मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)

अत्रुप्त आत्मा ·

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2014 - 02:31
>>>> मंडळी माझ्यासह दुपारी २ च्या उन्हात..हाशहुश्श करत..थांबत बसत वरती आली! गुरुजी, ह्या वाक्याने मनाला एक समाधान वाटले की असा थांबत थांबत बसत बसत 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो. बेडसे लेण्यांच्या पुनर्दर्शनाने आनंद झाला. त्यात तुमचे काव्य वाचन म्हणजे दूधात साखर किंवा पंचामृतच म्हणाना.

In reply to by प्रभाकर पेठकर

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/05/2014 - 09:45
@ 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो.>>> =)) असं नाय हां...आंम्ही आधिच सकाळच्या कामाने आउट झालेलो होतो,त्यात यजमानाने भोजन/विडा/दक्षिणा देऊनी लोळविलेले होते! =)) म्हणून ही अवस्था..नाय तर ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2014 - 10:20
गुरुजी, आम्हीही मिसळ आणि ८ पाव चापून बसलो होतो. (आ केला असता तर, मिसळीच्या रश्शात भिजलेला, पावाचा शेवटचा तुकडा नरड्यात दिसला असता). त्यात पुन्हा दुपारचे जागरण झाले होते. सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.

चौकटराजा गुरुवार, 06/05/2014 - 07:06
बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? मी साक्षीदार म्हणून येतो.( वल्ली बरोबर चौराची यात्रा ! ) बाकी त्या भागात एक बंगल्यांची कॉलनीच होणार आहे. मग चंगळ वास्तूशांत्या अन गूढयात्रेची ! आपला नम्र खवचट म्हातारा .

In reply to by प्रचेतस

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/05/2014 - 10:11
@रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? >>> हा घ्या रॉयल टी! http://www.sherv.net/cm/emoticons/drink/tea.gif ;) इथेच देतो..हाटिल कशाला? :-/ @थंडा मामला नैतर बाबा रामदेव ढाबा चालेल.>>> :-/ llllllllllluuuuuuuu :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

विटेकर गुरुवार, 06/05/2014 - 11:18
ठंडा मामला के बराब्बर सामने अपना घर हो रयेला हय.. सगळ हिषेब तिथेच पूर्ण करु... पायजेल तर जेवण ठंडा मामला तिथूनच मागवू.. तत्पूर्वी "स्-वल्ली घोरावडे लेणी " पाहू.. . . . . होऊ दे खर्च !

प्रचेतस गुरुवार, 06/05/2014 - 09:48
पुन्हा मस्त लिहिलंय. रेकॉर्डिंग तर सुरेख झालंय. माझ्यापेक्षा तुम्हालाच बेडश्यानं जास्त झपाटलंय बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.

चाणक्य गुरुवार, 06/05/2014 - 10:55
वाह बुवा. रहावलं नाही आणि हापिसात फोनवर बाॅसची नजर चुकवत ऎकलं. कवी कडूनच त्याची कविता ऎकायला मिळावी यासारखं सुख नाही.

एस गुरुवार, 06/05/2014 - 11:07
बेडसे लेणी खरोखरच सुंदर आहेत. आणि भाजे-कार्ले लेण्यांप्रमाणे तिथे माणसांच्या व्यावसायिकतेचे जंजाळ नाही. निदान मी पाहिली तेव्हा तरी नव्हते. तिथे खरंच चिटपाखरूही नसे. तेव्हा अशा पायर्‍याही नव्हत्या. आता बरंच काही बदललंय असं वाटतंय.

धन्या गुरुवार, 06/05/2014 - 13:54
हायला बुवा... अता बेडसे पुन्हा एकदा? बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही. :) शेवटी, शेवटची कविता आवडली. सुंदर !!!!

In reply to by प्रचेतस

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/05/2014 - 18:10
@ सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.>>> *biggrin* @बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.>>> त्या दिवशी आमच्यातल्या एकानी त्याच्या पोपटगिरीला जोरात तडाखा दिला! =)) @बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही.>>> निरर्थक! :-/ वाण नाही..पण गुण वग्रे! :-/ त्यामुळे असोच्च! :-/ @तू पण का आता 'अता'च?>>> :-/ हे पहा वाण! :-/

बुवा बेडसे लेणी बघायला जाईन. कविता आवडली. आपले व्हिडियो आवडले. पहिल्या व्हिडियोत शेवटचे काही सेकंदात 'असं हे काव्य' म्हटल्यानंतर मोबाईलला काही तरी बोटांनी टोचायची अ‍ॅक्श्न केलीय ना, ते काय म्हणत होता तेवढे सांगा बॉ. :) -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2014 - 02:31
>>>> मंडळी माझ्यासह दुपारी २ च्या उन्हात..हाशहुश्श करत..थांबत बसत वरती आली! गुरुजी, ह्या वाक्याने मनाला एक समाधान वाटले की असा थांबत थांबत बसत बसत 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो. बेडसे लेण्यांच्या पुनर्दर्शनाने आनंद झाला. त्यात तुमचे काव्य वाचन म्हणजे दूधात साखर किंवा पंचामृतच म्हणाना.

In reply to by प्रभाकर पेठकर

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/05/2014 - 09:45
@ 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो.>>> =)) असं नाय हां...आंम्ही आधिच सकाळच्या कामाने आउट झालेलो होतो,त्यात यजमानाने भोजन/विडा/दक्षिणा देऊनी लोळविलेले होते! =)) म्हणून ही अवस्था..नाय तर ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2014 - 10:20
गुरुजी, आम्हीही मिसळ आणि ८ पाव चापून बसलो होतो. (आ केला असता तर, मिसळीच्या रश्शात भिजलेला, पावाचा शेवटचा तुकडा नरड्यात दिसला असता). त्यात पुन्हा दुपारचे जागरण झाले होते. सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.

चौकटराजा गुरुवार, 06/05/2014 - 07:06
बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? मी साक्षीदार म्हणून येतो.( वल्ली बरोबर चौराची यात्रा ! ) बाकी त्या भागात एक बंगल्यांची कॉलनीच होणार आहे. मग चंगळ वास्तूशांत्या अन गूढयात्रेची ! आपला नम्र खवचट म्हातारा .

In reply to by प्रचेतस

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/05/2014 - 10:11
@रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? >>> हा घ्या रॉयल टी! http://www.sherv.net/cm/emoticons/drink/tea.gif ;) इथेच देतो..हाटिल कशाला? :-/ @थंडा मामला नैतर बाबा रामदेव ढाबा चालेल.>>> :-/ llllllllllluuuuuuuu :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

विटेकर गुरुवार, 06/05/2014 - 11:18
ठंडा मामला के बराब्बर सामने अपना घर हो रयेला हय.. सगळ हिषेब तिथेच पूर्ण करु... पायजेल तर जेवण ठंडा मामला तिथूनच मागवू.. तत्पूर्वी "स्-वल्ली घोरावडे लेणी " पाहू.. . . . . होऊ दे खर्च !

प्रचेतस गुरुवार, 06/05/2014 - 09:48
पुन्हा मस्त लिहिलंय. रेकॉर्डिंग तर सुरेख झालंय. माझ्यापेक्षा तुम्हालाच बेडश्यानं जास्त झपाटलंय बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.

चाणक्य गुरुवार, 06/05/2014 - 10:55
वाह बुवा. रहावलं नाही आणि हापिसात फोनवर बाॅसची नजर चुकवत ऎकलं. कवी कडूनच त्याची कविता ऎकायला मिळावी यासारखं सुख नाही.

एस गुरुवार, 06/05/2014 - 11:07
बेडसे लेणी खरोखरच सुंदर आहेत. आणि भाजे-कार्ले लेण्यांप्रमाणे तिथे माणसांच्या व्यावसायिकतेचे जंजाळ नाही. निदान मी पाहिली तेव्हा तरी नव्हते. तिथे खरंच चिटपाखरूही नसे. तेव्हा अशा पायर्‍याही नव्हत्या. आता बरंच काही बदललंय असं वाटतंय.

धन्या गुरुवार, 06/05/2014 - 13:54
हायला बुवा... अता बेडसे पुन्हा एकदा? बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही. :) शेवटी, शेवटची कविता आवडली. सुंदर !!!!

In reply to by प्रचेतस

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/05/2014 - 18:10
@ सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.>>> *biggrin* @बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.>>> त्या दिवशी आमच्यातल्या एकानी त्याच्या पोपटगिरीला जोरात तडाखा दिला! =)) @बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही.>>> निरर्थक! :-/ वाण नाही..पण गुण वग्रे! :-/ त्यामुळे असोच्च! :-/ @तू पण का आता 'अता'च?>>> :-/ हे पहा वाण! :-/

बुवा बेडसे लेणी बघायला जाईन. कविता आवडली. आपले व्हिडियो आवडले. पहिल्या व्हिडियोत शेवटचे काही सेकंदात 'असं हे काव्य' म्हटल्यानंतर मोबाईलला काही तरी बोटांनी टोचायची अ‍ॅक्श्न केलीय ना, ते काय म्हणत होता तेवढे सांगा बॉ. :) -दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे.

पुन्हा..........

हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात.

सौदी क्षणचित्रे : ०८ : जेद्दाह् (भाग १)

डॉ सुहास म्हात्रे ·

अर्धवटराव गुरुवार, 06/05/2014 - 02:01
काय प्रचंड श्रीमंती आहे राव. भिती वाटते. हा भाग देखील आवडला. खरं तर एक्का साहेबांच्या "प्रवासी" धाग्यांना लाइक करणे म्हणजे दुरुक्तीच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस गुरुवार, 06/05/2014 - 09:01
हेच म्हणतो. सौदी अरेबियामधली स्थलवर्णनं अजिबातच पाहण्यात नाहीत. आपल्या सफरीनिमित्त आम्हालाही ह्या ठिकाणांची माहिती होते आहे.

रेवती गुरुवार, 06/05/2014 - 02:30
वाह! सगळे फोटू नेत्रदिपक आहेत. रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. ;) एकंदरीतच भव्यदिव्य शहर आणि इमारती आहेत. आखातातल्या बर्‍याच बिल्डींगा या वैशिष्ठ्यपूर्ण असतात असे वाटते. सूक आणि रिसॉर्टची चित्रेही चांगली आहेत. पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.)

In reply to by रेवती

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:24
रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. नाही ! :) इस्लामच्या तत्वाप्रमाणे प्रत्येक बायकोला समान गोष्टी (संपत्ती, दागिने, घर, गाडी*, इ) द्यावे लागते... म्हणजे जितक्या बायका तितके बंगले बांधावे लागतात / फ्लॅट घ्यावे लागतात. शिवाय इस्लाममध्ये लग्नात नवर्‍याने बायकोला हुंडा (मेहेर) द्यायचा असतो. सौदी लग्नात मेहेर हा एक फार मोठा खर्च असतो. सौदी मुली आणि मुलींचे पालक या नियमाबाबत आग्रही असतात, त्यामुळे तेथे खूप श्रीमंत असल्याशिवाय अनेक लग्ने करणे शक्य होत नाही. पण याचा दुसरा परिणाम असा की सर्वसामान्य परिस्थितितल्या अनेक तरूणांना मेहेरचे पैसे जमेपर्यंत बराच काळ अविवाहित रहावे लागते. यावर काही प्रमाणात तोडगा म्हणून सरकारचे बिनव्याजी कर्ज मिळते. पण ती व्यवस्था सर्वानाच मिळते असे नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:34
पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.) होय, ती हुक्क्याची पात्रेच आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:49
हे राहिलच की गडबडीत... *pardon* गाडी* : सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवायची परवानगी नसली तरी, त्यांच्या नावावर गाडी विकत घ्यायची परवानगी आहे... मात्र ती गाडी नवरा, घरातला इतर पुरूष अथवा ड्रायव्हरला चालवावी लागते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उदय के'सागर गुरुवार, 06/05/2014 - 15:26
हो मागे एकदा डिस्कवरी वर पाहिले/ऐकले होते हे. पण ही सक्ती सौदी स्त्रियांनाच असावी ना? म्हणजे आपण भारतीय तिकडे गेलो तर भारतीय स्त्रिया चालवू शकतात का गाड्या? की ही बंदी सरसकट सर्वच स्त्रियांवर आहे?

In reply to by उदय के'सागर

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 23:50
लग्नासाठी मेहेरसाठी पैसे नाहीत म्हणून अविवाहित राहणार्‍या मुलांची संख्या तेथे सामाजिक असंतोषाचे एक कारण बनू लागले आहे.

रेवती गुरुवार, 06/05/2014 - 02:36
एक विचारायचं राहिलं. वरील दाखवलेल्या मॉलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये स्त्रीयांना प्रवेश आहे का? प्रत्येक मॉलला स्त्रीयांचा मजला वेगळा असतो का?

In reply to by रेवती

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:31
प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था असेलच असे नाही. सर्व मॉल्स / दुकानांमध्ये स्त्रीयांना सर्व ठिकाणी प्रवेश असतो. काही मोठ्या मॉल्समध्ये स्त्रियांसाठी राखीव असलेल्या भागात आणि इतर ठिकाणी केवळ स्त्रियांच्या उपयोगाच्या वस्तू विकणार्‍या दुकानांत पुरुषांना मज्जाव असतो. प्रचंड मॉलचा संपूर्ण मजला स्त्रियांसाठी राखीव असणारे माझ्या माहितीतले एकमेव ठिकाण म्हणजे रियाधचे किंगडम सेंटर.

मुक्त विहारि गुरुवार, 06/05/2014 - 09:46
तुम्ही जेद्दा विषयी, काही तरी सांगालच अशी आशा होती. म्हणूनच वेळ आणि गाडी असून पण, मुद्दामच जेद्दाला गेलो न्हवतो. तुमच्या ह्या माहीतीचा मला नक्कीच उपयोग होईल.

सौंदाळा गुरुवार, 06/05/2014 - 10:43
आतापर्यंतच्या भागात सगळ्यात आवडलेला भाग. फोटो तर झक्कास. त्यातही 'रस्त्याशेजारचा एक बंगला', 'मॉल ०१' आणि 'नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०१' हे फोटो खुपच आवडले. पुभाप्र

मदनबाण गुरुवार, 06/05/2014 - 11:00
मस्तच ! माझ्या एका बंगाली मित्राच्या एंगेजमेंट मधे फ्ल्वेवर्ड हुक्क्याची मजा घ्यायची संधी मिळाली होती, ते वरील हुक्क्याच्या चित्रावरुन आठवले. :)

भाते गुरुवार, 06/05/2014 - 11:36
नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् आणि मॉलचे फोटो आवडले. तो पहिल्या चित्रातला नकाशा पाहुन शाळेत असतानाचे आठवी नववीतले भूगोलाचे पुस्तक आठवले. अक्षांश रेखांश असले गचाळ शब्द वापरून लिहिलेले ते पुस्तक कधीही ऊघडावेसे सुध्दा वाटले नाही. आता इतक्या वर्षानंतर त्याच देशांची माहिती वाचताना आणि फोटो बघताना मजा वाटते आहे. आजच्या मुलांना ते रटाळ धडे वाचायला देण्यापेक्षा एक्का काकांच्या या धाग्यांचे दुवे वाचायला दिले तर किमान त्यांना भूगोल समजेल तरी.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:37
अर्धवटराव, अत्रुप्त आत्मा, वल्ली, स्वॅप्स, सौंदाळा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद ! आपल्या सर्वांच्या सहभागाने सहलिची मजा व्दिगुणीत होत आहे !

बारक्या_पहीलवान गुरुवार, 06/05/2014 - 15:23
जेद्दाला गेलो नाही, आता नक्कीच जाइल. तुमच्या ह्या माहीतीचा मी नक्कीच उपयोग करेल. गोल्ड मार्केटचे फोटो नाहीत का? खुप मोठे आहे असे म्हनतात जेद्दाला जाउन आलेले लोक्स. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत...

In reply to by बारक्या_पहीलवान

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 21:58
दुबईचे आणि बाहरेनमध्ये गोल्ड मार्केट बघितले असल्याने आणि सोन्यात फार रुची नसल्याने गोल्ड मार्केटमध्ये गेलो नाही.

शिद गुरुवार, 06/05/2014 - 17:54
हा भाग सुद्धा सुंदर...नेहमीप्रमाणेच. खजुरांची एवढी वरायटी पाहून तोंडाला पाणी सुटलं. बाकी, वरुन ७ व्या फोटोत वरच्या बाजुला निळसर असा कसला इफेक्ट आलाय? तुम्ही तो फोटो कारमधून घेतला आहे का?

In reply to by शिद

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 22:01
बरेचसे फोटो कारमधूनच काढले आहेत. फिरत्या गाडीत दरवेळेस हवा तो नीट कोन मिळेल असे नाही, गाडी पुढे जाण्याच्या आत फोटो घेणे भाग पडते. त्या फोटोतला वरचा निळा रंग कारच्या काचेचा (टिंट) आहे. :)

पैसा Fri, 06/13/2014 - 12:25
हा भाग पण अतिशय आवडला. मात्र इव्हचे थडगे समजली जाणारी वास्तू बरीच जुनी असणार. त्यावर काँक्रीट घालून त्याची वाट लावण्याच्या वृत्तीची गंमत वाटली.

अर्धवटराव गुरुवार, 06/05/2014 - 02:01
काय प्रचंड श्रीमंती आहे राव. भिती वाटते. हा भाग देखील आवडला. खरं तर एक्का साहेबांच्या "प्रवासी" धाग्यांना लाइक करणे म्हणजे दुरुक्तीच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस गुरुवार, 06/05/2014 - 09:01
हेच म्हणतो. सौदी अरेबियामधली स्थलवर्णनं अजिबातच पाहण्यात नाहीत. आपल्या सफरीनिमित्त आम्हालाही ह्या ठिकाणांची माहिती होते आहे.

रेवती गुरुवार, 06/05/2014 - 02:30
वाह! सगळे फोटू नेत्रदिपक आहेत. रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. ;) एकंदरीतच भव्यदिव्य शहर आणि इमारती आहेत. आखातातल्या बर्‍याच बिल्डींगा या वैशिष्ठ्यपूर्ण असतात असे वाटते. सूक आणि रिसॉर्टची चित्रेही चांगली आहेत. पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.)

In reply to by रेवती

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:24
रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. नाही ! :) इस्लामच्या तत्वाप्रमाणे प्रत्येक बायकोला समान गोष्टी (संपत्ती, दागिने, घर, गाडी*, इ) द्यावे लागते... म्हणजे जितक्या बायका तितके बंगले बांधावे लागतात / फ्लॅट घ्यावे लागतात. शिवाय इस्लाममध्ये लग्नात नवर्‍याने बायकोला हुंडा (मेहेर) द्यायचा असतो. सौदी लग्नात मेहेर हा एक फार मोठा खर्च असतो. सौदी मुली आणि मुलींचे पालक या नियमाबाबत आग्रही असतात, त्यामुळे तेथे खूप श्रीमंत असल्याशिवाय अनेक लग्ने करणे शक्य होत नाही. पण याचा दुसरा परिणाम असा की सर्वसामान्य परिस्थितितल्या अनेक तरूणांना मेहेरचे पैसे जमेपर्यंत बराच काळ अविवाहित रहावे लागते. यावर काही प्रमाणात तोडगा म्हणून सरकारचे बिनव्याजी कर्ज मिळते. पण ती व्यवस्था सर्वानाच मिळते असे नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:34
पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.) होय, ती हुक्क्याची पात्रेच आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:49
हे राहिलच की गडबडीत... *pardon* गाडी* : सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवायची परवानगी नसली तरी, त्यांच्या नावावर गाडी विकत घ्यायची परवानगी आहे... मात्र ती गाडी नवरा, घरातला इतर पुरूष अथवा ड्रायव्हरला चालवावी लागते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उदय के'सागर गुरुवार, 06/05/2014 - 15:26
हो मागे एकदा डिस्कवरी वर पाहिले/ऐकले होते हे. पण ही सक्ती सौदी स्त्रियांनाच असावी ना? म्हणजे आपण भारतीय तिकडे गेलो तर भारतीय स्त्रिया चालवू शकतात का गाड्या? की ही बंदी सरसकट सर्वच स्त्रियांवर आहे?

