मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनम्र श्रद्धांजली

नानबा ·

माझीही भावपूर्ण श्रध्दांजली. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

विसोबा खेचर 29/06/2010 - 19:39
अरेरे.. मोठा माणूस गेला.. खूप सुंदर आणि प्रासादिक बोलायचे ते. ऐकत राहावसं वाटायच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 29/06/2010 - 19:49
अरेरे.. मोठा माणूस गेला.. खूप सुंदर आणि प्रासादिक बोलायचे ते. ऐकत राहावसं वाटायच! (स्तब्ध)केशवसुमार

विकास 29/06/2010 - 19:40
विनम्र श्रद्धांजली... त्यांचे व्याख्यान प्रत्यक्ष जरी ऐकले नसले तरी ओघवती वक्तृत्वशैली ध्वनीमुद्रीत स्वरूपात ऐकलेली आहे. त्यांचे जागर आणि दिपस्तंभ हे लेखसंग्रह वाचनीय आहेत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हुप्प्या 29/06/2010 - 19:45
ओघवते आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व नेहमीच स्मरणात राहिल. विवेकानंद, शिवाजी महाराज यांच्यावरची भाषणे आठवतायत.

आत्ताच समजले, शिवाजीराव भोसले गेले.. पुण्यात एक दोनदा त्यांची व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला होता. तसेच आमच्या शाळेच्या कोणत्या तरी महोत्सवातही ते एकदा प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असताना त्यांचे भाषण ऐकलेले आठवते आहे. तात्या म्हणतो तसे रसाळ आणि प्रासादिक बोलायचे ते, जणू एखादी मैफलच ऐकतो आहेत असे वाटावे! विनम्र आदरांजली, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मी ही कुठेतरी त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. संपूच नये अशी काही व्याख्यानं ऐकली त्यात शिवाजीराव भोसल्यांचं एक! विनम्र श्रद्धांजली. अदिती

चिन्मना 29/06/2010 - 19:49
मला ही बातमी मिसळपाव वरच कळतीये. इ-सकाळ किंवा मटावर आधी दिसली नाही. आता इ-सकाळवर दिसत आहे. दु:खद बातमी. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

सनविवि 29/06/2010 - 20:17
अरेरे! :( आमच्या शाळेत आले होते एकदा व्याख्यानासाठी, मी आत्तापर्यंत ऐकलेले सर्वोत्क्रुष्ट व्याख्यान आहे ते. त्यांची सकाळ मधली 'जागर' लेखमालिका नियमित वाचायचो मी. विनम्र श्रद्धांजली.

ramjya 29/06/2010 - 20:24
प्राचार्य शिवाजीराव भोसले आणी 'आई महोत्सव'-बीड ,एक अतुट नाते होते....माझी भावपूर्ण श्रध्दांजली

jaypal 29/06/2010 - 20:31
या एक बातमीने योगी अरविंद,शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद सारसार एकदम आठवल *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

ऋषिकेश 29/06/2010 - 20:34
अरेरे.. अतिशय नादमय, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी बोलणारे प्राचार्य गेले हे खूपच वाईट झाले विनम्र श्रद्धांजली ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

चतुरंग 29/06/2010 - 20:46
अतिशय संयत, ओघवते आणि नर्म विनोदाची पखरण करत जनसमूहाला कवेत घेणारे प्रभावी वक्तृत्त्व. त्यांची बरीच भाषणे ऐकण्याचा योग आला. वसंत व्याख्यानमालेच्या एका व्याख्यानानंतर टिळकस्मारक मंदिरात त्यांच्याशी संभाषण साधण्याचाही योग आला होता. (दु:खी)चतुरंग

काहीशा संथपणाने पण एका रिदम मध्ये त्यांचे भाषण असायचे.स्पष्ट उच्चार, विचारांची पक्कीबैठक,सहजपणे उपलब्ध असलेली अचूक माहिती यासर्वांचा एक रासायनीक परिणाम होउन ऐकणार्‍याची ब्रम्हानंदी टाळी नाही लागली तरच नवल. बोलण्यामध्ये कोणताही आक्रस्ताळेपणा किंवा अनाठायी अभिनिवेश नाही. आरोह अवरोह असला फार काही प्रकार नाही. (स्वराचा उंचसखलपणा हा कायम क्ष अक्षाशी समांतर ) शब्द तर असे की. या प्रसंगी सुध्दा एक उदाहरण लिहील्याशिवाय राहवत नाही. ---- " मुलांच्या प्रकृति मध्ये जेंव्हा विकृति निर्माण होते तेंव्हा त्यांची संकृति बिघडते" ---- विवेकानंद स्मारकासाठी त्यांचे योगदान तर खूप महत्वाचे होते. असो. धक्कादायक नसली तरी अशी बातमी वाईटच असते. माझी या अधुनिक ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!!

नितिन थत्ते 29/06/2010 - 22:11
माझीपण श्रद्धांजली. ओघवते भाषण असे त्यांचे. नितिन थत्ते

एकदा त्याना ऐकण्याचा योग आला होता.. भाग्यवान म्हणायचो मी.. माझा पुर्वी लिहिलेला हा लेख हीच माझी श्रद्धांजली .. कारण त्यातले विचार आत्ताही लागु होतातच विनायक पाचलग वाँट टु टॉक

भोचक 30/06/2010 - 09:14
देशोदेशीचे दार्शनिक नावाची त्यांची अतिशय सुंदर लेखमालाही सकाळमध्ये गाजली. नाशिकमध्येही ते नियमित व्याख्यानांना यायचे. त्यांना विनम्र आदरांजली. (भोचक) जाणे अज मी अजर

सागर 02/07/2010 - 14:27
पुढील दुव्यावरुन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एमपी थ्री स्वरुपातील ३ व्याख्याने उतरवून घेता येतील १. योगी अरविंद २. स्वामी विवेकानंद ३. छत्रपति शिवाजी महाराज http://www.4shared.com/dir/19sXzgYL/Vyakhyane.html

माझीही भावपूर्ण श्रध्दांजली. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

विसोबा खेचर 29/06/2010 - 19:39
अरेरे.. मोठा माणूस गेला.. खूप सुंदर आणि प्रासादिक बोलायचे ते. ऐकत राहावसं वाटायच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 29/06/2010 - 19:49
अरेरे.. मोठा माणूस गेला.. खूप सुंदर आणि प्रासादिक बोलायचे ते. ऐकत राहावसं वाटायच! (स्तब्ध)केशवसुमार

विकास 29/06/2010 - 19:40
विनम्र श्रद्धांजली... त्यांचे व्याख्यान प्रत्यक्ष जरी ऐकले नसले तरी ओघवती वक्तृत्वशैली ध्वनीमुद्रीत स्वरूपात ऐकलेली आहे. त्यांचे जागर आणि दिपस्तंभ हे लेखसंग्रह वाचनीय आहेत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हुप्प्या 29/06/2010 - 19:45
ओघवते आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व नेहमीच स्मरणात राहिल. विवेकानंद, शिवाजी महाराज यांच्यावरची भाषणे आठवतायत.

आत्ताच समजले, शिवाजीराव भोसले गेले.. पुण्यात एक दोनदा त्यांची व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला होता. तसेच आमच्या शाळेच्या कोणत्या तरी महोत्सवातही ते एकदा प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असताना त्यांचे भाषण ऐकलेले आठवते आहे. तात्या म्हणतो तसे रसाळ आणि प्रासादिक बोलायचे ते, जणू एखादी मैफलच ऐकतो आहेत असे वाटावे! विनम्र आदरांजली, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मी ही कुठेतरी त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. संपूच नये अशी काही व्याख्यानं ऐकली त्यात शिवाजीराव भोसल्यांचं एक! विनम्र श्रद्धांजली. अदिती

चिन्मना 29/06/2010 - 19:49
मला ही बातमी मिसळपाव वरच कळतीये. इ-सकाळ किंवा मटावर आधी दिसली नाही. आता इ-सकाळवर दिसत आहे. दु:खद बातमी. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

सनविवि 29/06/2010 - 20:17
अरेरे! :( आमच्या शाळेत आले होते एकदा व्याख्यानासाठी, मी आत्तापर्यंत ऐकलेले सर्वोत्क्रुष्ट व्याख्यान आहे ते. त्यांची सकाळ मधली 'जागर' लेखमालिका नियमित वाचायचो मी. विनम्र श्रद्धांजली.

ramjya 29/06/2010 - 20:24
प्राचार्य शिवाजीराव भोसले आणी 'आई महोत्सव'-बीड ,एक अतुट नाते होते....माझी भावपूर्ण श्रध्दांजली

jaypal 29/06/2010 - 20:31
या एक बातमीने योगी अरविंद,शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद सारसार एकदम आठवल *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

ऋषिकेश 29/06/2010 - 20:34
अरेरे.. अतिशय नादमय, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी बोलणारे प्राचार्य गेले हे खूपच वाईट झाले विनम्र श्रद्धांजली ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

चतुरंग 29/06/2010 - 20:46
अतिशय संयत, ओघवते आणि नर्म विनोदाची पखरण करत जनसमूहाला कवेत घेणारे प्रभावी वक्तृत्त्व. त्यांची बरीच भाषणे ऐकण्याचा योग आला. वसंत व्याख्यानमालेच्या एका व्याख्यानानंतर टिळकस्मारक मंदिरात त्यांच्याशी संभाषण साधण्याचाही योग आला होता. (दु:खी)चतुरंग

काहीशा संथपणाने पण एका रिदम मध्ये त्यांचे भाषण असायचे.स्पष्ट उच्चार, विचारांची पक्कीबैठक,सहजपणे उपलब्ध असलेली अचूक माहिती यासर्वांचा एक रासायनीक परिणाम होउन ऐकणार्‍याची ब्रम्हानंदी टाळी नाही लागली तरच नवल. बोलण्यामध्ये कोणताही आक्रस्ताळेपणा किंवा अनाठायी अभिनिवेश नाही. आरोह अवरोह असला फार काही प्रकार नाही. (स्वराचा उंचसखलपणा हा कायम क्ष अक्षाशी समांतर ) शब्द तर असे की. या प्रसंगी सुध्दा एक उदाहरण लिहील्याशिवाय राहवत नाही. ---- " मुलांच्या प्रकृति मध्ये जेंव्हा विकृति निर्माण होते तेंव्हा त्यांची संकृति बिघडते" ---- विवेकानंद स्मारकासाठी त्यांचे योगदान तर खूप महत्वाचे होते. असो. धक्कादायक नसली तरी अशी बातमी वाईटच असते. माझी या अधुनिक ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!!

नितिन थत्ते 29/06/2010 - 22:11
माझीपण श्रद्धांजली. ओघवते भाषण असे त्यांचे. नितिन थत्ते

एकदा त्याना ऐकण्याचा योग आला होता.. भाग्यवान म्हणायचो मी.. माझा पुर्वी लिहिलेला हा लेख हीच माझी श्रद्धांजली .. कारण त्यातले विचार आत्ताही लागु होतातच विनायक पाचलग वाँट टु टॉक

भोचक 30/06/2010 - 09:14
देशोदेशीचे दार्शनिक नावाची त्यांची अतिशय सुंदर लेखमालाही सकाळमध्ये गाजली. नाशिकमध्येही ते नियमित व्याख्यानांना यायचे. त्यांना विनम्र आदरांजली. (भोचक) जाणे अज मी अजर

सागर 02/07/2010 - 14:27
पुढील दुव्यावरुन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एमपी थ्री स्वरुपातील ३ व्याख्याने उतरवून घेता येतील १. योगी अरविंद २. स्वामी विवेकानंद ३. छत्रपति शिवाजी महाराज http://www.4shared.com/dir/19sXzgYL/Vyakhyane.html
संतांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे प्राचार्य माननीय शिवाजीराव भोसले यांचे आज पुण्यात दु:खद निधन झाले. या महान व्यक्तिमत्त्वास विनम्र आदरांजली...

गुत्तुडा

टारझन ·

कथा चांगली रंगवली आहे. शेवट थोडा लवकर आवरला आसं वाटलं. गुंत्याच्या आणखीन गाठी उलगडून दाखवल्या असत्या तर.. असं वाटत राहिलं. keep it up

In reply to by राजेश घासकडवी

टारझन 25/06/2010 - 00:04
जास्त खाजगी उलगडण्याची गरज वाटली नाही , थोडक्यात सांगण्यात कमी पडलो असेन. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by घाटावरचे भट

नंदन 25/06/2010 - 00:25
आहे.
बर्‍याचदा परिस्थिती काही वेगळीच असते. गैरसमज, स्वाभिमान, अहं, समोरच्याला गृहित धरणं ह्या मुळे जो "गुत्तुडा" होतो ना , तो एखाद्या वेळेस सोडवुन पहा ... फार बरं वाटतं !!
--- अगदी, अगदी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by श्रावण मोडक

मस्त कलंदर 25/06/2010 - 00:31
आणि मी मोडकांशी! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by श्रावण मोडक

मस्त कलंदर 25/06/2010 - 00:31
आणि मी मोडकांशी! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by नंदन

चतुरंग 25/06/2010 - 00:36
ईगो आणि गृहित धरणं हे मोठे शत्रू! (टार्‍या, खूप दिवसांनी विचार करायला लावणारं ललित लिहिलंस. मस्त. खूप बरं वाटलं वाचून.) (मांज्याच्या गुंत्यानं हात कापलेला)चतुरंग

प्रभो 25/06/2010 - 00:30
अंमळ आमच्या गुत्तड्याच्या आठवणीने हळवा झालो... :( परतल्यावर सोडवावा लागेल गुंता... :)

In reply to by प्रभो

चिन्मना 25/06/2010 - 04:26
असंच काहीसं झालं :| टार्‍या लेकाच्या जुन्या आठवणींमध्ये लोटलंस तू... गुत्ताड काही केल्या सुटत नाही कित्येक वर्षं झाली तरी... : _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

पर्फेक्ट टार्‍या धागा. जास्त खाजगी न लिहिताही अजून लिहिता आलं असतं असं वाटलं. पण थेट मनातून आलेलं असं जे जाणवतं ते तुझ्या लेखनाच वैशिष्ट्य. कीप इट अप असेच म्हणतो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शुचि 25/06/2010 - 00:39
+१ थेट मनातून आलेलं असं जे जाणवतं ते तुझ्या लेखनाच वैशिष्ट्य टारगट बेअर्स हिज सोल इन हिज रायटींग. काही मुलामा नसतो. मला आवडतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि 25/06/2010 - 00:33
छान लेख आहे रे टारझन. पण मला वाटतं काही मुली इतरांना फार "ग्रांटेड" घेतात. अशांना फार भाव नको देत जाऊस : ( व्हाय द हेल वॉज शी सो मूडी? हे लोक इतरांना काय मूड सांभाळणारे समजतात काय? मला खूप राग आला तिचा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

टारझन 25/06/2010 - 00:40
हा हा हा , बर्‍याच जणांचा असा स्वभाव असतो ... आय वॉज ओक्के विथ ईट ... आई-बापा पासुन लांब एकटं राहाणं , जास्त कोणात मिसळण्याची सवय नसनं आणि एखाद्याच्या सहवासात जास्त काळ राहिलं की चुकुन असं होत असावं :) " गर्ल्स अल्वेज नीड अ लिसणर " क असं कोणीतरी ख्यातणाम माणुस म्हणुन गेलाय म्हणे :) -(ख्यातनाम) टारझन

In reply to by टारझन

एखाद्याच्या सहवासात जास्त काळ राहिलं की चुकुन असं होत असावं खरंय बघ. कधी कधी अति सहवासामुळे तसं होत असावं. टारू लेख बाकी मस्तं. (असा-तसा) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

रेवती 25/06/2010 - 00:56
एवढं चांगलं लिहिता येतं तर उगीच चटोर धागे का काढतोस रे टार्‍या? मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! चांगलं लिहिलयस. रेवती

In reply to by रेवती

घाटावरचे भट 25/06/2010 - 01:00
>>मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! हम्म्म्म.... यालाच 'मणाच्या कपातले'चे अजून एक (जास्त चांगले) व्हर्जन मानावे काय?? :-?

