदन. ह्याच उद्या समजा एखाद्या महाविद्यालयीन हस्तलिखित अनियतकालिकात मोदी-उमा भारती यांची व्यंगचित्रे जर खोमेनी-KKK ह्यांबरोबर आली तर काय होईल ते बघणं ईंटरेस्टिंग असेल.

In reply to by भृशुंडी

विकास Fri, 06/13/2014 - 02:33
म्हणूनच म्हणले की मला बंदी हा प्रकार मान्यच नाही. पण "भावना दुखावल्या" ह्या नावाखाली बंदी घातली जाते तसेच "भावना भडकवल्या" म्हणून कायदा वापरला जाऊ शकतो. तसे बघायचे गेले तर असे कायदे वापरणे हे मला वाटते भाजपावाले डाव्या आणि स्युडो विचारवंतांकडूनच शिकले असावेत. म्हणूनच फार कमी वेळा वापरला गेलेला एक अमेरीकन विचित्र कायदा या असल्या भारतीय वंशांच्या विचारवंतांनी आणि त्यांच्या संघटनांनी मोदींविरुद्ध वापरून त्यांचा व्हिसा रद्द करायला लावला होता.

In reply to by विकास

यशोधरा Fri, 06/13/2014 - 16:06
मोदींविरुद्ध काही केले की लोकशाहीची बूज राखणे असते हे आपल्यासारख्या अनेक मिपा कारकीर्दी पाहिलेल्या मिपाकरास ठाऊक नाही, हे पाहून एक मिपाकर म्हणून... वगैरे वगैरे वगैरे :D

वेल्लाभट Fri, 06/13/2014 - 16:00
हा भावना हा प्रकार कमालीचा व्हल्नरेबल होत चाललाय आजकाल. आणि कशाला किती महत्व द्यायचं हे कळलंय का कधी आपल्याला? कुणी थोर व्यक्ती म्हणून गेला की `व्हॉट्स इन अ नेम' .... आपण नेम तर सोडाच त्यापाठची बिरुदं नी असल्या गोष्टींनाही डोंगराइतकं महत्व देतो. विचार, कार्य हे बाजूलाच पडतं नेहमी.

In reply to by वेल्लाभट

विकास Fri, 06/13/2014 - 19:08
सहमत. मला वाटतं एकदा होळीच्या निमित्ताने सगळ्या (सर्व जाती, भाषा, धर्म, विचार, इत्यादीच्या) ह्या "भावना विवश" पब्लीकला एकत्र करावे आणि संध्याकाळी सहा ते सकाळी सहा एक्मेकांविरुद्ध नुसते ठणाणा बोंबलायला लावावे. एकदा का असे ऐकून कान आणि डोके बधीर झाले की मग भावना दुखावणे बंद होईल अशी एक वेडी आशा...

In reply to by विकास

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 21:41
एकदम बराबर बोल्या तुम! भावना दुखावल्या जाण्यावर अक्सीर इलाज!

इरसाल Wed, 06/18/2014 - 12:30
लुव्र संग्राहलयाच्या धर्तीवर एक मोठ्ठे गोडावुन बांधुन त्यात भारतात असणारे सगळे पुतळे/पुतळी, फ्लेक्स हलवावे. आणी ज्यांचे अस्मितांचे गळवे हळवे आहेत त्यांना तिथे जावुन दर्शन घ्यायला लावावे आणी त्यासाठी जबरदस्त तिकीटही लावावे. असेल प्रेम आस्था तर जातील तिथे आणी पुतळा विटंबना वगैरे प्रकार बंद होतील.

हुप्प्या गुरुवार, 06/26/2014 - 20:46
http://www.loksatta.com/pune-news/vinod-tavde-promises-to-make-cyber-law-for-anti-saint-content-632206/ संतांविरुद्ध लिहिण्याला प्रतिबंध करणारा कायदा बनवण्याचा प्रस्ताव विनोद तावड्यांनी मांडला आहे. वरवर बरा वाटणारा हा प्रस्ताव म्हणजे एक निसरडी वाट आहे. त्या वाटेने जाणारा उत्तरोत्तर घसरतच जाणार. संत कोणाला म्हणायचे, टीका कुठे संपते आणि बदनामी कुठे सुरु होते, श्रद्धेला पोचणारी ठेच मोजण्याचा काही व्यक्तीनिरपेक्ष मापदंड आहे का. अनेक मुद्दे आहेत. असल्या कायद्यांचा ब्ल्याकमेलिंगकरता, पैसे उकळण्याकरता पोलिसांकडून व अन्य समाजकंटकांकडून होण्याची शक्यता आहे. कुणी पंढरपूरच्या वारीत आढळणार्‍या अस्वच्छतेविरुद्ध नाक मुरडले तर त्याला तुकाराम वा ज्ञानेश्वरांविषयीची बदनामी म्हणून बोंबाबोंब होऊ शकते. असली घातक आश्वासने पूर्ण केली नाहीत तर समाजावर मोठे उपकार होतील.

मंदार कात्रे Mon, 06/09/2014 - 06:06
लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते.
यापेक्षा देवतांचा अपमान करण्याची खोडसाळ प्रव्रुत्तीच नष्ट केली तर?

In reply to by मंदार कात्रे

हुप्प्या Mon, 06/09/2014 - 08:18
जगाच्या पाठीवरील सर्व देशात जाऊन तिथे लोकांचे प्रबोधन करायचे? शक्य तरी आहे का? नुसते पाकिस्तान आणि बांगलादेश बघा तिथे रहाणारे वा तिथून अमेरिकेत वा युरोपात जाऊन रहाणारे लोक हे शिवाजीविषयी आदर बाळगतील का? ठाकर्‍यांविषयी आदर बाळगतील का? फेसबुक वा ट्विटरवरुन हे लोक बदनामीकारक काहीतरी लिहिणे थांबवता येणे शक्य आहे का? मला वाटते नाही. आजिबात शक्य नाही. आपल्या एका क्षुल्लक पोस्टमुळे लोक डोक्यात राख घालून घेतात आणि जाळपोळ करतात ह्याचा असुरी आनंद होणेच जास्त शक्य आहे.

निलरंजन Mon, 06/09/2014 - 08:17
आपल्या देवतांचे अपमान सहन न करण्याजोगे पोस्ट असतात पण काही प्रश्न पडलेले शिवराय आणि साहेब यांचे गलिच्छ फोटो नेमके धर्मवीर संभाजी महाराज या पेजवरच का टाकले गेले ? पोस्ट पाहिल्यावर वाॅटसअपवर शेअर करणारे खरेच भक्त होते का दहशतवादी? सोशल मीडीयाचा जास्त वापर करून हे प्रकरण जास्त चिघळले पण न्युज चॅनेल ने गैरसमज दूर केले नाही म्हणून संभ्रम अजूनच वाढला नव्हता का?

आतिवास Mon, 06/09/2014 - 09:38
उत्साहाच्या भरात आपण काय शेअर करतोय हेही अनेक लोक विसरतात असा अनुभव आहे. शिवाय एखाद्याची बदनामी करुन त्याचा/तिचा अपमान करता येतो हा विचार प्रचंड हास्यास्पद वाटतो मला! पण त्याला अगदी स्वतःला शिक्षित म्हणवणारे लोक बळी पडतात. आपल्याला काही दिसलं तर थेट सायबर सेलकडे तक्रार करावी - पण अनेक मंडळी महापुरुषांच्या बदनामीचं कळत नकळत वितरण करत असतात हे मात्र विचित्र वाटतं. आपल्या भावना लोकांनी काबूत ठेवायला शिकणं, सायबर सेलकडे तक्रार करणं, बदनामीकारक साहित्याचा अजिबात प्रसार न करणं, आणि कायदा हातात न घेणं एवढी पथ्य लोकांनी पाळली की सामाजिक द्वेष आणि अशांतता फैलावणा-यांचा उद्देश यशस्वी होणार नाही.