In reply to by उदय के'सागर

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 23:50
लग्नासाठी मेहेरसाठी पैसे नाहीत म्हणून अविवाहित राहणार्‍या मुलांची संख्या तेथे सामाजिक असंतोषाचे एक कारण बनू लागले आहे.

रेवती गुरुवार, 06/05/2014 - 02:36
एक विचारायचं राहिलं. वरील दाखवलेल्या मॉलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये स्त्रीयांना प्रवेश आहे का? प्रत्येक मॉलला स्त्रीयांचा मजला वेगळा असतो का?

In reply to by रेवती

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:31
प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था असेलच असे नाही. सर्व मॉल्स / दुकानांमध्ये स्त्रीयांना सर्व ठिकाणी प्रवेश असतो. काही मोठ्या मॉल्समध्ये स्त्रियांसाठी राखीव असलेल्या भागात आणि इतर ठिकाणी केवळ स्त्रियांच्या उपयोगाच्या वस्तू विकणार्‍या दुकानांत पुरुषांना मज्जाव असतो. प्रचंड मॉलचा संपूर्ण मजला स्त्रियांसाठी राखीव असणारे माझ्या माहितीतले एकमेव ठिकाण म्हणजे रियाधचे किंगडम सेंटर.

मुक्त विहारि गुरुवार, 06/05/2014 - 09:46
तुम्ही जेद्दा विषयी, काही तरी सांगालच अशी आशा होती. म्हणूनच वेळ आणि गाडी असून पण, मुद्दामच जेद्दाला गेलो न्हवतो. तुमच्या ह्या माहीतीचा मला नक्कीच उपयोग होईल.

सौंदाळा गुरुवार, 06/05/2014 - 10:43
आतापर्यंतच्या भागात सगळ्यात आवडलेला भाग. फोटो तर झक्कास. त्यातही 'रस्त्याशेजारचा एक बंगला', 'मॉल ०१' आणि 'नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०१' हे फोटो खुपच आवडले. पुभाप्र

मदनबाण गुरुवार, 06/05/2014 - 11:00
मस्तच ! माझ्या एका बंगाली मित्राच्या एंगेजमेंट मधे फ्ल्वेवर्ड हुक्क्याची मजा घ्यायची संधी मिळाली होती, ते वरील हुक्क्याच्या चित्रावरुन आठवले. :)

भाते गुरुवार, 06/05/2014 - 11:36
नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् आणि मॉलचे फोटो आवडले. तो पहिल्या चित्रातला नकाशा पाहुन शाळेत असतानाचे आठवी नववीतले भूगोलाचे पुस्तक आठवले. अक्षांश रेखांश असले गचाळ शब्द वापरून लिहिलेले ते पुस्तक कधीही ऊघडावेसे सुध्दा वाटले नाही. आता इतक्या वर्षानंतर त्याच देशांची माहिती वाचताना आणि फोटो बघताना मजा वाटते आहे. आजच्या मुलांना ते रटाळ धडे वाचायला देण्यापेक्षा एक्का काकांच्या या धाग्यांचे दुवे वाचायला दिले तर किमान त्यांना भूगोल समजेल तरी.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:37
अर्धवटराव, अत्रुप्त आत्मा, वल्ली, स्वॅप्स, सौंदाळा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद ! आपल्या सर्वांच्या सहभागाने सहलिची मजा व्दिगुणीत होत आहे !

बारक्या_पहीलवान गुरुवार, 06/05/2014 - 15:23
जेद्दाला गेलो नाही, आता नक्कीच जाइल. तुमच्या ह्या माहीतीचा मी नक्कीच उपयोग करेल. गोल्ड मार्केटचे फोटो नाहीत का? खुप मोठे आहे असे म्हनतात जेद्दाला जाउन आलेले लोक्स. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत...

In reply to by बारक्या_पहीलवान

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 21:58
दुबईचे आणि बाहरेनमध्ये गोल्ड मार्केट बघितले असल्याने आणि सोन्यात फार रुची नसल्याने गोल्ड मार्केटमध्ये गेलो नाही.

शिद गुरुवार, 06/05/2014 - 17:54
हा भाग सुद्धा सुंदर...नेहमीप्रमाणेच. खजुरांची एवढी वरायटी पाहून तोंडाला पाणी सुटलं. बाकी, वरुन ७ व्या फोटोत वरच्या बाजुला निळसर असा कसला इफेक्ट आलाय? तुम्ही तो फोटो कारमधून घेतला आहे का?

In reply to by शिद

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/05/2014 - 22:01
बरेचसे फोटो कारमधूनच काढले आहेत. फिरत्या गाडीत दरवेळेस हवा तो नीट कोन मिळेल असे नाही, गाडी पुढे जाण्याच्या आत फोटो घेणे भाग पडते. त्या फोटोतला वरचा निळा रंग कारच्या काचेचा (टिंट) आहे. :)

पैसा Fri, 06/13/2014 - 12:25
हा भाग पण अतिशय आवडला. मात्र इव्हचे थडगे समजली जाणारी वास्तू बरीच जुनी असणार. त्यावर काँक्रीट घालून त्याची वाट लावण्याच्या वृत्तीची गंमत वाटली.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

विमान ,रेल्वे ,बस इत्यादीने प्रवास

कंजूस ·

सौंदाळा Wed, 06/04/2014 - 18:42
MSRTC चे संकेतस्थळ IRCTC इतके चांगले नाही. एकाच थांब्याची ३-४ नावे आहेत. रिझल्ट एखाद्-दुसर्‍या नावालाच बरोबर येतात. ज्येष्ठ नागरीकांचे तिकीट ऑनलाईन काढता येते पण एस्.टि स्टँड्वर मात्र त्यांचे आरक्षण करता येत नाही (असे ऐकले आहे)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

एसमाळी गुरुवार, 06/05/2014 - 18:04
ST स्टँडवर जेष्ठांसाठी आरक्षण करता येत.फक्त फरक आहे.तुम्हाला 5/10 रु चे आरक्षण तिकीट मिळते.बाकीचे रक्कम, वाहकाला ओळखपत्र दाखवुन बस मध्ये बसल्यावर भरावी लागते( जी लागु असेल ती)

चौकटराजा गुरुवार, 06/05/2014 - 07:21
असा धागा असावा. त्यात आपले असे अनुभव असावे की ज्याने थोडेफार रंजन व जास्त प्रबोधन होईल. अनुभवकथनांमधून अनेक खाचखळग्यानी भरलेला भावी प्रवास सुखाचा होईल. एक उदा. म्हणून सांगतो. पुण्याचे श्री वामनराव कर्वे हे आयुष्यात प्रथमच विनानप्रवासास जात होते. मुंबई ते रोममार्गे लंडन असा प्रवास होता. रोमपर्यंत सर्व ठीक होते. पण रोम लंडन मार्गावर एक तासाने विमानात बिघाड झाल्याचे आढळले. वामरावांना वाटले, आता हे इथेच सारे संपते की काय? विमान्र रोमला कसेबसे परत आणण्यात आले. १८ तासांचा उशीर लंडनला पोचण्यास झाला. सबब अपरात्री पोहोचल्याने रात्री हिथ्रो वर बाकावर झोपावे लागले. अशी " रम्य" सुरूवात त्यांची झाली होती. धडा- विमानकंपनी म्हण्जे लय मस्त असे काही नसते.

कंजूस गुरुवार, 06/05/2014 - 12:59
रेल्वेचे पक्के रेजर्वेशन हातात असले तरी गाडी सुटण्याअगोदर (ज्या स्टेशनला गाडीत किती वाजता चढणार आहोत त्यावेळेच्या )चार तास अगोदर आपल्या तिकीटाचा PNR क्रमांक रेल्वेच्या वेबसाइटवर पाहावा .त्याचा फायदा असा होतो की आपला डबा एंजिनपासून कितवा आहे ते कळते .शिवाय नशिबवान असाल तर साध्या स्लिपरमधून वरच्या एसी ३ मध्ये 'अपग्रेड' झाल्यास तिकडे अगोदरच सामान घेऊन चढता येते .पूर्वीच्या जागेवर दुसरे बसलेले असतात व आपल्याला आतून तो डबा गाठावा लागतो .कोणत्याही मोबाइलवरून 139 ला PNR दहा आकडी नंबर मेसेज केला तरी लगेच माहिती पाठवतात .

असंका गुरुवार, 06/05/2014 - 17:12
महाराष्ट्रात ST ने प्रवास करणार असताल, तर २०० रुपयात एक सवलत कार्ड मिळते. शिवनेरी / AC गाड्या सोडून MSRTC च्या कुठल्याही गाडीमध्ये ते वापरून प्रवासभाड्यामध्ये १०% सवलत मिळवता येते. एक वर्षासाठी सवलत पात्र. वर्ष संपलं की नवीन घ्यायचं. कागदपत्रं काहीही लागत नाहित. एस टी स्टँडवरच अर्ज मिळतो, जो जागच्या जागी भरता येतो. फक्त २ फोटो लागतात. कार्ड मिळायला पूर्वी वेळ लागायचा, आता लगेच मिळते. मला वाटतं यात १.०० लाख रुपये अपघात संरक्षण पण आपोआप मिळतं.

सौंदाळा Wed, 06/04/2014 - 18:42
MSRTC चे संकेतस्थळ IRCTC इतके चांगले नाही. एकाच थांब्याची ३-४ नावे आहेत. रिझल्ट एखाद्-दुसर्‍या नावालाच बरोबर येतात. ज्येष्ठ नागरीकांचे तिकीट ऑनलाईन काढता येते पण एस्.टि स्टँड्वर मात्र त्यांचे आरक्षण करता येत नाही (असे ऐकले आहे)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

एसमाळी गुरुवार, 06/05/2014 - 18:04
ST स्टँडवर जेष्ठांसाठी आरक्षण करता येत.फक्त फरक आहे.तुम्हाला 5/10 रु चे आरक्षण तिकीट मिळते.बाकीचे रक्कम, वाहकाला ओळखपत्र दाखवुन बस मध्ये बसल्यावर भरावी लागते( जी लागु असेल ती)

चौकटराजा गुरुवार, 06/05/2014 - 07:21
असा धागा असावा. त्यात आपले असे अनुभव असावे की ज्याने थोडेफार रंजन व जास्त प्रबोधन होईल. अनुभवकथनांमधून अनेक खाचखळग्यानी भरलेला भावी प्रवास सुखाचा होईल. एक उदा. म्हणून सांगतो. पुण्याचे श्री वामनराव कर्वे हे आयुष्यात प्रथमच विनानप्रवासास जात होते. मुंबई ते रोममार्गे लंडन असा प्रवास होता. रोमपर्यंत सर्व ठीक होते. पण रोम लंडन मार्गावर एक तासाने विमानात बिघाड झाल्याचे आढळले. वामरावांना वाटले, आता हे इथेच सारे संपते की काय? विमान्र रोमला कसेबसे परत आणण्यात आले. १८ तासांचा उशीर लंडनला पोचण्यास झाला. सबब अपरात्री पोहोचल्याने रात्री हिथ्रो वर बाकावर झोपावे लागले. अशी " रम्य" सुरूवात त्यांची झाली होती. धडा- विमानकंपनी म्हण्जे लय मस्त असे काही नसते.

कंजूस गुरुवार, 06/05/2014 - 12:59
रेल्वेचे पक्के रेजर्वेशन हातात असले तरी गाडी सुटण्याअगोदर (ज्या स्टेशनला गाडीत किती वाजता चढणार आहोत त्यावेळेच्या )चार तास अगोदर आपल्या तिकीटाचा PNR क्रमांक रेल्वेच्या वेबसाइटवर पाहावा .त्याचा फायदा असा होतो की आपला डबा एंजिनपासून कितवा आहे ते कळते .शिवाय नशिबवान असाल तर साध्या स्लिपरमधून वरच्या एसी ३ मध्ये 'अपग्रेड' झाल्यास तिकडे अगोदरच सामान घेऊन चढता येते .पूर्वीच्या जागेवर दुसरे बसलेले असतात व आपल्याला आतून तो डबा गाठावा लागतो .कोणत्याही मोबाइलवरून 139 ला PNR दहा आकडी नंबर मेसेज केला तरी लगेच माहिती पाठवतात .

असंका गुरुवार, 06/05/2014 - 17:12
महाराष्ट्रात ST ने प्रवास करणार असताल, तर २०० रुपयात एक सवलत कार्ड मिळते. शिवनेरी / AC गाड्या सोडून MSRTC च्या कुठल्याही गाडीमध्ये ते वापरून प्रवासभाड्यामध्ये १०% सवलत मिळवता येते. एक वर्षासाठी सवलत पात्र. वर्ष संपलं की नवीन घ्यायचं. कागदपत्रं काहीही लागत नाहित. एस टी स्टँडवरच अर्ज मिळतो, जो जागच्या जागी भरता येतो. फक्त २ फोटो लागतात. कार्ड मिळायला पूर्वी वेळ लागायचा, आता लगेच मिळते. मला वाटतं यात १.०० लाख रुपये अपघात संरक्षण पण आपोआप मिळतं.
विमान ,रेल्वे ,बस ,टैक्सी यासंबंधी बरे वाईट अनुभव आठवणी आणि बातम्यांसाठी वेगवेगळा अथवा एकत्रित धागा आहे का ?तो असावा असं मला वाटतं . रेल्वे :- या आठवड्यात रेल्वेने त्यांचे जे अधिकृत तिकीट एजंट (RTSA)होते त्यांचे लायसन्स अचानक रद्द केले .देशभरांत जवळपास असे पंधराशे जण होते .त्यांची नावे आणि पत्ते टाईमटेबलमध्ये छापलेले असतात . एकतर यांचा धंदा बुडालाच शिवाय जे लोक रेजर्वेशन सेंटर्सपासून दूर राहतात ,ज्याना येथे वेळेत येता येत नाही ,अथवा असमर्थ आहेत त्यांची पण एक सोय गेली .

कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग 1

शशिकांत ओक ·

सुबोध खरे Wed, 06/04/2014 - 18:10
मी व्यंकटेश माडगूळकरांचा निस्सीम चाहता आहे आणि त्यांच्या समग्र लेखांचा संग्रह मी फ्लिप कार्ट वरून विकत घेतला आहे. तो बहुधा फ्लिप कार्टवर अजून उपलब्ध आहे. साधी सरळ सुंदर भाषा आणि प्रामाणिक लेखन हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. यथा तथ्य लेखन आणि स्वतः कोणी थोर माणूस आहे असा कोणताही आव न आणणारे निर्व्याज साहित्य. तात्यांना एक लवून नमस्कार.

In reply to by सुबोध खरे

शशिकांत ओक Sat, 06/07/2014 - 23:52
सुबोध जी, नेट वर मला वरील पुस्तक पाहण्यात आले नाही. आपल्या असेल तर लिंक द्यावी. आभारी राहीन.

कंजूस Wed, 06/04/2014 - 20:56
चांगला उपक्रम हाती घेतलात ओककाका .निरनिराळ्या लेखकांविषयी काही वेगळ्या अंगाने मिपाकरांनी लिहून मिपा संमृध्द होत आहे . ग्रामिण कथा प्रकारात व्यंकटेश माडगूळकरांचे नाव आवर्जून घ्यावे लागते .हा कथाप्रकार लिहिणे हे चित्तूर पकडण्याइतके अवघड आहे आणि तो त्यांनी बऱ्याच वेळा शिताफीने पकडला आहे .इतकेच नाही तर कथांना समर्पक गतिमान रेखाचित्रेही दिली .चित्रकला आणि शिकार हे पण त्यांचे आवडीचे विषय होते .ते लेखक म्हणून मानले गेले ते त्यांच्या काळी या कथेने .पुढे काही काळाने ते म्हटतात की आताशा कथा लिहायला बसतो पण कथा अशी उतरतच नाही ,लेखच होतो .पंढरपुराजवळचे मंगळवेढा गावाने तीन व्यक्ती महाराष्ट्रास दिल्या एक दामाजी आणि दोन माडगूळकर बंधू .

शशिकांत ओक गुरुवार, 06/05/2014 - 23:36
मी कोण व का आलोय हे कळताच तरूण गावकरी हळू हळू पुढे आले. गडधू असे काही तरी असते असे ज्यांच्या घरासमोर तो गोल दगडी गोटा अर्धवट जमिनीत रुतला होता त्यांना ही माहिती नव्हते. असो.

शशिकांत ओक Fri, 06/06/2014 - 12:53
लोक रंग पुरवणी २२ डिसेंबर २०१३
1
'बनगरवाडी' आणि 'माणदेशी माणसं' यांसारख्या अजरामर कलाकृतींच्या लेखकाचे निवासस्थान असलेला 'अक्षर' हा टुमदार बंगला आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्या जागी उभारल्या जात असलेल्या नव्या वास्तूत 'तात्यां'च्या नित्य वापरातील वस्तूंचे संग्रहालय साकारणार आहे. प्राप्तिकर कार्यालय गल्लीतील हा बंगला १९६१ पासून व्यंकटेश माडगूळकर यांचे निवासस्थान होता. एका लेखकाचे घर कसे असावे हे ध्यानात घेऊन माधव आचवल यांनी त्याची वास्तुरचना केली होती. ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास, लेखनाच्या प्रांतामध्ये 'धुळाक्षरे' गिरवू पाहणाऱ्या नवोदित लेखकांना तात्यांनी केलेले मार्गदर्शन, व्यंकटेश माडगूळकर-द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील या तिघांचे एकत्रित कथाकथन, जंगल भटकंती आणि शिकारीचा छंद या साऱ्या घटनांचा हा बंगला गेली पाच दशके साक्षीदार होता. पंडित-जावेडकर बिल्डर्स नवी वास्तू विकसित करीत आहेत, अशी माहिती माडगूळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांनी दिली. त्या म्हणाल्या, या वास्तूत तात्यांची स्मृती जतन व्हावी या आमच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे येथे छोटेखानी संग्रहालय साकारले जाणार आहे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक Mon, 06/23/2014 - 00:45
ज्ञानदा नाईकांना भेटायची इच्छा आहे. अक्षर बंगल्याचे नवे स्वरूप साकारलेले नाही असे तिथे भेटून आलेल्यानी सांगितले. कोणी नाईक बाईंचा नवा पत्ता, फोन देऊ शकेल काय?