In reply to by रेवती

एवढं चांगलं लिहिता येतं तर उगीच चटोर धागे का काढतोस रे टार्‍या? मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! चांगलं लिहिलयस. रेवतीसारखेच आले माझ्याही मनात.. स्वाती

छान लिहिलंय टारझन, मी तुमच्या भावना समजू शकतो. कधी कधी काय होत, आपण एखाद्या व्यक्तीला प्रेम, मैत्री भावनेने मदत करतो.. मात्र अशा व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा पुरेपूर वापर करून घेत असतात. मात्र आपण हे सर्व प्रेमापोटीच करत असल्याने आपल्याला त्याची जाणीव होत नाही. काही व्यक्ती पक्क्या मुरलेल्या लोभी, स्वार्थी आणि ढोंगी असतात. मला अशा अनेक मित्र आणि मैत्रीणींचा अनुभव आहे. अशांपासून सावध राहणेच श्रेयस्कर. [विशेष नोंद: मला माझ्या प्रतिसादातून कुठेही तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत अथवा तुमच्या मैत्रीणीबद्दल कोणतेही विधान करायचे नाही, हा प्रतिसाद म्हणजे माझे एक सामान्य मत (general opinion) आहे.] -- (अनुभवी)इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

jaypal 25/06/2010 - 10:16
" आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? " एकदम पटेश =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

छोटा डॉन 25/06/2010 - 10:21
टार्‍या, एक नंबर लिहले आहेस रे. भाड्या एवढे चांगले जमत असताना हा प्रकार वारंवार का ट्राय करत नाहीस ? लेख एकदम मस्त, आवडला ! बाकी 'रिलेशन्स' म्हणजे 'गुत्तुडा' हा आलाच, कधी सहज एका झटक्यात सुटतो तर सोडवण्याच्या प्रयत्न करत असताना जास्तच 'गुत्तुन' बसतो. काहीही करा पण सावधगिरी ही बाळगावीच लागते, कारण हा 'गुत्तुडा' मांजासारखाच तेज असतो व कधी 'जखम देईल' ते सांगता येत नाही, म्हणुन हे मांजासारखे रिलेशन्स जरा जपुनच हाताळावेत. त्यात रिलेशन्स जर नाजुक वळणावर असतील तर जास्तच सावधगिरी पाळणे आवश्यक असते कारण " कधी कधी चांगले रिलेशन्स असलेल्या एक मित्राने आपल्या दिलेली खणखणीत शिवी गोड वाटते तर तेच रिलेशन्स इघडले की एखादा साधा शब्दही काही वेळा खुप ठेच पोहचवतो ..." ------ छोटा डॉन

विसोबा खेचर 25/06/2010 - 11:31
छान प्रकटन रे टार्‍या.. अवांतर - तूर्तास माझ्या आयुष्यात अश्या काही घटना घडत आहेत, घडल्या आहेत की त्यामुळे सगळा गुतडा सुटला आहे.. मित्रांचा, नात्यागोत्याचा, सगळाच गुतडा सुटला आहे, स्वच्छ झाला आहे. आपलं कोण, परकं कोण हे स्पष्ट झालं आहे.. ज्यांना आपलं मानत होतो त्यानी पार परकं केलं आणि काही परके वाटत होते, ते खूप आपले निघाले, माझे निघाले! :) असो, लेख वाचून बरं वाटलं रे.. (फिनिक्सची उमेद असलेला) तात्या.

वेताळ 25/06/2010 - 13:43
पण टार्‍याने खुपच चांगले लिहले आहे.बाकी एक ईचारु का? वेताळ

टारझन भौ उत्तम लेख टार्‍या अ‍ॅट हिस बेस्ट.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

satish kulkarni 25/06/2010 - 14:16
मण किती कोमळ असतं हे बर्‍याच जणांना उमजत नाही. वा बुवा !!! किती तरी दिवसानी ण कसा कोमल लागलाय. असेच म्हणतो.....

स्पंदना 25/06/2010 - 14:40
अतिशय सुन्दर!! "गुत्तुडा झाला म्हणुन टाकुन द्यायचा का?" सुन्दर विचार. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मस्त कलंदर 25/06/2010 - 15:35
टारू.. खूप छान लिहिलंयस.. डॉनच्या प्रतिसादासही सहमत!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन 26/06/2010 - 20:40
धन्यवाद रे माझ्या मित्रमैत्रिणींनो :) माझे दोन शब्द शांत चित्ताने वाचल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे , जैहिन्जैम्हाराष्ट्र !!

In reply to by वेताळ

शानबा५१२ 27/06/2010 - 23:27
आम्ही आयुष्यात इतक्या वेळ(वर्ष) वाया घालवणा-या,प्रतिमा खराब करणा-या कामात खुप वाटोळ करुन घेतल आहे,आता हे त्यात भर नको व ज्ञानसाधनेत व्यतय नको म्हणुन अशा गोष्टींना लांबुनच रामराम करतो! ~X( पुरे पुरे शान्बा!! __________________________________________________ see what Google thinks about me! इथे

कथा चांगली रंगवली आहे. शेवट थोडा लवकर आवरला आसं वाटलं. गुंत्याच्या आणखीन गाठी उलगडून दाखवल्या असत्या तर.. असं वाटत राहिलं. keep it up

In reply to by राजेश घासकडवी

टारझन 25/06/2010 - 00:04
जास्त खाजगी उलगडण्याची गरज वाटली नाही , थोडक्यात सांगण्यात कमी पडलो असेन. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by घाटावरचे भट

नंदन 25/06/2010 - 00:25
आहे.
बर्‍याचदा परिस्थिती काही वेगळीच असते. गैरसमज, स्वाभिमान, अहं, समोरच्याला गृहित धरणं ह्या मुळे जो "गुत्तुडा" होतो ना , तो एखाद्या वेळेस सोडवुन पहा ... फार बरं वाटतं !!
--- अगदी, अगदी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by श्रावण मोडक

मस्त कलंदर 25/06/2010 - 00:31
आणि मी मोडकांशी! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by श्रावण मोडक

मस्त कलंदर 25/06/2010 - 00:31
आणि मी मोडकांशी! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by नंदन

चतुरंग 25/06/2010 - 00:36
ईगो आणि गृहित धरणं हे मोठे शत्रू! (टार्‍या, खूप दिवसांनी विचार करायला लावणारं ललित लिहिलंस. मस्त. खूप बरं वाटलं वाचून.) (मांज्याच्या गुंत्यानं हात कापलेला)चतुरंग

प्रभो 25/06/2010 - 00:30
अंमळ आमच्या गुत्तड्याच्या आठवणीने हळवा झालो... :( परतल्यावर सोडवावा लागेल गुंता... :)

In reply to by प्रभो

चिन्मना 25/06/2010 - 04:26
असंच काहीसं झालं :| टार्‍या लेकाच्या जुन्या आठवणींमध्ये लोटलंस तू... गुत्ताड काही केल्या सुटत नाही कित्येक वर्षं झाली तरी... : _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

पर्फेक्ट टार्‍या धागा. जास्त खाजगी न लिहिताही अजून लिहिता आलं असतं असं वाटलं. पण थेट मनातून आलेलं असं जे जाणवतं ते तुझ्या लेखनाच वैशिष्ट्य. कीप इट अप असेच म्हणतो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शुचि 25/06/2010 - 00:39
+१ थेट मनातून आलेलं असं जे जाणवतं ते तुझ्या लेखनाच वैशिष्ट्य टारगट बेअर्स हिज सोल इन हिज रायटींग. काही मुलामा नसतो. मला आवडतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि 25/06/2010 - 00:33
छान लेख आहे रे टारझन. पण मला वाटतं काही मुली इतरांना फार "ग्रांटेड" घेतात. अशांना फार भाव नको देत जाऊस : ( व्हाय द हेल वॉज शी सो मूडी? हे लोक इतरांना काय मूड सांभाळणारे समजतात काय? मला खूप राग आला तिचा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

टारझन 25/06/2010 - 00:40
हा हा हा , बर्‍याच जणांचा असा स्वभाव असतो ... आय वॉज ओक्के विथ ईट ... आई-बापा पासुन लांब एकटं राहाणं , जास्त कोणात मिसळण्याची सवय नसनं आणि एखाद्याच्या सहवासात जास्त काळ राहिलं की चुकुन असं होत असावं :) " गर्ल्स अल्वेज नीड अ लिसणर " क असं कोणीतरी ख्यातणाम माणुस म्हणुन गेलाय म्हणे :) -(ख्यातनाम) टारझन

In reply to by टारझन

एखाद्याच्या सहवासात जास्त काळ राहिलं की चुकुन असं होत असावं खरंय बघ. कधी कधी अति सहवासामुळे तसं होत असावं. टारू लेख बाकी मस्तं. (असा-तसा) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

रेवती 25/06/2010 - 00:56
एवढं चांगलं लिहिता येतं तर उगीच चटोर धागे का काढतोस रे टार्‍या? मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! चांगलं लिहिलयस. रेवती

In reply to by रेवती

घाटावरचे भट 25/06/2010 - 01:00
>>मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! हम्म्म्म.... यालाच 'मणाच्या कपातले'चे अजून एक (जास्त चांगले) व्हर्जन मानावे काय?? :-?

In reply to by रेवती

एवढं चांगलं लिहिता येतं तर उगीच चटोर धागे का काढतोस रे टार्‍या? मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! चांगलं लिहिलयस. रेवतीसारखेच आले माझ्याही मनात.. स्वाती

छान लिहिलंय टारझन, मी तुमच्या भावना समजू शकतो. कधी कधी काय होत, आपण एखाद्या व्यक्तीला प्रेम, मैत्री भावनेने मदत करतो.. मात्र अशा व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा पुरेपूर वापर करून घेत असतात. मात्र आपण हे सर्व प्रेमापोटीच करत असल्याने आपल्याला त्याची जाणीव होत नाही. काही व्यक्ती पक्क्या मुरलेल्या लोभी, स्वार्थी आणि ढोंगी असतात. मला अशा अनेक मित्र आणि मैत्रीणींचा अनुभव आहे. अशांपासून सावध राहणेच श्रेयस्कर. [विशेष नोंद: मला माझ्या प्रतिसादातून कुठेही तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत अथवा तुमच्या मैत्रीणीबद्दल कोणतेही विधान करायचे नाही, हा प्रतिसाद म्हणजे माझे एक सामान्य मत (general opinion) आहे.] -- (अनुभवी)इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

jaypal 25/06/2010 - 10:16
" आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? " एकदम पटेश =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

छोटा डॉन 25/06/2010 - 10:21
टार्‍या, एक नंबर लिहले आहेस रे. भाड्या एवढे चांगले जमत असताना हा प्रकार वारंवार का ट्राय करत नाहीस ? लेख एकदम मस्त, आवडला ! बाकी 'रिलेशन्स' म्हणजे 'गुत्तुडा' हा आलाच, कधी सहज एका झटक्यात सुटतो तर सोडवण्याच्या प्रयत्न करत असताना जास्तच 'गुत्तुन' बसतो. काहीही करा पण सावधगिरी ही बाळगावीच लागते, कारण हा 'गुत्तुडा' मांजासारखाच तेज असतो व कधी 'जखम देईल' ते सांगता येत नाही, म्हणुन हे मांजासारखे रिलेशन्स जरा जपुनच हाताळावेत. त्यात रिलेशन्स जर नाजुक वळणावर असतील तर जास्तच सावधगिरी पाळणे आवश्यक असते कारण " कधी कधी चांगले रिलेशन्स असलेल्या एक मित्राने आपल्या दिलेली खणखणीत शिवी गोड वाटते तर तेच रिलेशन्स इघडले की एखादा साधा शब्दही काही वेळा खुप ठेच पोहचवतो ..." ------ छोटा डॉन

विसोबा खेचर 25/06/2010 - 11:31
छान प्रकटन रे टार्‍या.. अवांतर - तूर्तास माझ्या आयुष्यात अश्या काही घटना घडत आहेत, घडल्या आहेत की त्यामुळे सगळा गुतडा सुटला आहे.. मित्रांचा, नात्यागोत्याचा, सगळाच गुतडा सुटला आहे, स्वच्छ झाला आहे. आपलं कोण, परकं कोण हे स्पष्ट झालं आहे.. ज्यांना आपलं मानत होतो त्यानी पार परकं केलं आणि काही परके वाटत होते, ते खूप आपले निघाले, माझे निघाले! :) असो, लेख वाचून बरं वाटलं रे.. (फिनिक्सची उमेद असलेला) तात्या.

वेताळ 25/06/2010 - 13:43
पण टार्‍याने खुपच चांगले लिहले आहे.बाकी एक ईचारु का? वेताळ

टारझन भौ उत्तम लेख टार्‍या अ‍ॅट हिस बेस्ट.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

satish kulkarni 25/06/2010 - 14:16
मण किती कोमळ असतं हे बर्‍याच जणांना उमजत नाही. वा बुवा !!! किती तरी दिवसानी ण कसा कोमल लागलाय. असेच म्हणतो.....

स्पंदना 25/06/2010 - 14:40
अतिशय सुन्दर!! "गुत्तुडा झाला म्हणुन टाकुन द्यायचा का?" सुन्दर विचार. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मस्त कलंदर 25/06/2010 - 15:35
टारू.. खूप छान लिहिलंयस.. डॉनच्या प्रतिसादासही सहमत!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन 26/06/2010 - 20:40
धन्यवाद रे माझ्या मित्रमैत्रिणींनो :) माझे दोन शब्द शांत चित्ताने वाचल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे , जैहिन्जैम्हाराष्ट्र !!