In reply to by आतिवास

राजेश घासकडवी Mon, 06/09/2014 - 15:05
शिवाय एखाद्याची बदनामी करुन त्याचा/तिचा अपमान करता येतो हा विचार प्रचंड हास्यास्पद वाटतो मला!
अगदी नेमकं. त्याहीपलिकडे जाऊन असा अपमान म्हणजे आख्ख्या जातीचा/समाजाचा/वर्गाचा अपमान असं मानून घेऊन 'आता आपल्यावर या अपमानाचा बदला घेण्याची जबाबदारी आहे. हे करणाऱ्या त्या साल्या जाती/समाज/वर्गाला इंगा दाखवलाच पाहिजे' हा विचारही होतो. नुसता विचारच नाही, तर त्यानुसार आचारही होतो हे फारच वाईट. महापुरुषांचं विभूतीकरण होतं. मग त्या महापुरुषाचं श्रेष्ठत्व विसरलं जाऊन त्यांचं केवळ एखाद्या मूर्तीत, प्रतिमेत, झेंड्यात किंवा बिरुदात रूपांतर होतं. त्यावर चिखलाचा एक थेबंही उडला तरी चवताळून उठायचं एवढाच त्यांचा उपयोग शिल्लक राहतो. हे दुर्दैव आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 09:45
>>>>अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे .... अशा शब्दप्रयोगांनीही कांहींच्या भावना दुखावतात. त्या ऐवजी, 'अलीकडे झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि माननिय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फेसबुकवरील कांही प्रक्षोभक चित्रांमुळे...' अशी शब्दरचना जास्त आदरयुक्त वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Mon, 06/09/2014 - 10:28
बाळ ठाकरे यांचा अनेकवचनी उल्लेख पुरेसा आदरणीय आहे. ठाकरे यांचा आणि ठाकर्‍यांचा ह्यात आदराच्या बाबतीत फार फरक नाही. बाकी आदरणीय, माननीय, हिंदूहृदयसम्राट, सेनानायक वगैरे बाकीच्या पदव्या लावाव्यात का नाही हा लेखकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. शिवाजी महाराज हे माझ्या लेखी आदरपूर्वक केलेले संबोधन आहे. ह्या महामानवाविषयी माझ्या मनात आदराशिवाय अन्य भावना नाही. पण अमकेच शब्द वापरा वा तमकीच विशेषणे वापरा असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. असो. भरकटणे थांबवून मूळ विषयाकडे वळावे हे उत्तम.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 20:03
>>>>अमकेच शब्द वापरा वा तमकीच विशेषणे वापरा असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. अशी कुठलीही आज्ञा अथवा सुचना माझ्या प्रतिसादात नाही. माझ्या प्रतिसादात नसलेल्या गोष्टी तुम्ही फाट्यावर मारणार असाल तर मला कांहीच आक्षेप नाही. मला काय आदरयुक्त वाटते तेवढे मी दिले आहे. तुम्ही त्याचे पालन कराच अशी आज्ञा, सूचना, विनंती त्यात नाही. शिवाय, मी ठळक केलेल्या अक्षरांविषयीच माझे मत मी दिले आहे. बाकी पदव्यांबाबत लेखकाचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहेच. >>>>असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. मी सुद्धा. आपल्या मनाविरुद्धच्या वाक्यांचा एव्हढा राग येतो तर ज्यांच्या नजरेत हे महापुरुष आहेत त्या अजाणांना त्यांच्या दैवतावर केलेली चिखलफेक कशी सहन व्हावी? त्यांनी जशी सहनशक्ती अंगी बाणवावी तशीच त्यांना खडे बोल ऐकविण्याची इच्छा असणार्‍यांनीही बाळगावी असे नाही वाटत? माझा प्रतिसाद म्हणजे भरकटणे नसून मुख्य विषयाला धरुनच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 01:50
माझा राग हा माझ्या मनाविरुध्दच्या वाक्यांना नसून अमक्या व्यक्तीला आदर दाखवायचा असेल तर अमक्या पदव्या आणि तमकी बिरुदे वापरा ह्या आग्रहाविरुद्ध आहे. तशी बिरुदे वापरले नाहीत तर त्यांचा मोठा अपमान होतो ह्या आपल्या अध्याहृत अर्थाला आहे. मी असे काही मानत नाही. मला जे योग्य बिरुद वाटते ते मी वापरले. शिवाजी महाराजांना छत्रपती हे बिरुद न लावल्यामुळे त्यांचा मोठा अपमान होतो असे मी मानत नाही. किंबहुना तसे मानणार्‍यांच्या मानसिकतेवर हा लेख हा एक प्रहार आहे. एका धर्मात त्यांच्या संस्थापकांचा उल्लेख करताना त्यांना शांती मिळो असल्या अर्थाचे काही म्हणण्याची पद्धत आहे. आदर दाखवण्याची ही पद्धत आता इतकी अनिवार्य झाली आहे की तसे म्हटले नाही तर संस्थापकाचा मोठा अपमान होतो असे मानणारा वर्ग त्या धर्मात निर्माण झाला आहे. तसे शिवछत्रपती वा अन्य कुणाबाबत घडू नये अशी माझी इच्छा आहे.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Tue, 06/10/2014 - 18:02
>>>>माझा राग हा माझ्या मनाविरुध्दच्या वाक्यांना नसून अमक्या व्यक्तीला आदर दाखवायचा असेल तर अमक्या पदव्या आणि तमकी बिरुदे वापरा ह्या आग्रहाविरुद्ध आहे. माझा मूळ प्रतिसाद कृपया पुन्हा वाचा. त्यात ठळक केल्या शब्दांबद्दलच मी, 'मला काय आदरयुक्त वाटते' ते लिहीले आहे. तुम्ही ते तसेच वापरा असा आग्रह, आज्ञा अजिबात कुठे नाही. बाकीच्या महापुरुषाच्या पदव्या, बिरुदं ही माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून वापरली आहेत. ती तुमच्यावर कुठल्याही कोनातून लादली, सुचवली, आज्ञा केलेली नाही. मूळ मुद्दा सोडून जे सुचविलेले नाही अशी गोष्टच धरून ती तुम्हाला झोडपत बसायचे असेल तर चालू द्या. ती तुमची वैयक्तिक आवड म्हणून मी दुर्लक्ष करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 23:31
आपण असे लिहिले होतेत >> अशा शब्दप्रयोगांनीही कांहींच्या भावना दुखावतात. त्या ऐवजी, 'अलीकडे झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि माननिय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फेसबुकवरील कांही प्रक्षोभक चित्रांमुळे...' अशी शब्दरचना जास्त आदरयुक्त वाटते. ह्यात अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे. आणि तो मुद्दा मला खोडायचा आहे. अशा शब्दप्रयोगामुळे लोकांनी आपल्या भावना दुखावून घेणे सोडावे. जगातील कुठल्या कानाकोपर्‍यात बसून कुणी काय लिहिल ह्याचे एककेंद्रीय नियंत्रण ठेवणे शक्य नाही तेव्हा सहनशक्ती वाढवा असे माझे म्हणणे आहे. मी मुद्दा सोडलेला नाही. आपण जे मागे जे म्हटलात ते मी म्हटलेच नव्हते असा दावा करत आहात. तो चुकीचा आहे.

In reply to by हुप्प्या

प्रभाकर पेठकर Wed, 06/11/2014 - 00:17
>>>> अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे. तुम्हाला तुमचाच हेका चालवायचा आहे. माझा मूळ प्रतिसाद वाचा..वाचा सांगून तुम्ही कांही तो वाचत नाही. त्यातील ठळक केलेल्या शब्दांबद्दलच मी माझं मत मांडलं आहे हे त्रिवार सांगूनही तुम्ही त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करता आहात. माझा प्रतिसाद पुन्हा चिकटविताना त्यातील मी ठळक केलेली अक्षरे पुसून ती इतर साध्या अक्षरांमधेच मिसळवून माझा संपूर्ण प्रतिसाद म्हणजे 'अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे' असा थेट आरोप करताताना तसा, मला अभिप्रेत नसलेला, अर्थ तुम्ही त्याला चिकटविता आहात. आनंद आहे. तुम्हाला जो अर्थ घ्यायचा तो घ्या, तुम्हाला जी तुमची मते मांडायची ती मांडत राहा, माझ्याकडून ह्या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

जाऊ द्या हो. बाळासाहेबांचा वरील लेखातील तसा उल्लेख खटकणारा आहे हेच वास्तव आहे, समजून नसेलच घ्यायचं तर आपण करू शकतो?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हुप्प्या Sun, 06/15/2014 - 11:11
अहो तुम्हाला खटकणारे असे कुणी काही लिहिले तरी त्या व्यक्तीच्या मतस्वातंत्र्याचा मान राखून ते सहन करणे हीच तर व्यक्तीस्वातंत्र्याची कसोटी आहे. सगळ्यांना आवडेल आणि पटेल असेच लिहिले गेले तर त्याकरता स्वातंत्र्य वेगळे मागावे का लागेल? समजा तुम्हाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे लिहिले नाही तर खटकत असेल तर मला बाळ ठाकरे इतके म्हणून पुरत असेल. जर सभ्यतेच्या सीमेत राहून असे वेगवेगळे उल्लेख होत असतील तर ते चालू दिलेच पाहिजेत. मला खटकते म्हणून दुसर्‍याच्या उल्लेखाला धारेवर धरा असे करून चालणार नाही. तशात मिसळपाववर लिहिणारे जगात सगळीकडे असतात. निव्वळ मुंबईत राडा करुन अशा लोकांवर जरब बसेल का? मला वाटत नाही. तेव्हा व्यक्तीस्वातंत्र्याचा मान राखणे हेच इथे इष्ट आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Sun, 06/15/2014 - 11:05
मी उद्धृत केलेल्या वाक्याखेरीज त्यात कुठलेही अन्य वाक्य नाही.तेव्हा नसलेली वाक्ये मला वाचायला सांगून आपण काय साध्य करत आहात ते आपणच जाणत असाल. बाळ ठाकर्‍यांना बाळासाहेबच म्हटले पाहिजे हे मला मान्य नाही. माझ्या मते अनेकवचनी उल्लेख करणे हे सन्मान दर्शकच आहे. ठाकर्‍यांविषयी मला आदर आहेच. मतभेदही आहेत. अजून एक उदाहरण घ्यायचे तर पु. ल. देशपांडे हे मला ठाकर्‍यांपेक्षा जास्त आदरणीय आहेत. पण त्यांचाही उल्लेख मी पु. ल. देशपांड्यांनी अमुक एका पुस्तकात असे म्हटले आहे असा करेन. त्यात साहेब, अण्णा, भाई कुठलाही प्रत्यय लावायची गरज वाटत नाही. त्यात मला काहीही अनादरणीय वाटत नाही. ह्यात मतांतरे असू शकतात. पण त्याकरता मतस्वातंत्र्यावर गदा आणण्याची भाषा असू नये.

In reply to by हुप्प्या

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 11:08
सहमत. रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर एकवचनी केलेला चालतो तर शिवाजीमहाराज किंवा अन्य महापुरुषांचा उल्लेख एकवचनी केल्याने फरक का पडावा हे कोडे कै उलगडत नाही. पण ते एक असोच. मला डॉक्षावर उगी फतवा नकोय स्वतःच्या ;)

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 06/10/2014 - 11:51
रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर एकवचनी केलेला चालतो तर शिवाजीमहाराज किंवा अन्य महापुरुषांचा
देवांविषयी प्रिती असते तर शिवाजी महाराज आदी महापुरुषांविषयी प्रितीयुक्त आदर असतो.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:19
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर=बहुवचन आणि अनादर=एकवचन अशी सिस्टिम उपटलीय. वरिजिनल संस्कृतात असे कधीच नव्हते. कितीही आदराने बोलले तरी ते लोक अरेतुरेच करायचे- मग तो कुणी मोठा राजा असो नैतर कोणी महान ऋषी असो.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 06/10/2014 - 12:26
ते झालंच रे. पण तसंही बघितलं तर वडील/ आजोबांना आपण अहो जाहोच करतो आणि आई/आजीला अगं तुगं. हल्लीची पिढी मात्र हे संकेत पाळत नाही हे मात्र खरं.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:30
होय ते आहेच-पण वैयक्तिक मत विचारशील तर त्यात गैर काही नाही. उत्तरेत तर दोघांनाही अहोजाहो करतात. ते कितीतरी बरं. आपल्या इथे सिस्टिमिक भेदभाव इतका खोलवर आहे, की आईचा भाऊ म्हणून मामा तेवढा अरेजारे आणि वडिलांचा भाऊ म्हणून काका मात्र अहोजाहो? बरेचजण काकालाही एकवचनाने बोलावतात तो भाग वेगळा. असो.

In reply to by बॅटमॅन

सुनील Tue, 06/10/2014 - 14:38
त्याचं काय आहे - मामा म्हणताना ओठ एकमेकांच्या जवळ येतात (पक्षी जवळीक, बोले तो एकेरी) अन् काका म्हणताना ओठ एकमेकांपासून दूर जातात (पक्षी दूरावा, बोले तो बहुवचनी) ;)

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली Fri, 06/13/2014 - 17:22
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर=बहुवचन आणि अनादर=एकवचन अशी सिस्टिम उपटलीय. वरिजिनल संस्कृतात असे कधीच नव्हते
विषयाशी अवांतर प्रतिसाद आहे, पण कोणत्याही भाषेचा विकास स्वतंत्रपणे होत असल्याने तिने 'वरिजिनल' व्हरायटीला चिकटून राहण्याची अपेक्षा नसावी. आणि काहीशा नंतरच्या काळातील संस्कृतमधे आदरार्थी बहुवचनाचा वापर होत असे असे काहीसे स्मरते. कदाचित शाकुंतल किंवा उत्तररामचरितात कुठेतरी उदाहरण असावे.

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन Mon, 06/16/2014 - 13:04
पूर्वार्धाशी सहमत आहे, उत्तरार्धाची उदा. पहायला आवडतील. पण एनीवे तो प्रक्षिप्त प्रकारच असावा. पाणिनीत अशा प्रकाराचा उल्लेख आहे काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार Mon, 06/09/2014 - 21:10
मराठीच्या व्याकरणात काळानुरूप बदल होतो आहे काय ? परंपरागत मराठी व्याकरणात नामाचे नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप बदलते त्याला 'सामान्यरूप' म्हणतात. आणि आडनावांचे सामान्यरूप होणे ही बाब मागच्या पिढ्यांमध्ये सामान्यबाब असावी. (चूकभूल देणे घेणे, कृ. मराठी व्याकरण त़ज्ञांनी/अभ्यासकांनी मार्गदर्शन करावे) काळानुरूप नवीन मराठी पिढ्यांनी आडनावांचे सामान्यरूप करणे थांबवले असेल तर मराठी बोलणार्‍या जुन्या पिढ्यांना मराठी बोलण्याचे नवीन काळानुसार प्रशिक्षण द्यावे लागेल, म्हणजे गैरसमज होण्याची शक्यता कमी होईल.