शशिकांत ओक Tue, 05/05/2020 - 03:03
शि म परांजपे यांच्या पुस्तकातील वर्णनाच्या संदर्भात अन्य लेखन वाचताना मला सर्जन कोट्स साहेब कुठे सापडतात का? यावर शोधक नजर होती... १८१९-२० च्या सुमारास शिरूर येथे इंग्रजी सेनेचा महत्वपूर्ण तळ होता. तिथे तोफांची, वाहून नेणाऱ्या चाकांच्या गाड्यांची दुरुस्ती, स्फोटके, गनपावडर, शस्त्रे यांचा डेपो असावा. तिथे ब्रिगेडियर जनरल स्मिथ यांच्या सैन्याला मागे फिरून विश्रांतीची, आजारी शिपाई, जनावरे यांच्या शुश्रूषेची सोय असावी. धान्य, मोहिमेत लागणारा पैसा, वाटेत खर्च, दरमहा पगार वाटप वगैरे करायला तो डेपो कार्यरत असावा. या ठिकाणच्या आसपास सर्जन कोट्स साहेब असावा असे वाटत होते. तसा तो संदर्भ आज सापडला!

सुबोध खरे Wed, 06/04/2014 - 18:10
मी व्यंकटेश माडगूळकरांचा निस्सीम चाहता आहे आणि त्यांच्या समग्र लेखांचा संग्रह मी फ्लिप कार्ट वरून विकत घेतला आहे. तो बहुधा फ्लिप कार्टवर अजून उपलब्ध आहे. साधी सरळ सुंदर भाषा आणि प्रामाणिक लेखन हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. यथा तथ्य लेखन आणि स्वतः कोणी थोर माणूस आहे असा कोणताही आव न आणणारे निर्व्याज साहित्य. तात्यांना एक लवून नमस्कार.

In reply to by सुबोध खरे

शशिकांत ओक Sat, 06/07/2014 - 23:52
सुबोध जी, नेट वर मला वरील पुस्तक पाहण्यात आले नाही. आपल्या असेल तर लिंक द्यावी. आभारी राहीन.

कंजूस Wed, 06/04/2014 - 20:56
चांगला उपक्रम हाती घेतलात ओककाका .निरनिराळ्या लेखकांविषयी काही वेगळ्या अंगाने मिपाकरांनी लिहून मिपा संमृध्द होत आहे . ग्रामिण कथा प्रकारात व्यंकटेश माडगूळकरांचे नाव आवर्जून घ्यावे लागते .हा कथाप्रकार लिहिणे हे चित्तूर पकडण्याइतके अवघड आहे आणि तो त्यांनी बऱ्याच वेळा शिताफीने पकडला आहे .इतकेच नाही तर कथांना समर्पक गतिमान रेखाचित्रेही दिली .चित्रकला आणि शिकार हे पण त्यांचे आवडीचे विषय होते .ते लेखक म्हणून मानले गेले ते त्यांच्या काळी या कथेने .पुढे काही काळाने ते म्हटतात की आताशा कथा लिहायला बसतो पण कथा अशी उतरतच नाही ,लेखच होतो .पंढरपुराजवळचे मंगळवेढा गावाने तीन व्यक्ती महाराष्ट्रास दिल्या एक दामाजी आणि दोन माडगूळकर बंधू .

शशिकांत ओक गुरुवार, 06/05/2014 - 23:36
मी कोण व का आलोय हे कळताच तरूण गावकरी हळू हळू पुढे आले. गडधू असे काही तरी असते असे ज्यांच्या घरासमोर तो गोल दगडी गोटा अर्धवट जमिनीत रुतला होता त्यांना ही माहिती नव्हते. असो.

शशिकांत ओक Fri, 06/06/2014 - 12:53
लोक रंग पुरवणी २२ डिसेंबर २०१३
1
'बनगरवाडी' आणि 'माणदेशी माणसं' यांसारख्या अजरामर कलाकृतींच्या लेखकाचे निवासस्थान असलेला 'अक्षर' हा टुमदार बंगला आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्या जागी उभारल्या जात असलेल्या नव्या वास्तूत 'तात्यां'च्या नित्य वापरातील वस्तूंचे संग्रहालय साकारणार आहे. प्राप्तिकर कार्यालय गल्लीतील हा बंगला १९६१ पासून व्यंकटेश माडगूळकर यांचे निवासस्थान होता. एका लेखकाचे घर कसे असावे हे ध्यानात घेऊन माधव आचवल यांनी त्याची वास्तुरचना केली होती. ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास, लेखनाच्या प्रांतामध्ये 'धुळाक्षरे' गिरवू पाहणाऱ्या नवोदित लेखकांना तात्यांनी केलेले मार्गदर्शन, व्यंकटेश माडगूळकर-द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील या तिघांचे एकत्रित कथाकथन, जंगल भटकंती आणि शिकारीचा छंद या साऱ्या घटनांचा हा बंगला गेली पाच दशके साक्षीदार होता. पंडित-जावेडकर बिल्डर्स नवी वास्तू विकसित करीत आहेत, अशी माहिती माडगूळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांनी दिली. त्या म्हणाल्या, या वास्तूत तात्यांची स्मृती जतन व्हावी या आमच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे येथे छोटेखानी संग्रहालय साकारले जाणार आहे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक Mon, 06/23/2014 - 00:45
ज्ञानदा नाईकांना भेटायची इच्छा आहे. अक्षर बंगल्याचे नवे स्वरूप साकारलेले नाही असे तिथे भेटून आलेल्यानी सांगितले. कोणी नाईक बाईंचा नवा पत्ता, फोन देऊ शकेल काय?

शशिकांत ओक Tue, 05/05/2020 - 03:03
शि म परांजपे यांच्या पुस्तकातील वर्णनाच्या संदर्भात अन्य लेखन वाचताना मला सर्जन कोट्स साहेब कुठे सापडतात का? यावर शोधक नजर होती... १८१९-२० च्या सुमारास शिरूर येथे इंग्रजी सेनेचा महत्वपूर्ण तळ होता. तिथे तोफांची, वाहून नेणाऱ्या चाकांच्या गाड्यांची दुरुस्ती, स्फोटके, गनपावडर, शस्त्रे यांचा डेपो असावा. तिथे ब्रिगेडियर जनरल स्मिथ यांच्या सैन्याला मागे फिरून विश्रांतीची, आजारी शिपाई, जनावरे यांच्या शुश्रूषेची सोय असावी. धान्य, मोहिमेत लागणारा पैसा, वाटेत खर्च, दरमहा पगार वाटप वगैरे करायला तो डेपो कार्यरत असावा. या ठिकाणच्या आसपास सर्जन कोट्स साहेब असावा असे वाटत होते. तसा तो संदर्भ आज सापडला!

28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.

लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1

संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे.

रस्त्यांवरील अपघात आणि वाहन संस्कृती

माहितगार ·

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2014 - 10:46
कित्येकदा वाहन चालविताना चालकाची अपुरी झोप किंवा अल्कोहोलचा प्रभाव त्याच्या मेंदूच्या निर्णयक्षमतेत उणीव निर्माण करते जे अत्यंत घातक असतं. कित्येकदा वाहन भरधाव चालविताना विचारांमध्ये बुडलेल्या किंवा इतर प्रवाशांशी चर्चा/विनोद करण्यात गुंतलेला चालक त्याच्या नकळत मार्गिका (लेन) बदलून दुसर्‍या मार्गिकेत घुसतो तेही अत्यंत घातक असतं. मोकळ्या रस्त्यावर कधी कधी चालक स्वतःच्याच विचारात लाल इशारा (सिग्नल) लक्षात न येऊन पुढे जातो आणि अपघाताला आमंत्रण देतो. 'कुछ नही होता' ही वृती जास्तित जास्त अपघातांना आमंत्रण देणारी असते. आजपर्यंत कसेही वागून अपघात न झाल्यातून ती अधिकाधिक ठाम होत गेलेली असते. ह्यावर भारतिय रेल्वेने लावलेली एक समाज प्रबोधनाची जाहिरात आठवते. दोघेजणं उंच आकाशात ढगावर बसलेले आहेत आणि गप्पा मारत आहेत असे चित्र होते. दोघांच्याही डोक्यावरील दाखवलेली चक्र ते मृतात्मे आहेत हे दर्शवत होते. खाली इंग्रजी भाषेत संदेश होता...

'I crossed railway lines thousand times But accident took place only once.'

Use overhead bridge.

मदनबाण Wed, 06/04/2014 - 11:57
हम्म... मंगळावर यान पाठवणार्‍या देशात लोक रस्ते अपघातात ठार कसे होतात बरं ? असो... या धाग्यामुळे मला माझाच एक जुना प्रतिसाद आठवला :- http://www.misalpav.com/comment/548746#comment-548746 मागच्याच आठवड्यात माझाही दुचाकी चालवताना अपघात झाला, अर्थात कारण रस्ताच...नशिब फ्रॅक्चर झाले नाही, पण टंकताना अजुन त्रास होत आहे.

बन्डु गुरुवार, 06/05/2014 - 14:38
पुर्वी च्या काळा सारखं मग, जावं की निवांत. ३० ते ४० मिनिटांनी घरी पोहोचुन व्यवस्थित फोन वर बोलता येतेच की. आपण अंबानी नाही कि टाटा नाही की ४-५ मि. ने लाखाच/कोटींच नुकसान होईल. आपल्याला काही जिवापेक्षा फोन जास्त महत्वाचा नाही. हे सर्व कळले तरी बास झाले.

उदय गुरुवार, 06/05/2014 - 19:26
गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच.
पण गोपिनाथ मुंडे यांनी सीटबेल्ट लावला होता की न्हवता, याबद्दल काही माहिती आहे का? लेडी डायनाचा अंगरक्षक जो ड्रायव्हरशेजारी बसला होता, तो केवळ सीटबेल्टमुळे वाचला होता, असे वाचल्याचे आठवते.

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2014 - 10:46
कित्येकदा वाहन चालविताना चालकाची अपुरी झोप किंवा अल्कोहोलचा प्रभाव त्याच्या मेंदूच्या निर्णयक्षमतेत उणीव निर्माण करते जे अत्यंत घातक असतं. कित्येकदा वाहन भरधाव चालविताना विचारांमध्ये बुडलेल्या किंवा इतर प्रवाशांशी चर्चा/विनोद करण्यात गुंतलेला चालक त्याच्या नकळत मार्गिका (लेन) बदलून दुसर्‍या मार्गिकेत घुसतो तेही अत्यंत घातक असतं. मोकळ्या रस्त्यावर कधी कधी चालक स्वतःच्याच विचारात लाल इशारा (सिग्नल) लक्षात न येऊन पुढे जातो आणि अपघाताला आमंत्रण देतो. 'कुछ नही होता' ही वृती जास्तित जास्त अपघातांना आमंत्रण देणारी असते. आजपर्यंत कसेही वागून अपघात न झाल्यातून ती अधिकाधिक ठाम होत गेलेली असते. ह्यावर भारतिय रेल्वेने लावलेली एक समाज प्रबोधनाची जाहिरात आठवते. दोघेजणं उंच आकाशात ढगावर बसलेले आहेत आणि गप्पा मारत आहेत असे चित्र होते. दोघांच्याही डोक्यावरील दाखवलेली चक्र ते मृतात्मे आहेत हे दर्शवत होते. खाली इंग्रजी भाषेत संदेश होता...

'I crossed railway lines thousand times But accident took place only once.'

Use overhead bridge.

मदनबाण Wed, 06/04/2014 - 11:57
हम्म... मंगळावर यान पाठवणार्‍या देशात लोक रस्ते अपघातात ठार कसे होतात बरं ? असो... या धाग्यामुळे मला माझाच एक जुना प्रतिसाद आठवला :- http://www.misalpav.com/comment/548746#comment-548746 मागच्याच आठवड्यात माझाही दुचाकी चालवताना अपघात झाला, अर्थात कारण रस्ताच...नशिब फ्रॅक्चर झाले नाही, पण टंकताना अजुन त्रास होत आहे.

बन्डु गुरुवार, 06/05/2014 - 14:38
पुर्वी च्या काळा सारखं मग, जावं की निवांत. ३० ते ४० मिनिटांनी घरी पोहोचुन व्यवस्थित फोन वर बोलता येतेच की. आपण अंबानी नाही कि टाटा नाही की ४-५ मि. ने लाखाच/कोटींच नुकसान होईल. आपल्याला काही जिवापेक्षा फोन जास्त महत्वाचा नाही. हे सर्व कळले तरी बास झाले.

उदय गुरुवार, 06/05/2014 - 19:26
गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच.
पण गोपिनाथ मुंडे यांनी सीटबेल्ट लावला होता की न्हवता, याबद्दल काही माहिती आहे का? लेडी डायनाचा अंगरक्षक जो ड्रायव्हरशेजारी बसला होता, तो केवळ सीटबेल्टमुळे वाचला होता, असे वाचल्याचे आठवते.
गोपिनाथ मुंडे यांचे काल सकाळी रस्यावरील अपघातात दुख्खःद निधन झाले. भारतभरात रोज दररोज शेकडो अपघात होतात. गोपिनाथ मुंडेंसारखा जाणता नेता काळा आड होतो तेव्हा देशाची मह्त्वपूर्ण हानी होते तेव्हा आपण हळहळतो आणि आपापल्या दिनक्रमास लागतो. गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच. पण या निमीत्ताने तरी सर्वच भारतीयांनी आपली वाहन चालवण्याची संस्कृती तपासून पहावयास हवी असे वाटते. बर्‍याच जणांना स्वतःच्या भरधाव आणि बेदरकार वाहनचालवण्याचे मोठे कौतुक असते त्यांच्या लेखी सांभाळून वाहनचालवणारे वेडे असतात.

महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं !

आशु जोग ·

शशिकांत ओक Tue, 06/03/2014 - 22:14
मोदी सरकार कडून थपडा व टपला खात राहण्यापेक्षा शिवसेना व म. न. सेनायांनी आपले पक्ष गुंडाळून मोदींच्या समावेत पुढील राज्यातील निवडणुकीत सहभागी व्हावे. अन्यथा ठाकरे एकमेकांशी टकरा मारून नामशेष होतील. शिवसेना समर्थकांनो आपल्या नेत्यांना वेळीच जागे करा....

साती Tue, 06/03/2014 - 23:32
अहो ओककाका तुम्ही एकदा नव्हे चारदा ठणकावून लिहिलेत तरी त्या राज आणि उद्धवांच्या डोक्यात प्रकाश पडेल असे वाटत नाही. ;)

शशिकांत ओक Wed, 06/04/2014 - 00:02
काहींना एकदा सांगून समजत नसेल तर शाब्दिक हातोड्याने काही गोष्टी सांगावयाचा लागतात हे आपल्याला माहिती आहे.

खटपट्या Wed, 06/04/2014 - 01:20
उद्धव साहेबांना वाटते कि विजय त्यांच्यामुळेच मिळाला आहे. किंवा ते तसे भासवत तरी आहेत. महाराष्ट्रात भाजप आता शिवसेनेच्या पुढे गेला आहे हे शिवसेना मान्य करायला तयार नाही. राज साहेबांना वाटते कि आपण सदा सर्वकाळ काही तरी नवीन मुद्दा काढून जनतेला वेडे बनवू शकतो. शिवसेनेला मान खाली घालायला लावायची हा एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. राज ठाकरे महाराष्ट्रात शिवसेनेची जागा घेवू बघत आहेत. दोघांनी जर वास्तवाचे भान ठेवून पावले टाकली नाहीत तर येणाऱ्या काळात हे दोन्ही पक्ष नामशेष होवू शकतात. आजचा तरुण मतदार रिजल्ट ओरिएण्टेड होवू पाहतोय. नुसते भावनिक आवाहन करून प्रचार करण्याचे दिवस आता गेले. बाप दाखव नाहीत तर श्राद्ध कर अशी म्हणणारी पिढी आता आली आहे.

आशु जोग Wed, 06/04/2014 - 10:35
ओककाकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आपापल्या पक्षांचे अवतारकार्य संपले आहे असे ते का मानत नाहीत. ३ पिढ्या ४ पिढ्या पक्षाचे दुकान चालवलेच पाहीजे ही सक्ती नाही... आणि भाषणाला गर्दी जमवली आणि कुणा चॅनेलला हाताशी धरून संपूर्ण भाषणाचे प्रक्षेपण करता आले... म्हणजे आपल्याला फार मोठा जनाधार आहे अशा भ्रमात राहण्यात अर्थ नाही...

आशु जोग Wed, 06/04/2014 - 10:35
कार्यकर्त्यांना फार काळ अ‍ॅनस्थेशियामधे ठेवता येत नाही

सौंदाळा Wed, 06/04/2014 - 10:40
पुण्यातील कुविख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला उमेदवारी देऊन वरुन त्याचे समर्थन केले तेव्हाच राज ठाकरे मनातुन उतरले. २००९-१०-११ मध्ये मनसे / राज बद्दल जेवढे चांगले वाटायचे तेवढे आता वाटत नाही.

आशु जोग Wed, 06/04/2014 - 10:52
त्यांच्या मिस्टरांवर चार्जेस आहेत, त्यांच्यावर तर नाहीत ना ? असा निरागस प्रश्न विचारला होता त्याने

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2014 - 11:04
बाळ ठाकरेंच्या सानिध्यात वाढलेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण शिकलेले, त्यांच्या सारखेच दिसणारे, बोलणारे वगैरे वगैरे गुणविशेषांमुळे राज ठाकरेंकडून जनतेच्या भव्य-दिव्य आशा होत्या. परंतु दुर्दैवाने राज ठाकरे त्या पुर्‍या करू शकलेले नाहीत. परिणामतः ते जनाधार गमावत आहेत. पण अजूनही वेळ गेलेली नाही. कांही भरीव कार्य केले, भावनिक आवाहनं आणि नकलांचा बाजार बंद करून कांही परिपक्व राजकारण - समाजकारण ह्याची चुणूक जरी दाखवली तरी अजून राज ठाकरेंना चांगेल दिवस येतील. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडले, नविन पक्ष काढून त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा विश्वासघातकी नतद्रष्टेपणा केला आहे अशा आरोपांनी व्यथित होऊन ते सतत स्वतःची स्वच्छ बाजू जनतेसमोर मांडायचा प्रयत्न करीत असतात. उद्धव ठाकरेंवरील आरोप, शाब्दीक हल्ले त्यातूनच उद्भवत असतात. उद्धव ठाकरेही, आजही, वरील घटनांचे भांडवल करून राज ठाकरेंची प्रतिमा डागाळण्याचे कार्य करीत असतात. शिवसेनेने भाजपचा हात सोडून मनसेशी टक्कर घ्यावी. आपण मनसेपेक्षा सरस आहोत हे सिद्ध करावं. राज ठाकरेंनी साकल्याने विचार करून राजकारण आणि समाजकारणावर भर दिला, त्यांच्या आमदारांकडून कांही विधायक कार्य करून घेतलं, मिळालेल्या प्रत्येक संधीचा समाजकारणासाठी फायदा उचलला, स्वतः जनेतेत फिरून त्यांची गार्‍हाणी ऐकून त्यावर उपाय केले तर मनसेला अजूनही चांगले दिवस येतील असे वाटते. बाकी उद्धव आणि आदित्य मध्ये विशेष दम नाही हे अनेकदा जाणवते. कदाचित त्यामागे राज ठाकरेंबद्दलचे आंधळे प्रेम हेही कारण असू शकते.