In reply to by वेताळ

शानबा५१२ 27/06/2010 - 23:27
आम्ही आयुष्यात इतक्या वेळ(वर्ष) वाया घालवणा-या,प्रतिमा खराब करणा-या कामात खुप वाटोळ करुन घेतल आहे,आता हे त्यात भर नको व ज्ञानसाधनेत व्यतय नको म्हणुन अशा गोष्टींना लांबुनच रामराम करतो! ~X( पुरे पुरे शान्बा!! __________________________________________________ see what Google thinks about me! इथे
"ए कटली रे कटली " "ए मध्या .......... पकड पकड " "मांजा पकड ... मी पतंग घेउन आलो " "च्यायला ... टार्‍या लै गुतुडा झाला लका .. मांजा काय कामाचा नाय " " आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? " काही नात्यांचही असंच असतं , बरिच गुंतागुंत असते आणि आपण तो गुंता सोडवण्याबाबद बर्‍याचदा पॅसिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. गोष्ट मनाला बोचत असते कुठे तरी. पण कधी इगो आडवा येतो, मी कमीपणा का घेऊ ? मी का गैरसमज दुर करावेत ? नाती नेहमी रक्ताचीच असावीत असंही नाही. इनफॅक्ट आपला नातेवाईकांशी हल्ली संबंध तरी कितीसा येतो हो ? कधी सुख-दु:खाच्या प्रसंगात तोंडदेखली चार हाय-बाय-कसंकाय ?

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

परिकथेतील राजकुमार ·

अवलिया 21/06/2010 - 12:03
तुम्ही काय हल्ली सुट्टीवर आहात कि काय...धाग्यावर धागे काढताय म्हणून म्हंटल.. --अवलिया

हा हा हा,परा साहेब मिपा वर प्रसिद्ध होण्याचा हा मार्ग सुचाल्याबद्दल धन्यवाद.आता आमची क्याटेगरी विचारजंत कि टुकार असा एक धागा काढावा म्हणतो.म्हंजे लगेच प्रसिद्ध होता येईल. मिपा वरचे चार सदस्य पण धड ओळखत नाही असा चंद्र

शानबा५१२ 21/06/2010 - 12:10
प्र्ण लेख वाचुन झाल्यावर हायस वाटल.फक्त जोरात हुश! करायच बाकी राहील होत. माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. उदाहरणादाखल 'घोड्याला माहीती असेल नियम नाही पाळले तर घोडा............' हा 'unicorn घोडा' की काय त्या लेखावरचे प्रतिसाद व प्रतिसादाला मिळालेले प्रतिसाद. धन्यवाद!

In reply to by शानबा५१२

अवलिया 21/06/2010 - 12:14
>>मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. --अवलिया

In reply to by अवलिया

मदनबाण 21/06/2010 - 13:01
बिचारा मास्तर जुळ्या चिंबो-यापायी बदनाम झाला. ख्या ख्या ख्या. खी खी खी मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

In reply to by अवलिया

II विकास II 21/06/2010 - 12:20
>>काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. == नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन.

In reply to by II विकास II

मदनबाण 21/06/2010 - 12:30
नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन. अरे सख्या...नाना तिकडे आंब्यांच्या मागे लागलाय अन् तू पेढे कसले वाटतोस ? ;) चांगला चोखताना गोड लागेल असा केसर दे त्याला !!! ;) मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

आंबोळी 21/06/2010 - 12:19
अतिशय अभ्यासु लेख. परा यांनी नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन केलय.... खरे म्हणजे त्याना सुट्टी असल्याने ते असे एकावर एक सुंदर धागे काढत आहेत. मित्राची व्यथा त्यांनी येथे फारच प्रभावीपणे मांडली आहे. येथे खरे म्हणजे विचारजंतांवर आजून विस्तृत चर्चा करता आली असती. पण हरकत नाही. पु.ले.शु. आंबोळी

वेताळ 21/06/2010 - 12:21
माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. हे कसे काय तु म्हणु शकतोस? परा हलकट आहे हे परत सिध्द झाले.सगळी गुपिते बाहेर फोडतो. X( वेताळ

In reply to by वेताळ

शानबा५१२ 21/06/2010 - 12:30
सांगायची इच्छा नव्हती पण विचारलस म्हणुन सांगतो. एक उदाहरण दीलच आहे,तु मग त्यावरुन अंदाज नाही का काढु शकत? लिहणार होतो सर्व शोधुन शोधुन पण राहु दे कोणाची नाव आली तर तापतील माझ्यावर!

सहज 21/06/2010 - 12:22
क्षणभर वाटले की थोर विचारवंत परा यांनी टुकारवंतीय लोकांच्या हातात कोलीत दिले आहे की काय? पण धागा दुसर्‍यांदा वाचला तेव्हा त्यामागील खरा उद्देश कळाला. अर्थात ज्यांना कळाला नाही त्यांनी स्व:ताला लेसर ह्युमन समजुन पराचा राग राग करायला काहीच हरकत नाही. लगे रहो पराभाय! लेखमाला होउन जाउ दे.

In reply to by सहज

Nile 22/06/2010 - 13:03
सौंदर्यफुफाटाफेम पराकुमार यांच्या अलौकिक प्रतिभेने नटलेल्या लेखावर छिन्न विछिन्न प्रतिसाद पाहुन मन व्याकुळ झाले. मिपावर साचत चाललेल्या तद्दन पकाउ धाग्यांच्या ढिगामुळे आलेल्या विसरतेनेच की काय पराकुमार अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौनच बाळगतात. अश्या ह्या टुकार लेखकांच्या पुरात मिपाकर वाहुन जात असताना पाहुन आलेल्या हताशतेने पराकुमार हतबल झालेले असावेत असे त्यांच्या लेखातील टिंब टिंबातुन टपकत आहे. अश्या अघटितापुढे साक्षात पराकुमारांनीच हात टेकले तर चार घटका शब्द-कण-प्राशन इच्छेने मिपावर येणार्‍या सामान्याने प्रेरणा घ्यावी तरी कुठुन? ह्या भविष्य अंधारात लोटणार्‍या परिस्थितीवर ज्वलंत टिका करण्याच्या हेतुने लेख सुरु केलेल्या पराकुमार यांच्या मनसुब्यावर कुणीतरी मुंबईच्या पर्ज्यनाचा प्रहार केला आहे की काय असे वाटल्याशिवाय रहावत नाही. -Nile

ऋषिकेश 21/06/2010 - 15:13
मिपावर "मिपा" आणि त्यावरील लेखन/लेखक वगैरे विषयांवर चांगले./वाईट/अभ्यासपूर्ण/ एकोळीचे वगैरे वगैरे धागा/कौल काढणारे विसरलास का? तेही लग्गेच प्रसिद्ध होतात ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

प्रभो 21/06/2010 - 18:23
हॅहॅहॅ...क्याफेतला सौंदर्यफुफाटा कमी झालेला दिसतोय.... लेख बिख लिहायला लागलास ....ते पण विचारजंती... ;)

तिमा 21/06/2010 - 18:24
परा, टारझन, सहज्,शानबा ५१२, घासकडवी, वेताळ, विकास, आंबोळी, छोटा डॉन, शिल्पा ब, मदनबाण, अवलिया, ते कोण ते डायबिटिसवाले, बिरुटेसर, घाटपांडे, क्लिंटन, विसोबा खेचर ही सहज आठवणारी नांवे आहेत. म्हणून या मिपावर प्रसिध्द व्यक्ति आहेत असे म्हणता येईल का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शुचि 21/06/2010 - 18:38
>>अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्‍या स्मायली काढतात.>> =)) =)) =))

पाषाणभेद 21/06/2010 - 19:00
ज्याप्रमाणे विचार हि एक प्रवृत्ती आहे अन विचारजंत हा त्या प्रवृत्तीचा एक प्राणी आहे त्याच प्रमाणे टुकार ही एक हि एक प्रवृत्ती आहे. तत्राप आपण विचारजंत हा प्राणी असल्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे टुकारजंत ह्या प्राण्याचाच उल्लेख करायला हवा होता. आपण केवळ टुकार असा उल्लेख केल्याने लेखात जे वजन प्राप्त होणे क्रमप्राप्त होते ते प्राप्त न होता अवास्तव महत्व (त्या शब्दाला - लेखाला नव्हे) प्राप्त झाले हे आपणास ठावूक नसल्याने आम्हास ते तुम्हास व त्याचप्रमाणे इतर सर्व वाचकांस नम्रपणे कथीत करू वाटते. त्या वाटण्यामागेही (चटणी नव्हे)आपल्याप्रती असणारे गुण जसे स्नेह, प्रेम, अभिलाशा, सहृदता, आत्मियता, करूणा, दया, क्षमा, शितलता (म्हणजे थंडपणा - आपल्या प्रकृतीचा नव्हे- आपल्या स्वभावाचा) कारणीभूत आहे. आपले विशाल अतं:करण या विचाररंजनाला सामावून घेतीलच अशी आम्हास आशा, विश्वास आमच्या नेत्रांस दृषष्टीगोचर होत आहे. असो. देवाजीची करूणा आहेच. ती आपणांस लाभो या सदिच्छा, शुभेच्छा, आशा, विश्वास आहे. तथास्तू. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नितिन थत्ते 21/06/2010 - 21:56
शुद्धलेखन या अश्लील शब्दाचा मिपासारख्या सोज्वळ संकेतस्थलावर उघड उल्लेख केल्याबद्दल अदितीबैंचा निषेध. संपादक झोपले आहेत का? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

संपादक झोपले आहेत का? मिपावरील कर्मकांडातील सध्याचा एक आवश्यक विधी पूर्ण केल्याबद्दल मी तुमचेपण पांग कसे फेडू याचाच विचार करून तळमळतो आहे. इतका वेळ कोणीही अजून असे लिहिले कसे नाही म्हणून तळमळत होतो. मी तुमचे उपकार खरोखरीच जल्मभर विसरणार नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 22/06/2010 - 12:12
>>तुमचेपण पांग कसे फेडू आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते? --अवलिया

In reply to by अवलिया

आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते?
"फेडिन पाङ्गकर्ते" हे जास्ती योग्य वाटते ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुक्तसुनीत 21/06/2010 - 21:58
>> प्रसिद्धिपरांङमुख शुद्धलेखन चुकलंच हो कार्यकर्ते! प्रसिद्धीपराङ्मुख हे "शुद्ध" आहे का ? -सुषुम्नावस्थेतला संपादक !

टारझन 21/06/2010 - 21:14
केवळ अफलातुन !! हा विषय घेऊन टार टार फाड्ण्याचा विचार होता , परंतु तो लेख मनातल्या मनात खारिज करुन टाकला , बिपीनदा मुळे , उगाच माझ्यामुळे त्यांना खराब णको वाटायला !! टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे :) ह्यात मी सुद्धा आलो :)

In reply to by प्रभो

टारझन 21/06/2010 - 21:53
आयडी पण ऊडवा राव ... कारण छाण छाण गोड गोड बळेच वागणे आपल्याला जमणार नाय ... आणि डोक्याला शॉट देणारं वाचल्यावर केकलल्या शिवाय आत्मा पांडुरंगाला चैन काय पडत नाय :) जुलै म्हैण्यापासनं जालिय व्हिआरेस च घेतो :)

In reply to by टारझन

पंगा 21/06/2010 - 22:03
टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे Smile ह्यात मी सुद्धा आलो Smile
सहमत. आम्ही मान्य करतो. काहीजण करत नसतीलही. ज्याचात्याचा प्रश्न. काय? - पंडित गागाभट्ट.

In reply to by टारझन

Pain 21/06/2010 - 22:49
टारझन फॅक्ट्स: चूक. आणि स्वतः ला त्यात धरल्याने चुकिची वस्तुस्थिती होणार नाही.

Pain 21/06/2010 - 22:53
आधी सुरु केलेली मुलाची गोष्ट पुर्ण कर आणि मग काहीही लिही. या क्रमशः वाल्यांचे काहीतरी केले पाहिजे.

सुहास.. 29/03/2011 - 12:50
हा कसा काय मिस झाला ;) =)) =)) =)) झकास लिखाण आणि त्यावरील प्रतिसाद ही

कवितानागेश 29/03/2011 - 14:56
पुन्हा एकदा खूप हसले. शिवाय, काही लोकांची आधीच एवढी उघड लाल असते की त्यांना मान्य वगैरे करण्याची गरज पडत नसेल. >> ही प्रतिक्रिया बेष्ट आहे!

हा सगळा लेख वाचल्यावर मिपा वर लिहावे की नाही असा प्रश्न पडला आहे कारण आम्ही नवीन लोकांना प्रसिद्धी नको पण वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार मिळेल हिच अपेक्षा आहे …

* विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. *जमेल तेव्हडा धागा काढणार्‍याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्‍यांचा अपमान करावा. अगदि मान्य... असेच होते इथे

धागा हा हटके विषयावर असावा....निराळ्या बाजुने घटनेचा विचार करुन धागा गुंफावा ...जेंव्हा शब्द अपुरे पडतात त्या वेळी चित्रांचा मुक्त हस्ते वापर करावा..[चित्रे कशी चढवायची याच्या सुचना दिल्या आहेतच ] टिकाकाराना घाबरू नये..पण सुचनांचा आदर करावा.. .....बरेच वेळा तुमचे धागे उडतात ...पण ना उमेद होऊ नये.. धागा काढताना आपले व इतरांचे २ घटका मनोरंजन इतकी माफक अपेक्षा ठेवून धागा गुंफावा ...

अवलिया 21/06/2010 - 12:03
तुम्ही काय हल्ली सुट्टीवर आहात कि काय...धाग्यावर धागे काढताय म्हणून म्हंटल.. --अवलिया

हा हा हा,परा साहेब मिपा वर प्रसिद्ध होण्याचा हा मार्ग सुचाल्याबद्दल धन्यवाद.आता आमची क्याटेगरी विचारजंत कि टुकार असा एक धागा काढावा म्हणतो.म्हंजे लगेच प्रसिद्ध होता येईल. मिपा वरचे चार सदस्य पण धड ओळखत नाही असा चंद्र

शानबा५१२ 21/06/2010 - 12:10
प्र्ण लेख वाचुन झाल्यावर हायस वाटल.फक्त जोरात हुश! करायच बाकी राहील होत. माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. उदाहरणादाखल 'घोड्याला माहीती असेल नियम नाही पाळले तर घोडा............' हा 'unicorn घोडा' की काय त्या लेखावरचे प्रतिसाद व प्रतिसादाला मिळालेले प्रतिसाद. धन्यवाद!