तिमा Mon, 06/09/2014 - 09:54
विज्ञान हे माणसाच्या प्रगतीसाठी असते. पण ते माकडांच्या हाती पडले की विध्वंस ठरलेलाच!

म्हैस Mon, 06/09/2014 - 11:26
रिकामटेकडे आणि दंगली झाल्यावर असुरी आनंद मिळवणारे अश्या पोस्ट टाकत असतात . त्यांना दंगली हव्याच असतात . दंगल झाली कि ते अजून चेकाळतात . आणि हे कोणी परदेशी करत असतील अस वाटत नहि. त्यामुळे दंगल वगेरे न करता ताबडतोब तक्रार करून अश्या पोस्त काढून टाकाव्यात हा उपाय मला वाटतो .
देवतांचा अपमान करण्याची खोडसाळ प्रव्रुत्तीच नष्ट केली तर?
सहमत आहे . पण कशी ? कोण करणार ?

तुमचा अभिषेक Mon, 06/09/2014 - 12:15
अश्या प्रकारांकडे न चिडता दुर्लक्ष करायला शिकले की हे प्रकार वाढतील वाढतील आणि तरीही दुर्लक्ष केले की एकदाचे थांबतील. जरी दुर्लक्ष करणे शक्य नसेल किंवा आपल्या देवांचा आणि दैवतांचा अपमान सहन करणे हे कोणाला कमीपणाचे वाटत असले तरी पडद्यामागच्या खर्‍या सुत्रधाराला न पकडता तोडफोड करत वा दंगली घडवत शासनव्यवस्थेवर राग काढणेही चुकीचे हे तरी प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे कारण यात छळ सामान्यांचाच होतो. महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही या भावनेचे समर्थन मी देखील करतो पण अरे तो कोण आहे तो समोर तर दिसू दे.. जरी प्रत्येक माणसाचे प्रबोधन करणे शक्य नसले तरी संघटनांचे नक्कीच करू शकतो. कारण बरेचदा तोडफोड वा बंदच्या स्वरूपात निषेध एखाद्या संस्था संघटनेच्या मार्फत वा पुढाकाराने होतो. सरकारने अश्या गोष्टींचा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा धरणे चुकीचे नाही, पण या देशात आणखीही बर्‍याच समस्या असताना आपली प्रायोरिटी काय हे आपण जनतेनेच ठरवण्याची गरज आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ Mon, 06/09/2014 - 15:28
अहो त्यांचे दुसरे च interset असतात. त्या निमित्तानी दुकान दार वगैरें कडुन जास्तीची खंडणी घेता येते. ह्या area मधे माझा जोर आहे हे राजकीय बॉस ला दाखवता येते ( त्याचा फायदा निवडणुकीत वसुल केला जातो ). लोकांना त्रास दिल्याचा असुरी आनंद मिळतो. अशी अनेक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध फक्त आणि फक्त स्वार्थाशी आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 20:20
कांही राजकिय कारणांसाठी सुरक्षा आणि सुव्यवस्था पाळता येत नसल्याने किंवा सरकार पाळत नसल्याने सर्वसामान्य जनता वैफल्यग्रस्त झालेली असते. त्यांच्या ह्या अवस्थेचाच फायदा घेत राजकिय पुढारी समाजात विष पसरवत असतात. 'दुर्लक्ष केले पाहिजे हे ज्यांना कळते' त्या अल्पसंख्य (म्हणजे विशेष समाज नाही) समाजाला कांही समजवावे लागत नाही आणि ज्यांना समजणे गरजेचे असते असे समाजकंटक समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे.

माहितगार Mon, 06/09/2014 - 13:38
मुख्य धागा लेखात वेगळ्या अर्थछटांचे शब्द कदाचित अधीक सुयोग्य ठरतील असे वाटते. अशा ठिकाणी हेतू बदनामी पेक्षा अपमान करून चाहत्यांच्या भावना जाणीवपुर्वक दुखवण्याचा असू शकतो नालस्ती किंवा अधिक नेमका शब्द वापरता येऊ शकेल असे वाटते. सहनकरणे आणि संयम यांच्या अर्थछटात अंतर आहे. मला वाटते वाक्य काहीसे खालील प्रमाणे असणे अधीक सुयोग्य होऊ शकेल. 'लोकांनी आपल्या दैवतांबद्दल अभ्यासपूर्ण टिका कठोर असली तरीही सहन करायला शिकलेच पाहिजे, आणि निंदकाकडून अपमानांबद्दल संयम दर्शवला पाहिजे. स्वतःस प्रीय विभूतींची भलावण करून हवे असणेही समजता येते, पण कौतुक जबरदस्तीने करवून घेता येते ? एखादी व्यक्ती जी स्वकतृत्वाने पुरेशी मोठी आहे, तीला मोठीच म्हणा हि सक्ती त्या व्यक्तीची प्रतिमा मोठी करते का ? आपल्या संयम सोडलेल्या वागण्याने इतरांच्या मनातील प्रतिमा उंचावण्या एवजी तडा तर जाणार नाही याचा चाहत्यांनी विचार करण्यास वाव आहे असे वाटते.'

माहितगार Mon, 06/09/2014 - 13:42
या धागा लेखात ज्या विशिष्ट घटनांचा उल्लेख आहे त्यातील काहींना राजकीय उद्दीष्टे आणि रंग नाहीतना अशी शंका वाटली. वृत्तमाध्यमांमध्ये सुद्धा जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव यावेळी प्रकर्षाने जाणवला.

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 13:58
बदनामी कोणाला चुकते ? सगळ्यांचे चाहते आपापल्या श्रध्दास्थानाची बदनामी वर्षानुवर्षे सहन करत आलेले आहेत, राहतील, ठोस पर्याय याला उपलब्ध्द नाही. विटंबना जरा संवेदन्शील मुद्दा असतो. विटंबना चाहत्यांच्या भावना दुखावते. विटंबना चाहत्यांच्या श्रध्दास्थानाशी असलेली निष्ठा डिवचते. म्हणून चाहत्यांचा तोल जातो. मी स्वतः जेंव्हा जेंव्हा ज्या ज्या लोकांच्या श्रध्दास्थानाची विटंबना केली जाइल तेंव्हा त्या लोकांनी एकत्र येउन धडकी भरेल असा विराट मुकमोर्चा काढुन निषेध नोंदवावाच या मताचा आहे. पण मला कोणत्याही प्रकारे भारतीय समाजाची शारीरीक, मानसीक, आर्थीक हानी होणे पसंत नाही भलेही मी अशा दुश्कृत्या विरोधा प्रचंड शक्ती प्रदर्शन मी आवश्यक मानतो. - जय महात्मा गांधी.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 14:03
यांच्या या http://www.misalpav.com/comment/586771#comment-586771 प्रतिसादाला उत्तर म्हणून दिला होता. शक्य झाल्यास तेथे हलवावा.

श्रीगुरुजी Mon, 06/09/2014 - 14:45
महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी जेमतेम १५ जागा मिळवून (भाजप १८ + शिवसेना १५ अशा एकूण ३३ जागा युतीला मिळाल्या होत्या) काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर १९९७ मध्ये मुम्बईतील रमाबाई आंबेडकर नगरात आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे दंगल होऊन पोलिस गोळीबारात १० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यावेळी युतीचे सरकार जवळपास बरखास्त होत आले होते. त्या सरकारची बरखास्ती थोडक्यात टळली. नंतर १९९८ च्या निवडणुकीत दंगलीचा प्रमुख मुद्दा होता व त्यात युतीचा दारूण पराभव झाला होता (काँग्रेस ३३ + रिपब्लिकन ४ = ३७ आणि युती = १०). याच निवडणुकीत प्रमोद महाजनांचाही पराभव झाला होता. आता २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला आहे. ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे बदनामी प्रकरण घडलेले आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी व २ दिवसांपूर्वी आंबेडकरांची बदनामी करण्यात आली आहे. लगेचच "केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर १५ दिवसांतच जातीय तणाव वाढण्यास सुरुवात झाली" अशी फुसकुली पवारांनी सोडलेली आहे. एकंदरीत हा प्रकार योजनाबद्ध असावा व विधानसभा निवडणुकीपूर्वी १९९७ प्रमाणे वातावरण निर्मिती करून युतीला बदनाम करावे अशी योजना असावी असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

काळा पहाड Mon, 06/09/2014 - 18:22
माझ्या मते हा त्याच्या पुढचा प्रकार आहे. काँग्रेसचा पराभव करण्यात सोशल नेटवर्क आघाडीवर होते. आता राज्यातील निवडणुका आहेत. तर ह्या निमित्ताने सोशल नेटवर्क वर अ‍ॅक्टीव्ह असणार्‍यांना धमकावण्याचा तर हा प्रकार नसेल? म्हणजे कसं तर अश्या पोष्ट स्वतःच टाकायच्या, दंगल स्वतःच्याच कार्यकर्त्यांकरवी करायची, मग सोशल नेटवर्क वापरणार्‍या लोकांना धमकी द्यायची. लोकांना माहीतच नसेल की कोणती पोष्ट ऑफेन्सिव्ह बनू शकते ते. बाकी पवारांच्या स्टेटमेंट्स बद्दल बोलणे म्हणजे चिखलात दगड मारणं होय.

In reply to by काळा पहाड

आजानुकर्ण Mon, 06/09/2014 - 18:55
हिंदूराष्ट्र सेना हे काँग्रेसचे पिलू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काँग्रेसला सगळ्याच दंगलींचा फायदा झालेला नाही. उत्तरप्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणल्या तर काँग्रेसलाच त्याचा तोटा झाला. याउलट दंगलखोरांचा धीरोदात्तपणे प्रतिकार करणाऱ्या भाजपाच्या खासदाराला मंत्रीपदाचे सुयोग्य बक्षीस मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगलींचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होईल असे नाही. जनता सूज्ञ आहे. धनंजयभाई देसाईदेखील महाराष्ट्राचे भावी मंत्री होऊ शकतात.

In reply to by श्रीगुरुजी

आधी रथयात्रा मग बाबरी ,त्यामुळे झालेले मुंबैचे स्फोट,...... ९५साली युतीचे सरकार.... नंतर लगेचच केंद्रात भाजपचे सरकार..... . . . . परंतु हा योगायोग असावा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 06/10/2014 - 20:29
>>> आधी रथयात्रा मग बाबरी ,त्यामुळे झालेले मुंबैचे स्फोट,...... ९५साली युतीचे सरकार.... नंतर लगेचच केंद्रात भाजपचे सरकार..... अरे माईसाहेब, आयुष्यात कधीतरी सुधार रे.