मदनबाण Wed, 06/04/2014 - 13:27
आम्हीच महाराष्ट्राचे बाप आहोत असा सुर आवळणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेच मतदारांनी तेरावं घातल्.तर आम्ही महाराष्ट्राची आई आहोत असे म्हणणार्‍या राष्ट्रवादीचा कॉग्रेस { सोनियांच्या परदेशीपणाला प्रश्न केला म्हणुन राष्ट्रवादी आणि मूळ विचारसरणी काँग्रेसची म्हणून:- राष्ट्रवादी काँग्रेस!} देखील दारुण पराभव झाला ! शिवसेनेचे म्हणाला तर त्यांना मोदी मटक्यात एक्का लागला ! आणि पक्षाला त्राण मिळाला. आता बघुया या नव्या अंकाची सुरुवात विजयाने समाप्त होइल का ते... जाता जाता :- या वेळी निवडणुकीच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, शिवाय इत्पादने विकणार्‍या कंपन्यांनीही या संधीचा फायदा घेतला. उदा. फेव्हिकॉलची जाहिरात. पण सगळ्यात फुसकी जाहिरात राष्ट्रवादी पक्षाची होती,आणि त्यांच्या त्या जाहिरातींचा वापर व्हॉट्सअपवर विनोद निर्मीती करण्यासाठी झाला. ;)

In reply to by मदनबाण

सावत्या Wed, 06/04/2014 - 15:07
त्यातलाच व्हॉट्सअपवर आलेला एक विनोद आज आमच्या बकरीला ... ३ पिल्लं झाली .. आणि हे सगळ शक्य झाल ते फक्त …. …. …. …. …. …. …. …. …. आमच्या बोकडामुळे ……. तुम्हाला काय वाटलं पवार साहेबांमुळे *stop* मग आमचा बोकड काय ** उपटायला ठेवला आहे का?? बाकी राज साहेबांच्या मनसेकडून नवनिर्माणाच्या आशा होत्या पण त्यांनी भ्रमनिरास केला.

In reply to by सावत्या

मदनबाण Wed, 06/04/2014 - 15:42
हॅ.हॅ.हॅ... ;) पोर्न फिल्म मधुन बॉलिवूड मधे काम करायची संधी मिळाली ती केवळ *** साहेबांच्या महिला धोरणामुळेच ! :- सौ.सनी लिओनी

राही Wed, 06/04/2014 - 14:45
मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते. भाजपला शिवसेनेचे बळ खच्ची व्हावे (आणि आपले वाढावे) असे वाटतेय असे जाणवत होते. आता 'शतप्रतिशत' आणि 'स्वबळावर' अशा शब्दांची चलती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जागा कमीत कमी संख्येने निवडून येऊ देणे हा एक कार्यक्रम असू शकतो. शिवसेनेचे महत्त्व उरले नाही की खुशाल युती तोडता येईल. मग मनसेला झटकून टाकणे हे अगदीच सोपे काम.

विटेकर Wed, 06/04/2014 - 15:20
राज आता केजुच्या मार्गावर चालले आहेत ! त्यांना शुभेच्छा ! तुमच्या सभांना गर्दी केली म्हणजे तुम्हाला निवडून देऊ असे समजण्याचे दिवस संपले ! लोक ही ४ घटकांची करमणूक करुन घेतात झाले ! ते ही आता हुषार झाले आहेत. नपेक्षा आता त्यांनी राष्ट्रवादीला विचारावे, ते ही आता पार्ट्नर शोधत असतील, कॉन्ग्रेससाठीही चांगली गोष्ट ठरेल. सुंठेवाचून खोक्ला गेला. कोण्ग्रेसचा इतका खराब निकाल रावा मुळे लागला असे अनेकांना वाटते आहे .. मला ही तसेच वाटते आहे. त्याच बरोबर सेना- भाजपने मुख्यमंत्री पदावरुन सुंदोपसुंदी केली तर मराठी जनता त्यांचीही वाजवेल...जरा सबुरीने वागले पाहीजे. जन्ता शहाणी होऊ लागली आहे....

आशु जोग Wed, 06/04/2014 - 16:59
मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते
पुण्यात मनसेचा तगडा उमेदवार होता. दोनदा आमदार असलेला आणि सेनेला अपशकुन केल्याने मोदी खुश होणे शक्य नाही. त्यामुळे एन डी ए खच्ची होते..

विअर्ड विक्स गुरुवार, 06/05/2014 - 11:12
भाजप समर्थक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका …. आधी मोदींचा performance दिसू द्या. शत प्रतिशत व स्वबळावर लढण्याच्या घोषणा २०१९ च्या निवडणुकी च्या वेळी ठरवू …। युती महाराष्ट्रात १९८७ सालापासून अबाधित आहे . जशी शिवसेनेला भाजपची गरज आहे तितकीच भाजपला शिवसेनेची…. भाजप हा वेगळा विदर्भाचा समर्थक आहे परंतु केवळ शिवसेनेमुळे भाजपला त्यांचा प्रस्ताव वगळावा लागला आहे… आणि तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे ….

प्रतापराव गुरुवार, 06/05/2014 - 18:37
देशात बहुमत मिळाल्यामुळे आता भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी प्रसंगी सेनेची साथ सोडून मनसे बरोबर घरोबा करण्याचीही शक्यता वाटते. परंतु महाराष्ट्रात शिवसेना नि मनसे हे प्रादेशिक पक्ष टिकलेच पाहिजेत हेच मराठी माणसाच्या भल्याचे आहे. भाजपा महाराष्ट्रात विश्वासार्ह वाटत नाही.

In reply to by प्रतापराव

आत्मशून्य Fri, 06/06/2014 - 10:29
भाजप आता जास्त पर्याय हाताशी धरुन आहे पण अचानक गोपीनाथ साहेबांच्या एग्जिटने समिकरणे बदलली आहेत. मनसे मुंबई आणी परिसरात प्रभाव दाखवेल पण....

प्रतापराव गुरुवार, 06/05/2014 - 18:42
जस जशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तस तसा भाजपा नि मनसे मधील घरोबा वाढत जाईल. याचा अर्थ भाजपा युती तोडण्याचा आततायीपणा करणार नाही मात्र सेनेवर एक दबावतंत्राचा वापर होईल. जर तुम्ही नाही तर मनसे हि आमचा साथीदार होवू शकतो ह्यातून जागा वाटपात भाजपचाच फायदा होईल.खरे तर भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात मोठी झाली आज केंद्रात बहुमत आलेय तर ती बंदूक सेनेकडेच वळू शकते.

आशु जोग गुरुवार, 06/05/2014 - 20:14
भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात मोठी झाली
कृपया आपले म्हणणे अधिक स्पष्ट करावे... आपले म्हणणे असत्य आहे

In reply to by आशु जोग

असत्य आहे असे वाटत नाही.अगदी २० वर्षापूर्वीपर्‍यंत भाजपा म्हणजे शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जायचा.शिवसेनेच्या मदतीने भाजपावाले सामान्य मराठी माणसापर्‍यंत पोचू शकले.ठाकरेंनी राम मंदिर प्रकरणात तथ्य नाही असे जाहिर केले असते तर ? किंवा जयवतीबेन मेहता,किरीट सोमैय्या अशा अमराठी लोकांना निवडून देऊ नका असे म्हंटले असते तर?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुमचा अभिषेक Mon, 06/09/2014 - 11:44
सहमत आहे, मोदी हे नाव नसते तर आजही हे लागू असते. वर्तमान बदलले म्हणून इतिहास बदलत नाही. तसेच मोदी हे नाव विधानसभेत नसल्याने आणि आता महाराष्ट्राशी नाळ असलेले लोकनेते मुंडेही आपल्यात नसल्याने भाजपा-सेना युतीत सेनेचेच पारडे जड राहावे अशी भावना असणारा फार मोठा वर्ग आहे.

शरद गोरडे गुरुवार, 06/05/2014 - 20:36
खर तर आता राज साहेबांनि पक्षाच्या नावाप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्मानाचा म्हणजे विकासाचा मुद्दा घेउन मैदानात उतरले पाहिजे. कारण लोकाना आता विकास हवा आहे. भावाभावांच्या भांडनामधे आता लोकना आजिबात रस नाही राहिला आहे.

आशु जोग गुरुवार, 06/05/2014 - 23:32
एक गोष्ट स्पष्ट आहे... विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे. बा द वे हिंदूत्त्व आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मानणे ही चूक आहे...

In reply to by आशु जोग

प्रतापराव Fri, 06/06/2014 - 16:23
(((विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे.))))--- हेच तर ह्या देशाचं दुर्दैव आहे. देवाची चिंता माणसाला करावी लागते.

भृशुंडी Fri, 06/06/2014 - 01:19
गुंडांना संधी दिली तरी ते गुंडच रहातात. टी. राजू ह्यांना बरेचदा संधी दिलेली आहे. आणि त्यांनी त्याचं मस्तपैकी वाटोळं केलंय. तेव्हा आता त्यांना अजून भाव न देता गपचूप बसवलेलं बरं. उद्दाम भाषा, नाटकी आवेश आणि बोलाचाच भात - हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण लोकांनी आता ओळखलंय. नाटक चित्रपटात त्याना चांगला वाव आहे *dirol* उद्धव ठाकरे ह्याना आपला पक्ष कालानुरूप बदलायला हवा. ते त्यांना चांगले ठावूक आहेच. पक्षाचा नवा USP काय असावा हे त्यांनी लवकर माहिती केलेले बरे. नाहीतरी "ह्याला मारा-त्याला ठोका-दुकानं जाळा" असली जुनी शिवसेनागिरी फार काळ तग धरणार नाहीच.

खेकडताणीसिंह Fri, 06/06/2014 - 10:32
राज ठाकरेचे खालील गोष्टी बद्दलची भूमिका योग्य वाटते : १. सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींना सरसकट विरोध न करता महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी असतील तर त्याला पाठींबा देणे. उदा. जैतापूर प्रकल्प, एलबीटी इ. शिवसेना किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी असं कधी केल्याच आठवत नाही . २. २०१२ साली रझा अकादमीच्या लोकांकडून दंगल घडवून आणून सुद्धा मुस्लिम मतावर डोळा ठेवून कोणताही पक्ष याविरोधात 'ब्र ' काढायला तयार नव्हता. अशा वेळी मतपेटीचा कोणताही विचार न करता शांततेने मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवणे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना/भाजपने देखील यावेळेस तोंडदेखला विरोध करून शांत बसणे पसंत केले. ३. "टोल मध्ये पारदर्शकता नाही म्हणून टोल पूर्णपणे बंद करा" अशी कोणतीही अवाजवी मागणी न करता पारदर्शकतेचा आग्रह धरणे व त्यासाठी आंदोलन करणे. शिवसेना-भाजपने लोकानुयायी "टोलमुक्त महाराष्ट्र करू" अशी घोषणा दिली आहे पण आर्थिक गणित कस जुळवणार याबद्दल काही स्पष्टीकरण नाही. ४. "अमुक जातीच्या मतांवर डोळा ठेवून अमुक जातीसाठी आरक्षण द्या" अशी मागणी न करता जातीवर आधारित आरक्षणाला विरोध करून आर्थिक आरक्षणला समर्थन देणे. ५. उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा नेतृत्व व वक्तृत्व चांगले असणे. बर्याच वेळा उद्धव ठाकरेचे वक्तृत्व पाहून ते महाराष्ट्राचे "राहुल गांधी" होतात का काय असे वाटते. पण खालील गोष्टी राज ठाकरेच्या विरोधात दिसतात, त्यात त्यांनी सुधारणा घडवून आणल्यास जनतेला एक चांगला पर्याय मिळू शकतो. १. नाशिक मध्ये सत्तेत येउन देखील काही ठोस विकासकामे घडून न येणे. २. विधानसभेतील आमदारांची कामगिरी फारशी दाखल घेण्यासारखी नसणे. ३. मुंबई-नाशिक-पुणे वगळता महाराष्ट्रात इतरत्र सर्व ठिकाणी पक्ष व चांगले नेतृत्वफळी नसणे. ४. महाष्ट्राच्या विकासाची ब्लु-प्रिंट न मांडणे.

In reply to by खेकडताणीसिंह

हाडक्या Fri, 06/06/2014 - 16:01
+१ .. बर्‍यापैकी सहमत. खासकरून त्यांची विविध मुद्द्यांवरील स्पष्ट आणि ठाम भूमिका ही नक्कीच प्रशंसनीय आहे.

प्रतापराव Fri, 06/06/2014 - 10:43
शिवसेना हा महाराष्टात भाजपपेक्षा जास्त जनाधार असलेला पक्ष आहे. भाजपने शिवसेनेशी युती केली नसती तर भाजपा हा महाराष्ट्रात २० ते २५ जागा मिळवणारा पक्ष म्हणून राहिला असता.भाजपा हि महाराष्ट्रात शिवसेनेच्याच आधाराने वाढली.

विअर्ड विक्स Fri, 06/06/2014 - 12:25
युती आता महायुती झाली आहे आणि त्यामुळे तेथे मनसेला स्थान मिळणे मुश्किल झाले आहे. याउलट शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून महत्व्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवणे भाजपच्या जास्ती हिताचे आहे.

प्रतापराव Fri, 06/06/2014 - 16:19
विधानसभेत जर महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हायला हवा ह्यातच मराठी माणसाचे हित आहे.मुंडे साहेब होते तोपर्यंत ठीक होते भाजपचा महाराष्ट्रातील तो एक लोकनेता होता आता भाजपकडे महाराष्ट्रात नेतृत्व नाही. फडणवीस, तावडे हे जर भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील तर भाजपचे कल्याणच आहे. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून सामोरे आले तर भाजपकडे त्या तोडीचा एकही नेता प्रोजेक्ट करायला नाही.महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वाभिमानाने राहायचे असेल तर मुख्यमंत्री हा सेनेचाच हवा.

धर्मराजमुटके Fri, 06/06/2014 - 18:28
स्वाभिमान म्हणजे काय ? शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर सर्व मराठी माणसांचा स्वाभिमान जपला जातो काय ? स्वाभिमानाने जगून पोट भरते काय ?

विअर्ड विक्स Fri, 06/06/2014 - 23:28
हिंदुत्व नि विकास या वेगळ्याच गोष्टी आहेत आणि त्या वेगळ्याच असल्या पाहिजेत… याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१४ निवडणूक…. यश हेय विकासाच्या आशेवर मिळाले आहे.

प्रतापराव Mon, 06/09/2014 - 12:11
२०१४ चे मतदान हे बहुतांशी विकासाच्या मुद्द्यावर झालेले आहे ह्यात तथ्य आहे. कॉंग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली होती.त्यात भाजपने अतिशय उत्कृष्ठ अशी प्रचार यंत्रणा राबवली. जाहिराती ह्याही प्रभावी होत्या. जाहिरातींचाही भाजपच्या विजयात मोठा वाटा आहे. जाहिराती पाहून जनतेच्या मनात आशा निर्माण झाली कि आता "अच्छे दिन आनेवाले है" त्यामुळे मोदींना भरघोस मतदान झाले त्यात हिंदुत्वाचा वाट हा शून्य दिसतोय.

In reply to by प्रतापराव

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 12:25
उदा राज्यातिल बहुतांश नद्यांना १२ महीने पाणी व राज्याला विकास हवा म्हणुन वर्षभर दुथडी भरुन वाहणार्‍या नदीवर धरण बांधणे त्यासाठी प्राचिन शिवमंदीर पाण्यात बुडवणे/ विस्थापीत करणे, वा ज्या नदीवर धरण बांधले आहे त्याचे जे धार्मीक महत्व आहे त्याला छेद देत नदीच्या पाण्याचे सगळीकडे वितरण करुन मोठ्या प्रमाणात लोकांच्या उपयोगी बनणे. पेहेले शौचालय फिर देवालय ही आपल्या प्रतिस्पर्ध्याची टिकेचा धनी बनलेली मुळ घोषणा तशीच उचलुन स्वतः ति वापरणे/समर्थन करणे या आणी इतर अनेक गोष्टी आहेत ज्या मोदींना कट्टर धर्मभिमानी ठरवतात पण कट्टर धार्मीक मात्र आजिबात नाही. नेमकी हीच गोष्ट आहे जी बहुसंख्य हिंदुना ९९.९९९% ++ लागु पडते, म्हणजे यांना कट्टर हिंदु धार्मीकता रुचत नाही पण त्यांचा धर्माभिमान मात्र कट्टर आहे. कट्टर हिंदुत्व की कट्ट्र धर्माभिमान याच्या द्वंद्वात सापडलेला मोठा समाज म्हणूनच आज मोदिंचा पाठीराखा आहे... विकास कोणाला नको ?

प्रतापराव Mon, 06/09/2014 - 12:56
मोदींनी विकास हाच उद्देश ठेवला पाहिजे धार्मिक बाबतीत त्यांनी लक्ष देवू नये हि त्यांच्याकडून अपेक्षा . विवादास्पद गोष्टी ज्या असतील ते कोर्ट बघून घेईल त्यात त्यांनी आपली शक्ती वाया घालवू नये. आतापर्यंत जे धर्माचे राजकारण झाले ते बस झाले आता जनतेला फक्त विकासच हवाय.

आशु जोग गुरुवार, 06/12/2014 - 19:37
१४ जून वाढदिवसाच्या शुभेच्छा

शशिकांत ओक Tue, 06/03/2014 - 22:14
मोदी सरकार कडून थपडा व टपला खात राहण्यापेक्षा शिवसेना व म. न. सेनायांनी आपले पक्ष गुंडाळून मोदींच्या समावेत पुढील राज्यातील निवडणुकीत सहभागी व्हावे. अन्यथा ठाकरे एकमेकांशी टकरा मारून नामशेष होतील. शिवसेना समर्थकांनो आपल्या नेत्यांना वेळीच जागे करा....

साती Tue, 06/03/2014 - 23:32
अहो ओककाका तुम्ही एकदा नव्हे चारदा ठणकावून लिहिलेत तरी त्या राज आणि उद्धवांच्या डोक्यात प्रकाश पडेल असे वाटत नाही. ;)

शशिकांत ओक Wed, 06/04/2014 - 00:02
काहींना एकदा सांगून समजत नसेल तर शाब्दिक हातोड्याने काही गोष्टी सांगावयाचा लागतात हे आपल्याला माहिती आहे.

खटपट्या Wed, 06/04/2014 - 01:20
उद्धव साहेबांना वाटते कि विजय त्यांच्यामुळेच मिळाला आहे. किंवा ते तसे भासवत तरी आहेत. महाराष्ट्रात भाजप आता शिवसेनेच्या पुढे गेला आहे हे शिवसेना मान्य करायला तयार नाही. राज साहेबांना वाटते कि आपण सदा सर्वकाळ काही तरी नवीन मुद्दा काढून जनतेला वेडे बनवू शकतो. शिवसेनेला मान खाली घालायला लावायची हा एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. राज ठाकरे महाराष्ट्रात शिवसेनेची जागा घेवू बघत आहेत. दोघांनी जर वास्तवाचे भान ठेवून पावले टाकली नाहीत तर येणाऱ्या काळात हे दोन्ही पक्ष नामशेष होवू शकतात. आजचा तरुण मतदार रिजल्ट ओरिएण्टेड होवू पाहतोय. नुसते भावनिक आवाहन करून प्रचार करण्याचे दिवस आता गेले. बाप दाखव नाहीत तर श्राद्ध कर अशी म्हणणारी पिढी आता आली आहे.