In reply to by शानबा५१२

अवलिया 21/06/2010 - 12:14
>>मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. --अवलिया

In reply to by अवलिया

मदनबाण 21/06/2010 - 13:01
बिचारा मास्तर जुळ्या चिंबो-यापायी बदनाम झाला. ख्या ख्या ख्या. खी खी खी मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

In reply to by अवलिया

II विकास II 21/06/2010 - 12:20
>>काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. == नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन.

In reply to by II विकास II

मदनबाण 21/06/2010 - 12:30
नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन. अरे सख्या...नाना तिकडे आंब्यांच्या मागे लागलाय अन् तू पेढे कसले वाटतोस ? ;) चांगला चोखताना गोड लागेल असा केसर दे त्याला !!! ;) मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

आंबोळी 21/06/2010 - 12:19
अतिशय अभ्यासु लेख. परा यांनी नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन केलय.... खरे म्हणजे त्याना सुट्टी असल्याने ते असे एकावर एक सुंदर धागे काढत आहेत. मित्राची व्यथा त्यांनी येथे फारच प्रभावीपणे मांडली आहे. येथे खरे म्हणजे विचारजंतांवर आजून विस्तृत चर्चा करता आली असती. पण हरकत नाही. पु.ले.शु. आंबोळी

वेताळ 21/06/2010 - 12:21
माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. हे कसे काय तु म्हणु शकतोस? परा हलकट आहे हे परत सिध्द झाले.सगळी गुपिते बाहेर फोडतो. X( वेताळ

In reply to by वेताळ

शानबा५१२ 21/06/2010 - 12:30
सांगायची इच्छा नव्हती पण विचारलस म्हणुन सांगतो. एक उदाहरण दीलच आहे,तु मग त्यावरुन अंदाज नाही का काढु शकत? लिहणार होतो सर्व शोधुन शोधुन पण राहु दे कोणाची नाव आली तर तापतील माझ्यावर!

सहज 21/06/2010 - 12:22
क्षणभर वाटले की थोर विचारवंत परा यांनी टुकारवंतीय लोकांच्या हातात कोलीत दिले आहे की काय? पण धागा दुसर्‍यांदा वाचला तेव्हा त्यामागील खरा उद्देश कळाला. अर्थात ज्यांना कळाला नाही त्यांनी स्व:ताला लेसर ह्युमन समजुन पराचा राग राग करायला काहीच हरकत नाही. लगे रहो पराभाय! लेखमाला होउन जाउ दे.

In reply to by सहज

Nile 22/06/2010 - 13:03
सौंदर्यफुफाटाफेम पराकुमार यांच्या अलौकिक प्रतिभेने नटलेल्या लेखावर छिन्न विछिन्न प्रतिसाद पाहुन मन व्याकुळ झाले. मिपावर साचत चाललेल्या तद्दन पकाउ धाग्यांच्या ढिगामुळे आलेल्या विसरतेनेच की काय पराकुमार अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौनच बाळगतात. अश्या ह्या टुकार लेखकांच्या पुरात मिपाकर वाहुन जात असताना पाहुन आलेल्या हताशतेने पराकुमार हतबल झालेले असावेत असे त्यांच्या लेखातील टिंब टिंबातुन टपकत आहे. अश्या अघटितापुढे साक्षात पराकुमारांनीच हात टेकले तर चार घटका शब्द-कण-प्राशन इच्छेने मिपावर येणार्‍या सामान्याने प्रेरणा घ्यावी तरी कुठुन? ह्या भविष्य अंधारात लोटणार्‍या परिस्थितीवर ज्वलंत टिका करण्याच्या हेतुने लेख सुरु केलेल्या पराकुमार यांच्या मनसुब्यावर कुणीतरी मुंबईच्या पर्ज्यनाचा प्रहार केला आहे की काय असे वाटल्याशिवाय रहावत नाही. -Nile

ऋषिकेश 21/06/2010 - 15:13
मिपावर "मिपा" आणि त्यावरील लेखन/लेखक वगैरे विषयांवर चांगले./वाईट/अभ्यासपूर्ण/ एकोळीचे वगैरे वगैरे धागा/कौल काढणारे विसरलास का? तेही लग्गेच प्रसिद्ध होतात ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

प्रभो 21/06/2010 - 18:23
हॅहॅहॅ...क्याफेतला सौंदर्यफुफाटा कमी झालेला दिसतोय.... लेख बिख लिहायला लागलास ....ते पण विचारजंती... ;)

तिमा 21/06/2010 - 18:24
परा, टारझन, सहज्,शानबा ५१२, घासकडवी, वेताळ, विकास, आंबोळी, छोटा डॉन, शिल्पा ब, मदनबाण, अवलिया, ते कोण ते डायबिटिसवाले, बिरुटेसर, घाटपांडे, क्लिंटन, विसोबा खेचर ही सहज आठवणारी नांवे आहेत. म्हणून या मिपावर प्रसिध्द व्यक्ति आहेत असे म्हणता येईल का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शुचि 21/06/2010 - 18:38
>>अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्‍या स्मायली काढतात.>> =)) =)) =))

पाषाणभेद 21/06/2010 - 19:00
ज्याप्रमाणे विचार हि एक प्रवृत्ती आहे अन विचारजंत हा त्या प्रवृत्तीचा एक प्राणी आहे त्याच प्रमाणे टुकार ही एक हि एक प्रवृत्ती आहे. तत्राप आपण विचारजंत हा प्राणी असल्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे टुकारजंत ह्या प्राण्याचाच उल्लेख करायला हवा होता. आपण केवळ टुकार असा उल्लेख केल्याने लेखात जे वजन प्राप्त होणे क्रमप्राप्त होते ते प्राप्त न होता अवास्तव महत्व (त्या शब्दाला - लेखाला नव्हे) प्राप्त झाले हे आपणास ठावूक नसल्याने आम्हास ते तुम्हास व त्याचप्रमाणे इतर सर्व वाचकांस नम्रपणे कथीत करू वाटते. त्या वाटण्यामागेही (चटणी नव्हे)आपल्याप्रती असणारे गुण जसे स्नेह, प्रेम, अभिलाशा, सहृदता, आत्मियता, करूणा, दया, क्षमा, शितलता (म्हणजे थंडपणा - आपल्या प्रकृतीचा नव्हे- आपल्या स्वभावाचा) कारणीभूत आहे. आपले विशाल अतं:करण या विचाररंजनाला सामावून घेतीलच अशी आम्हास आशा, विश्वास आमच्या नेत्रांस दृषष्टीगोचर होत आहे. असो. देवाजीची करूणा आहेच. ती आपणांस लाभो या सदिच्छा, शुभेच्छा, आशा, विश्वास आहे. तथास्तू. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नितिन थत्ते 21/06/2010 - 21:56
शुद्धलेखन या अश्लील शब्दाचा मिपासारख्या सोज्वळ संकेतस्थलावर उघड उल्लेख केल्याबद्दल अदितीबैंचा निषेध. संपादक झोपले आहेत का? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

संपादक झोपले आहेत का? मिपावरील कर्मकांडातील सध्याचा एक आवश्यक विधी पूर्ण केल्याबद्दल मी तुमचेपण पांग कसे फेडू याचाच विचार करून तळमळतो आहे. इतका वेळ कोणीही अजून असे लिहिले कसे नाही म्हणून तळमळत होतो. मी तुमचे उपकार खरोखरीच जल्मभर विसरणार नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 22/06/2010 - 12:12
>>तुमचेपण पांग कसे फेडू आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते? --अवलिया

In reply to by अवलिया

आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते?
"फेडिन पाङ्गकर्ते" हे जास्ती योग्य वाटते ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुक्तसुनीत 21/06/2010 - 21:58
>> प्रसिद्धिपरांङमुख शुद्धलेखन चुकलंच हो कार्यकर्ते! प्रसिद्धीपराङ्मुख हे "शुद्ध" आहे का ? -सुषुम्नावस्थेतला संपादक !

टारझन 21/06/2010 - 21:14
केवळ अफलातुन !! हा विषय घेऊन टार टार फाड्ण्याचा विचार होता , परंतु तो लेख मनातल्या मनात खारिज करुन टाकला , बिपीनदा मुळे , उगाच माझ्यामुळे त्यांना खराब णको वाटायला !! टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे :) ह्यात मी सुद्धा आलो :)

In reply to by प्रभो

टारझन 21/06/2010 - 21:53
आयडी पण ऊडवा राव ... कारण छाण छाण गोड गोड बळेच वागणे आपल्याला जमणार नाय ... आणि डोक्याला शॉट देणारं वाचल्यावर केकलल्या शिवाय आत्मा पांडुरंगाला चैन काय पडत नाय :) जुलै म्हैण्यापासनं जालिय व्हिआरेस च घेतो :)

In reply to by टारझन

पंगा 21/06/2010 - 22:03
टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे Smile ह्यात मी सुद्धा आलो Smile
सहमत. आम्ही मान्य करतो. काहीजण करत नसतीलही. ज्याचात्याचा प्रश्न. काय? - पंडित गागाभट्ट.

In reply to by टारझन

Pain 21/06/2010 - 22:49
टारझन फॅक्ट्स: चूक. आणि स्वतः ला त्यात धरल्याने चुकिची वस्तुस्थिती होणार नाही.

Pain 21/06/2010 - 22:53
आधी सुरु केलेली मुलाची गोष्ट पुर्ण कर आणि मग काहीही लिही. या क्रमशः वाल्यांचे काहीतरी केले पाहिजे.

सुहास.. 29/03/2011 - 12:50
हा कसा काय मिस झाला ;) =)) =)) =)) झकास लिखाण आणि त्यावरील प्रतिसाद ही

कवितानागेश 29/03/2011 - 14:56
पुन्हा एकदा खूप हसले. शिवाय, काही लोकांची आधीच एवढी उघड लाल असते की त्यांना मान्य वगैरे करण्याची गरज पडत नसेल. >> ही प्रतिक्रिया बेष्ट आहे!

हा सगळा लेख वाचल्यावर मिपा वर लिहावे की नाही असा प्रश्न पडला आहे कारण आम्ही नवीन लोकांना प्रसिद्धी नको पण वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार मिळेल हिच अपेक्षा आहे …

* विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. *जमेल तेव्हडा धागा काढणार्‍याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्‍यांचा अपमान करावा. अगदि मान्य... असेच होते इथे

धागा हा हटके विषयावर असावा....निराळ्या बाजुने घटनेचा विचार करुन धागा गुंफावा ...जेंव्हा शब्द अपुरे पडतात त्या वेळी चित्रांचा मुक्त हस्ते वापर करावा..[चित्रे कशी चढवायची याच्या सुचना दिल्या आहेतच ] टिकाकाराना घाबरू नये..पण सुचनांचा आदर करावा.. .....बरेच वेळा तुमचे धागे उडतात ...पण ना उमेद होऊ नये.. धागा काढताना आपले व इतरांचे २ घटका मनोरंजन इतकी माफक अपेक्षा ठेवून धागा गुंफावा ...
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

घरगुती सावरकर

भोचक ·

चांगलं संकलन आहे. माणूस आतून-बाहेरून एकच असावा याचा उत्तम आदर्श: माईंनी जेवणासाठी थांबू नये, आपल्यामागे 'घराणेशाही' सुरू होऊ नये, इ.इ. अदिती

विकास 28/05/2010 - 20:07
चांगली माहीती. सावरकरांचे "हिंदू" आणि "हिंदुत्व" शब्दावरील विचार आचार अतिशय स्पष्ट होते. त्यात अंधश्रद्धा अजिबात नव्हती. मात्र "जो पर्यंत जगात इतर धर्मांवरून ओळख होते, तो पर्यंत मी स्वतःला देखीन हिंदूच म्हणवून घेईन" अशा अर्थाचे त्यांचे म्हणणे होते. जे त्यांनी लोकांना सांगितले तेच स्वतः आचरले. त्यांच्यावर त्यांच्या येसू वहीनीचे संस्कार होते. "तू धैर्याची अससी मुर्ती, माझे वहीनी, माझे स्फुर्ती" असे त्यांच्या मला वाटते "सांत्वन" कवितेत त्यांनी येसू वहीनींना लिहीले आहे. संघाचा आणि त्यांचा तात्विक/सैद्धांतिक म्हणजे तुम्हाला कुठला अपेक्षित आहे, ते माहीत नाही, पण मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती. हिंदूत्वाचा अर्थ देखील दोघांच्या मते समानच होता/आहे. पण तो विषय वेगळा आहे. जर कुणाला अधिक बोलायचे असल्यास कृपया वेगळी चर्चा टाका. :) वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. कशा बद्दल? त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले. हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न होते का कसले? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

पंगा 28/05/2010 - 23:02
वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः
अगदी याच दोन संदर्भांबद्दल मीही साशंक आहे.
पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची.
याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे असे वाटते.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
ही विधाने ज्या पद्धतीने लिहिली आहेत, त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. कदाचित प्रत्यक्षात तसे नसेलही, परंतु त्या परिस्थितीत अधिक स्पष्टीकरणाची (आणि या वाक्यांच्या काळजीपूर्वक पुनर्लेखनाची) आवश्यकता आहे असे सुचवावेसे वाटते. (सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, आणि म्हणूनच आज ते आकाशातून आपल्याकडे पाहत असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जर का असे झालेच, तर ते "देवा, यांना क्षमा कर. कारण हे (माझ्या नावावर) जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही." असे म्हणत असण्याची शक्यता दाट वाटते.)
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी
याबद्दल अधिक माहिती लेखकाकडून मिळाल्यास आवडेल. बाकी समयोचित लेख. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

विकास 28/05/2010 - 23:44
त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. असेच वाटले म्हणून तो प्रश्न विचारला. सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, त्या काळात पटकन मान्य न होणारी गोष्ट त्यांनी स्वतःच्या बाबतीत केली होती म्हणजे मंत्रविधीविना अंत्यसंस्कार आणि तेही विद्यूतदाहीनीत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

प्रदीप 30/05/2010 - 10:48
संघाचा आणि त्यांचा ........................... मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...
ह्यावरून मला समजले ते हे की: १. सावरकरांना (अ) स्वातंत्र्यप्राप्ती व (ब) हिंदू संघटन ह्याची प्रायोरिटी होती. २. संघास (अ) राष्ट्रनिर्माण, (ब) हिंदू संघटन व (क) देशाला परमवैभवाकडे नेणे ह्यांची आस होती. आणि म्हणून पुढे तुम्हीच लिहीले आहे की...'त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती'' मग जर (अ), (ब) हे समान होते, तर त्यांच्यात नक्की मतभेद कसले होते? [हा मी निव्वळ प्रश्न उपस्थित केलेला आहे, म्हणून नवा धागा काढत नाही].