In reply to by श्रीगुरुजी

हाडक्या Wed, 06/11/2014 - 22:09
@गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय वो.. या लोकांना 'ग्रेट थिन्कर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नाना नेफळे', 'माईसाहेब' वगैरे डु-आयडी इतक्या फटाफट कसे काय मिळतात हो ? (यात संपादकीय हात असावा काय? असा आमचा संशय आहे.. परंतु तुमची या डु-आयडींबरोबर घनिष्ठ मैत्री असल्याने हा प्रश्न ) बादवे आमाला एक आयडी मिळवायला चार महिने लागले.. आशा सोडली होती तेव्हा ई-पत्र आले की या मिपावर म्हणून.!! *biggrin*

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी गुरुवार, 06/12/2014 - 17:00
>>> @गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय वो.. या लोकांना 'ग्रेट थिन्कर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नाना नेफळे', 'माईसाहेब' वगैरे डु-आयडी इतक्या फटाफट कसे काय मिळतात हो ? हा प्रश्न मलाही पडलाय. चव्हाण, उत्तर द्या. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने डू-आयडी कसे मिळविलेत ते सांगता का जरा. >>> परंतु तुमची या डु-आयडींबरोबर घनिष्ठ मैत्री असल्याने हा प्रश्न ) :lol:

In reply to by श्रीगुरुजी

भृशुंडी Mon, 06/09/2014 - 22:53
असहमत. हिंदू-मुस्लिम अशा रीतीने समाजातील मतांची विभागणी करून काँग्रेसला फायदा नाही. त्याउलट काँग्रेसला नेहेमीचं जातीय राजकारण करून मतं मिळवणं सोयीचं आहे, आणी त्यात काँग्रेस दरवेळी यशस्वी झालेली आहे. त्याला काटशह देण्यासाठी "धर्माचं" कार्ड खेळणं, हे दरवेळी भाजपाचं सूत्र राहीलं आहे. तेव्हा दंगलींंमुळे होणारं मतांचं ध्रुवीकरण हे "भाजपा"लाच सोयीचं आहे. (१९९२ नंतरचा भाजप उदय) उत्तरप्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये हीच रणनीती वापरली गेलीये.

In reply to by भृशुंडी

राजेश घासकडवी Mon, 06/09/2014 - 23:08
तुमच्या प्रतिसादात मला सरळसरळ विभूतींची विटंबना करण्याचा प्रयत्न मला दिसतो. भाजपाला आख्ख्या देशाने एकमताने निवडून दिलेलं असताना त्या पक्षाविरुद्ध काही बोलणं हेच ब्लास्फेमस आहे. तुम्ही यातून संपूर्ण भारताच्या संपूर्ण जनतेच्या भावना दुखवत आहात. याला देशद्रोहच का म्हणू नये असा मला प्रश्न पडतो. ही ही असली मानसिकता ठेचून काढली पाहिजे. अशा कुरापतखोर माणसांमुळेच दंगली होतात. असल्या विभूतीभंजनाच्या कृतीने भक्तांच्या भावना दुखावल्या की मग ते बिचारे नाइलाजाने चवताळून उठतात. मग त्यातून दंगली झाल्या तर दोष कुणाचा? शब्दांनी उचकवणारे आणि लाठ्याकाठ्यांनी डोकी फोडून खून पाडणारे तत्वतः सारखेच.

गवि Mon, 06/09/2014 - 15:10
राजीव साने यांचा एक वाचनीय लेख अगदी याच विषयावर बोलतो. त्याची लिंक खाली आहे. अद्याप वाचला नसेल तर जरुर वाचावा. http://www.loksatta.com/sampadkiya-news/emotion-get-hurt-271325/ शीर्षक : दुखऱ्या समूहभावनांना उद्रेकाधिकार? थोडे अंश खाली चोप्य पस्ते करत आहे: एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय? सात शेपटय़ांचा उंदीर असे म्हणून चिडविला जाणारा उंदीर एकेक शेपटी कापत जातो. एक शेपटी उरल्यावर त्याला 'एक शेपटीचा उंदीर' म्हणूनही चिडविले जातेच. खरे तर एक शेपटीचा म्हणजे नॉर्मल! पण हा तीही कापतो!! ही गोष्ट, 'चिडवून घेण्यात' मुख्य दोष आहे, हे शिकविते. आपल्या देशात 'गोतगटीय' अस्मिताबाजी व जमातवादांमुळे वातावरण इतके दूषित आणि कलुषित झाले आहे, की शब्दाशब्दाला अडखळायला होते. एखाद्या व्यवसायाचा उल्लेख मराठीत केला तर तो भावना दुखावणारा ठरू शकतो. मग एक तर संस्कृतोद्भव शब्द वापरायचा किंवा इंग्लिश शब्द वापरायचा. मुस्लिमांना सरळ मुस्लीम न म्हणता 'मॉमेडियन' असे दबक्या सुरात का म्हणायचे? 'विशिष्ट समूह' का म्हणायचे? जिच्यावर झुंडशाहीचा हल्ला होतो, ती व्यक्ती भावना दुखावण्याच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही गुन्हय़ात दोषी होती की नव्हती, हा मुद्दाच गरलागू आहे. कोणत्याही कथित अपराध्याला शासन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनसंस्थेलाच राहिला पाहिजे. अगदी 'रेडहॅण्ड' सापडलेल्या 'पाकीटमारा'ला जमावाने मारहाण करणे हेदेखील शासनाच्या सार्वभौमतेचा आणि पाकीटमाराच्या नागरी अधिकाराचा भंग करणेच ठरते. 'रेडहॅण्ड' पाकीटमाराचे उदाहरण अशासाठी, की त्याची दंडार्हता तुम्हाला 'साक्षात' असेल, पण तुम्ही दंडाधिकारी नाही आहात, हे कसे विसरता? ज्या क्षणी आपण ग्रस्तता ही गोष्ट 'समूहाला' बहाल करतो, त्या क्षणी आपण झुंडशाहीला अधिमान्यता देत असतो. कायदा असा हवा की, उदाहरणार्थ समजा मला कोणी जन्मावरून 'भटुरडय़ा' म्हटले तर म्हणणाऱ्याला काहीही शिक्षा नको, पण मी जर 'ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या गेल्या' असे म्हटले, तर मला शिक्षा झाली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ प्रोव्होकेटिव्ह पब्लिक क्लेिमग ऑफ कम्युनल इन्सल्ट अ‍ॅक्ट! याने टवाळखोरी वाढेल की काय अशी चिंता वाटेल, पण मुद्दा आहे तो, टवाळखोरी 'गंभीर'पणे न घ्यायला शिकण्याचा, दुखरेपणा घालवायचा आणि खोडसाळपणाच्या उपद्रवमूल्यातली हवा काढून टाकण्याचा! सर्व विचार सर्वांना पटतील असं नाही, पण मांडणी लाजवाब आहे.

कलंत्री Mon, 06/09/2014 - 15:39
आपण इतरांच्या हातातील बाहुले बनत जात असतो याचे भान ठेवायला हवे. मागच्या १० दिवसामध्ये हजारो गाड्यांच्या काचा फुटल्या, दोन समाजात तेढ निर्माण झाली, काही लोक भयाच्या सावलीत जगत होते याचा विचार करता स्वप्रबोधन हाच खरा मार्ग आहे.

@पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय?>>> काही दिवसापूर्वीच हा अनुभव आला. फेसबुकावर भूत नावाचा एक ग्रुप आहे.तिथे मी भूत बनविण्याची पाककृती नावाचा छोटा लेख टाकला. त्याच्यावर काहि वेळातच परित्राणाय साधूनाम नावाचा एक पेज धारक(आय.डी.) येऊन वाट्टेल तसं आणि वाट्टेल ते बरळू लागला.माझं लेखन मार्मिक आणि प्रबोधनात्मक अंगानी जाणारं होतं.त्यात कोणत्याही विशिष्ट धर्माचा अपमान इत्यादी काहिही नव्हता. तरी त्यानी माझ्यावर जोरदार हल्ला चढवला. कारण त्यात सनातन कल्पनांची मी रेवडी उडवली होती..(किंबहुना ज्यांनी हल्ला केला,तसल्याच दुष्प्रवृतीं विरोधात जाणारी मत त्यात होती..ते एष धर्मः तन्नातन्नः वाले होते! हे निश्चित ) मी ही प्रतिवाद करत होतो. पण अ‍ॅडमिननी त्याला सुनावण्या ऐवजी सदर पोस्टच डिलिट केली(नंतर त्या सर्व कोल्ह्यांन्नी मिळून,तिथे माझ्यासारख्याला खिजवता येइल अशी पोस्ट टाकून बराच राग शमवून घेतला..आणि ती पोस्ट मात्र राहिलीच!) शेवट मीच त्या ग्रुपला त्याच्या एडमिन सह समजून घेतले..आणि त्यांन्ना त्यांच्या भयाण भवितव्यावर सोडून दिले. :)

पोटे Mon, 06/09/2014 - 16:41
बदनामी सगळेच करत असतात. कोण गान्धीन्ची करतो , कोण शिवाजीन्ची. व्यक्ती आनी पaddhat यात फरक आसाटॉ.

माहितगार Mon, 06/09/2014 - 19:08
एका खासगी बसवरील दगडफेकीत डोक्याला दगड लागून जखमी झालेली प्रवासी वसंत रूपनर (वय ४०, रा. सांगोला) नावाची व्यक्ती कोमामध्ये गेली आहे असे वृत्त आहे. संदर्भ: १. दैनिक लोक्सत्ता ९ जून २०१४ २. पुणे मिरर Jun 9, 2014, ३. इंडीयन एक्सप्रेस June 9, 2014

विवेकपटाईत Tue, 06/10/2014 - 20:15
आपली सहनशीलता संपत चालली आहे. यात राजनीती ही असू शकते. पण ज्या देशात चार्वाकला ही ऋषीचा दर्जा मिळाला आहे. तिथे निंदा नालस्ती सहन करण्याची शक्ती का हरवली याचा विचार करणे गरजेचे आहे. कबीरदास यांनी म्हंटलेले आहे, निंदा करणार्याची झोपडी घराचा शेजारी असलेली बरी. त्या वेळी देशात प्रचलित असलेल्या हिंदू मुस्लीम दोन्ही धर्मांच्या आडंबरांचा विरोध केला, त्यांची भाषा ही कडक होती तरी ही त्यांना आपल्या विचारांचा प्रचार करण्याची मुभा होती. दोन्ही धर्मावालंबी त्यांना संत मानतात. कुठल्या ही व्यक्तीचे किंवा धर्माचे आपल्या परीने विश्लेषण करण्याची स्वतंत्रता असली पाहिजे. तालिबान प्रमाणे आपण ही धर्मांधतेने वागू लागलो तर देशाचे तीन तेरा व्हायला उशीर लागणार नाही.

राजेश घासकडवी Tue, 06/10/2014 - 23:23

In reply to by राजेश घासकडवी

हुप्प्या Tue, 06/10/2014 - 23:40
ही कारवाई कुणाच्या अख्त्यारीत झाली? राज्य सरकार की केंद्र सरकार? माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आणीबाणी घोषित करुन तमाम राज्यांची सूत्रे (अजून तरी) हातात घेतलेली नाहीत. पोलिस खाते हे माझ्या माहितीनुसार राज्य सरकारच्या हाताखाली असते तेव्हा आपल्या उचंबळून येणार्‍या भावनांना काबूत ठेवा. थोडा धीर धरा. लवकरच मोदी भारताचे हुकुमशहा बनतील आणि आपला धर्मांध चेहरा दाखवतील मग तुम्हाला रान मोकळे होईल. चिंता नसावी!

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित Wed, 06/11/2014 - 00:08
राजेश घासकडवी, आपण दिलेले शिर्षक वाचुन कोणालाही त्या विद्ध्यार्थ्यांची/प्राचर्यांची खरोखर किव येइल हो! आपल्या दुर्दैवाने व आपली इच्छा नसतांना मोदी आता पंतप्रधान झाले आहेत. आता तरी घास गोड मानुन खा. किती दिवस दुस्वास करणार? मोदींचा फोटो केवळ इतर नकारात्मक चेहेऱ्यांच्या रांगेत छापला म्हणून नव्हे तर आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे. देव आपले व त्या नादान विद्द्यार्थ्यांचेही भले करो.