आशु जोग Wed, 06/04/2014 - 10:35
ओककाकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आपापल्या पक्षांचे अवतारकार्य संपले आहे असे ते का मानत नाहीत. ३ पिढ्या ४ पिढ्या पक्षाचे दुकान चालवलेच पाहीजे ही सक्ती नाही... आणि भाषणाला गर्दी जमवली आणि कुणा चॅनेलला हाताशी धरून संपूर्ण भाषणाचे प्रक्षेपण करता आले... म्हणजे आपल्याला फार मोठा जनाधार आहे अशा भ्रमात राहण्यात अर्थ नाही...

आशु जोग Wed, 06/04/2014 - 10:35
कार्यकर्त्यांना फार काळ अ‍ॅनस्थेशियामधे ठेवता येत नाही

सौंदाळा Wed, 06/04/2014 - 10:40
पुण्यातील कुविख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला उमेदवारी देऊन वरुन त्याचे समर्थन केले तेव्हाच राज ठाकरे मनातुन उतरले. २००९-१०-११ मध्ये मनसे / राज बद्दल जेवढे चांगले वाटायचे तेवढे आता वाटत नाही.

आशु जोग Wed, 06/04/2014 - 10:52
त्यांच्या मिस्टरांवर चार्जेस आहेत, त्यांच्यावर तर नाहीत ना ? असा निरागस प्रश्न विचारला होता त्याने

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2014 - 11:04
बाळ ठाकरेंच्या सानिध्यात वाढलेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण शिकलेले, त्यांच्या सारखेच दिसणारे, बोलणारे वगैरे वगैरे गुणविशेषांमुळे राज ठाकरेंकडून जनतेच्या भव्य-दिव्य आशा होत्या. परंतु दुर्दैवाने राज ठाकरे त्या पुर्‍या करू शकलेले नाहीत. परिणामतः ते जनाधार गमावत आहेत. पण अजूनही वेळ गेलेली नाही. कांही भरीव कार्य केले, भावनिक आवाहनं आणि नकलांचा बाजार बंद करून कांही परिपक्व राजकारण - समाजकारण ह्याची चुणूक जरी दाखवली तरी अजून राज ठाकरेंना चांगेल दिवस येतील. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडले, नविन पक्ष काढून त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा विश्वासघातकी नतद्रष्टेपणा केला आहे अशा आरोपांनी व्यथित होऊन ते सतत स्वतःची स्वच्छ बाजू जनतेसमोर मांडायचा प्रयत्न करीत असतात. उद्धव ठाकरेंवरील आरोप, शाब्दीक हल्ले त्यातूनच उद्भवत असतात. उद्धव ठाकरेही, आजही, वरील घटनांचे भांडवल करून राज ठाकरेंची प्रतिमा डागाळण्याचे कार्य करीत असतात. शिवसेनेने भाजपचा हात सोडून मनसेशी टक्कर घ्यावी. आपण मनसेपेक्षा सरस आहोत हे सिद्ध करावं. राज ठाकरेंनी साकल्याने विचार करून राजकारण आणि समाजकारणावर भर दिला, त्यांच्या आमदारांकडून कांही विधायक कार्य करून घेतलं, मिळालेल्या प्रत्येक संधीचा समाजकारणासाठी फायदा उचलला, स्वतः जनेतेत फिरून त्यांची गार्‍हाणी ऐकून त्यावर उपाय केले तर मनसेला अजूनही चांगले दिवस येतील असे वाटते. बाकी उद्धव आणि आदित्य मध्ये विशेष दम नाही हे अनेकदा जाणवते. कदाचित त्यामागे राज ठाकरेंबद्दलचे आंधळे प्रेम हेही कारण असू शकते.

मदनबाण Wed, 06/04/2014 - 13:27
आम्हीच महाराष्ट्राचे बाप आहोत असा सुर आवळणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेच मतदारांनी तेरावं घातल्.तर आम्ही महाराष्ट्राची आई आहोत असे म्हणणार्‍या राष्ट्रवादीचा कॉग्रेस { सोनियांच्या परदेशीपणाला प्रश्न केला म्हणुन राष्ट्रवादी आणि मूळ विचारसरणी काँग्रेसची म्हणून:- राष्ट्रवादी काँग्रेस!} देखील दारुण पराभव झाला ! शिवसेनेचे म्हणाला तर त्यांना मोदी मटक्यात एक्का लागला ! आणि पक्षाला त्राण मिळाला. आता बघुया या नव्या अंकाची सुरुवात विजयाने समाप्त होइल का ते... जाता जाता :- या वेळी निवडणुकीच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, शिवाय इत्पादने विकणार्‍या कंपन्यांनीही या संधीचा फायदा घेतला. उदा. फेव्हिकॉलची जाहिरात. पण सगळ्यात फुसकी जाहिरात राष्ट्रवादी पक्षाची होती,आणि त्यांच्या त्या जाहिरातींचा वापर व्हॉट्सअपवर विनोद निर्मीती करण्यासाठी झाला. ;)

In reply to by मदनबाण

सावत्या Wed, 06/04/2014 - 15:07
त्यातलाच व्हॉट्सअपवर आलेला एक विनोद आज आमच्या बकरीला ... ३ पिल्लं झाली .. आणि हे सगळ शक्य झाल ते फक्त …. …. …. …. …. …. …. …. …. आमच्या बोकडामुळे ……. तुम्हाला काय वाटलं पवार साहेबांमुळे *stop* मग आमचा बोकड काय ** उपटायला ठेवला आहे का?? बाकी राज साहेबांच्या मनसेकडून नवनिर्माणाच्या आशा होत्या पण त्यांनी भ्रमनिरास केला.

In reply to by सावत्या

मदनबाण Wed, 06/04/2014 - 15:42
हॅ.हॅ.हॅ... ;) पोर्न फिल्म मधुन बॉलिवूड मधे काम करायची संधी मिळाली ती केवळ *** साहेबांच्या महिला धोरणामुळेच ! :- सौ.सनी लिओनी

राही Wed, 06/04/2014 - 14:45
मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते. भाजपला शिवसेनेचे बळ खच्ची व्हावे (आणि आपले वाढावे) असे वाटतेय असे जाणवत होते. आता 'शतप्रतिशत' आणि 'स्वबळावर' अशा शब्दांची चलती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जागा कमीत कमी संख्येने निवडून येऊ देणे हा एक कार्यक्रम असू शकतो. शिवसेनेचे महत्त्व उरले नाही की खुशाल युती तोडता येईल. मग मनसेला झटकून टाकणे हे अगदीच सोपे काम.

विटेकर Wed, 06/04/2014 - 15:20
राज आता केजुच्या मार्गावर चालले आहेत ! त्यांना शुभेच्छा ! तुमच्या सभांना गर्दी केली म्हणजे तुम्हाला निवडून देऊ असे समजण्याचे दिवस संपले ! लोक ही ४ घटकांची करमणूक करुन घेतात झाले ! ते ही आता हुषार झाले आहेत. नपेक्षा आता त्यांनी राष्ट्रवादीला विचारावे, ते ही आता पार्ट्नर शोधत असतील, कॉन्ग्रेससाठीही चांगली गोष्ट ठरेल. सुंठेवाचून खोक्ला गेला. कोण्ग्रेसचा इतका खराब निकाल रावा मुळे लागला असे अनेकांना वाटते आहे .. मला ही तसेच वाटते आहे. त्याच बरोबर सेना- भाजपने मुख्यमंत्री पदावरुन सुंदोपसुंदी केली तर मराठी जनता त्यांचीही वाजवेल...जरा सबुरीने वागले पाहीजे. जन्ता शहाणी होऊ लागली आहे....

आशु जोग Wed, 06/04/2014 - 16:59
मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते
पुण्यात मनसेचा तगडा उमेदवार होता. दोनदा आमदार असलेला आणि सेनेला अपशकुन केल्याने मोदी खुश होणे शक्य नाही. त्यामुळे एन डी ए खच्ची होते..

विअर्ड विक्स गुरुवार, 06/05/2014 - 11:12
भाजप समर्थक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका …. आधी मोदींचा performance दिसू द्या. शत प्रतिशत व स्वबळावर लढण्याच्या घोषणा २०१९ च्या निवडणुकी च्या वेळी ठरवू …। युती महाराष्ट्रात १९८७ सालापासून अबाधित आहे . जशी शिवसेनेला भाजपची गरज आहे तितकीच भाजपला शिवसेनेची…. भाजप हा वेगळा विदर्भाचा समर्थक आहे परंतु केवळ शिवसेनेमुळे भाजपला त्यांचा प्रस्ताव वगळावा लागला आहे… आणि तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे ….

प्रतापराव गुरुवार, 06/05/2014 - 18:37
देशात बहुमत मिळाल्यामुळे आता भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी प्रसंगी सेनेची साथ सोडून मनसे बरोबर घरोबा करण्याचीही शक्यता वाटते. परंतु महाराष्ट्रात शिवसेना नि मनसे हे प्रादेशिक पक्ष टिकलेच पाहिजेत हेच मराठी माणसाच्या भल्याचे आहे. भाजपा महाराष्ट्रात विश्वासार्ह वाटत नाही.

In reply to by प्रतापराव

आत्मशून्य Fri, 06/06/2014 - 10:29
भाजप आता जास्त पर्याय हाताशी धरुन आहे पण अचानक गोपीनाथ साहेबांच्या एग्जिटने समिकरणे बदलली आहेत. मनसे मुंबई आणी परिसरात प्रभाव दाखवेल पण....

प्रतापराव गुरुवार, 06/05/2014 - 18:42
जस जशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तस तसा भाजपा नि मनसे मधील घरोबा वाढत जाईल. याचा अर्थ भाजपा युती तोडण्याचा आततायीपणा करणार नाही मात्र सेनेवर एक दबावतंत्राचा वापर होईल. जर तुम्ही नाही तर मनसे हि आमचा साथीदार होवू शकतो ह्यातून जागा वाटपात भाजपचाच फायदा होईल.खरे तर भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात मोठी झाली आज केंद्रात बहुमत आलेय तर ती बंदूक सेनेकडेच वळू शकते.

आशु जोग गुरुवार, 06/05/2014 - 20:14
भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात मोठी झाली
कृपया आपले म्हणणे अधिक स्पष्ट करावे... आपले म्हणणे असत्य आहे

In reply to by आशु जोग

असत्य आहे असे वाटत नाही.अगदी २० वर्षापूर्वीपर्‍यंत भाजपा म्हणजे शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जायचा.शिवसेनेच्या मदतीने भाजपावाले सामान्य मराठी माणसापर्‍यंत पोचू शकले.ठाकरेंनी राम मंदिर प्रकरणात तथ्य नाही असे जाहिर केले असते तर ? किंवा जयवतीबेन मेहता,किरीट सोमैय्या अशा अमराठी लोकांना निवडून देऊ नका असे म्हंटले असते तर?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुमचा अभिषेक Mon, 06/09/2014 - 11:44
सहमत आहे, मोदी हे नाव नसते तर आजही हे लागू असते. वर्तमान बदलले म्हणून इतिहास बदलत नाही. तसेच मोदी हे नाव विधानसभेत नसल्याने आणि आता महाराष्ट्राशी नाळ असलेले लोकनेते मुंडेही आपल्यात नसल्याने भाजपा-सेना युतीत सेनेचेच पारडे जड राहावे अशी भावना असणारा फार मोठा वर्ग आहे.

शरद गोरडे गुरुवार, 06/05/2014 - 20:36
खर तर आता राज साहेबांनि पक्षाच्या नावाप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्मानाचा म्हणजे विकासाचा मुद्दा घेउन मैदानात उतरले पाहिजे. कारण लोकाना आता विकास हवा आहे. भावाभावांच्या भांडनामधे आता लोकना आजिबात रस नाही राहिला आहे.

आशु जोग गुरुवार, 06/05/2014 - 23:32
एक गोष्ट स्पष्ट आहे... विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे. बा द वे हिंदूत्त्व आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मानणे ही चूक आहे...

In reply to by आशु जोग

प्रतापराव Fri, 06/06/2014 - 16:23
(((विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे.))))--- हेच तर ह्या देशाचं दुर्दैव आहे. देवाची चिंता माणसाला करावी लागते.

भृशुंडी Fri, 06/06/2014 - 01:19
गुंडांना संधी दिली तरी ते गुंडच रहातात. टी. राजू ह्यांना बरेचदा संधी दिलेली आहे. आणि त्यांनी त्याचं मस्तपैकी वाटोळं केलंय. तेव्हा आता त्यांना अजून भाव न देता गपचूप बसवलेलं बरं. उद्दाम भाषा, नाटकी आवेश आणि बोलाचाच भात - हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण लोकांनी आता ओळखलंय. नाटक चित्रपटात त्याना चांगला वाव आहे *dirol* उद्धव ठाकरे ह्याना आपला पक्ष कालानुरूप बदलायला हवा. ते त्यांना चांगले ठावूक आहेच. पक्षाचा नवा USP काय असावा हे त्यांनी लवकर माहिती केलेले बरे. नाहीतरी "ह्याला मारा-त्याला ठोका-दुकानं जाळा" असली जुनी शिवसेनागिरी फार काळ तग धरणार नाहीच.

खेकडताणीसिंह Fri, 06/06/2014 - 10:32
राज ठाकरेचे खालील गोष्टी बद्दलची भूमिका योग्य वाटते : १. सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींना सरसकट विरोध न करता महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी असतील तर त्याला पाठींबा देणे. उदा. जैतापूर प्रकल्प, एलबीटी इ. शिवसेना किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी असं कधी केल्याच आठवत नाही . २. २०१२ साली रझा अकादमीच्या लोकांकडून दंगल घडवून आणून सुद्धा मुस्लिम मतावर डोळा ठेवून कोणताही पक्ष याविरोधात 'ब्र ' काढायला तयार नव्हता. अशा वेळी मतपेटीचा कोणताही विचार न करता शांततेने मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवणे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना/भाजपने देखील यावेळेस तोंडदेखला विरोध करून शांत बसणे पसंत केले. ३. "टोल मध्ये पारदर्शकता नाही म्हणून टोल पूर्णपणे बंद करा" अशी कोणतीही अवाजवी मागणी न करता पारदर्शकतेचा आग्रह धरणे व त्यासाठी आंदोलन करणे. शिवसेना-भाजपने लोकानुयायी "टोलमुक्त महाराष्ट्र करू" अशी घोषणा दिली आहे पण आर्थिक गणित कस जुळवणार याबद्दल काही स्पष्टीकरण नाही. ४. "अमुक जातीच्या मतांवर डोळा ठेवून अमुक जातीसाठी आरक्षण द्या" अशी मागणी न करता जातीवर आधारित आरक्षणाला विरोध करून आर्थिक आरक्षणला समर्थन देणे. ५. उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा नेतृत्व व वक्तृत्व चांगले असणे. बर्याच वेळा उद्धव ठाकरेचे वक्तृत्व पाहून ते महाराष्ट्राचे "राहुल गांधी" होतात का काय असे वाटते. पण खालील गोष्टी राज ठाकरेच्या विरोधात दिसतात, त्यात त्यांनी सुधारणा घडवून आणल्यास जनतेला एक चांगला पर्याय मिळू शकतो. १. नाशिक मध्ये सत्तेत येउन देखील काही ठोस विकासकामे घडून न येणे. २. विधानसभेतील आमदारांची कामगिरी फारशी दाखल घेण्यासारखी नसणे. ३. मुंबई-नाशिक-पुणे वगळता महाराष्ट्रात इतरत्र सर्व ठिकाणी पक्ष व चांगले नेतृत्वफळी नसणे. ४. महाष्ट्राच्या विकासाची ब्लु-प्रिंट न मांडणे.

In reply to by खेकडताणीसिंह

हाडक्या Fri, 06/06/2014 - 16:01
+१ .. बर्‍यापैकी सहमत. खासकरून त्यांची विविध मुद्द्यांवरील स्पष्ट आणि ठाम भूमिका ही नक्कीच प्रशंसनीय आहे.

प्रतापराव Fri, 06/06/2014 - 10:43
शिवसेना हा महाराष्टात भाजपपेक्षा जास्त जनाधार असलेला पक्ष आहे. भाजपने शिवसेनेशी युती केली नसती तर भाजपा हा महाराष्ट्रात २० ते २५ जागा मिळवणारा पक्ष म्हणून राहिला असता.भाजपा हि महाराष्ट्रात शिवसेनेच्याच आधाराने वाढली.

विअर्ड विक्स Fri, 06/06/2014 - 12:25
युती आता महायुती झाली आहे आणि त्यामुळे तेथे मनसेला स्थान मिळणे मुश्किल झाले आहे. याउलट शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून महत्व्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवणे भाजपच्या जास्ती हिताचे आहे.

प्रतापराव Fri, 06/06/2014 - 16:19
विधानसभेत जर महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हायला हवा ह्यातच मराठी माणसाचे हित आहे.मुंडे साहेब होते तोपर्यंत ठीक होते भाजपचा महाराष्ट्रातील तो एक लोकनेता होता आता भाजपकडे महाराष्ट्रात नेतृत्व नाही. फडणवीस, तावडे हे जर भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील तर भाजपचे कल्याणच आहे. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून सामोरे आले तर भाजपकडे त्या तोडीचा एकही नेता प्रोजेक्ट करायला नाही.महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वाभिमानाने राहायचे असेल तर मुख्यमंत्री हा सेनेचाच हवा.

धर्मराजमुटके Fri, 06/06/2014 - 18:28
स्वाभिमान म्हणजे काय ? शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर सर्व मराठी माणसांचा स्वाभिमान जपला जातो काय ? स्वाभिमानाने जगून पोट भरते काय ?

विअर्ड विक्स Fri, 06/06/2014 - 23:28
हिंदुत्व नि विकास या वेगळ्याच गोष्टी आहेत आणि त्या वेगळ्याच असल्या पाहिजेत… याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१४ निवडणूक…. यश हेय विकासाच्या आशेवर मिळाले आहे.

प्रतापराव Mon, 06/09/2014 - 12:11
२०१४ चे मतदान हे बहुतांशी विकासाच्या मुद्द्यावर झालेले आहे ह्यात तथ्य आहे. कॉंग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली होती.त्यात भाजपने अतिशय उत्कृष्ठ अशी प्रचार यंत्रणा राबवली. जाहिराती ह्याही प्रभावी होत्या. जाहिरातींचाही भाजपच्या विजयात मोठा वाटा आहे. जाहिराती पाहून जनतेच्या मनात आशा निर्माण झाली कि आता "अच्छे दिन आनेवाले है" त्यामुळे मोदींना भरघोस मतदान झाले त्यात हिंदुत्वाचा वाट हा शून्य दिसतोय.