ऋषिकेश 28/05/2010 - 20:59
वा चांगले संकलन.. काहि माहिती (जसे लाखाची थैली, मजबूत घर वगैरे) नवीन आहे. धन्यवाद.. बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

पंगा 28/05/2010 - 22:39
बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन!
चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय? फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात. जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते. अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व. सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व. याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.) त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.) थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.) - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमरः मी सध्याच्या प्रचलित अर्थाने हिंदुत्ववादी आहे असे मला वाटत नाही. इतर अर्थांबाबत विचार केलेला नाही.)

Pain 29/05/2010 - 00:01
ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची ???

हुप्प्या 29/05/2010 - 01:31
मंगेशकर घराण्यातील बहुतेक मंडळी, अगदी दीनानाथांपासून सावरकरांचे चाहते/अनुयायी. सावरकरांची अनेक गाणी मंगेशकरांच्या स्वरांनी, संगीताने सजली आहेत आणि अजरामर बनली आहेत. वेळोवेळी हृदयनाथ, लताबाई यांच्या बोलण्यातून सावरकरांविषयीचा आदर जाणवतो. असे ऐकून आहे की कधी कधी लताबाई स्वतः सावरकरांकरता मांसाहारी पदार्थ करुन देत असत. कारण बहुधा सावरकरांच्या घरी ते बनत नसत. तुम्ही कोणी हे ऐकले आहे का?

वीर सावरकर यांच्याविषयीची अधिकची माहिती ~~ (१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता. त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....) (२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे. पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी. अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्राजु 29/05/2010 - 02:03
इंद्रराज.. फार सुंदर माहिती. धागाही छान आहे. आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

"....आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल...." आनंद झाला मला खरंच, वरील वाक्यामुळे. वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मिसळभोक्ता 29/05/2010 - 03:36
फार मोठा माणूस. (होय, माणूसच. देव नाही.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by Pain

मिसळभोक्ता 01/06/2010 - 08:26
देवमाणूस असे कोणीही नसते. एक तर देव, नाही तर माणूस, नाही तर राक्षस. ह्या तीन योनी आहेत. तुमची योनी कुठली ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

Pain 01/06/2010 - 13:15
तसे पाहता देव आणि राक्षसही नसतात. पण एखाद्या माणसातील गुण, कर्त्रुत्व, चारित्र्य विचारात घेउन त्याला देवमाणुस किंवा राक्षस म्हणण्याची पद्धत किंवा terminology आहे.

In reply to by मिसळभोक्ता

टारझन 01/06/2010 - 21:18
तुमची योनी कुठली ?
"तुमची" हा शब्द काळजाला भिडला ... असो =)) (तुमची प्रेमी) तुमचाराम

स्पंदना 29/05/2010 - 08:11
"फार मोठा माणुस" असेच म्हणते. लेख अतिशय सुंदर. इन्द्राजदांची माहिती ही फार चांगली. भोचक आणि इन्द्राजदा तुम्हा दोघांचे आभार. (स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

विकास 29/05/2010 - 08:21
खूप नवीन माहीती कळली. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by स्पंदना

(स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) धन्यवाद अपर्णा जी... वर आत्ताच प्राजुताई यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे ते तुम्हालाही लागु असल्यामुळे तेच इथे देत आहे.....:: वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 29/05/2010 - 19:36
बरीच अधिकची (आणि मला माहीत नसलेली) महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रतिसादांच्या निमित्ताने (आणि मार्फत) येत आहे, हे स्वागतार्हच आहे. यथाशक्ती ती पचवण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एका क्षुल्लक मुद्द्याच्या अनुषंगाने एक शंका आहे.
"भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत.
ही गोष्ट काही पचनी पडली नाही. कुराण हे उर्दू भाषेत नसून अरबी भाषेत आहे अशी माझी समजूत होती. आणि कुराणाचे यदाकदाचित उर्दू भाषेत भाषांतर झाले असेलच, तर त्या भाषांतराच्या अधिकृततेबद्दल साशंक आहे. त्यामुळे उर्दू भाषा शिकून कुराण वाचून ते सटीक व्याख्यान देण्याइतपत समजणे कितपत शक्य आहे याबाबत शंका आहे. कृपया हा आपल्या मुद्द्यातील खोडी काढण्याचा प्रयत्न समजू नये. (एरवी अशा प्रकारच्या खोड्या काढण्याची माझ्यात भरपूर क्षमता असली तरीही.) कदाचित यात अधिक स्पष्टीकरण असू शकेल, त्या परिस्थितीत ते नमूद व्हावे, किंवा तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे. आभारी आहे. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

"....तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे...." जरूर.... मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोताकडून (ज्यात गावातील अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यासू, अधिकारी लोकांचा समावेश आहे...) या संदर्भातील माहिती घेतो व त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादन करेन. वास्तविक ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात त्या अशा प्रकारे कुणी शंका वा चूक लक्षात आणून दिली तरच, अन्यथा लिखित स्वरूपात आले म्हणजे ते अंतीम प्रमाण असे मानले जाते. त्यामुळे मी तरी आपण "खोडी" काढली असे कधीही म्हणणार नाही, नव्हे म्हणूच शकत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 29/05/2010 - 10:50
>>गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! हा सुदिन सध्याच्या हिंदुत्ववादी पक्षाच्या एका राज्यात खरोखरच उगवला आहे. गोवंशाची केवळ उपयुक्तता पाहून तेथे फक्त गायींनाच जन्माला येऊ दिले जात आहे. गोवंशाचे जे घटक फारसे उपयुक्त नाहीत (पक्षी: बैल) त्यांना जन्माला येऊ दिले जात नाही. म्हणजेच आता या राज्यात गाय हा केवळ उपयुक्त पशू म्हणूनच पाहिले जात आहे. :) >>गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर.... जाणून बुजून आरोपी करण्याएवढे सावरकर त्याकाळी राजकीयदृष्ट्या सिग्निफिकंट नेते नव्हते असे मला वाटते. दुसरीकडे १. नथुरामशी सावरकरांचे संबंध होते हे उघड होते. २. गांधींच्या तथाकथित मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणावर सावरकर वेळोवेळी टीका करीत होते. ३. आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करण्यास प्रत्यवाय नसल्याचा सावरकरांचा ज्ञात इतिहास होता. अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. (सावरकरांची स्थानबद्धतेतून फायनल सुटका १९३७ मध्ये काँग्रेसची प्रांतिक सरकारे स्थापन झाल्यावरच झाली होती). (या धाग्यावर हे सर्व अवांतर आहे पण वरील वाक्य लिहिले गेल्याने उत्तर देणे भाग पडले. मूळ वाक्य संपादित झाल्यास माझ्या प्रतिसादातला हा भाग उडवायला हरकत नाही). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

स्वतंत्र उत्तर देत आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 13:10
अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. सावरकरांना १९५० साली बेळगावात अटकेत ठेवले होते (पाकीस्तानी पंतप्रधानाच्या भारत भेटीच्या वेळी) हा आकस नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by वेताळ

आपले स्वागत..... शिवाय आपण इच्छुक असाल तर काही दुकानाची नावेही मी तुम्हाला देईन जिथून अशी दुर्मिळ माहितीची पुस्तके तुम्हाला मिळतील. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भारद्वाज 29/05/2010 - 12:14
@भोचक: घरगुती सावरकरांबद्दल माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. @इन्द्र्राज पवार: तुमच्यामुळे माहितीत नेहमीच नवीन भर पडत असते. तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by भारद्वाज

आपले आभार भारद्वाज जी.... वास्तविक अशा पध्द्तीच्या माहितीचे जे काही असेल ते श्रेय त्या धागा कर्त्यालाच दिले गेले पाहिजे. श्री.भोचक यांनी हा विषय सुरू केला नसता तर ज्या कुणी अधिकची माहिती इथे दिली ती त्यांना देता आली नसती. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भोचकराव, खूप छान धागा. बरीच नविन माहिती कळली. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. पवार साहेब, जरूर लिहा तुम्ही. वाचायला आवडेल.

नितिन जी. "गांधी हत्या" हा विषय खूप मोठा आवाका असलेला विषय आहे आणि जर त्यावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी केवळ आपण दोघांनी नव्हे तर हा धागा (किंवा तत्सम..) वाचणार्‍यांनी त्या खटल्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबींकडे अत्यंत तटस्थपणे पाहणे फार गरजेचे आहे. "मी शाखेचा/सभेचा स्वयंसेवक आहे, म्हणून केवळ सावरकरच काय तर त्या खटल्यातील सर्व संबधित निर्दोष आहेत..." असे प्रतिपादन करणे जेवढे हट्टीपणाचे आहे तितकेच "मी गांधींचा उपासक आहे म्हणून त्यांचा वध होण्यास ज्या काही बाबी कारणीभूत झाल्या त्याच्याशी निगडीत असणारे सर्वजण हे निखालस आरोपी आहेत आणि त्यांना फासावर लटकाविले पाहिजे...." हे म्हणणे देखील तितकेच अपरिपक्वतेचे लक्षण दाखविणारे आहे. मी एक "मराठा" युवक आहे.... आणि मी स्वत: सावरकर प्रेमी आहे... त्यांच्या विचाराचा भक्त आहे, पण माझे प्रेम वा भक्ती ही त्यांच्या सर्वच विचाराशी प्रवास करू शकत नाही. उदा. सावरकरांची "भाकड गायी" विषयी काय मते होती हे तुम्ही स्वत: देखील जाणताच. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, त्याच्याशी मी सहमत असो वा नसो, पण "सावरकर विचाराचा मी भक्त" म्हणून उद्या सामिष भोजनासाठी मी गाय मारा असे कधीही म्हणू शकणार नाही. तीच गोष्ट "महात्मा गांधी" या महामानवाबद्दल. सावरकरांच्याबद्दल मी दहा पाने लिहिली तर दुसरीकडे गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर मी १०० पाने लिहू शकेन इतका त्यांच्या जीवन आणि कार्य याविषयीचा माझा अभ्यास आहे... किंबहुना तो अभ्यास कधी संपत नाही असेच म्हणू या. नेहरूंच्या "इंग्लिश" चा तर मी अक्षरश: दिवाना आहे. हे सुरुवातीसच सांगायचे कारण इतकेच की तुमच्या आक्षेपांना उत्तर देताना आपल्या दोघांचीही पाटी (या विषयाबाबत) कोरी असणे फार गरजेचे आहे, तरच त्या घटनेवर प्रकाश टाकणे योग्य होईल. ६२ वर्षे होऊन गेली भारताच्या इतिहासातील त्या प्रसंगाला आणि खटल्याशी संबंधित सुप्रिम कोर्ट लायब्ररीत जे काही रेकॉर्ड आहे, त्या व्यतिरिक्त अधिकचे अधिकृत पुरावे गोळा करणे मला वाटते गरजेचे नसावे. त्या अनुषंगाने हे उत्तर स्वरूपातील लिखाण : "गांधी हत्या" खटल्यातील एक प्रमुख आरोपी "मदनलाल पाहवा" हा पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेला एक सर्वार्थाने उध्वस्त झालेला हिंदू युवक जो मुंबईत प्रोफ. जगदीशचंद्र जैन (रामनारायण रुईया कॉलेजमध्ये हिंदी व अर्धमागधी शिकवीत...) यांच्याकडे घरगडी म्हणून कामास होता, तो मुंबई वास्तव्यात हिंदू महासभेचा सदस्य झाला आणि गोडसे, आपटे, करकरे यांच्या संपर्कात आला. पुढे या गटाने "मुस्लिमांचा वाढता अनुनय आणि फाळणीनंतर पाकिस्तानला गांधीनी द्यायला लावलेले ५५ कोटी रुपये" या कारणास्तव त्यांचा वध करण्याचे निश्चित केले त्यावेळी (३० जानेवारी १९४८ पूर्वी) जे काय एक दोन प्रयत्न झाले त्यात प्रामुख्याने मदनलाल याने बिर्ला भवन येथे केलेला गावठी बॉम्बचा स्फोट होता. दिल्लीत मदनलाल याला अटक झाल्यावर "तो या संदर्भात (काही जहाल हिंदुत्ववादी युवक गांधींचा वध करणार आहेत...) माझ्याबरोबर एक दोन वेळा तसे तो पुसटसे बोलला होता...त्यामुळे सबब आता जर काही दुर्घटना झालेली नसली तरी पुढे होणारच नाही असे म्हणून सरकारने गांधी सुरक्षेबाबत गाफील राहू नये" असे म्हणत प्रोफ. जैन यांनी मंत्रालयात थेट मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री ना. मोरारजी देसाई यांची भेट घेतली. मोरारजीना त्यात विशेष असे काही तथ्य वाटले नाही तरीही त्यांनी कमिशनर जिमी नगरवाला यांना बोलावून त्यांची व प्रोफ. जैन यांची गाठ घालून दिली. घटना दिल्लीत आणि तक्रार रिपोर्ट मुंबईत ही बाब नगरवाला यांनी दुर्लक्षित म्हणून सोडून दिली... इतकेच नव्हे तर त्यांनी प्रोफ. जैन यांची टरदेखील उडविली. जैन निराशेने परतले पण त्यावेळी मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा असल्याने ते बर्‍याच ठिकाणी वैयक्तिक पातळीवर मदनलालच्या "त्या" इशार्‍याबाबत बोलत राहिले. अखेर "ती" घटना घडलीच.... आणि "वधाच्या जागेवर पकडला गेलेला युवक" हा एक ब्राह्मण असून तो महाराष्ट्रातला आहे ही बातमी विजेच्या वेगाने देशभर सर्वत्र पसरली व त्याचे परिणाम काय झाले हे सर्वाना माहित आहे. खरा धक्का बसला तो मुंबई पोलिसांना.. विशेषत: मोरारजी देसाई आणि कमिशनर जिमी नगरवाला यांना. त्यांना साक्षात्कार झाला की आपणास याची योग्यवेळी "वॉर्निंग" मिळाली होती. ३१ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर समजून चुकले की "गांधी वध" ही घटना केवळ एका व्यक्तीची नसून ती एक Conspiracy आहे. आता "कट" म्हटले की साहजिकच त्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असणे क्रमप्राप्त असते. नेहरू आणि पटेल यांनी तातडीने या बाबीवर खोलवर तपास सुरु करण्याचे आदेश दिले, अर्थात तो पर्यंत गोळ्या झाडणारा तरुण हा "महाराष्ट्रा"तील आहे हे समजले होतेच शिवाय नथुराम दिल्लीत "हिंदू महासभे" च्या निवासस्थानात राहत होता हे उघडकीस आल्यावर मग काय होणार ते सांगणे न लगे. ज्याअर्थी गोडसे, आपटे, करकरे, बडगे, पाहवा हे हिंदू महासभेचे अधिकृत सदस्य त्या तत्वानुसार या वधामागील कर्ताकरवितात्या संघटनेचा अग्रणी म्हणजेच "विनायक दामोदर सावरकर" हेच असणार यावर झटकन शिक्कामोर्तब झाले. आणि दिल्लीवरून आदेश आल्याक्षणी नगरवाला यांनी मुंबईत "सावरकर सदन" वर छापा घातला व सावरकरांची खाजगी कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली तीत १४३ फाईल्स व अंदाजे १०,००० पत्रे होती. पण पोलीस खात्याच्या दुर्दैवाने प्रत्यक्ष "गांधी वधा" च्या वेळेस सावरकर मुंबईत असल्याने त्यांना त्याक्षणी अटक करता येणे शक्य नव्हते.... नाहीतर मोरारजी खूपच उतावळे झाले होते त्या गोष्टीसाठी. केवळ कटात सामील असलेले तरुण 'त्यांनी स्थापित केलेल्या संघटनेचे सदस्य' या अत्यंत विरळ धाग्याच्या आधारे सावरकर अटकेस पात्र ठरत नव्हते ही बाब नगरवाला यांना चांगलीच माहित होती. केवळ प्रोफ. जैन यांनी मदनलाल पाहवा याच्या बरोबर झालेल्या बोलण्याच्या आधारे सावरकर यांना आरोपी म्हणणे पोलिसांना कागदोपत्री शाबित करणे अशक्य झाले. पण देशभरातील त्यावेळची स्थिती पाहता सरकारला "आपण काहीतरी मोठा कट शोधून काढला आहे" हे दाखविण्याची घाई झाली होती आणि जे काय चार तरुण सापडले होते त्यांची नावे तर राज्यकर्त्यांच्या नजरेत किरकोळ होती. गांधी हत्येच्या मागे "कोणीतरी बडा" असणारच ही खात्री त्यांनी मनी बाळगली होती आणि त्या दिवसात महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता. मोरारजीच्या काळात मुंबईत सरकारातील ना.स.का.पाटील सम "मराठी" पुढार्‍यांची काय पत्रास होती नेहरू आणि मोरारजींच्या विरुद्ध बोलायची ! एकदाचे "कट खटल्यात" सावरकरांचे नाव गोवले गेले आणि त्यांना दिल्लीला आणले गेले. १७ फेब्रुवारी १९४८ च्या "उलट तपासणीत" प्रोफ. जैन यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पोलिसांना किंवा मोराराजीभाईंना हे कधीच सांगितले नाही कि मदनलालने मला जी गांधी हत्या योजनेची माहिती दिली त्यात सावरकर यांचे नाव त्याने घेतले होते." खुद्द मदनलाल याने (त्याला दिल्ली पोलिसानी दाखविलेल्या/दिलेल्या पाशवी छळानंतरही...) भर कोर्टात ठासून सांगितले की, "गांधी हत्या कट प्रकरणात मी प्रोफ. जैनच काय पण कुणालाही 'यात सावरकर देखील आहेत' असे सांगितले नाही.. कारण मला फक्त गोडसे, आपटे आणि करकरे यांचीच माहिती होती.... (त्यावेळी तर राहू देच पण त्याने रितसर जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वीस वर्षांनी देखील लेखी स्वरूपात हेच विधान केले होते...) खटला जसजसा पुढे सरकू लागला तसतसे कोर्ट जस्टिस कपूर , तसेच सरकारी वकिलांची फौज यांच्या लक्षात येऊ लागले होते की गांधी वधात "सावरकर" यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा पुढे येत नाही....आणि अखेर जानेवारी १९४९ मध्ये त्यांची खटल्यातून "निर्दोष" म्हणून मुक्तता करण्यात आली. सावरकर यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रामुख्याने नेहरू यांचा फार मोठा सहभाग होता. त्याला कारण म्हणजे सावरकर यांची हिंदुत्ववादाची भूमिका आणि नेहरूंचे ठरलेले मुस्लीम मनधरणी राजकारण. खटल्यानंतर "१६ जून १९८३" च्य पुण्याच्या श्री. एस. आर. दाते संपादित "काळ" या दैनिकात (म्हणजे सुमारे ३५ वर्षानंतर....) एक लेख प्रकाशित झाला होता. तो लेख होता सावरकरांचे लाल किल्ला खटला केस मधील वकील श्री. ल. ब. भोपटकर (आण्णासाहेब भोपटकर यांनी केलेल्या एका रहस्याभेदावर.....ते थोडक्यात खालीलप्रमाणे...) "दिल्लीत खटल्याचे कामकाज चालू असताना एके दिवशी सकाळी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केसची कागदपत्रे वाचत असताना भोपटकरांना तेथील सेवकाने "तुम्हास फोन आला आहे" असे सांगितल्यावरून ते फोनच्या ठिकाणी गेले व फोनकर्त्याला आपली ओळख सांगीतली. पलीकडील बाजूस खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते जे नेहरू मंत्रिमंडळात "कायदा मंत्री" होते. भोपटकरांचे आश्चर्य कमी होण्याच्या अगोदरच आंबेडकरांनी त्यांना सांगितले की, "आज संध्याकाळी तुम्ही मला मथुरा रस्त्याच्या सहाव्या मैल थांब्याजवळ भेटा. मी वाट पाहतो." फोन बंद झाला. कोर्टाचे काम संपल्यानंतर भोपटकर मथुरा रस्त्यावर ठरलेल्या संकेतस्थळी गेले तर त्या अगोदरच एक कारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची वाट पाहत होते. स्टिअरिंग व्हील वर ते स्वत:च होते. थोडावेळ तसाच पुढे प्रवास झाल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली आणि भोपटकरांच्याकडे वळून म्हणाले, "अण्णासाहेब, खरे सांगायचे म्हणजे आमच्याकडे तात्यांच्या विरुद्ध कोणताही निश्चित स्वरूपाचा आरोप नाही; पुरावा नाही. मी कायदा मंत्री आहे त्यामुळे माझ्यासमोर जे पुरावे सादर करण्यांत आले ते शून्य किंमतीचे देखील नाहीत. विश्वास ठेवा की आमच्या कॅबिनेट मंत्रीमंडळातील बहुतांशी मंत्री त्यांना (सावरकर यांना...) या खटल्यांत गुंतविण्याच्या विरुद्ध आहेत... पण केवळ एका व्यक्तीमुळे हा सारा प्रकार चालू आहे... सरदार पटेल यांना देखील आता हे पटत आहे तरीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. पण माझा शब्द प्रमाण माना, तुम्ही तुमच्या अशीलाची केस जिंकालच...." ~~ आणि झालेही तसेच. आता "ती" प्रभावशाली व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू... दुसरे कोण ? ("काळ" मधील वरील प्रसंग त्यानंतर १६.२.१९८९ मध्ये "सावरकर मेमोरिअल कमिटी" ने प्रकाशीत केलेल्या गौरव अंकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