In reply to by आयुर्हित

भृशुंडी Wed, 06/11/2014 - 00:29
नाही तर काय? देशाच्या पंतप्रधानाबद्द्ल वाट्टेल ते कसं लिहू शकतं कुणी? स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी म्हणूनच ते मासिक जाळले. साधी गोष्ट आहे.

In reply to by आयुर्हित

राजेश घासकडवी Wed, 06/11/2014 - 22:25
आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
संकुचित मानसिकता आणि अल्पबुद्धि हा गुन्हा! अईशप्पथ, खरंच अच्छे दिन आले आहेत भारतात! पण आपल्या न्यायव्यवस्थेवर अतिरेकी ताण येईल याची काळजी वाटते. असो, ही बातमी देण्याचं कारण म्हणजे केवळ ऑनलाइनच नव्हे, तर छापील मीडियातही भक्तांच्या भावना किती चटकन दुखावल्या जातात हे लेखाच्या मूळ मुद्द्याशी सुसंगत विधान करायचं होतं. पण असं विधान करणं म्हणजेही न सहन होणारी टीका अनेकांना वाटते, त्याला काय करणार? चालूद्यात.

In reply to by राजेश घासकडवी

हुप्प्या गुरुवार, 06/12/2014 - 07:35
मोदींविरुद्ध वादग्रस्त लिहिलेल्या गोष्टीवर बंदी घालणारे त्यांचे भक्त हे आपण कसे ठरवले? केरळातील पोलिसांनी ही कारवाई केली असेल तर ती त्या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली. केरळात आपले लाडके काँग्रेसचे सरकार आहे. तेव्हा जो दोष द्यायचा तो खुल्या दिलाने काँग्रेसला द्यावा. ह्या लेखावरील बंदीमागे मोदी समर्थक आहेत असे कुठेही दिसत नाही. आपल्या दिव्य (की पूर्वग्रहदूषित) दृष्टीलाच ते दिसतात असे वाटते. त्यामुळे हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. आणि तो आपण दामटून, खोटेनाटे सांगून लोकांच्या गळी उतरवत आहात ह्याचा राग आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अरे, अरे ! केरळमध्ये भाजप चे सरकार निवडून आलेसुद्धा !!!??? की आणीबाणी जाहीर करून कायदे बदलून दिल्लीतल्या सरकारने सगळ्या राज्यातील पोलिसदले ताब्यात घेतली ???!!! =)) , =)) , =)) (काल झोपी जाण्यापूर्वीपर्यंत पोलीस हा राज्यांच्या ताब्यातला विषय असल्याचे ऐकून होतो !)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 23:44
ह्या बातमीनुसार तक्रार भाजपच्या युवा मोर्चाने केली आहे. करणारच! भाजपाच्या मुख्य नेत्यावर टीका करणे सोपे नाही, हे सगळ्यांना समजावण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर कोणीही सोम्यागोम्या उद्या टीका करायचा. भाजपा कार्यकर्यांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहिले पाहिजे.

In reply to by भृशुंडी

विकास गुरुवार, 06/12/2014 - 23:51
भारतीय दंड विधानाच्या १५३ वे कलम हे पोलीसांनी लावले. हे कलम "Provoking with the intend to create rioting" साठीचे आहे. भाजपाच्या युवा मोर्चाने (मोदी विरोधकांना अपेक्षित असलेली) दंगल करण्याऐवजी दंगलीसाठी उद्युक्त करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीबद्दल प्रस्थापित कायद्यानुसार तक्रार केली. त्यात काही गैर दिसत नाही. तुम्हाला नक्की काय चुकीचे वाटते आहे? मला स्वतःला असल्या कारणावरून (कुठल्याही पुस्तक/लेख/विचारांवर) बंदी, अटक अथवा दंगल काहीच घडू नये असे वाटते. पण दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. दंगली घडवण्याच्या उद्देशानेच हे घडते. त्यामुळे, जो पर्यंत खोडसाळपणे हिंसेला उद्युक्त करणार्‍या घटना घडत असतील तेथे बंदी नाही पण असे खोडसाळपणा करणार्‍यांना अटक जरूर करावी आणि कायद्याप्रमाणे शिक्षा करावी असे नक्की वाटते.

In reply to by विकास

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 01:09
महाविद्यालयातील एका मासिकात व्यक्त केलेली मते दंगल घडवण्यासाठी असतील, असं वाटत नाही. काहीशी चुकीची तुलना होती- नक्कीच. या इतर अनेक मान्यवरांमध्ये जॉर्ज बुशसाहेबही होते! पण त्या प्रमादासाठीच्या शिक्षेचे प्रमाण म्हणजे अटक (प्राचार्यांनादेखील) काहीच्या काही आहे. तथापि भाजपाच्या अतीउत्साही कार्यकर्त्यांनी दंगल किंवा गेला बाजार शिवसेनेची ट्रेडमार्क असलेली जाळपोळ, दगडफेक केली नाही, आणि निव्वळ तक्रार केली - याबद्दल त्यांचे खरंच अभिनंदन. ह्याच उद्या समजा एखाद्या महाविद्यालयीन हस्तलिखित अनियतकालिकात मोदी-उमा भारती यांची व्यंगचित्रे जर खोमेनी-KKK ह्यांबरोबर आली तर काय होईल ते बघणं ईंटरेस्टिंग असेल.

In reply to by भृशुंडी

विकास Fri, 06/13/2014 - 02:33
म्हणूनच म्हणले की मला बंदी हा प्रकार मान्यच नाही. पण "भावना दुखावल्या" ह्या नावाखाली बंदी घातली जाते तसेच "भावना भडकवल्या" म्हणून कायदा वापरला जाऊ शकतो. तसे बघायचे गेले तर असे कायदे वापरणे हे मला वाटते भाजपावाले डाव्या आणि स्युडो विचारवंतांकडूनच शिकले असावेत. म्हणूनच फार कमी वेळा वापरला गेलेला एक अमेरीकन विचित्र कायदा या असल्या भारतीय वंशांच्या विचारवंतांनी आणि त्यांच्या संघटनांनी मोदींविरुद्ध वापरून त्यांचा व्हिसा रद्द करायला लावला होता.

In reply to by विकास

यशोधरा Fri, 06/13/2014 - 16:06
मोदींविरुद्ध काही केले की लोकशाहीची बूज राखणे असते हे आपल्यासारख्या अनेक मिपा कारकीर्दी पाहिलेल्या मिपाकरास ठाऊक नाही, हे पाहून एक मिपाकर म्हणून... वगैरे वगैरे वगैरे :D

वेल्लाभट Fri, 06/13/2014 - 16:00
हा भावना हा प्रकार कमालीचा व्हल्नरेबल होत चाललाय आजकाल. आणि कशाला किती महत्व द्यायचं हे कळलंय का कधी आपल्याला? कुणी थोर व्यक्ती म्हणून गेला की `व्हॉट्स इन अ नेम' .... आपण नेम तर सोडाच त्यापाठची बिरुदं नी असल्या गोष्टींनाही डोंगराइतकं महत्व देतो. विचार, कार्य हे बाजूलाच पडतं नेहमी.

In reply to by वेल्लाभट

विकास Fri, 06/13/2014 - 19:08
सहमत. मला वाटतं एकदा होळीच्या निमित्ताने सगळ्या (सर्व जाती, भाषा, धर्म, विचार, इत्यादीच्या) ह्या "भावना विवश" पब्लीकला एकत्र करावे आणि संध्याकाळी सहा ते सकाळी सहा एक्मेकांविरुद्ध नुसते ठणाणा बोंबलायला लावावे. एकदा का असे ऐकून कान आणि डोके बधीर झाले की मग भावना दुखावणे बंद होईल अशी एक वेडी आशा...

In reply to by विकास

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 21:41
एकदम बराबर बोल्या तुम! भावना दुखावल्या जाण्यावर अक्सीर इलाज!

इरसाल Wed, 06/18/2014 - 12:30
लुव्र संग्राहलयाच्या धर्तीवर एक मोठ्ठे गोडावुन बांधुन त्यात भारतात असणारे सगळे पुतळे/पुतळी, फ्लेक्स हलवावे. आणी ज्यांचे अस्मितांचे गळवे हळवे आहेत त्यांना तिथे जावुन दर्शन घ्यायला लावावे आणी त्यासाठी जबरदस्त तिकीटही लावावे. असेल प्रेम आस्था तर जातील तिथे आणी पुतळा विटंबना वगैरे प्रकार बंद होतील.

हुप्प्या गुरुवार, 06/26/2014 - 20:46
http://www.loksatta.com/pune-news/vinod-tavde-promises-to-make-cyber-law-for-anti-saint-content-632206/ संतांविरुद्ध लिहिण्याला प्रतिबंध करणारा कायदा बनवण्याचा प्रस्ताव विनोद तावड्यांनी मांडला आहे. वरवर बरा वाटणारा हा प्रस्ताव म्हणजे एक निसरडी वाट आहे. त्या वाटेने जाणारा उत्तरोत्तर घसरतच जाणार. संत कोणाला म्हणायचे, टीका कुठे संपते आणि बदनामी कुठे सुरु होते, श्रद्धेला पोचणारी ठेच मोजण्याचा काही व्यक्तीनिरपेक्ष मापदंड आहे का. अनेक मुद्दे आहेत. असल्या कायद्यांचा ब्ल्याकमेलिंगकरता, पैसे उकळण्याकरता पोलिसांकडून व अन्य समाजकंटकांकडून होण्याची शक्यता आहे. कुणी पंढरपूरच्या वारीत आढळणार्‍या अस्वच्छतेविरुद्ध नाक मुरडले तर त्याला तुकाराम वा ज्ञानेश्वरांविषयीची बदनामी म्हणून बोंबाबोंब होऊ शकते. असली घातक आश्वासने पूर्ण केली नाहीत तर समाजावर मोठे उपकार होतील.
अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्‍यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.

काही लँडस्केप्स...............

जयंत कुलकर्णी ·

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2014 - 10:10
छान छायाचित्रं आहेत. छायाचित्रांसोबत थोडीफार माहिती दिली असती, जसे छायाचित्रातील स्थळ कुठले आहे, तुमच्या राहत्या शहरापासून किती लांब आहे, जायला-यायला लागणारा वेळ, तसेच, छायाचित्रात दिसणार्‍या वास्तुबद्दल २ शब्द इ.इ. तर धागा अजून परिणामकारक होऊ शकतो. पुढच्या वेळी तसा प्रयत्न जरूर करावा ही विनंती.

मराठे Mon, 06/09/2014 - 20:45
फोटो थाउसंड आयलंड आणि नायगाराचे वाटताहेत. थाऊसंड आयलंड ह्या जागी नावाप्रमाणेच हजाराहून जास्त छोटी छोटी बेटं आहेत. पाच महाकाय तलावांपैकी एक ओंटारीयो तलाव संपून तिथून अटलांटीक महासागराला मिळणारी नदी जिथे सुरू होते तिथे ही जागा आहे. अतिशय रम्य ठिकाण. लोकांनी बेटांवर घरं बांधून कार च्या गॅरॅजच्या ऐवजी बोट गॅरॅज बनवलेलं आहे. काही काही बेटं तर खूपच लहान आहे. त्यामुळे 'बेट' शब्दाची व्याख्या ज्यावर किमान एक मोठं झाड आहे ते बेट अशी केली आहे. शिवाय अमेरिका कॅनडाच्या सीमेवर असल्यामुळे काही लोकांचं घर अमेरीकेत आणि आणि अंगण कॅनडात अशी 'इंटरनॅशनल' घरं सुद्धा आहेत.