In reply to by प्रतापराव

आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 12:25
उदा राज्यातिल बहुतांश नद्यांना १२ महीने पाणी व राज्याला विकास हवा म्हणुन वर्षभर दुथडी भरुन वाहणार्‍या नदीवर धरण बांधणे त्यासाठी प्राचिन शिवमंदीर पाण्यात बुडवणे/ विस्थापीत करणे, वा ज्या नदीवर धरण बांधले आहे त्याचे जे धार्मीक महत्व आहे त्याला छेद देत नदीच्या पाण्याचे सगळीकडे वितरण करुन मोठ्या प्रमाणात लोकांच्या उपयोगी बनणे. पेहेले शौचालय फिर देवालय ही आपल्या प्रतिस्पर्ध्याची टिकेचा धनी बनलेली मुळ घोषणा तशीच उचलुन स्वतः ति वापरणे/समर्थन करणे या आणी इतर अनेक गोष्टी आहेत ज्या मोदींना कट्टर धर्मभिमानी ठरवतात पण कट्टर धार्मीक मात्र आजिबात नाही. नेमकी हीच गोष्ट आहे जी बहुसंख्य हिंदुना ९९.९९९% ++ लागु पडते, म्हणजे यांना कट्टर हिंदु धार्मीकता रुचत नाही पण त्यांचा धर्माभिमान मात्र कट्टर आहे. कट्टर हिंदुत्व की कट्ट्र धर्माभिमान याच्या द्वंद्वात सापडलेला मोठा समाज म्हणूनच आज मोदिंचा पाठीराखा आहे... विकास कोणाला नको ?

प्रतापराव Mon, 06/09/2014 - 12:56
मोदींनी विकास हाच उद्देश ठेवला पाहिजे धार्मिक बाबतीत त्यांनी लक्ष देवू नये हि त्यांच्याकडून अपेक्षा . विवादास्पद गोष्टी ज्या असतील ते कोर्ट बघून घेईल त्यात त्यांनी आपली शक्ती वाया घालवू नये. आतापर्यंत जे धर्माचे राजकारण झाले ते बस झाले आता जनतेला फक्त विकासच हवाय.

आशु जोग गुरुवार, 06/12/2014 - 19:37
१४ जून वाढदिवसाच्या शुभेच्छा
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे ! राजसाहेब ठाकरे यांचे राजकारणात उतरण्याचे ध्येय काय ! त्यांना खरच महाराष्ट्रातील वजनदार नेत्याचा आशीर्वाद आहे का... राज यांच्या नवनिर्माणाच्या नेमक्या कल्पना काय आहेत. शिवसेनेपेक्षा काही वेगळेपण मनसेमधे आहे का ! माझ्या शिवाय सरकार बनू शकणार नाही असे ते का म्हणतात. ज्या महानगरपालिका, नगरपालिकेमधे त्यांची सत्ता आहे तिथे कारभार कसा चालतो... गुंडाना, खंडणीस्वारांना किंवा त्यांच्या पत्नीला ते उमेदवारी देतात का ? तशी दिल्यास सुशासन आणण्यावर त्यांचा विश्वास आहे असे मानायचे का....

तिचे अभंग…।

वटवट ·

अनुप ढेरे Tue, 06/03/2014 - 15:14
मस्तं !
कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..!
आणि
मग जावे तिने, अगदी खुशाल, कवितेची शाल, माझ्या अंगा..!
हे विशेष आवडलं.

राही Tue, 06/03/2014 - 17:40
ओव्या फार आवडल्या. 'मिठाने चोळणे जखमांना' आणि 'पदरात जाळ श्रावणाच्या' हे खासच.

अनुप ढेरे Tue, 06/03/2014 - 15:14
मस्तं !
कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..!
आणि
मग जावे तिने, अगदी खुशाल, कवितेची शाल, माझ्या अंगा..!
हे विशेष आवडलं.

राही Tue, 06/03/2014 - 17:40
ओव्या फार आवडल्या. 'मिठाने चोळणे जखमांना' आणि 'पदरात जाळ श्रावणाच्या' हे खासच.
लेखनविषय:
तिचे अभंग…। आयुष्याची जेंव्हा, होते उजळणी, तिच्या आठवणी, खंडीभर..! तीच तीच असे, निळ्या ह्या आकाशी, स्पंदने उराशी, तिचीच रे..! कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..! उगाच एवढी, केली उठाठेव, तिच्या डोळी देव, दिसायचा..! काय काय सांगू, काय रे व्हायचे, मोर नाचायचे, ग्रीष्मातही..! ऋतुन्नी केवढा, मांडला गोंधळ, पदरात जाळ, श्रावणाच्या..! इवल्याश्या देही, किती उलाढाल, तिच्या लेखी झालं, काही नाही..! ह्याचीही तक्रार, कधी मी ना केली, झोळी हि भरली, आठवांनी..! अशात नेहमी, हवे ते ना घडे, अश्रुंचेच सडे, जागोजागी..! नको ते घडले, इथेही नेमके, चांदण-चटके, काळजाला..! शेवटची भेट, काळजाला पेट,

सौदी क्षणचित्रे : ०७ : राजधानी अर् रियाध

डॉ सुहास म्हात्रे ·

भाते Tue, 06/03/2014 - 12:36
मी पयला! नेहमी 'मी पहिला' म्हणणारा जेपी सहा महिने सुट्टीवर आहे. :) काका, मस्त सफर चालु आहे.

In reply to by दिपक.कुवेत

शिद Tue, 06/03/2014 - 14:21
तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत.
+१११११...पहिल्या भागापासुन अगदी हेचं मनातं येत होतं. मस्त चालु आहे सफर.

>>>तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत. बरे वाटले, मी सौदित नौकरी करतो असे भारतात सान्गीतले तर बरेच चेहरे बदलायचे.

भाते, दिपक.कुवेत, शिद, अत्रुप्त आत्मा आणि बारक्या_पहीलवान : अनेक धन्यवाद ! ============================================================== तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत. या संबद्धी जरा विस्ताराने अगोदरच्या भागात एका प्रतिसादाच्या उत्तरादाखल लिहीले होते. पुनरावृत्तीचा दोष स्विकारून ते इथे परत उद्धृत करणे आवश्यक वाटते... लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही... १. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे. २. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ. ३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे. ४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे. माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो... उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते. स्पष्टीकरण: १. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच ! २. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले. ३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उपाशी बोका Wed, 06/04/2014 - 03:10
स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही. एकदम सहमत. पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.)

In reply to by उपाशी बोका

पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.) :) तुम्हाला तुमची मते असण्याचे स्वातंत्र्य आहे. पण तुमची मते वाचून गम्मत वाटली. कारण, ती अवाजवी आणि अनावश्यक आहेत. केवळ तुमचा व इतरांचा गैरसमज नसावा म्हणून खालील वस्तुस्थितीची माहिती देत आहे: १. सौदी अरेबियात परदेशी नागरिकाला नागरिकत्व मिळत नाही. २. सौदी अरेबियात जाण्याचे पर्यटन हे कारण नसते. तिथे जाण्याचा व्हिसा मिळण्याची / मिळवण्याची मुख्य कारणे दोनच (अ) व्यापार / नोकरी करून पैसा कमावणे आणि (आ) मुस्लीम असल्यास हज ही इस्लमिक तिर्थयात्रा करणे. मी जे पर्यटन केले ते नोकरीसाठी मिळालेल्या स्थायी व्हिसावर तेथे राहात असल्यामुळे आणि केवळ माझ्या नवनवीन जागांच्या व संस्कृतींच्याबद्दलच्या कुतुहलामुळे. ३. पर्यटनासाठी कोणी कोठे जावे हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. मला स्वतःला 'रब अल् खाली या वाहत्या वाळूच्या वाळवंटापासून ते उत्तर धृवीय बर्फाळ वाळवंटांपर्यंत' आणि 'पाश्चिमात्य आधुनिक काँक्रीट जंगलापासून ते अंगकोरच्या प्राचीन अवशेषांपर्यंत' अश्या सर्व प्रकारच्या जागांचे कुतुहलपूर्ण आकर्षण आहे. माझी पर्यटनाची व्याख्या "आरामात वातानुकुलीत वातावरणात आणि / किंवा रमतगमत केलेली मजेशीर सहल" अशी नाही तर "मनाला आणि मेंदूला काहितरी नवीन आणि आश्चर्यकारक खाद्य पुरवणार्‍या ठिकाणाची सहल" अशी आहे. दुसर्‍या कोणाची काही वेगळी व्याख्या असल्यास त्याला माझा अजिबात आक्षेप नाही. :) मात्र आपली पर्यटनाची व्याख्या जितकी जास्त संकुचीत तेवढे या पृथ्वीतलावरचे विविध नजारे बघण्यापासून आपण जास्त वंचित होतो असे मला वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडेसे राहिलेच... ...बकालपणा... बकालपणा जगभर पाहिला आहे. आपल्या देशाबद्दल काही सांगायला हवे आहे असे नाही. पण अमेरिकेत न्युयॉर्क व वॉशिंगटन (डी सी) मधल्या घेट्टोंचीही चक्कर मारली आहे आणि संध्याकाळी सात नंतर न्युयॉर्कच्या मान्यवर ग्रँड सेंट्रल टर्मिनलवर केस पिंजारलेली अमलि-धुंद माणसे टाकून दिलेल्या अन्नाकरता डस्ट बिन्स उकरताना पाहीली आहेत. आता मुद्दा असा आहे की; परदेशात ज्या जागी आपण नोकरी/व्यवसाय करायला अथवा फिरायला जातो, त्या ठिकाणी मला जर त्या जागेवरच्या काही असुखकारक गोष्टींचा त्रास होत नसला आणि त्या गोष्टींना मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातभार लावत नसलो तर मला उगाचच नसते फुकाचे उमाळे येत नाहीत. कारणः १. मी माझे कायदेशीर करार केलेले कर्तव्य योग्य तर्‍हेने करून परदेशातल्या चांगल्या गोष्टींना हातभारच लावत असतो. पण तरीही.. २. मी तो देश जगातील उत्तम देश बनविण्याचा अधिकार घेउन तेथे गेलो आहे अशी समजूत माझ्या डोक्यात अजिबात नसते. :) (अर्थातच, माझ्या मायभूमीत माझ्या अधिकार आणि कर्तव्य याबाबत माझा विचार वेगळा असेल.) अनेक प्रकारच्या जागांवर अनेक प्रकारच्या वस्तुस्थितींत वैचारीक समतोल आणि मानसिक आनंद राखायला वरचा हाताळणीचा प्रकार (approach) उपयोगी ठरतो असा माझा अनुभव आहे.

पेट थेरपी Tue, 06/03/2014 - 16:15
खरेच बायका गाडी चालवू शकत नाहीत? मला तर बोवा जिथे स्कूटर वरून भुर्रकन जायला येते अशीच जागा आवडते. आणि हे लोक्स मेड सर्वंटस ना अब्युज करतात ना? ड्यांजर.

In reply to by पेट थेरपी

पेट थेरपीजी, भारतात १ दिवस असा जातो का, की रेपची बातमी नाही पेपरला? जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

In reply to by बारक्या_पहीलवान

रामपुरी Wed, 06/04/2014 - 03:42
स्पष्टीकरण आवडले. का हो 'तिकडे' रेप च्या बातम्या किती येतात वर्तमानपत्रात? कि 'बाईच आहे. होणारच रेप' अशी मनोवॄत्ती असते? मनोवॄत्तीत फरक आहे. जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

पैसा Fri, 06/13/2014 - 12:05
लेख, छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिक्रिया सगळेच नेहमीप्रमाणे आवडले.

माझं ऑफीस फैजलिया टॉवर मधे होतं ... आणि त्याचे मागे ते वझारे दाखिलिया मिनिस्ट्री ऑफ इन्टेरीयर दिसतय त्याच्या जवळ मी रहायला होतो :) खरंतर अतिप्रचंड उकाडा , नो अल्कोहोल , नो फ्लर्टींग आणि नो इन्टर्टेन्मेन्ट ह्या तीन चार जाचक गोष्टी सोडल्चा र्तर मला काहीच प्रॉब्लेम वाटला नाही त्या देशात :) असो, हे फोटो बघुन परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या :)

In reply to by प्रसाद गोडबोले

वा, वा ! एकदम प्रसिद्ध पत्यावर काम करत होतात तर ! रियाधपेक्षा दम्माम बरेच जास्त मोकळे आहे. आखाती देशांतला उकाडा हा प्रकार जरा तुलनात्मक प्रकार आहे. माझ्या नोकरीत मला इमारतीबाहेर काम (फिल्ड वर्क) करणे जरूर नव्हते. वातानुकुलित कार्यालये, गाड्या आणि घर यामुळे उन्हाचा त्रास नाही म्हणण्याइतकाच झाला. भारतात सुट्टीवर असतानाच उन्हाचा जास्त त्रास झाला ;) अर्थात फिल्ड वर्क असलेली नोकरी कितीही मोठी असली तरी इमारतीबाहेर काम करताना उन्हाचा जाच ही निश्चितच समस्या आहे, हे मात्र खरे. एंटरटेनमेंटचा मुद्दा आपले मित्रमंडळ जमवून छानपैकी सोडविता येतो. दम्माम्मध्ये तरी विकांताला लोक भरपूर (अर्थात कोरड्या ;) ) पार्ट्या करतात. मराठी मंडळ आणि मित्रपरिवारातील खाजगी मित्र मंडळे यात वेळ मजेत घालवता येतो. याबाबतीत रियाधच्या तुलनेने दम्माममध्ये अजून एक फार मोठा फायदा आहे. मल्टीपल व्हिसा असल्यास तासाभरात ४५ किमीवरचे (पूर्ण मोकळे-ढाकळे) बहरेन गाठता येते. विकांताला तर तिथल्या सीमेवरच्या इमिग्रेशन पोस्टवर मोठी गर्दी असते. अगदी कामाच्या दिवशीही दु ४:३० ला काम संपवून गाडी सरळ बहरेनच्या दिशेने वळवून एक चित्रपट आणि नंतर जुन्या मनामातल्या एखाद्या फक्कड भारतिय रेस्तराँमध्ये जेवून रात्री १०:३०-११ पर्यंत घरी परतता येते.

भाते Tue, 06/03/2014 - 12:36
मी पयला! नेहमी 'मी पहिला' म्हणणारा जेपी सहा महिने सुट्टीवर आहे. :) काका, मस्त सफर चालु आहे.

In reply to by दिपक.कुवेत

शिद Tue, 06/03/2014 - 14:21
तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत.
+१११११...पहिल्या भागापासुन अगदी हेचं मनातं येत होतं. मस्त चालु आहे सफर.

>>>तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत. बरे वाटले, मी सौदित नौकरी करतो असे भारतात सान्गीतले तर बरेच चेहरे बदलायचे.

भाते, दिपक.कुवेत, शिद, अत्रुप्त आत्मा आणि बारक्या_पहीलवान : अनेक धन्यवाद ! ============================================================== तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत. या संबद्धी जरा विस्ताराने अगोदरच्या भागात एका प्रतिसादाच्या उत्तरादाखल लिहीले होते. पुनरावृत्तीचा दोष स्विकारून ते इथे परत उद्धृत करणे आवश्यक वाटते... लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही ! पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही... १. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे. २. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ. ३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे. ४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे. माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो... उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते. स्पष्टीकरण: १. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच ! २. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले. ३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उपाशी बोका Wed, 06/04/2014 - 03:10
स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही. एकदम सहमत. पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.)

In reply to by उपाशी बोका

पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.) :) तुम्हाला तुमची मते असण्याचे स्वातंत्र्य आहे. पण तुमची मते वाचून गम्मत वाटली. कारण, ती अवाजवी आणि अनावश्यक आहेत. केवळ तुमचा व इतरांचा गैरसमज नसावा म्हणून खालील वस्तुस्थितीची माहिती देत आहे: १. सौदी अरेबियात परदेशी नागरिकाला नागरिकत्व मिळत नाही. २. सौदी अरेबियात जाण्याचे पर्यटन हे कारण नसते. तिथे जाण्याचा व्हिसा मिळण्याची / मिळवण्याची मुख्य कारणे दोनच (अ) व्यापार / नोकरी करून पैसा कमावणे आणि (आ) मुस्लीम असल्यास हज ही इस्लमिक तिर्थयात्रा करणे. मी जे पर्यटन केले ते नोकरीसाठी मिळालेल्या स्थायी व्हिसावर तेथे राहात असल्यामुळे आणि केवळ माझ्या नवनवीन जागांच्या व संस्कृतींच्याबद्दलच्या कुतुहलामुळे. ३. पर्यटनासाठी कोणी कोठे जावे हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. मला स्वतःला 'रब अल् खाली या वाहत्या वाळूच्या वाळवंटापासून ते उत्तर धृवीय बर्फाळ वाळवंटांपर्यंत' आणि 'पाश्चिमात्य आधुनिक काँक्रीट जंगलापासून ते अंगकोरच्या प्राचीन अवशेषांपर्यंत' अश्या सर्व प्रकारच्या जागांचे कुतुहलपूर्ण आकर्षण आहे. माझी पर्यटनाची व्याख्या "आरामात वातानुकुलीत वातावरणात आणि / किंवा रमतगमत केलेली मजेशीर सहल" अशी नाही तर "मनाला आणि मेंदूला काहितरी नवीन आणि आश्चर्यकारक खाद्य पुरवणार्‍या ठिकाणाची सहल" अशी आहे. दुसर्‍या कोणाची काही वेगळी व्याख्या असल्यास त्याला माझा अजिबात आक्षेप नाही. :) मात्र आपली पर्यटनाची व्याख्या जितकी जास्त संकुचीत तेवढे या पृथ्वीतलावरचे विविध नजारे बघण्यापासून आपण जास्त वंचित होतो असे मला वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडेसे राहिलेच... ...बकालपणा... बकालपणा जगभर पाहिला आहे. आपल्या देशाबद्दल काही सांगायला हवे आहे असे नाही. पण अमेरिकेत न्युयॉर्क व वॉशिंगटन (डी सी) मधल्या घेट्टोंचीही चक्कर मारली आहे आणि संध्याकाळी सात नंतर न्युयॉर्कच्या मान्यवर ग्रँड सेंट्रल टर्मिनलवर केस पिंजारलेली अमलि-धुंद माणसे टाकून दिलेल्या अन्नाकरता डस्ट बिन्स उकरताना पाहीली आहेत. आता मुद्दा असा आहे की; परदेशात ज्या जागी आपण नोकरी/व्यवसाय करायला अथवा फिरायला जातो, त्या ठिकाणी मला जर त्या जागेवरच्या काही असुखकारक गोष्टींचा त्रास होत नसला आणि त्या गोष्टींना मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातभार लावत नसलो तर मला उगाचच नसते फुकाचे उमाळे येत नाहीत. कारणः १. मी माझे कायदेशीर करार केलेले कर्तव्य योग्य तर्‍हेने करून परदेशातल्या चांगल्या गोष्टींना हातभारच लावत असतो. पण तरीही.. २. मी तो देश जगातील उत्तम देश बनविण्याचा अधिकार घेउन तेथे गेलो आहे अशी समजूत माझ्या डोक्यात अजिबात नसते. :) (अर्थातच, माझ्या मायभूमीत माझ्या अधिकार आणि कर्तव्य याबाबत माझा विचार वेगळा असेल.) अनेक प्रकारच्या जागांवर अनेक प्रकारच्या वस्तुस्थितींत वैचारीक समतोल आणि मानसिक आनंद राखायला वरचा हाताळणीचा प्रकार (approach) उपयोगी ठरतो असा माझा अनुभव आहे.

पेट थेरपी Tue, 06/03/2014 - 16:15
खरेच बायका गाडी चालवू शकत नाहीत? मला तर बोवा जिथे स्कूटर वरून भुर्रकन जायला येते अशीच जागा आवडते. आणि हे लोक्स मेड सर्वंटस ना अब्युज करतात ना? ड्यांजर.