भारद्वाज 29/05/2010 - 16:53
...तर असं हाय व्हय :? तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. जय महाराष्ट्र

In reply to by इन्द्र्राज पवार

आवशीचो घोव् 29/05/2010 - 17:27
...तर असं हाय व्हय :think: तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. असेच म्हणतो. ना.स.का पाटील हॅहॅ

In reply to by इन्द्र्राज पवार

वेताळ 29/05/2010 - 17:29
जागा भयास्तव काहीही लिहायचे बाकी ठेवु नकोस.सत्य काय ते सगळ्याना कळाले पाहिजे. वेताळ

In reply to by इन्द्र्राज पवार

आनंदयात्री 29/05/2010 - 17:47
ख जि ना हा शब्द तोकडा पडावा. कित्येक पुस्तके वाचुन मिळालेले हे ज्ञान असे छान ताटलीत वाढुन समोर आलेय .. आम्ही नशिबवान खरे !!

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 21:58
१. माझा "सावरकर दोषी होते" असा अजिबात दावा नव्हता. तुम्ही नेहरू-पटेल यांनी आकसाने आरोपी केले असे लिहिले होते त्यावरच आक्षेप होता. (नव्या उत्तरात तुम्ही खुबीने पटेलांचे नाव गाळले आहे. कारण तुमच्या संघीय विचारसरणीला ते सुटेबल नाही). २. तुम्ही एक मराठा युवक आहात या माहितीचा येथे काय संबंध हे कळले नाही. ३. तुम्ही जसे आहात तसाच मी काही बाबतीत सावरकर भक्त आहे. पण त्या काही बाबतीत स्वातंत्र्यलढा ही बाब खूप वरची नाही. विज्ञाननिष्ठा, कर्मकांडाला विरोध आणि जात्युच्छेदन या बाबी वर आहेत. ४. गांधींच्या खुनाची पार्श्वभूमी म्हणून जे तुम्ही लिहिले आहे ते १०००००००००+ वेळा ऐकले आहे. त्यापैकी ५५ कोटीचे प्रकरण खोटे आहे हेही अनेकांनी दाखवून दिले आहे.. तरीही 'नेहरूंनी आकसाने सावरकरांना आरोपी केले' या मुद्द्याशी संबंध नसताना तुम्ही ते सर्व लिहिले आहे. प्रत्यक्षात असा कटाचा आरोप ठेवणे हे स्वाभाविकच होते हे तुमच्याच लेखनातून सूचित होते. ४. सावरकर हे मोठे नेते (नेहरूंना थ्रेट निर्माण करण्यासारखे) अजिबात नव्हते. महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता या कल्पनेच्या भरार्‍या आहेत. तसे मोठे नेते असलेच तर ते पटेल आणि राजेंद्रप्रसाद असतील. ५. कटाचा आरोप ठेवण्यात दिगंबर बडगेची साक्ष हा महत्त्वाचा दुवा होता. पण त्याला कोरोबोरेट करणारे पुरावे सरकार दाखवू शकले नाही. ६. आंबेडकर आणि भोपटकर यांच्यातले संभाषण ९९% काल्पनिक असावे. काळ या भोपटकरांच्याच मालकीच्या पेपरात ते लिहून आलेले दिसते. तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. नेहरूंनी एका दृष्टीने सावरकरांवर उपकारच केले. (नाहीतर आपण संजूबाबाच्या सुटकेबद्दल बोलतो तसे त्या सुटकेबद्दलही बोलत राहिलो असतो. किंवा सावरकरांच्या अंदमानातून सुटकेविषयी बोलले जाते तसे याही सुटकेबाबत बोलले गेले असते). तपशीलातील चूकः जस्टिस कपूर हे गांधी खुनाचा खटला चालवत नव्हते. १९६६ मध्ये स्थापन केलेल्या चौकशी आयोगावर ते होते. त्यांच्या अहवालात "सावरकरांविरोधात पुरावा नसला तरी एकूण परिथिती सावरकरांच्या आणि त्यांच्या गटाच्या कटाकडेच निर्देश करते" असे म्हटले होते. ७. नेहरू आणि लियाकत अली यांच्यात एक करार झाला होता. त्या करारानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे अशी काळजी घेतील असे ठरले होते. त्या कराराला सावरकरांनी विरोध केला. त्यानंतर लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती. नंतर सावरकरांनी १३ जुलै १९५० रोजी आपण कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेणार नाही आणि आपल्या मुंबईच्या घरातच राहू असे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिल्यावर त्यांची सुटका झाली. त्यानंतर २० जुलै रोजी त्यांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. पण माझा उद्देश फक्त आकसाने खटल्यात गोवले या मुद्द्याचा प्रतिवाद करणे हा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नितिन जी... या सर्व मुद्यांवर मी सविस्तर लिहू का? ~~ मात्र अकारण आपल्यात कटुता वाढणार असेल तर इथेच थांबू या. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 22:41
कटुता वाढायचे काही कारण नाही. पण माझा एकाच मुद्द्याला आक्षेप होता. खरे तर ते वाक्य तुम्ही लिहिले नसते तर मी एवढे प्रतिसाद दिले नसते. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही. म्हणून थांबू या. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

II विकास II 30/05/2010 - 20:46
>>इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही.
; ही माहीती वाचण्यास उत्सुक आहे. फक्त नवीन धाग्यात दिली तर वाचणीय होईल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 23:08
तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. मग कॉग्रेस तरीही त्यांना गांधीवधात का दोषी मानते? हा आकसच नव्हे काय? लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती सुर्हावर्दी स्वातंत्र्यानंतर (१-२ वर्ष) भारतातच होता त्याला कधी खबरदारीचा उपाय म्हणून अट़क नाही झाली. तत्कालीन कॉग्रेजीं चा खबरदारीचा दुहेरी मापदंड नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:19
सावरकरांविषयी अशी आपल्याकडे काय माहिती आहे की जी मिसळपाववर पचणार नाही असे आपणास वाट्ते ? नितिन थत्तेंना मी इथे जाहिर विनंती करतो की त्यांनी ती इथे द्यावी, माझ्यासारख्याच इतरांनाही ते जाणुन घ्यायची इच्छा असेलच.

In reply to by आनंदयात्री

नितिन थत्ते 29/05/2010 - 23:26
थांबायचे ठरवले आहे म्हणून लिहिणार नाही. मिसळपाववर पचणार नाही हे स्वानुभवाने म्हणत आहे..... पूर्वी गांधींच्या अहिंसेसंबंधी पुराव्यानिशी लेखन केल्यावर मालकांना "गांधींविषयी मिपावर काहीही लिहिण्यास बंदी" घालावीशी वाटली होती. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:33
आजच्या मिपावर असे काही होईल असे वाटत नाही. अर्थात मी इथे तसे लिहु शकत नाही, मी नीलकांतलाही ह्याबाबत विनंती करेन. मिपावरच्या क्राउडचा आपल्याला प्रॉब्लेम असल्यास मी काही करु शकत नाही पण बाकी काही अडचण असेल तर नक्की आपण मार्ग काढुयात. आपण लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.

In reply to by नितिन थत्ते

भारद्वाज 30/05/2010 - 00:02
जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे. थत्तेकाका व पवारकाका, दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी. (मालक-संपादक यांची हरकत नसावी असे वाटते.)

In reply to by नितिन थत्ते

Pain 30/05/2010 - 11:28
१) पटेलांबद्दल पुरेसा पुरावा नसेल, आणि सुधारणा केली असेल किंवा नेहरुंचे नाव घेतल्यावर त्या बाजूचे सर्व लोक आले असे ग्रुहीत धरले गेले असेल. २) तो खुलासा लेखकाबद्दल ३) ५५ कोटीचे प्रकरण खोटे कसे ? मी तर आत्तापर्यंत त्याच्या बाजुचेच सगळे वाचले/ ऐकले आहे. तुम्हाला ही नविन माहिती कुठे मिळाली ? ५) विरोधी गटातील सर्वात मोठा नेता हे माहित नाही पण महरष्ट्रातील सशस्त्र लढ्याचा पुरस्कार करणार्यांचे आदर्श होते हे नक्की. आणि ते कॉग्रेसच्या विरोधात होते. ७) अ)१ देशद्रोही आणि १ देशभक्त यांना एकाच रांगेत बसवु नका. ब) भोपटकरांनी लिहिलेले काल्पनिक आणि त्या कपूर यांनी लिहिलेले खरे असे का ? ८) सारासार विचार करणार्या* कोणीही विरोध केला असता. काँग्रेस नेहमिच, प्रो-अल्पसंख्यांक नाही, प्रो-मुस्लिम धोरणे स्वीकारते. उदा. वाटेल तेवढी. (तुमचे क्र. चुकलेले आहेत. त्यामुळे माझेही चुकले. ते दुरुस्त करा म्हणजे जोड्या जुळतील) शेवटी: १) नेहरू आणि सावरकर यांच्यात स्वातन्त्र्यप्रप्ती आणि त्यानंतरच्या गोष्टी याबद्दल टोकाचे मतभेद होते. २) इतका मोठा आरोप ठेवून एकही पुरावा नसल्याने सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली. यावरून असे सिद्ध होते की "आकसाने खटल्यात गोवले" होते.