सखी Mon, 06/09/2014 - 21:15
फोटो मलाच दिसत नाहीत वाटतं. मिडीयाफायर ऑफीसातुन बॅन केलेले असावे.

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 12:57
बेष्ट आहेत फोटो... (तरीही ते काही कलाकुसर /प्रोसेस केलेले फोटो नैसर्गिकतेला बाधा आणतात असं वैयक्तिक मत)

पैसा Fri, 06/13/2014 - 22:32
आवडले फोटो. एका फोटोत गेटवे ऑफ इंडियासारखी कोणती इमारत आहे ती?

अक्शु Fri, 06/13/2014 - 23:33
मस्त आली आहेत सर्व छायाचित्रे. त्यातल्या त्यात शेवटचे फारच आवडले.

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2014 - 10:10
छान छायाचित्रं आहेत. छायाचित्रांसोबत थोडीफार माहिती दिली असती, जसे छायाचित्रातील स्थळ कुठले आहे, तुमच्या राहत्या शहरापासून किती लांब आहे, जायला-यायला लागणारा वेळ, तसेच, छायाचित्रात दिसणार्‍या वास्तुबद्दल २ शब्द इ.इ. तर धागा अजून परिणामकारक होऊ शकतो. पुढच्या वेळी तसा प्रयत्न जरूर करावा ही विनंती.

मराठे Mon, 06/09/2014 - 20:45
फोटो थाउसंड आयलंड आणि नायगाराचे वाटताहेत. थाऊसंड आयलंड ह्या जागी नावाप्रमाणेच हजाराहून जास्त छोटी छोटी बेटं आहेत. पाच महाकाय तलावांपैकी एक ओंटारीयो तलाव संपून तिथून अटलांटीक महासागराला मिळणारी नदी जिथे सुरू होते तिथे ही जागा आहे. अतिशय रम्य ठिकाण. लोकांनी बेटांवर घरं बांधून कार च्या गॅरॅजच्या ऐवजी बोट गॅरॅज बनवलेलं आहे. काही काही बेटं तर खूपच लहान आहे. त्यामुळे 'बेट' शब्दाची व्याख्या ज्यावर किमान एक मोठं झाड आहे ते बेट अशी केली आहे. शिवाय अमेरिका कॅनडाच्या सीमेवर असल्यामुळे काही लोकांचं घर अमेरीकेत आणि आणि अंगण कॅनडात अशी 'इंटरनॅशनल' घरं सुद्धा आहेत.

सखी Mon, 06/09/2014 - 21:15
फोटो मलाच दिसत नाहीत वाटतं. मिडीयाफायर ऑफीसातुन बॅन केलेले असावे.

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 12:57
बेष्ट आहेत फोटो... (तरीही ते काही कलाकुसर /प्रोसेस केलेले फोटो नैसर्गिकतेला बाधा आणतात असं वैयक्तिक मत)

पैसा Fri, 06/13/2014 - 22:32
आवडले फोटो. एका फोटोत गेटवे ऑफ इंडियासारखी कोणती इमारत आहे ती?

अक्शु Fri, 06/13/2014 - 23:33
मस्त आली आहेत सर्व छायाचित्रे. त्यातल्या त्यात शेवटचे फारच आवडले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या अमेरिकेत असल्यामुळे तेथील काही लॅंडस्केप्स टाकत आहे...... कलादालनात टाकण्यास जमत नाही त्यामुळे येथे टाकले आहे.

मदत हवी आहे..जर्मनी...

vrushali n ·

सध्या इकडचा उन्हाळा सुरु झाला आहे, जुलै मध्ये अंदाजे सर्वसाधारण तापमान २५ ते ३० डिग्री असू शकते. फिरण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उत्तम आहेत. जमेल तेवढे नक्की फिरायला सांगा. फिरण्यासाठी काही जवळची आणि चांगली ठिकाणे - १. मर्सिडीज संग्रहालय - केवळ भारी गाड्या बघणे यापेक्षाही अजून काही. जर्मनीतील वाहन उद्योगाची सुरुवात ते आताच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास अत्यंत माहितीपूर्ण आणि उत्तम रित्या दाखवला आहे. २. पोर्शे संग्रहालय - वरील प्रमाणेच परंतु छोट्या स्वरुपात. ३. हायडेलबर्ग - स्टूटगार्ट हून ट्रेन आहेत. एक छोटेसे, टुमदार आणि सुंदर गाव. ४. ब्लॅक फॉरेस्ट - फ्रायबुर्ग, ओफेन्बुर्ग ही प्रमुख स्थळे आणि शिवाय येथे संपूर्ण भागाची सफर घडवून आणणाऱ्या ट्रेन आहेत. एका दिवसात फिरण्यासाठी उत्तम. ५.जवळच जर्मनी फ्रान्स बॉर्डर वर असलेले स्ट्रासबुर्ग शहर. हे सगळे साधारण २ तासांच्या अंतरावर असलेले पर्याय. स्टूटगार्ट मध्ये अजूनही काही जागा असतील ज्या त्यांच्या तेथील कलीग्स कडून कदाचित कळू शकतील. जर्मनी हा अत्यंत सुरक्षित देश आहे. काळजी घेण्यासारखे वेगळे असे काही नाही. एक पर्यटक म्हणून इतरत्र कुठेही फिरताना घ्यावी तशीच. म्हणजे मोठ्या शहरात पाकीटमारी तत्सम प्रकार घडू शकतात पण प्रमाण अगदी कमी. मोठ्या शहरात इंग्रजी सहज चालून जाइल. स्टूटगार्ट मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपनीज असल्याने तेवढा त्रास होत नाही. परंतु तरीही बरेचदा दुकानात किंवा कुठेही स्वतःहून सुरुवात जर्मन मध्येच होईल. मला जर्मन येत नाही, कृपया इंग्रजीतून सांगू शकाल का असे सांगण्याची वेळ येऊ शकते. किंबहुना येतेच. लहान गावांमध्ये लोक इंग्रजी बोलण्यास उत्सुक नसतील. काहींना इंग्रजी येत नसेल तर काही जण येत असूनही बोलणार नाहीत. पर्यटक म्हणून फिरताना ज्या प्रमुख गोष्टी लागतील, उदा. तिकीट काढणे वगैरे त्यासाठी बहुतांशी काही प्रश्न येणार नाही. अजून काही आठवले तर लिहीतेच. तुमच्या बहिणीला शुभेच्छा. अधिक माहिती लागल्यास व्यनि/खव द्वारा संपर्क साधू शकता.

कंजूस Sat, 06/07/2014 - 14:35
रेल्वे म्युझिअम पाहाच .मी काही जर्मनीला गेलो नाही पण जर्मनीचा DW TV चानेल रोज बघतो .यात 'डिस्कवर जर्मनी' कार्यक्रमात अर्धा तासभर निरनिराळी ठिकाणे दाखवतात .dw-tv.de/english येथे नेटवरती दिसेल .एकदा क्रिसमस निमित्ताने हे रे०म्यु० पूर्ण दाखवले होते (बहूतेक २०११ डिसेंबर) .दोन भावांनी स्वत: बनवले आहे .जगातल्या मोठ्या रे० स्टे०च्या हुबेहुब प्रतिकृती खऱ्या छोट्या गाड्या त्यांच्या वेळेवर धावतात .आजूबाजूच्या इमारती पण तशाच आहेत .एवढेच नाही तर कुठे तरी आग लागते ,बंब येतात ,विझवतात ,ट्राफिकजाम पण होते .जगात एकमेव आहे . अडीचशे किमी वेगासाठीच्या ऑटोबानवर प्रवास आणि इतक्याच वेगाने रेल्वेने जाण्यासाठी (खरं तर चारशे किमीसाठी चा ट्रैक आहे) वेगाची वाराणसी डॉषलैंड (=जर्मनी) गाठावी लागते .नुकतेच जर्मन अंतराळवीर अलेक्झानडर गेस्ट ची निवड पुढील चंद्र आणि मंगळयानासाठी नासाने केली आहे .

स्टूटगार्ड आतच माझ्या पत्नीस विचारले , हे शहर तिच्या गावापासून तासाच्या अंतरावर आहे , येथे पाहण्यासारखे आहे प्राणी संग्रहालय विल हेल्मर जर्मनी मधील म्युनशन ,स्टूटगार्ड . बर्लिन चे प्राणी संग्रहालय पाहण्यासारखे आहेत.

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2014 - 02:13
माझे जर्मनीतील मार्गदर्शक निनाद आणि दिव्यश्री. दोघांचेही मौल्यवान मार्गदर्शन मला लाभले. माझ्या आवडीनुसार हिटलरकालीन यातनागृह (कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स) पाहण्यासाठी मी निनाद आणि दिव्यश्री समवेत डकावला गेलो होतो. यातनागृह मला आवडले असे, मीच काय, कोणीही म्हणू शकणार नाही. पण भेटीचे सार्थक झाले. तसेच बर्लीन भिंत पाहिली. ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची इच्छा असेल तर ह्या दोन्ही ठिकाणांना भेट द्यावी. जागतिक इतिहासात ह्या दोन्ही स्थळांना अनन्यसाधारण महत्व आहे. पुन्हा कधी जर्मनीस गेलो तर, पुन्हा एकदा डकाव आणि इतर हिटलरकालीन स्थळं आणि त्याच बरोबर आधुनिक जर्मनीची ओळख दाखविणारी आणि निसर्गरम्य स्थळं पाहायला मी आवर्जून जाईन. ह्या निमित्ताने माझे जर्मनी आणि इटलीचे लेख बाकी आहेत ते टाकण्यासाठी वेळातवेळ काढावा लागणार ह्याची मला जाणीव आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

आणि हो , काकांनी म्हटले तसे जर ऐतिहासिक , परंपरा व आधुनिकता जेथे एकाचवेळी नांदते अश्या आमच्या म्युनशन ला भेट देणार असाल तर मला व दिव्यश्री ला जरूर कळवावे , ता, क काका परत युरोप दौरा करणार असाल तर एखाद्या अनोळख्या देशात तुमच्यासारख्या मी सुद्धा भटकंती करेल.

In reply to by निनाद मुक्काम …

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2014 - 10:23
>>>>काका परत युरोप दौरा करणार असाल तर एखाद्या अनोळख्या देशात तुमच्यासारख्या मी सुद्धा भटकंती करेल. नक्की कळवेन निनाद. आम्हालाही तुम्हा दोघांचीही साथसंगत आवडली आणि आम्ही आमच्या सहलीची पूर्ण मजा घेऊ शकलो. जाऊ आपण कुठेतरी जवळच. तसे, क्रॅकॉव (पोलंड) 'सॉल्ट माईन्स' पाहायची आहे. ऑस्ट्रिया सुद्धा यादीत आहे. बघूया कधी जमते ते.