In reply to by पेट थेरपी

पेट थेरपीजी, भारतात १ दिवस असा जातो का, की रेपची बातमी नाही पेपरला? जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

In reply to by बारक्या_पहीलवान

रामपुरी Wed, 06/04/2014 - 03:42
स्पष्टीकरण आवडले. का हो 'तिकडे' रेप च्या बातम्या किती येतात वर्तमानपत्रात? कि 'बाईच आहे. होणारच रेप' अशी मनोवॄत्ती असते? मनोवॄत्तीत फरक आहे. जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

पैसा Fri, 06/13/2014 - 12:05
लेख, छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिक्रिया सगळेच नेहमीप्रमाणे आवडले.

माझं ऑफीस फैजलिया टॉवर मधे होतं ... आणि त्याचे मागे ते वझारे दाखिलिया मिनिस्ट्री ऑफ इन्टेरीयर दिसतय त्याच्या जवळ मी रहायला होतो :) खरंतर अतिप्रचंड उकाडा , नो अल्कोहोल , नो फ्लर्टींग आणि नो इन्टर्टेन्मेन्ट ह्या तीन चार जाचक गोष्टी सोडल्चा र्तर मला काहीच प्रॉब्लेम वाटला नाही त्या देशात :) असो, हे फोटो बघुन परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या :)

In reply to by प्रसाद गोडबोले

वा, वा ! एकदम प्रसिद्ध पत्यावर काम करत होतात तर ! रियाधपेक्षा दम्माम बरेच जास्त मोकळे आहे. आखाती देशांतला उकाडा हा प्रकार जरा तुलनात्मक प्रकार आहे. माझ्या नोकरीत मला इमारतीबाहेर काम (फिल्ड वर्क) करणे जरूर नव्हते. वातानुकुलित कार्यालये, गाड्या आणि घर यामुळे उन्हाचा त्रास नाही म्हणण्याइतकाच झाला. भारतात सुट्टीवर असतानाच उन्हाचा जास्त त्रास झाला ;) अर्थात फिल्ड वर्क असलेली नोकरी कितीही मोठी असली तरी इमारतीबाहेर काम करताना उन्हाचा जाच ही निश्चितच समस्या आहे, हे मात्र खरे. एंटरटेनमेंटचा मुद्दा आपले मित्रमंडळ जमवून छानपैकी सोडविता येतो. दम्माम्मध्ये तरी विकांताला लोक भरपूर (अर्थात कोरड्या ;) ) पार्ट्या करतात. मराठी मंडळ आणि मित्रपरिवारातील खाजगी मित्र मंडळे यात वेळ मजेत घालवता येतो. याबाबतीत रियाधच्या तुलनेने दम्माममध्ये अजून एक फार मोठा फायदा आहे. मल्टीपल व्हिसा असल्यास तासाभरात ४५ किमीवरचे (पूर्ण मोकळे-ढाकळे) बहरेन गाठता येते. विकांताला तर तिथल्या सीमेवरच्या इमिग्रेशन पोस्टवर मोठी गर्दी असते. अगदी कामाच्या दिवशीही दु ४:३० ला काम संपवून गाडी सरळ बहरेनच्या दिशेने वळवून एक चित्रपट आणि नंतर जुन्या मनामातल्या एखाद्या फक्कड भारतिय रेस्तराँमध्ये जेवून रात्री १०:३०-११ पर्यंत घरी परतता येते.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

येक ब्येणं…. गण्या…।

वटवट ·

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2014 - 12:02
कथा लिहीण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. कथेचा प्रवास कुठल्या दिशेने जातो आहे हे जाणवत होते तरीही प्रत्यक्ष प्रसंगाला पोहोचल्यावर डोळ्यात पाणी तरारले. ही जर सत्यकथा नसेल तर कल्पनेतल्या गण्याला शब्दांकित करताना कुठेही वाहवत जाणे नाही की कुठेही हातचे राखले नाही. हा समतोल अप्रतिम.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2014 - 12:02
कथा लिहीण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. कथेचा प्रवास कुठल्या दिशेने जातो आहे हे जाणवत होते तरीही प्रत्यक्ष प्रसंगाला पोहोचल्यावर डोळ्यात पाणी तरारले. ही जर सत्यकथा नसेल तर कल्पनेतल्या गण्याला शब्दांकित करताना कुठेही वाहवत जाणे नाही की कुठेही हातचे राखले नाही. हा समतोल अप्रतिम.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वेडीच माणसं इतिहास घडवतात… इतिहास घडतो तो वेड्याच माणसांकडून.…. इतिहास जर घडवायचा असेल तर कुठलं ना कुठलं वेड हे रक्तात मुरवून घ्यावंच लागतं.… वगैरे वगैरे विधानं वक्तृत्व स्पर्धेतून हमखास उच्चारली जातात. अगदी तारस्वरात जर ही विधानं केली गेली तर हमखास टाळ्या पण मिळतात. आणि कदाचित बक्षीसं पण मिळतं. पण दैनंदिन जीवन जगताना आपण जी वेडी माणसं बघतो, ती सगळीच काही इतिहास घडवत नाहीत. हां… तसं पहायला गेलं तर प्रत्येकच माणूस इतिहास घडवत असतो पण त्याची दखल इतरांनी घ्यावी अशी व्यक्तिमत्वं थोडीच. मुळात इतिहास बितिहास गेला खड्ड्यात मला जसं जगायचंय तसंच मी जगणार.… अशीच काही मंडळी असतात, त्यापैकी आमचा गण्या.

गोपिनाथ मुंडे

विकास ·

सुमीत भातखंडे Tue, 06/03/2014 - 09:20
खूप धक्कादायक बातमी... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... असेच म्हणतो. मनापासून आदरांजली.

नाखु Tue, 06/03/2014 - 09:22
राजकारणा पलिकडे समयोचीत समाजकारण अंगिकारणार्या "महाराष्ट्र" सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली..

मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. पवारबाजीला वेसण घालण्याची ताकद मुंडेंमधे होती. मुंडेसाहेब तुमची आज देशाला, महाराष्ट्राला फार गरज होती. का गेलात इतक्या तडकाफडकी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनन्दिता Tue, 06/03/2014 - 09:57
त्या पवारांना नडायची धमक दाखवणारा एकटाच नेता ..! आता उरलेत ते सगळे त्यांचे बगलबच्चे!ं छ्या ..देवा खुप चुकीचं केलंस तु ,,. :(

केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा.गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. मराठवाड्याचा एक मोठा लोकनेता, सामान्य माणसाशी संपर्क असलेला असा एक मोठा माणुस निघून गेला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... -दिलीप बिरुटे

किसन शिंदे Tue, 06/03/2014 - 09:32
मुंडेसाहेबांच्या मृत्यूमध्येही आता काही लोकं राजकारण करू पाहत आहेत. आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यासंबंधीच्या अफवा पसरण्यास सुरूवातही झाली आहे. या दुर्दैवी घटनेतही राजकारण करू पाहणार्‍या लोकांच्या मनाचा कोतेपणा कधी जायचा?? :(

In reply to by किसन शिंदे

विकास Tue, 06/03/2014 - 09:50
धन्यवाद किसनराव स्पष्ट केल्याबद्दल... आपण सर्वच हे लक्षात ठेवून कुठल्याही माध्यमातून असले मेसेजेस दुर्लक्षित करूया आणि फॉरवर्ड करण्याचे पूर्णपणे टाळूयात...

@स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...>>> +++१११ एक खरा लोकनेता हरपला! :(

विकास Tue, 06/03/2014 - 09:43
एनडीटिव्हीवर सांगितल्याप्रमाणे: एका गाडीने ट्रॅफिक सिग्नल लाल झाला तरी तो सिग्नल तोडून पुढे आली, जेंव्हा मुंडे यांची गाडी हिरव्या दिव्यामुळे पुढे आली होती. त्या गाडीला बाजूने (काटकोनात) जोरात धक्का मारला. थोडक्यात ही हानी होण्याचे कारण केवळ लाल सिग्नल तोडणे हे होते... डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे: त्यांना आणले तेंव्हाच त्यांचे श्वसन बंद होते आणि हृदयक्रीया बंद होती. जवळपास ५० मिनिटे त्यांना रिवाइव करण्याचा प्रयत्न केला गेला. एक नाकावर किंचित जखम सोडल्यास वरकरणी काहीच लागलेले नाही. अंतर्गत जखमा झाल्या होत्या का ते शवविच्छेदनानंतरच समजेल असे म्हणले जात आहे.

सावत्या Tue, 06/03/2014 - 09:50
धक्कादायक बातमी!!! महाराष्ट्राचे एक झुंजार नेतृत्व हरपलं!!!! महाराष्ट्राला त्यांची उणीव सदैव भासेल!!! मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!

हुप्प्या Tue, 06/03/2014 - 10:03
फार वाईट वाटले. असे व्हायला नको होते. नवी खासदारकी, नवे मंत्रीपद, कर्तृत्वाला आवाहन करणारी नवी क्षितिजे उघडत असताना दैवाने डाव साधला. माझी श्री मुंडे यांना श्रद्धांजली.

प्रभाकर पेठकर Tue, 06/03/2014 - 10:03
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. कठोर संघर्ष करीत नावारुपाला आलेल्या धडाडीच्या नेत्याला केंद्रात मानाचे मंत्रीपद मिळाले असताना अचानक काळाने घाला घातला.

सौंदाळा Tue, 06/03/2014 - 10:10
श्रद्धांजली चांगला लोकनेता हरपला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.

मितान Tue, 06/03/2014 - 10:15
अत्यंत धक्कादायक बातमी. मराठवाड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या असंख्यांच्या बालपणावर प्रमोद महाजन्,विलासराव देशमूख आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे ठसे उमटलेले आहेत. माहेरचा कर्तबगार माणूस गेल्याचं फीलिंग येतंय :( सतत संघर्ष, अनेक यशापयश, कौटुंबिक आणि पक्षीय बंडाळी या सर्वांना पुरून उरलेला हा माणूस एका अपघातात गेला यावर विश्वासच बसत नाही. श्रद्धांजली !

शिद Tue, 06/03/2014 - 10:44
आयुष्यभर एक ध्यास घेऊन अखंड झटत राहायचं... कष्टांना नुकतीच कुठं फळं येऊ लागली असताना अपघाती मृत्यू व्हावा... अगदी हळहळ वाटण्यासारखं आणि सुन्न करून टाकणारं आहे हे!गोपीनाथ मुंडेंच्या अविरत कष्टांना सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली...!

पैसा Tue, 06/03/2014 - 10:55
ज्यासाठी इतकी वर्षे लढा दिला ते करून दाखवायची संधी समोर असताना असं व्हावं हे प्रचंड दुर्दैव. सगळ्यांचंच. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली. मात्र प्रमोद महाजनांना भावाने गोळ्या घातल्यावर एकट्याने उचलून हॉस्पिटलमधे नेणारा माणूस शॉकमधे जाऊन हार्ट अटॅक येऊन गेला यावर विश्वास बसत नाहीये. टीव्हीवर गाडी दाखवताहेत तिलाही फार धक्का बसल्याचं जाणवत नाहीये.

सर्वसाक्षी Tue, 06/03/2014 - 11:00
भाजप वैभवाच्या शिखरावर असताना आणि गोपिनाथजींना त्यांच्या दिर्घ पक्षनिष्ठेचे योग्य ते फळ मिळालेले असताना ते फळ चाखण्यापूर्वीच त्यांचे असे निधन व्हावे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. मुंडेसाहेबांची लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला नेत्रदिपक यश मिळवुन देण्याची महत्वाकांक्षा अधुरी राहीली. मा. श्री गोपिनाथ मुंडे यांना सादर श्रद्धांजली

_मनश्री_ Tue, 06/03/2014 - 11:19
अत्यंत धक्कादायक बातमी!! भावपुर्ण श्रध्दांजली........ *sad*

धर्मराजमुटके Tue, 06/03/2014 - 11:24
काही नेते नुकतेच नावापुरते नेते असतात. मात्र गोपीनाथ मुंडे हे खरेच लोकनेते होते. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अशा अकाली निधनाच्या बातम्या वाचल्यावर उरात धडकी भरते. जन पळभर म्ह्णतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय ! रामकृष्ण ही आले गेले त्या विना जग का ओसची पडीले ! ही भा. रा. तांबेंची कविता आठवते. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचे काय होईल हा विचार मनात सारखा सारखा येत असतो. इतर वेळेस मस्त मजेत जगताना असे प्रसंग मुळापासून हादरवतात. त्यामुळे कल करे सो आज कर ! आज करे सो अब ! पल मे प्रलय होएगी , बहुरि करेगा कब ? हेच खरे !

psajid Tue, 06/03/2014 - 11:37
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

मित्रहो Tue, 06/03/2014 - 11:39
मराठवाड्याचा वाघ हरवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. -मित्रहो

In reply to by स्पार्टाकस

आतिवास Tue, 06/03/2014 - 11:59
अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते. अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

psajid Tue, 06/03/2014 - 11:52
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

चौकटराजा Tue, 06/03/2014 - 13:19
दैवगति अविचारी असते. माणसांचे व तिचे हिशेबच वेगवेगळे असतात. महाजन मुंडे यांच्या कुटुंबांवर जे आघात झाले ते शत्रूवरही होउ नयेत असे होते.काहीसे मिश्कील तर बरेचसे गंभीर असे मुडे अजून खूप जगायला हवे होते.बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमूख यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने मराठी मन पोरके होते की काय असे वाटू लागले आहे.

राही Tue, 06/03/2014 - 13:26
आज दिवस उजाडला तो ही वाईट बातमी घेऊनच. एक उमदे आणि धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले.महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानि आहे. महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे बदलू शकतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

निलरंजन Tue, 06/03/2014 - 13:54
मुंडेजी लोकनेते तसेच भावी मुख्य मंञी सुद्धा होते फक्त क्षुल्लक अपघात होऊन त्यांचे जाणे मनास पटत नाही इंडिका गाडी नक्की कुणाची? ड्रायव्हर ताब्यात आहे तर ही चूक जाणूनबूजून की मुद्दम हे काही कऴले नाही

In reply to by निलरंजन

टवाळ कार्टा Tue, 06/03/2014 - 17:33
चोप्य पस्ते करुन अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

नंदन Tue, 06/03/2014 - 15:06
आणि दु:खद बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'आयडिया एक्स्चेंज'मध्ये झालेली त्यांची मुलाखत वाचली. त्यातला हा भाग वाचून पहा -
गिरीश कुबेर - सत्तेने भाजपला शांत केलेय का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यापुरता विरोध आणि बाकी सगळे एकत्र असे वातावरण असून यात भाजपचा नक्की वाटा काय? मुंडे- अविवाहितांना विवाहितांच्या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा अनेक गोष्टी मांडल्या. असं करू, तसं करू.. मात्र सत्ता आल्यानंतर कळते ही या गोष्टी करणे पॉसिबल नाही. एकेकाळी विरोधी पक्षाने सत्तेचा लवलेशही पाहिला नव्हता. तेव्हा आम्ही बोलत होतो त्याला धार होती. पण केंद्रात सत्तेवर आलो. महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलोय, काही राज्यांत सत्तेत आहोत. पण सत्तेत जाऊन आले की विरोधाची धार थोडी कमी होते. आम्ही सरकार चालवून बघितलेले आहे. म्हणून आम्ही त्या काळात काही भूमिका मांडल्या होत्या, त्या आता मांडत नाही. आता कोकणात जैतापूरला विजेचा प्रकल्प येतोय. त्याला भाजप विरोध करीत नाही. ही प्रगल्भता आता सत्तेत जाऊन आली आहे. सत्तेत नसताना आपण अनेक गोष्टी मांडतो पण सत्तेत गेल्यावर त्या गोष्टी करता येत नाहीत याची अनुभूती येते. त्यांनाही आता विरोधकात राहून विरोधकांच्या अडचणी काय असतात हे कळले आहे. दिनेश गुणे- त्यावेळी एन्रॉनला विरोध केला, त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटते? मुंडे- एन्रॉनला विरोध केला तो आजही योग्यच वाटतो. विरोधाचे कारण वीज नको हे नव्हते. तर एन्रॉनच्या कराराला विरोध होता. एन्रॉनचा करार हा निविदा न काढता दोघांनी सामंजस्याने केला होता. एन्रॉनची कॅपिटल कॉस्ट ही ९ हजार ८० कोटींेची होती. कोणत्याही प्रकल्पाची कॅपिटल कॉस्टच जेवढी जास्त असते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्तच असतो. ती कमी करा हीच माझी मागणी होती. माझी मागणी एन्रॉन रद्द करा अशी नव्हती तर एन्रॉनचा दर घोषित करा अशी मागणी होती. पण आम्ही म्हटले की फेकून द्या एन्रॉनला अरबी समुद्रात. पण हे मी जर बोललो नसतो तर आम्ही निवडणूक जिंकून सत्तेत आलो नसतो.

अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश होण्याची शक्यता ही च्नागली बातमी कानावर पडते तोवर ही वाईट बातमी वाचायला मिळाली. विनम्र श्रद्धांजली

समिर१२३ Tue, 06/03/2014 - 22:48
RIP. After staying in opposition for 15 yrs now he got so close to an opportunity to be in power in Maharashtra & he has to leave. Very Sad. Deepest Sympathies for family n friends. But no one seems to worry about cause of death. Its like failing to prevent preventable cause & waiting for next one. Its a road traffic accident. According to other car's (indica which hit Munde's car) driver, munde's drive run a red light leading to crash. So where is main culprit ? Is it free yet?

In reply to by समिर१२३

विकास Wed, 06/04/2014 - 19:07
अनेक ठिकाणी या संदर्भात वाचले.... अर्थात नक्की काय झाले हे कदाचीत पोलीस आणि मुंडे यांच्या ड्रायव्हर-सचिवासच माहीत असेल.
  1. धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
  2. मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
  3. धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
  4. त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
  5. अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता... खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो. ---- अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.

In reply to by विकास

नाव आडनाव Wed, 06/04/2014 - 19:51
माहिती साठी धन्यवाद. काल जे झाला ते दुर्दैवी आहेच. पण असं वाटतं जे आज अंतिम संकारा वेळी झालं तेही चुकीचं होतं. एक गाडी जाळली गेली, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, राज ठाकरे जे सरकार मध्ये नाहीत त्यांना घेराव घालण्यात आला. आजच बातमी होती कि सरकार ने चौकशी केलेली आहे आणि यात घातपात नाही, पण तरीही कार्य कर्त्यांची डोकी भडकावण्यात आली आणि या गोष्टी झाल्या. हे थांबलं पाहिजे. मिसळपाव वर लोकांनी अफवा पसरवण्याच थांबवण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by नाव आडनाव

विकास Wed, 06/04/2014 - 20:24
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. अजून एक गोष्ट नीट वाचली नाही पण नुसता फोटो पाहीला: महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. या संदर्भात किंचीत वेगळी पण एक पद्धत आठवते (मला वाटते आपल्याकडे ती पाळली जाते का ते माहीत नाही): अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीच्या वेळेस एक रँडम सेक्रेटरी (कॅबिनेट मंत्री) हा गैरहजर असतो आणि अज्ञात स्थळी असतो.