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 01/06/2010 - 06:07
य दि फडक्यांसारख्या गांधीप्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांनी पंचावन्न कोटी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे गांधीने उपास करण्याचे कारण भारताने ते पैसे द्यावेत म्हणून नाहीच मुळी असे म्हटले आहे. याउलट गांधींचा तिटकारा असणारे छातीठोकपणे सांगतात की या कारणाकरताच गांधींने उपोषण केले. आता खरे खोटे कसे सिद्ध करणार? नेहरू आणि अन्य तात्कालिन मंडळी ही सावरकरद्वेष्टी होती हे अनेकदा दिसून आलेले आहे. नेहरूंना सावरकर व अन्य हिंदुत्ववादी धोकादायक वाटत होते ह्याला एक उदाहरण. नथुराम गोडशांना फाशी दिल्यावर त्यांचे शव नातेवाईकांना न देता गुपचूपपणे जाळून टाकले. नंतर कुणीतरी ती जागा शोधून तेथील राख एका कलशात भरून आणली. जर थ्रेट वाटत नसती तर शवाची अशी विल्हेवाट लावायचे काय कारण? बाकी काँग्रेस आणि गांधीवाद जेते असल्याने सगळा इतिहास तेच लिहिणार आणि बहुसंख्य जनतेला तेच खरे वाटणार हेही खरेच.

In reply to by हुप्प्या

~~ खुलासा केला आहे.... ~~ ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 30/05/2010 - 09:37
यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. इथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर वगैरे कुठेही लिहा, पण लिहा. आम्हाला वाचायचे आहे. टंकण्याचा कंटाळा असेल तर ध्वनिमुद्रित करा आणि rapidshare etc. वर टाकले तरी चालेल (पळेल).

In reply to by Pain

थँक्स पेन... सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... दिलेल्या विकल्पांचा नक्की विचार करून आपणास कळवितो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

sagarparadkar 01/06/2010 - 19:33
पवार साहेब, अतिशय तटस्थ उत्तराबद्दल अभिनंदन ! मी ह्यासंबंधी अनेक मत-प्रवाह, बातम्या, डॉ. आंबेडकरांचे मत वगैरे पूर्वी वाचलेले आठवतंय. पण स्वातन्त्र्यवीर सावरकरांना "शनिवार्-नारायण्-सदाशिव पेठेतील सिंह" असं म्हणून हिणवणार्या "सुकुमारांना" कोणीतरी ठोस उत्तर द्यायला हवेच होते. अर्थात ह्या मॅडमभक्त सुकुमार कडे माध्यमाचा ताबा असल्यामुळे तो अशा कोणत्याही समर्पक उत्तराची दखल घेणार नाहीच ...

दोघांच्या प्रतिसादातून बरीच नवीन माहिती मिळत आहे... दोघांनी संयमाने लिहिले आहे आणि योग्य पद्धतीने संवाद सुरू आहे असे माझे मत आहे... दोघांनी या विषयासंदर्भात अधिक लिहावे , अशी माझी तरी विनंती आहे... धागाकर्त्यालाही धन्यवाद

In reply to by भडकमकर मास्तर

असेच म्हणतो. @नितिन थत्ते: तू जरूर लिही. मी मागच्यावेळी (ज्यावेळचा संदर्भ तू दिला आहेस तेव्हाही) तुला लिही असेच म्हणले होते. आजही म्हणतो. शिवाय, आज मिसळपावावर अधिकृत बंदी अशी कोणत्याच विषयावर नाही. फारतर तुझे लेखन लोकांना पटणार नाही / आवडणार नाही. पण त्यामुळे गप्प बसणार्‍यातला तू नाहीस. मग एकदम असे का? लिहिच. बिपिन कार्यकर्ते

नितीन थत्ते यांनी अतिशय मुद्देसूद प्रतिसाद दिलेला आहे. पवार यांनीही सुरेख माहिती दिलेली आहे. दोघांना या विषयातील चांगली माहिती दिसत आहे. असहमती असेल दोघांच्या विचारांत. याचा अर्थ असा नाही की कटुता यावी. नितीन थत्ते काही कडवट बोलल्याचं दिसलं नाही. पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही. परंतु, धागा घरगुती सावरकर या विषयावर असल्यामुळे ही चर्चा धाग्याच्या विषयाला धरून नाही, असं वाटतं. पवार किंवा थत्ते यांनी पुढाकार घेऊन एखादा नवीन धागा काढावा ही विनंती. या ठिकाणी बरीच बुद्धीमान मंडळी येतात असं दिसतं. पण बर्‍याच वेळा टवाळीचे आणि टाईमपास करणारे धागे वरती असतात. हरकत नाही. टवाळीमध्ये पण बुद्धीचा स्पार्क दिसतो, आणि चांगली करमणूक होते. मी कुणाला ओळखत नसूनही इथे जी धमाल खेचाखेची चालते ती आवडते आपल्याला. पण अधून मधून गंभीर चर्चांच्या धाग्यांना दखल घेऊन 'जिवंत' ठेवायला हरकत नाही. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

मनिष 30/05/2010 - 00:31
सहमत!!! थत्ते आणि इंदर दोघेही संयमित लिहितात, तेंव्हा दुसर्‍या एका धाग्यात ही चर्चा होऊ द्या ही विनंती/आग्रह.

In reply to by आळश्यांचा राजा

"...पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही....." नाही.... असहमतीला कडवटपणा मी बिलकुल मानत नाही; किंबहुना तर असे मानतो की ज्ञान मिळविण्याची ज्याला आस लागून राहीली आहे त्याने कोणताही वाद हा खेळकरपणे घेतला तरच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रूंदावतील. इतिहासातील घटना आणि व्यक्ती यांच्याविषयी बोलताना/लिहिताना हे भान ठेवणे फार जरूरीचे असते. मी "कटुता" शब्द एवढ्यासाठीच वापरला होता की, मला माझ्या येथील एका मित्राने मेलद्वारे "इशारा" दिला की, यापूर्वी "गांधी" विषयामुळे बर्‍याच सदस्यामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात "त्या" धाग्याप्रसंगी मी इथला सदस्य नसल्याने मला त्या घडामोडीबद्दल काहीच माहिती नाही. तथापि मित्राचा "कटुता" टाळण्याचा सल्ला मी मानला, इतकेच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 30/05/2010 - 00:58
मी सध्या ऑन साईट आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके आत्ता माझ्याकडे नाहीत. सावरकरांच्या विषयी लिहिताना नुसत्या आठवणीतून लिहिणे योग्य होणार नाही. कोणी मी लिहिलेल्या गोष्टीस संदर्भ मागितला तर तो देता लगेच येईल असे नाही. म्हणून आत्त या विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. आनंदयात्री यांच्या खरडवहीत आत्ताच लिहिल्याप्रमाणे मी सावरकर द्वेष्टा नाही. त्यामुळे नुसते बदनामीकारक मला काही लिहावयाचे नाही. सावरकर देशभक्त होते का? हा माझ्यापुढचा प्रश्न नाही. ते तर ते होतेच. माझी मते वेगळी आहेत ती फक्त गांधी आणि सावरकर यांच्या मार्गापैकी कुठला मार्ग श्रेयस्कर आणि कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती/असते; या मार्गांचा एकूण स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग किती आणि कोणता मार्ग स्वातंत्र्य मिळण्यास किती कारणीभूत याबाबतच आहेत. सावरकर हे फार थोर नेते होते आणि गांधी नेहरू यांच्या कारस्थानामुळे ते मागे/बाजूला पडले हे मी कदापि मान्य करणार नाही. पण आत्ता संदर्भासह लेखन करणे शक्य नाही. म्हणून थांबतो. वेगळा धागा नंतर कधीतरी काढायला हरअत नाही. या धाग्यवर तर नकोच. नितिन थत्ते

मूळ धागा कर्ते श्री. भोचक, आणि धाग्याला अभ्यासपूर्ण लिखाणासाठी श्री. नितिन थत्ते यांना, तसेच या दरम्यान चर्चा आवडल्याचे कळवून या विषयावर आम्ही (पक्षी श्री.थत्ते आणि मी...) ती पुढेही न्यावी अशी आग्रहाची विनंती करणारे विविध सदस्य या सर्वांना एकत्रीत मी सांगू इच्छितो की, ...गांधी आणि सावरकर या दोघांचे "स्वातंत्र्य" मिळविण्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांच्या कट्टर देशभक्तीबाबत आपणच काय पण त्यांचे शत्रुदेखील शंका घेणार नाहीत. पुढील कित्येक पिढ्या असाच इतिहास वाचणार आहेत की, "म.गांधी नावाच्या महामानवाने अहिंसेच्या मार्गाने भारत ब्रिटिशांपासून मुक्त केला..." आणि त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. परंतु त्यामुळे इतरांनी केलेले प्रयत्न हे जिल्हा परिषदेची एखादी बी-बियाणे योजना फसली की करा केस फाईल या धर्तीवर शून्य किंमतीची होत नाही. ...आजही ज्या ज्या वेळी मी दिल्लीत जातो त्या त्या वेळी दहा मिनिटासाठी का होईना राजघाटावर जाऊन त्या महान आत्म्याला मनोभावे वंदन करून येतो. ते थोरच होते. पण म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आमच्या मनातुन काढून टाकण्याचे कोणतेही प्रयोजन माझ्याकडे नाही. ...परंतू काहीवेळा असेही होते की, भावनेच्या भरात एखाद दुसर्‍या शब्दामुळे आंतरसालीला धक्का बसतो व मन नकळत हळवे बनते...मग सुरु होतो तो शब्दखेळ जिथे चंद्रापेक्षा त्यावरील डागांना महत्व प्राप्त होते आणि मूळ प्रश्न बाजुला राहून त्यात सामील होणार्‍यांच्याच डोळ्यात अबीरबुक्का जातो. ...सबब या विषयावरील "पॅन्डोरा बॉक्स" सीलबंद असलेलीच बरी ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रमोद देव 30/05/2010 - 08:46
किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. तस्मात अशा चर्चांचं फलित काहीच निघत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन्ही बाजू आपापल्या जागी घट्ट असल्यावर त्यातून निर्णय निघण्यापेक्षा केवळ कटूताच निर्माण होत असते हेही तेवढेच ढळढळीत वास्तव आहे. मला असं प्रामाणिकपणाने वाटतं की...कोण मोठा/कोण छोटा , कोण दोषी/कोण निर्दोषी ह्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्याला ज्यांचे विचार पटतात अशा मोठ्या माणसांच्या एखाद्या गुणाचे जरी आपण हेतूत: अनुकरण करू शकलो तरी खूप आहे...एरवी प्रत्यक्षात अहम-अहमिकेने चर्चा करण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच न करणे म्हणजे आपले वकिली पांडित्य जगासमोर मांडणे ह्यापेक्षा जास्त काही नसावे...असाच अर्थ निघतो.

In reply to by प्रमोद देव

प्रमोद जी... "...किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. ..." हे सूत्र सार्वजनीक क्षेत्राशी निगडित असणार्‍या घडामोडीतील व्यक्तींना (भारतातीलच काय तर जगाच्या इतिहासातील जवळपास सर्वच नामवंताना...) लागू होते. पण नेहमी अंधार्‍या बाजुवर विजेरी टाकून आपण तेच सत्य एकमेव आणि अंतिम म्हणून ढोल बडवू लागलो तर कोणताही "आदर्श आरसा" आपणापुढे राहणारच नाही. सावरकरांच्या ज्या कंगोर्‍यामुळे ते मला आणि माझ्यासारखी विचारसरणी ठेवणार्‍यांना आवडतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातील ज्या काही "नावडत्या" गोष्टी आहेत (त्या मलाही माहित आहेत...) त्यांच्या तुलनेत मी गेलो तर या जगात काहीच चांगले नाही असा सिद्धांत मनी ठेवूनच आयुष्याची वाटचाल आपण करायला हवी. आज "शिवाजी" हे नाव तमाम महाराष्ट्राला देवाहून प्रिय आहे...आणि ते याव्वच्चंद्रदिवाकरो तसेच राहणार आहे.... पण उद्या मी किंवा दुसर्‍या कुणी "महाराजांनी आठ बायका केल्या होत्या..." या मुद्द्यावर दळण सुरु करून "महाराज चुकले का?..." हे लिहित बसलो तर ते स्वीकृत व्हावे का? शिवाजीची योग्यता पटवून घेण्यात या घटनेला कितपत महत्व द्यावे? काळाच्या कसोटीवर काही घटना तपासल्या तर इतिहासाची पाने विचित्र दिशेने आपणासमोर फडफडू लागतात; पण ते इतिहास संशोधन म्हणजेच "रोखठोक इतिहास दर्शन" ही बाहुली आपण मनी वसविली तर आपले राज्य केवळ लिलिपुटीयन्स यांनीच भरलेले दिसेल....आणि येणार्‍या पिढीला गलिव्हर शोधायला अन्यत्र जावे लागेल. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 30/05/2010 - 14:18
व्यक्तीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुद्दे सांगण्याबद्दल. निगेटिव्ह मुद्दा सांगताना तो सांगितल्या जात असलेल्या गुणाच्या संदर्भात असेल तर तो सांगणे योग्यच. पण संबंध नसलेला मुद्दा सांगणे चूक. उदा शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना शिवाजीला आठ बायका होत्या हे सांगणे चुकीचेच. पण कोणी शिवाजीमहाराज एकपत्नी होते असे म्हणत असेल तर मात्र आठ बायका सांगणे गरजेचे. गांधींच्या अस्पृश्यता धोरणाबाबत बोलताना त्यांचे धोरण कणवयुक्त असून अस्पृष्य हे खालचे आहेत पण आपण त्यांना चांगले वागवले पाहिजे अशा स्वरूपाचे होते हे नोंदवणे गरजेचे. जरी त्यांचे कार्य पॉझिटिव्ह असले तरी. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 30/05/2010 - 17:53
म्हणजे गांधींच्या ब्रम्हचार्यपालन, साधेपणा या बद्दल कोणी सांगु लागले तर तेही खोडुन काढावेत काय? कारण वरील बाबत खुप सारी नावडती माहीती उपलब्ध आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

सुनील 30/05/2010 - 14:18
गांधी हत्या प्रकरणात तत्कालीत सरकारने (विशेषतः) नेहेरूंनी आकसाने सावरकरांना गोवले होते, ह्यात फारसे तथ्य वाटत नाही. पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. १८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेल ह्यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले होते - There is no doubt in my mind that the extreme section of the Hindu Mahasabha was involved in this conspiracy. The activities of the RSS constituted a clear threat to the existence of government and state. (प्रत्यक्ष पत्र मला मिळाले नसले तरी, त्यासंबंधीचे भरपूर पुरावे जालावर उपलब्ध आहेत.) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

आंबोळी 31/05/2010 - 15:06
>>पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. यावरून आठवले : मधे मनसेचेही बरेच कार्यकर्ते वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले होते.... आंबोळी

Pain 30/05/2010 - 23:59
लिंकबद्दल धन्यवाद. बघतो. खरडवही बंद असल्याने इथे उत्तर देत आहे.

