दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली.
साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ.
कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या.
भावनांशी थोडा सहमत आहे.
आपला एकच मंत्र आहे. सौ
निस्वार्थी जगण्यातली मौज...
असे वैतागाचे क्षण येतातच. थंड
कॉलींग मुक्तविहारी... उत्कृश्ट सल्ला नक्की देतिल.
(No subject)
जे ब्बात
असे नसते हो भाऊ, दुनियादारी
अवांतर - तुम्ही स्वताला
प्रत्येकाला च असे वाटते की
In reply to प्रत्येकाला च असे वाटते की by प्रसाद१९७१
+१
In reply to प्रत्येकाला च असे वाटते की by प्रसाद१९७१
१)माझ्या मताला वस्तुस्थिती