In reply to by विकास

मदनबाण गुरुवार, 06/05/2014 - 06:53
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. सहमत. पण मॉब सायकोलॉजी हा एक वेगळा आणि समजायला आणि नियंत्रण करायला कठीण असलेला विषय आहे, अर्थात या कॄत्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येउ शकत नाही. महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. लोकांच्या भावना अनावर झाल्या हे खरं तर या प्रकाराच्या मागचे कारण आहे. मंत्री/संत्री यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली. एका लोकप्रिय नेत्याच्या मागे किती जनाधार असतो हे या घटनेने दिसुन आले. तसेच लोक उद्विग्न {जनता पिसाळली } तर ते मंत्री-संत्री लोकांना घेराव घालु शकतात/अडवु शकतात हे देखील दिसुन आले.

शैलेन्द्र Wed, 06/04/2014 - 11:37
पंकजा ही गोपिनाथरावांची राजकीय वारसदार आहे की नाही हे काळच ठरवेल, पण तिला त्यांच्या अंत्यविधिचा आधिकार देणार्‍या कुटुंबाला माझा सलाम..

In reply to by शैलेन्द्र

संपत Wed, 06/04/2014 - 12:55
दोन गोष्टींचे खरच कौतुक केले पाहिजे. १. भाजप कार्यकर्त्यांनी फारशा ठिकाणी बंद न पाळता दाखवलेला संयम. २. पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.

In reply to by संपत

शैलेन्द्र Wed, 06/04/2014 - 16:54
पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
वैदीक काळात कदाचीत ही रुढी असेल आणि आजच्या पुढारलेल्या जातींमधेही हे फारस नविन नाही, जर नविन काही असेल तर बीडसारख्या मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे.. समाज नेत्याला घडवतो, पण एक चांगला नेता, स्वता:ही समाजाला घडवतो, याचे एक छान उदाहरन म्हणुन ही गोष्ट लक्षात राहील.

In reply to by शैलेन्द्र

संपत Wed, 06/04/2014 - 17:19
मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे
हेच म्हणायचे होते.

In reply to by शैलेन्द्र

विकास Wed, 06/04/2014 - 19:11
सहमत. झाले ते दुर्दैवीच आहे. पण ही गोष्ट जनतेच्या नजरेत आणण्यासाठी माध्यमांनी कष्ट घेतले पाहीजेत असे वाटते. बाकी पुढारलेल्या कुटूंबांबद्दलच बोलायचे तर मला वाटते: इंदीरा गांधींनी नेहरूंचे, मल्लीका साराभाईंनी विक्रम साराभाईंचे, सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचे अंत्यसंस्कार केले होते... असे अजून अनेक असतील. पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.

In reply to by विकास

बॅटमॅन Wed, 06/04/2014 - 19:15
पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.
अतिशयच सहमत. असे सतत बिंबवल्याने काही अंशी तरी फरक पडेलसे वाटते.

सुमीत भातखंडे Tue, 06/03/2014 - 09:20
खूप धक्कादायक बातमी... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... असेच म्हणतो. मनापासून आदरांजली.

नाखु Tue, 06/03/2014 - 09:22
राजकारणा पलिकडे समयोचीत समाजकारण अंगिकारणार्या "महाराष्ट्र" सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली..

मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. पवारबाजीला वेसण घालण्याची ताकद मुंडेंमधे होती. मुंडेसाहेब तुमची आज देशाला, महाराष्ट्राला फार गरज होती. का गेलात इतक्या तडकाफडकी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनन्दिता Tue, 06/03/2014 - 09:57
त्या पवारांना नडायची धमक दाखवणारा एकटाच नेता ..! आता उरलेत ते सगळे त्यांचे बगलबच्चे!ं छ्या ..देवा खुप चुकीचं केलंस तु ,,. :(

केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा.गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. मराठवाड्याचा एक मोठा लोकनेता, सामान्य माणसाशी संपर्क असलेला असा एक मोठा माणुस निघून गेला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... -दिलीप बिरुटे

किसन शिंदे Tue, 06/03/2014 - 09:32
मुंडेसाहेबांच्या मृत्यूमध्येही आता काही लोकं राजकारण करू पाहत आहेत. आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यासंबंधीच्या अफवा पसरण्यास सुरूवातही झाली आहे. या दुर्दैवी घटनेतही राजकारण करू पाहणार्‍या लोकांच्या मनाचा कोतेपणा कधी जायचा?? :(

In reply to by किसन शिंदे

विकास Tue, 06/03/2014 - 09:50
धन्यवाद किसनराव स्पष्ट केल्याबद्दल... आपण सर्वच हे लक्षात ठेवून कुठल्याही माध्यमातून असले मेसेजेस दुर्लक्षित करूया आणि फॉरवर्ड करण्याचे पूर्णपणे टाळूयात...

@स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...>>> +++१११ एक खरा लोकनेता हरपला! :(

विकास Tue, 06/03/2014 - 09:43
एनडीटिव्हीवर सांगितल्याप्रमाणे: एका गाडीने ट्रॅफिक सिग्नल लाल झाला तरी तो सिग्नल तोडून पुढे आली, जेंव्हा मुंडे यांची गाडी हिरव्या दिव्यामुळे पुढे आली होती. त्या गाडीला बाजूने (काटकोनात) जोरात धक्का मारला. थोडक्यात ही हानी होण्याचे कारण केवळ लाल सिग्नल तोडणे हे होते... डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे: त्यांना आणले तेंव्हाच त्यांचे श्वसन बंद होते आणि हृदयक्रीया बंद होती. जवळपास ५० मिनिटे त्यांना रिवाइव करण्याचा प्रयत्न केला गेला. एक नाकावर किंचित जखम सोडल्यास वरकरणी काहीच लागलेले नाही. अंतर्गत जखमा झाल्या होत्या का ते शवविच्छेदनानंतरच समजेल असे म्हणले जात आहे.

सावत्या Tue, 06/03/2014 - 09:50
धक्कादायक बातमी!!! महाराष्ट्राचे एक झुंजार नेतृत्व हरपलं!!!! महाराष्ट्राला त्यांची उणीव सदैव भासेल!!! मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!

हुप्प्या Tue, 06/03/2014 - 10:03
फार वाईट वाटले. असे व्हायला नको होते. नवी खासदारकी, नवे मंत्रीपद, कर्तृत्वाला आवाहन करणारी नवी क्षितिजे उघडत असताना दैवाने डाव साधला. माझी श्री मुंडे यांना श्रद्धांजली.

प्रभाकर पेठकर Tue, 06/03/2014 - 10:03
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. कठोर संघर्ष करीत नावारुपाला आलेल्या धडाडीच्या नेत्याला केंद्रात मानाचे मंत्रीपद मिळाले असताना अचानक काळाने घाला घातला.

सौंदाळा Tue, 06/03/2014 - 10:10
श्रद्धांजली चांगला लोकनेता हरपला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.

मितान Tue, 06/03/2014 - 10:15
अत्यंत धक्कादायक बातमी. मराठवाड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या असंख्यांच्या बालपणावर प्रमोद महाजन्,विलासराव देशमूख आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे ठसे उमटलेले आहेत. माहेरचा कर्तबगार माणूस गेल्याचं फीलिंग येतंय :( सतत संघर्ष, अनेक यशापयश, कौटुंबिक आणि पक्षीय बंडाळी या सर्वांना पुरून उरलेला हा माणूस एका अपघातात गेला यावर विश्वासच बसत नाही. श्रद्धांजली !

शिद Tue, 06/03/2014 - 10:44
आयुष्यभर एक ध्यास घेऊन अखंड झटत राहायचं... कष्टांना नुकतीच कुठं फळं येऊ लागली असताना अपघाती मृत्यू व्हावा... अगदी हळहळ वाटण्यासारखं आणि सुन्न करून टाकणारं आहे हे!गोपीनाथ मुंडेंच्या अविरत कष्टांना सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली...!

पैसा Tue, 06/03/2014 - 10:55
ज्यासाठी इतकी वर्षे लढा दिला ते करून दाखवायची संधी समोर असताना असं व्हावं हे प्रचंड दुर्दैव. सगळ्यांचंच. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली. मात्र प्रमोद महाजनांना भावाने गोळ्या घातल्यावर एकट्याने उचलून हॉस्पिटलमधे नेणारा माणूस शॉकमधे जाऊन हार्ट अटॅक येऊन गेला यावर विश्वास बसत नाहीये. टीव्हीवर गाडी दाखवताहेत तिलाही फार धक्का बसल्याचं जाणवत नाहीये.

सर्वसाक्षी Tue, 06/03/2014 - 11:00
भाजप वैभवाच्या शिखरावर असताना आणि गोपिनाथजींना त्यांच्या दिर्घ पक्षनिष्ठेचे योग्य ते फळ मिळालेले असताना ते फळ चाखण्यापूर्वीच त्यांचे असे निधन व्हावे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. मुंडेसाहेबांची लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला नेत्रदिपक यश मिळवुन देण्याची महत्वाकांक्षा अधुरी राहीली. मा. श्री गोपिनाथ मुंडे यांना सादर श्रद्धांजली

_मनश्री_ Tue, 06/03/2014 - 11:19
अत्यंत धक्कादायक बातमी!! भावपुर्ण श्रध्दांजली........ *sad*

धर्मराजमुटके Tue, 06/03/2014 - 11:24
काही नेते नुकतेच नावापुरते नेते असतात. मात्र गोपीनाथ मुंडे हे खरेच लोकनेते होते. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अशा अकाली निधनाच्या बातम्या वाचल्यावर उरात धडकी भरते. जन पळभर म्ह्णतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय ! रामकृष्ण ही आले गेले त्या विना जग का ओसची पडीले ! ही भा. रा. तांबेंची कविता आठवते. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचे काय होईल हा विचार मनात सारखा सारखा येत असतो. इतर वेळेस मस्त मजेत जगताना असे प्रसंग मुळापासून हादरवतात. त्यामुळे कल करे सो आज कर ! आज करे सो अब ! पल मे प्रलय होएगी , बहुरि करेगा कब ? हेच खरे !

psajid Tue, 06/03/2014 - 11:37
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

मित्रहो Tue, 06/03/2014 - 11:39
मराठवाड्याचा वाघ हरवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. -मित्रहो

In reply to by स्पार्टाकस

आतिवास Tue, 06/03/2014 - 11:59
अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते. अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

psajid Tue, 06/03/2014 - 11:52
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

चौकटराजा Tue, 06/03/2014 - 13:19
दैवगति अविचारी असते. माणसांचे व तिचे हिशेबच वेगवेगळे असतात. महाजन मुंडे यांच्या कुटुंबांवर जे आघात झाले ते शत्रूवरही होउ नयेत असे होते.काहीसे मिश्कील तर बरेचसे गंभीर असे मुडे अजून खूप जगायला हवे होते.बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमूख यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने मराठी मन पोरके होते की काय असे वाटू लागले आहे.

राही Tue, 06/03/2014 - 13:26
आज दिवस उजाडला तो ही वाईट बातमी घेऊनच. एक उमदे आणि धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले.महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानि आहे. महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे बदलू शकतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

निलरंजन Tue, 06/03/2014 - 13:54
मुंडेजी लोकनेते तसेच भावी मुख्य मंञी सुद्धा होते फक्त क्षुल्लक अपघात होऊन त्यांचे जाणे मनास पटत नाही इंडिका गाडी नक्की कुणाची? ड्रायव्हर ताब्यात आहे तर ही चूक जाणूनबूजून की मुद्दम हे काही कऴले नाही

In reply to by निलरंजन

टवाळ कार्टा Tue, 06/03/2014 - 17:33
चोप्य पस्ते करुन अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

नंदन Tue, 06/03/2014 - 15:06
आणि दु:खद बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'आयडिया एक्स्चेंज'मध्ये झालेली त्यांची मुलाखत वाचली. त्यातला हा भाग वाचून पहा -
गिरीश कुबेर - सत्तेने भाजपला शांत केलेय का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यापुरता विरोध आणि बाकी सगळे एकत्र असे वातावरण असून यात भाजपचा नक्की वाटा काय? मुंडे- अविवाहितांना विवाहितांच्या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा अनेक गोष्टी मांडल्या. असं करू, तसं करू.. मात्र सत्ता आल्यानंतर कळते ही या गोष्टी करणे पॉसिबल नाही. एकेकाळी विरोधी पक्षाने सत्तेचा लवलेशही पाहिला नव्हता. तेव्हा आम्ही बोलत होतो त्याला धार होती. पण केंद्रात सत्तेवर आलो. महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलोय, काही राज्यांत सत्तेत आहोत. पण सत्तेत जाऊन आले की विरोधाची धार थोडी कमी होते. आम्ही सरकार चालवून बघितलेले आहे. म्हणून आम्ही त्या काळात काही भूमिका मांडल्या होत्या, त्या आता मांडत नाही. आता कोकणात जैतापूरला विजेचा प्रकल्प येतोय. त्याला भाजप विरोध करीत नाही. ही प्रगल्भता आता सत्तेत जाऊन आली आहे. सत्तेत नसताना आपण अनेक गोष्टी मांडतो पण सत्तेत गेल्यावर त्या गोष्टी करता येत नाहीत याची अनुभूती येते. त्यांनाही आता विरोधकात राहून विरोधकांच्या अडचणी काय असतात हे कळले आहे. दिनेश गुणे- त्यावेळी एन्रॉनला विरोध केला, त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटते? मुंडे- एन्रॉनला विरोध केला तो आजही योग्यच वाटतो. विरोधाचे कारण वीज नको हे नव्हते. तर एन्रॉनच्या कराराला विरोध होता. एन्रॉनचा करार हा निविदा न काढता दोघांनी सामंजस्याने केला होता. एन्रॉनची कॅपिटल कॉस्ट ही ९ हजार ८० कोटींेची होती. कोणत्याही प्रकल्पाची कॅपिटल कॉस्टच जेवढी जास्त असते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्तच असतो. ती कमी करा हीच माझी मागणी होती. माझी मागणी एन्रॉन रद्द करा अशी नव्हती तर एन्रॉनचा दर घोषित करा अशी मागणी होती. पण आम्ही म्हटले की फेकून द्या एन्रॉनला अरबी समुद्रात. पण हे मी जर बोललो नसतो तर आम्ही निवडणूक जिंकून सत्तेत आलो नसतो.

अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश होण्याची शक्यता ही च्नागली बातमी कानावर पडते तोवर ही वाईट बातमी वाचायला मिळाली. विनम्र श्रद्धांजली

समिर१२३ Tue, 06/03/2014 - 22:48
RIP. After staying in opposition for 15 yrs now he got so close to an opportunity to be in power in Maharashtra & he has to leave. Very Sad. Deepest Sympathies for family n friends. But no one seems to worry about cause of death. Its like failing to prevent preventable cause & waiting for next one. Its a road traffic accident. According to other car's (indica which hit Munde's car) driver, munde's drive run a red light leading to crash. So where is main culprit ? Is it free yet?

In reply to by समिर१२३

विकास Wed, 06/04/2014 - 19:07
अनेक ठिकाणी या संदर्भात वाचले.... अर्थात नक्की काय झाले हे कदाचीत पोलीस आणि मुंडे यांच्या ड्रायव्हर-सचिवासच माहीत असेल.
  1. धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
  2. मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
  3. धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
  4. त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
  5. अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता... खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो. ---- अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.

In reply to by विकास

नाव आडनाव Wed, 06/04/2014 - 19:51
माहिती साठी धन्यवाद. काल जे झाला ते दुर्दैवी आहेच. पण असं वाटतं जे आज अंतिम संकारा वेळी झालं तेही चुकीचं होतं. एक गाडी जाळली गेली, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, राज ठाकरे जे सरकार मध्ये नाहीत त्यांना घेराव घालण्यात आला. आजच बातमी होती कि सरकार ने चौकशी केलेली आहे आणि यात घातपात नाही, पण तरीही कार्य कर्त्यांची डोकी भडकावण्यात आली आणि या गोष्टी झाल्या. हे थांबलं पाहिजे. मिसळपाव वर लोकांनी अफवा पसरवण्याच थांबवण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by नाव आडनाव

विकास Wed, 06/04/2014 - 20:24
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. अजून एक गोष्ट नीट वाचली नाही पण नुसता फोटो पाहीला: महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. या संदर्भात किंचीत वेगळी पण एक पद्धत आठवते (मला वाटते आपल्याकडे ती पाळली जाते का ते माहीत नाही): अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीच्या वेळेस एक रँडम सेक्रेटरी (कॅबिनेट मंत्री) हा गैरहजर असतो आणि अज्ञात स्थळी असतो.

In reply to by विकास

मदनबाण गुरुवार, 06/05/2014 - 06:53
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. सहमत. पण मॉब सायकोलॉजी हा एक वेगळा आणि समजायला आणि नियंत्रण करायला कठीण असलेला विषय आहे, अर्थात या कॄत्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येउ शकत नाही. महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. लोकांच्या भावना अनावर झाल्या हे खरं तर या प्रकाराच्या मागचे कारण आहे. मंत्री/संत्री यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली. एका लोकप्रिय नेत्याच्या मागे किती जनाधार असतो हे या घटनेने दिसुन आले. तसेच लोक उद्विग्न {जनता पिसाळली } तर ते मंत्री-संत्री लोकांना घेराव घालु शकतात/अडवु शकतात हे देखील दिसुन आले.

शैलेन्द्र Wed, 06/04/2014 - 11:37
पंकजा ही गोपिनाथरावांची राजकीय वारसदार आहे की नाही हे काळच ठरवेल, पण तिला त्यांच्या अंत्यविधिचा आधिकार देणार्‍या कुटुंबाला माझा सलाम..

In reply to by शैलेन्द्र

संपत Wed, 06/04/2014 - 12:55
दोन गोष्टींचे खरच कौतुक केले पाहिजे. १. भाजप कार्यकर्त्यांनी फारशा ठिकाणी बंद न पाळता दाखवलेला संयम. २. पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.

In reply to by संपत

शैलेन्द्र Wed, 06/04/2014 - 16:54
पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
वैदीक काळात कदाचीत ही रुढी असेल आणि आजच्या पुढारलेल्या जातींमधेही हे फारस नविन नाही, जर नविन काही असेल तर बीडसारख्या मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे.. समाज नेत्याला घडवतो, पण एक चांगला नेता, स्वता:ही समाजाला घडवतो, याचे एक छान उदाहरन म्हणुन ही गोष्ट लक्षात राहील.

In reply to by शैलेन्द्र

संपत Wed, 06/04/2014 - 17:19
मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे
हेच म्हणायचे होते.

In reply to by शैलेन्द्र

विकास Wed, 06/04/2014 - 19:11
सहमत. झाले ते दुर्दैवीच आहे. पण ही गोष्ट जनतेच्या नजरेत आणण्यासाठी माध्यमांनी कष्ट घेतले पाहीजेत असे वाटते. बाकी पुढारलेल्या कुटूंबांबद्दलच बोलायचे तर मला वाटते: इंदीरा गांधींनी नेहरूंचे, मल्लीका साराभाईंनी विक्रम साराभाईंचे, सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचे अंत्यसंस्कार केले होते... असे अजून अनेक असतील. पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.

In reply to by विकास

बॅटमॅन Wed, 06/04/2014 - 19:15
पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.
अतिशयच सहमत. असे सतत बिंबवल्याने काही अंशी तरी फरक पडेलसे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...