दिपोटी Sun, 06/08/2014 - 06:42
कामानिमित्त गेल्या वीस वर्षांत बर्‍याच वेळा स्टुटगार्टला जाऊन आलो आहे, त्या अनुभवावर आधारित काही ठळक प्रेक्षणीय स्थळांची यादी (पसंतीक्रमानुसार) खाली देत आहे ... १) Neuschwanstein Castle : एखाद्या परीकथेत शोभून दिसेल असा एक अत्यंत अप्रतिम व देखणा राजवाडा २) Titisee-Neustadt : स्टुटगार्टच्या दक्षिणेस ब्लॅक फॉरेस्ट प्रदेशातील (Black Forest region) एक नयनरम्य ठिकाण/गांव ... जगप्रसिध्द 'कक्कू क्लॉक'चे माहेरघर ब्लॅक फॉरेस्ट प्रदेश असल्याकारणाने येथे लहान-मोठ्या 'कक्कू क्लॉक्स'ची बरीच दुकाने मार्केटमध्ये शेजारीशेजारी दिसतील. जुलै महिन्यात सर्वसाधारणपणे हवामान उत्तम असते, तेव्हा एखाद्या चांगल्या हवामानाच्या दिवशी सकाळीच पोहोचल्यास दिवसभर फेरफटका मारायला व हिंडा-फिरायला सुध्दा हे गांव एकदम मस्त छान आहे. ३) Heidelberg Castle (Heidelberger Schloss) : स्टुटगार्टच्या उत्तरेस असलेला एक प्रेक्षणीय राजवाडा ४) Lake Constance (Bodensee) : (जवळजवळ क्षितिजापर्यंत पोहोचणारा असा) एक अतिभव्य तलाव. जाण्याआधी विकिपीडीयावर या स्थळांची आधी माहिती पाहिल्यास बरे होईल. ट्रेनच्या सोयीची कल्पना नाही - सोयीस्कर असल्यास हा पर्याय देखील चांगला आहे. एखाद्या ओळखीच्या स्थानिक व्यक्ती/सहकारीची साथ व गाडी मिळाल्यास बरेच सोपे जाईल. प्रथमच जात असल्यास (व ट्रॅफिकची दिशा भारतातील ट्रॅफिकच्या दिशेच्या विरुध्द असल्याने) भाड्याची गाडी न घेतलेलीच बरी. (पहिल्यावेळेस गाडी चालवताना पोटात भलामोठा गोळा आला होता म्हणून माझ्या एका अनुभवी सहकार्‍याला गाडी चालवण्याची विनंती केली. पुढील वेळेपासून - दुसरा पर्याय नसल्याने - गाडी चालवायला लागलो व लवकरच रुळलो देखील.) - दिपोटी

In reply to by दिपोटी

दिपोटी Sun, 06/08/2014 - 06:46
वर मधुराने सांगितलेल्या स्ट्रासबुर्ग शहराबद्दल एक मुद्दा ... येथील एक प्रसिध्द प्राचीन चर्च जरुर पहाणे ... अत्युत्तम आर्किटेक्चर ... बघायलाच हवे असे. - दिपोटी

ट्रेन संबंधी अधिक माहिती http://www.bahn.de/i/view/DEU/en/index.shtml या वेबसाईट वर माहिती मिळू शकेल. यात फास्ट ट्रेन्स, लोकल आणि छोट्या अंतरावरील ट्रेन्स अशी सगळी माहिती मिळेल. शिवाय विकांताला किंवा आंतरराज्य, इत्यादी सवलतीतील तिकिटे याबद्दल देखील माहिती मिळेल. उपयुक्त मोबाइल अ‍ॅप - https://play.google.com/store/apps/details?id=de.hafas.android.db&hl=en

भाते Sun, 06/08/2014 - 20:53
निनाद आणि पेठकर काका. बघितलं धाग्यावरच साद दिल्याचा परिणाम! लग्गेच प्रतिसाद आला! :)

vrushali n Sun, 06/08/2014 - 22:21
तिथे फारसे कोणी ओळखीचे नसल्याने वरील सर्व माहीती अतीशय उपयोगी आहे. तिचे म्युनशनला येणॅ झाले तर नीनाद व दिव्यश्री ह्यांना जरूर कळवेल.तुमच्या आ॑पुलकी मुळे भारावुन गेले आहे. मधुरा देशपांडे ताई ट्रेन संबंधी माहीतीबद्दल बहुत आभार,ती ऑफीसला ट्रेननेच येने जाने करणार आहे

केदार-मिसळपाव Tue, 06/10/2014 - 21:17
तर मग रहाण्याची व्यवस्था कंपनीने केलेली असेल. खाण्याची व्यवस्था- भारतीय जेवण: Indisches Restaurant Ganapati Schloßstraße 33 70174 Stuttgart फोनः0711 91274561 Indian Palace Steinstraße 11 70173 Stuttgart फोनः 0711 6724460 Ganesha Restaurant Lembergstraße 19 70186 Stuttgart फोनः0711 4687981 भारतीय किराणा सामान मिळण्याचे ठिकाण Indian Store Augustenstr. 63/1, D-70178, Stuttgart, Germany Phone: 0049-711-617114 सध्या जाम मस्त वातावरण आहे जर्मनीत (युरोपात) तेव्हा मस्त फिरा आणी भरपुर मजा करा. शुभेच्छा.

In reply to by केदार-मिसळपाव

vrushali n गुरुवार, 06/12/2014 - 11:21
इंडीयन जेवणाची सोय झाली की कुठेही रहाण सुसह्य होत. मला एक विचरयच आहे,तिथले फॉरेन Brand चे shampoo conditioner आणी इतर वस्तु परत येताना कितीही आणता येतात का लगेज मधे मागे टाकुन?

In reply to by vrushali n

सुनील गुरुवार, 06/12/2014 - 12:04
तुमचा बॅगेज अलावन्स पूर्ण भरेपर्यंत (बहुधा २३ किलो प्रति बॅग) आणता येतील की!! ;)

In reply to by सुनील

vrushali n गुरुवार, 06/12/2014 - 13:03
तसे नाही,liquids आणन्यास मनाइ असते ना बर्याचदा म्हणुन विचारले हो

In reply to by vrushali n

सुनील गुरुवार, 06/12/2014 - 13:14
अहो, मनाई असते ती हात-बॅगेतून आणण्यास. चेक-इन बॅगांतून आणा की हवे तेवढे लिक्विड!! ;) (नेहेमी दोन बाटल्या लि॑क्विड आणणारा) सुनील

In reply to by सुनील

प्यारे१ गुरुवार, 06/12/2014 - 13:43
ते दोन बाटल्या लिक्विड चेक इन बॅगेमध्ये अलाउड असतंय काय? आम्ही 'डुटी फ्री' मधून घेऊन केबिन लगेज ला टाकतो ब्वा!

vrushali n गुरुवार, 06/12/2014 - 13:09
भरपुर प्लानींग करुन केलेली दिसतेय सहल.आवड्तेय वाचायला

In reply to by vrushali n

ऋषिकेश गुरुवार, 06/12/2014 - 17:00
होय मला ट्रीप इतकंच त्या ट्रीपचं प्लानिंग आवडतं माझा छंदच आहे म्हणा ना, तहान भूक विसरून जातो अगदी ट्रीपचे प्लॅनिंग करताना

संग्राम Mon, 03/20/2017 - 00:57
Namaskar ..... Mobile varun type karat asalyamule marathit lihu shakalo nahi tyabaddal kshamasva ..... Project nimitta Hannover yethe family sobat April 2017 madhye yenar aahe ... Jar koni mipakar Hannover kinva aaspass asatil tar saanga ....thodi madat havi aahe ...

सध्या इकडचा उन्हाळा सुरु झाला आहे, जुलै मध्ये अंदाजे सर्वसाधारण तापमान २५ ते ३० डिग्री असू शकते. फिरण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उत्तम आहेत. जमेल तेवढे नक्की फिरायला सांगा. फिरण्यासाठी काही जवळची आणि चांगली ठिकाणे - १. मर्सिडीज संग्रहालय - केवळ भारी गाड्या बघणे यापेक्षाही अजून काही. जर्मनीतील वाहन उद्योगाची सुरुवात ते आताच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास अत्यंत माहितीपूर्ण आणि उत्तम रित्या दाखवला आहे. २. पोर्शे संग्रहालय - वरील प्रमाणेच परंतु छोट्या स्वरुपात. ३. हायडेलबर्ग - स्टूटगार्ट हून ट्रेन आहेत. एक छोटेसे, टुमदार आणि सुंदर गाव. ४. ब्लॅक फॉरेस्ट - फ्रायबुर्ग, ओफेन्बुर्ग ही प्रमुख स्थळे आणि शिवाय येथे संपूर्ण भागाची सफर घडवून आणणाऱ्या ट्रेन आहेत. एका दिवसात फिरण्यासाठी उत्तम. ५.जवळच जर्मनी फ्रान्स बॉर्डर वर असलेले स्ट्रासबुर्ग शहर. हे सगळे साधारण २ तासांच्या अंतरावर असलेले पर्याय. स्टूटगार्ट मध्ये अजूनही काही जागा असतील ज्या त्यांच्या तेथील कलीग्स कडून कदाचित कळू शकतील. जर्मनी हा अत्यंत सुरक्षित देश आहे. काळजी घेण्यासारखे वेगळे असे काही नाही. एक पर्यटक म्हणून इतरत्र कुठेही फिरताना घ्यावी तशीच. म्हणजे मोठ्या शहरात पाकीटमारी तत्सम प्रकार घडू शकतात पण प्रमाण अगदी कमी. मोठ्या शहरात इंग्रजी सहज चालून जाइल. स्टूटगार्ट मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपनीज असल्याने तेवढा त्रास होत नाही. परंतु तरीही बरेचदा दुकानात किंवा कुठेही स्वतःहून सुरुवात जर्मन मध्येच होईल. मला जर्मन येत नाही, कृपया इंग्रजीतून सांगू शकाल का असे सांगण्याची वेळ येऊ शकते. किंबहुना येतेच. लहान गावांमध्ये लोक इंग्रजी बोलण्यास उत्सुक नसतील. काहींना इंग्रजी येत नसेल तर काही जण येत असूनही बोलणार नाहीत. पर्यटक म्हणून फिरताना ज्या प्रमुख गोष्टी लागतील, उदा. तिकीट काढणे वगैरे त्यासाठी बहुतांशी काही प्रश्न येणार नाही. अजून काही आठवले तर लिहीतेच. तुमच्या बहिणीला शुभेच्छा. अधिक माहिती लागल्यास व्यनि/खव द्वारा संपर्क साधू शकता.

कंजूस Sat, 06/07/2014 - 14:35
रेल्वे म्युझिअम पाहाच .मी काही जर्मनीला गेलो नाही पण जर्मनीचा DW TV चानेल रोज बघतो .यात 'डिस्कवर जर्मनी' कार्यक्रमात अर्धा तासभर निरनिराळी ठिकाणे दाखवतात .dw-tv.de/english येथे नेटवरती दिसेल .एकदा क्रिसमस निमित्ताने हे रे०म्यु० पूर्ण दाखवले होते (बहूतेक २०११ डिसेंबर) .दोन भावांनी स्वत: बनवले आहे .जगातल्या मोठ्या रे० स्टे०च्या हुबेहुब प्रतिकृती खऱ्या छोट्या गाड्या त्यांच्या वेळेवर धावतात .आजूबाजूच्या इमारती पण तशाच आहेत .एवढेच नाही तर कुठे तरी आग लागते ,बंब येतात ,विझवतात ,ट्राफिकजाम पण होते .जगात एकमेव आहे . अडीचशे किमी वेगासाठीच्या ऑटोबानवर प्रवास आणि इतक्याच वेगाने रेल्वेने जाण्यासाठी (खरं तर चारशे किमीसाठी चा ट्रैक आहे) वेगाची वाराणसी डॉषलैंड (=जर्मनी) गाठावी लागते .नुकतेच जर्मन अंतराळवीर अलेक्झानडर गेस्ट ची निवड पुढील चंद्र आणि मंगळयानासाठी नासाने केली आहे .

स्टूटगार्ड आतच माझ्या पत्नीस विचारले , हे शहर तिच्या गावापासून तासाच्या अंतरावर आहे , येथे पाहण्यासारखे आहे प्राणी संग्रहालय विल हेल्मर जर्मनी मधील म्युनशन ,स्टूटगार्ड . बर्लिन चे प्राणी संग्रहालय पाहण्यासारखे आहेत.

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2014 - 02:13
माझे जर्मनीतील मार्गदर्शक निनाद आणि दिव्यश्री. दोघांचेही मौल्यवान मार्गदर्शन मला लाभले. माझ्या आवडीनुसार हिटलरकालीन यातनागृह (कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स) पाहण्यासाठी मी निनाद आणि दिव्यश्री समवेत डकावला गेलो होतो. यातनागृह मला आवडले असे, मीच काय, कोणीही म्हणू शकणार नाही. पण भेटीचे सार्थक झाले. तसेच बर्लीन भिंत पाहिली. ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची इच्छा असेल तर ह्या दोन्ही ठिकाणांना भेट द्यावी. जागतिक इतिहासात ह्या दोन्ही स्थळांना अनन्यसाधारण महत्व आहे. पुन्हा कधी जर्मनीस गेलो तर, पुन्हा एकदा डकाव आणि इतर हिटलरकालीन स्थळं आणि त्याच बरोबर आधुनिक जर्मनीची ओळख दाखविणारी आणि निसर्गरम्य स्थळं पाहायला मी आवर्जून जाईन. ह्या निमित्ताने माझे जर्मनी आणि इटलीचे लेख बाकी आहेत ते टाकण्यासाठी वेळातवेळ काढावा लागणार ह्याची मला जाणीव आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

आणि हो , काकांनी म्हटले तसे जर ऐतिहासिक , परंपरा व आधुनिकता जेथे एकाचवेळी नांदते अश्या आमच्या म्युनशन ला भेट देणार असाल तर मला व दिव्यश्री ला जरूर कळवावे , ता, क काका परत युरोप दौरा करणार असाल तर एखाद्या अनोळख्या देशात तुमच्यासारख्या मी सुद्धा भटकंती करेल.

In reply to by निनाद मुक्काम …

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2014 - 10:23
>>>>काका परत युरोप दौरा करणार असाल तर एखाद्या अनोळख्या देशात तुमच्यासारख्या मी सुद्धा भटकंती करेल. नक्की कळवेन निनाद. आम्हालाही तुम्हा दोघांचीही साथसंगत आवडली आणि आम्ही आमच्या सहलीची पूर्ण मजा घेऊ शकलो. जाऊ आपण कुठेतरी जवळच. तसे, क्रॅकॉव (पोलंड) 'सॉल्ट माईन्स' पाहायची आहे. ऑस्ट्रिया सुद्धा यादीत आहे. बघूया कधी जमते ते.

दिपोटी Sun, 06/08/2014 - 06:42
कामानिमित्त गेल्या वीस वर्षांत बर्‍याच वेळा स्टुटगार्टला जाऊन आलो आहे, त्या अनुभवावर आधारित काही ठळक प्रेक्षणीय स्थळांची यादी (पसंतीक्रमानुसार) खाली देत आहे ... १) Neuschwanstein Castle : एखाद्या परीकथेत शोभून दिसेल असा एक अत्यंत अप्रतिम व देखणा राजवाडा २) Titisee-Neustadt : स्टुटगार्टच्या दक्षिणेस ब्लॅक फॉरेस्ट प्रदेशातील (Black Forest region) एक नयनरम्य ठिकाण/गांव ... जगप्रसिध्द 'कक्कू क्लॉक'चे माहेरघर ब्लॅक फॉरेस्ट प्रदेश असल्याकारणाने येथे लहान-मोठ्या 'कक्कू क्लॉक्स'ची बरीच दुकाने मार्केटमध्ये शेजारीशेजारी दिसतील. जुलै महिन्यात सर्वसाधारणपणे हवामान उत्तम असते, तेव्हा एखाद्या चांगल्या हवामानाच्या दिवशी सकाळीच पोहोचल्यास दिवसभर फेरफटका मारायला व हिंडा-फिरायला सुध्दा हे गांव एकदम मस्त छान आहे. ३) Heidelberg Castle (Heidelberger Schloss) : स्टुटगार्टच्या उत्तरेस असलेला एक प्रेक्षणीय राजवाडा ४) Lake Constance (Bodensee) : (जवळजवळ क्षितिजापर्यंत पोहोचणारा असा) एक अतिभव्य तलाव. जाण्याआधी विकिपीडीयावर या स्थळांची आधी माहिती पाहिल्यास बरे होईल. ट्रेनच्या सोयीची कल्पना नाही - सोयीस्कर असल्यास हा पर्याय देखील चांगला आहे. एखाद्या ओळखीच्या स्थानिक व्यक्ती/सहकारीची साथ व गाडी मिळाल्यास बरेच सोपे जाईल. प्रथमच जात असल्यास (व ट्रॅफिकची दिशा भारतातील ट्रॅफिकच्या दिशेच्या विरुध्द असल्याने) भाड्याची गाडी न घेतलेलीच बरी. (पहिल्यावेळेस गाडी चालवताना पोटात भलामोठा गोळा आला होता म्हणून माझ्या एका अनुभवी सहकार्‍याला गाडी चालवण्याची विनंती केली. पुढील वेळेपासून - दुसरा पर्याय नसल्याने - गाडी चालवायला लागलो व लवकरच रुळलो देखील.) - दिपोटी

In reply to by दिपोटी

दिपोटी Sun, 06/08/2014 - 06:46
वर मधुराने सांगितलेल्या स्ट्रासबुर्ग शहराबद्दल एक मुद्दा ... येथील एक प्रसिध्द प्राचीन चर्च जरुर पहाणे ... अत्युत्तम आर्किटेक्चर ... बघायलाच हवे असे. - दिपोटी

ट्रेन संबंधी अधिक माहिती http://www.bahn.de/i/view/DEU/en/index.shtml या वेबसाईट वर माहिती मिळू शकेल. यात फास्ट ट्रेन्स, लोकल आणि छोट्या अंतरावरील ट्रेन्स अशी सगळी माहिती मिळेल. शिवाय विकांताला किंवा आंतरराज्य, इत्यादी सवलतीतील तिकिटे याबद्दल देखील माहिती मिळेल. उपयुक्त मोबाइल अ‍ॅप - https://play.google.com/store/apps/details?id=de.hafas.android.db&hl=en

भाते Sun, 06/08/2014 - 20:53
निनाद आणि पेठकर काका. बघितलं धाग्यावरच साद दिल्याचा परिणाम! लग्गेच प्रतिसाद आला! :)

vrushali n Sun, 06/08/2014 - 22:21
तिथे फारसे कोणी ओळखीचे नसल्याने वरील सर्व माहीती अतीशय उपयोगी आहे. तिचे म्युनशनला येणॅ झाले तर नीनाद व दिव्यश्री ह्यांना जरूर कळवेल.तुमच्या आ॑पुलकी मुळे भारावुन गेले आहे. मधुरा देशपांडे ताई ट्रेन संबंधी माहीतीबद्दल बहुत आभार,ती ऑफीसला ट्रेननेच येने जाने करणार आहे

केदार-मिसळपाव Tue, 06/10/2014 - 21:17
तर मग रहाण्याची व्यवस्था कंपनीने केलेली असेल. खाण्याची व्यवस्था- भारतीय जेवण: Indisches Restaurant Ganapati Schloßstraße 33 70174 Stuttgart फोनः0711 91274561 Indian Palace Steinstraße 11 70173 Stuttgart फोनः 0711 6724460 Ganesha Restaurant Lembergstraße 19 70186 Stuttgart फोनः0711 4687981 भारतीय किराणा सामान मिळण्याचे ठिकाण Indian Store Augustenstr. 63/1, D-70178, Stuttgart, Germany Phone: 0049-711-617114 सध्या जाम मस्त वातावरण आहे जर्मनीत (युरोपात) तेव्हा मस्त फिरा आणी भरपुर मजा करा. शुभेच्छा.

In reply to by केदार-मिसळपाव

vrushali n गुरुवार, 06/12/2014 - 11:21
इंडीयन जेवणाची सोय झाली की कुठेही रहाण सुसह्य होत. मला एक विचरयच आहे,तिथले फॉरेन Brand चे shampoo conditioner आणी इतर वस्तु परत येताना कितीही आणता येतात का लगेज मधे मागे टाकुन?

In reply to by vrushali n

सुनील गुरुवार, 06/12/2014 - 12:04
तुमचा बॅगेज अलावन्स पूर्ण भरेपर्यंत (बहुधा २३ किलो प्रति बॅग) आणता येतील की!! ;)

In reply to by सुनील

vrushali n गुरुवार, 06/12/2014 - 13:03
तसे नाही,liquids आणन्यास मनाइ असते ना बर्याचदा म्हणुन विचारले हो

In reply to by vrushali n

सुनील गुरुवार, 06/12/2014 - 13:14
अहो, मनाई असते ती हात-बॅगेतून आणण्यास. चेक-इन बॅगांतून आणा की हवे तेवढे लिक्विड!! ;) (नेहेमी दोन बाटल्या लि॑क्विड आणणारा) सुनील

In reply to by सुनील

प्यारे१ गुरुवार, 06/12/2014 - 13:43
ते दोन बाटल्या लिक्विड चेक इन बॅगेमध्ये अलाउड असतंय काय? आम्ही 'डुटी फ्री' मधून घेऊन केबिन लगेज ला टाकतो ब्वा!

vrushali n गुरुवार, 06/12/2014 - 13:09
भरपुर प्लानींग करुन केलेली दिसतेय सहल.आवड्तेय वाचायला

In reply to by vrushali n

ऋषिकेश गुरुवार, 06/12/2014 - 17:00
होय मला ट्रीप इतकंच त्या ट्रीपचं प्लानिंग आवडतं माझा छंदच आहे म्हणा ना, तहान भूक विसरून जातो अगदी ट्रीपचे प्लॅनिंग करताना

संग्राम Mon, 03/20/2017 - 00:57
Namaskar ..... Mobile varun type karat asalyamule marathit lihu shakalo nahi tyabaddal kshamasva ..... Project nimitta Hannover yethe family sobat April 2017 madhye yenar aahe ... Jar koni mipakar Hannover kinva aaspass asatil tar saanga ....thodi madat havi aahe ...
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. माझी लहान बहीण २९ जुन ते २९ जुले ह्या कालावधीत कंपनी तर्फे stuttgart जर्मनीत प्रोजेक्ट साठी जातेय्.त्यासाठी काही महिती हवि आहे,जसे की काय काळजी घ्यावी,तिथे आजुबाजुला काय काय फिरन्यासरखी ठीकाणे आहेत, आणी कही सुचना असल्यास जरुर सांगाव्यात. आभारी आहे