श्री. पंडित गागाभट्ट यांनी "कुराण" आणि "सावरकर" यांच्या संदर्भात एक शंका उपस्थित केली होती तिचा थोडक्यात मतितार्थ असा की, मूळ कुराण हे अरेबिक भाषेत असून, सावरकरांनी उर्दू भाषेत ते जाणून घेतले, मग तसे असेल तर उर्दू भाषेतील कुराणावर ते अधिकारवाणीने कसे सटीक व्याख्यान देत? हा प्रश्न किंवा शंका चांगलीच असल्याने ती मी टिपून घेतली आणि "कुराण" या विषयावर लिहिणे/बोलणे यासाठी जे शिक्षक (मौला) येथे आहेत व ज्यांना इस्लामिक बोर्डाची "कुराण पठण" मान्यता आहे अशा दोघांना एका मुस्लीम मित्रासमवेत मी काल रविवारी व परत आज सोमवारी दुपारी भेटलो... या संदर्भात चर्चा केली अन काही टिपणे काढली... त्याचा सारांश खालीलप्रमाणे : कुराणाचा रचनाक्रम अशा पद्धतीने झाला होता की प्रेषित मुहम्मद पैगंबर जेव्हा "सूरत" (शब्दश: अर्थ "तटबंदी" पण अरेबिक भाषेत इथे "गट, विभाग, वचन, चरण") सांगत तेंव्हा ती त्यांचा सहकारी/अनुयायी लिहून घेत असे व नंतर ती अचूकपणे उतरवून घेतली आहे की नाही हे कटाक्षाने पाहत. त्यांनी सांगितलेल्या अशा सुरतींचेच पुढे कुराण स्वरुपात त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या अनुयायात वितरण झाले. अनुयायी नमाज (प्रार्थना) वेळी या सुरती तोंडपाठ करीत. त्यावेळी कुराणाची सुरक्षितता केवळ खजूरांच्या पानावर आणि हाडे व कातडीच्या तुकड्यावरच अवलंबून होती. पण प्रामुख्याने अनुयायी त्याच्या पाठांतरावर भर देत. पुढे प्रेषित मुहम्मदांच्या निर्वाणानंतर अरबस्तानात रक्तरंजित लढाया कराव्या लागल्या आणि तीत असे हजारो मारले गेले ज्यांना कुराण तोंडपाठ झाले होते. पुढील पिढीतील हजरात उमर आणि हजारात अबुबकर यांच्या लक्षात आले की "कुराण" हे कायमस्वरूपी असे लिखाणबध्द करून ठेवणे इस्लामच्या दृष्टीने फार गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी हजरात अन्सारी यांना अधिकृत "कुराण" लिहिण्यासाठी नियुक्त केले. पुढे सर्व धर्मपंडितांनी त्या कुराणाच्या अचूकतेतीची खात्री पटवून घेतली आणि जनतेला अशी मुभा दिली की त्या प्रमाणसिद्ध प्रतीची नकल उतरवून घ्यावी. भारतासारख्या खंडप्राय देशात जसे जिल्ह्या जिल्ह्यातून भाषेची ढब, उच्चारण बदलत जाते त्याचप्रमाणे अरबस्तानातही होत गेले; त्यामुळे शेवटी असा निर्णय घेण्यात आला की मूळ कुराण "मक्का" या पवित्र शहरातील "कुरेश" लोक जी बोली बोलत असत त्या भाषेतील "प्रमाण" म्हणून मानले जावे आणि त्यानुसार तसा फतवा सर्वत्र गेला, अन तो मान्यही झाला. "मक्का" या ठिकाणाचे धर्म बोर्ड जगात ज्या ज्या भाषेत "कुराण" पोचले आहे त्या त्या भाषेतील तज्ज्ञांना त्यांच्यासमोर आलेल्या त्यांच्या भाषेतील कुराणाची प्रत ही "कुरेशी" प्रत आहे की नाही हे कटाक्षाने पाहण्यास सांगतात. अर्थात भाषांतर करणे वा केलेले भाषांतर तपासणे हे काम जी व्यक्ती करते तिला अग्रक्रमाने "मक्का" प्रत अस्खलितरित्या आली पाहिजे हे आलेच. त्यानुसारच जगभरातील ज्या ज्या भाषेत कुराणाचे अनुवाद झाले ते मूळ प्रतीबरहुकुम आहे अशी मोहोर त्यावर बोर्ड कडून दिली जाते. भारतातच काय पण युरोप आणि अमेरिका येथे देखील इंग्रजी भाषेतील कुराणाच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत ते या प्रक्रियेतून गेल्या आहेत हे ओघाने आलेच. आजही ही प्रथा अव्याहत चालू आहे. हीच गोष्ट उर्दू, बंगाली, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांतील कुराणाच्या अनुवादित प्रतीबाबत म्हणता येते. त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या. एक लक्षात घेणे फार जरूरीचे आहे की, विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती अतिशय "भाषाप्रेमी" होती. मराठी भाषेतील त्यांच्या कविता पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की त्यांनी केलेल्या रचना आपल्या जिभेने सरळ उच्चारणेदेखील हे एक तारेवरची कसरत ठरेल. आचार्य अत्रे यांनी "कर्‍हेचे पाणी" या त्यांच्या आत्मचरित्रात "वीर सावरकर" यांच्याबद्दल जे काय आदराने लिहिले आहे त्यात अन्य बाबीपेक्षा त्यांनी मराठी भाषेला जे सौंदर्यलेणे दिले त्याचा उल्लेख प्रामुख्याने आहे.... तो जरूर वाचावा. ("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !) धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 01/06/2010 - 11:03
त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.
याबद्दलच जाणून घ्यायचे होते. माहिती काढण्याचे कष्ट घेऊन लिहिलेल्या प्रदीर्घ आणि तपशीलवार प्रतिसादाबद्दल आभार.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)
आगाऊ (म्हणजे इन अडव्हान्स / बिफोर द फॅक्ट) स्वागत आहे. - पंडित गागाभट्ट.

"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...." ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. :: १. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८ NO PAYMENT TO PAKISTAN Supply of Military Stores Stopped India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure. २. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८ MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY Surprising Delhi Announcement ३. शुक्रवार दि. १६ जानेवारी १९४८ ‘INDIA’s GESTURE TO PAKISTAN” Immediate Payment of Cash Balances. Bid to Remove Cause of Suspicion. New Delhi, January 15 : The Government of India have decided to implement immediately the financial agreement with Pakistan in regard to the cash balances with a view to removing “the one cause of suspicion and friction” between Pakistan and India. “This decision,” says a communiqué issued by the Prime Minister’s Secretariat late tonight, “is the Government’s contribution to the best of their ability to the non-violent and noble effort made by Gandhiji in accordance with the glorious traditions of this great country for peace and goodwill." The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” (या बातमी शेजारीच "महात्मा गांधी ३ दिवसांच्या उपोषणानंतर थकले असल्याचे म्हटले आहे....) आता पंतप्रधानाचे कार्यालयच जर ही बातमी अधिकृत स्वरूपात मिडियाला देत असेल तर "उपोषण हे ५५ कोटीसाठी नव्हते" असे म्हणणे केवळ आत्मवंचना ठरेल. असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 01/06/2010 - 11:52
सर्वप्रथम इंद्रराज पवार यांनी चर्चा थांबवण्याची विनंती केली. मीही या धाग्यावर (घरगुती सावरकर असा विषय असलेल्या) ही चर्चा अवांतर आहे हे समजूनच चर्चा थांबवण्याची विनंती मान्य केली आणि नंतर अनेकांनी विनंती करूनही येथे प्रतिसाद देण्याचे नाकारले. त्यात सावरकरांविषयी नकारात्मक गोष्टींची यादी सादर करण्यासारखा मी सावरकरद्वेष्टा नाही तसेच संदर्भ देणे वगैरे गोष्टींमधील अडचणी ही कारणे काही सदस्यांच्या खरडवहीतून आणि व्यनितून सांगितल्या होत्या. त्यानंतरही काही सदस्य प्रतिसाद देत राहिले. तरीही मी काही लिहिले नाही. इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध. ५५ कोटींविषयी चा एक दुवा. http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm इंद्रराज पवार यांनी दिलेल्या टाइम्सच्या बातम्यांवरूनही सरकारी प्रेस रिलीज मध्ये निर्णयाचे कारण 'संशयाचे निराकरण' असे दिले आहे. नेहरूंच्या वक्तव्यात "भारताचे उच्च आदर्श आणि गांधीजींचे उदात्त मानदंड यांना अनुसरून घेतलेल्या या निर्णयामुळे आमच्या शांततेच्या आणि सदिच्छेच्या हेतूंबाबत जगाची खात्री पटेल". गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. "गांधींनी उपोषण करणे आणि सरकारने ५५ कोटी द्यायचा निर्णय घेणे" तसेच "नथुराम हिंदुमहासभेचा सदस्य असणे आणि सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष असणे" या दोन्ही गोष्टी बहुधा सारख्याच योगायोगाच्या असाव्यात. (असो जगन फडणीस यांच्या पुस्तकात गांधींवर पूर्वीही १९३७? खुनाचा प्रयत्न झाला होता असा उल्लेख आहे. १९३७ मध्ये फाळणीही झालेली नव्हती आणि ५५ कोटींचे प्रकरणही नव्हते. तरी खुनाचा प्रयत्न झालाच होता- संदर्भ आता देणे शक्य नाही. २०-२५ दिवसांनंतर देऊ शकेन). इंद्रराज पवारांना टाइम्सचे अंक पाहणे शक्य आहे असे दिसते. त्यांनी मणिभवन च्या दुव्यावर दिलेल्या संदर्भातल्या बातम्या मिळतात का हे पहावे....उदा. गांधींच्या उपोषणासाठी त्यांनी दिलेली कारणे..... १२ जानेवारीला व्यक्त केलेला निर्धार....१३ जानेवारीच्या भाषणातील वक्तव्ये.....तत्कालीन नेत्यांनी केलेले प्रयत्न....राजेंद्रप्रसाद यांच्या समितीने गांधींना दिलेली आश्वासने वगैरे. या दुव्यावर गांधींच्या १२ जानेवारीच्या भाषणाची प्रत आहे. त्यात कोठेही ५५ कोटी पैकी 'प' सुद्धा नाही. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

समंजस 01/06/2010 - 12:39
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. ------------------------------------------------------ मला वाटतं, नेहरूंनी कुठले शब्द वापरावेत कुठले नाही हे स्वातंत्र्य नेहरूंना असायला हवं. त्या परिस्थीत त्यांना जे शब्द योग्य वाटलेत त्यांचा वापर त्यांनी केला. -- The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” --------------------------------------------------------------- मला तरी वाटतं की ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट आहे की, ५५कोटी रूपये देण्याच्या निर्णया मागे महात्मा गांधींचे उपोषण बर्‍याच अंशी कारणीभूत आहे. राहीला प्रश्न तो "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. याबद्दलचा तर "टाईम्स ऑफ इंडिया" मधील ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट होतं की हे स्टेटमेंट प्रसार माध्यमांना देण्यामागचा प्रधानमंत्री कार्यालयाचा उद्देश, भारत सरकार ५५कोटी रूपये पाकिस्तानला देत आहे ही घोषणा करण्याचा होता. ह्या स्टेटमेंटचा उद्देश महात्मा गांधींना उपोषण सोडण्याकरीता आवाहन देण्याचा नव्हता. (नेहरू आणि महात्मा गांधींमधील संबंध काय एवढे खराब झाले होते की, त्यांनी उपोषण सोडण्याकरीता वर्तमानपत्रां मधून आवाहन करण्याची पाळी नेहरूंवर यावी???? हे न पटण्या सारखे आहे :? तरीपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महात्मा गांधींनी १३ जानेवारी ला उपोषण सुरू करण्यामागे काय कारणे होती(महात्मा गांधींजींच्याच शब्दात) जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 12:57
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm वरील लिखाणाचा सरळ सरळ अर्थ असा पाकीस्तानातील हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रिया भारतात उमटु लागल्या वर गांधीजी उपोषणाला बसले म्हणजे हिंदुंवर अत्याचार चालु असतांना गांधीजी उपोषणाला बसले नाहीत तर हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रीया उमटली तेव्हा उपोषण चालु झाले. तेच तर नथुराम म्हणत होता आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 13:28
गोल पोष्ट काय घेउन बसलात. इथे क्रिकेट च्या मैदानात फुटबॉल अगोदरच चालु झाला आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
नितिन, तू जी दोन वाक्ये लिहिली आहेस, त्याचा अर्थ तुला वेगळा वाटतो? मला तरी नाही वाटत. उपोषण सोडावे ही डायरेक्ट विनंति झाली, आणि आता तरी त्यांना उपोषण सोडायला हरकत नाही ही इनडायरेक्ट विनंति झाली. भावार्थ / अन्वयार्थ यात काय फरक आहे? शिवाय, प्रत्येक पेशाची के भाषा असते. तशीच राजकारणाची / डिप्लोमसीचीही एक भाषा असते. आपण दैनंदिन व्यवहारात जसे बोलतो तसे तिथे बोलले जात नाही. अजून एक गोष्ट लक्षात घे. नेहरू भारतिय असले तरी ब्रिटिश राहणीमान, आचारविचार त्यांनी मनोमन स्वीकारले होते. ब्रिटिश लोक 'अन्डरस्टेटमेंट' साठी प्रसिद्ध आहेत. त्यालाच अनुसरून नेहरूंनी असे शब्द वापरले असतील. बाकी अदितिप्रमाणेच मलाही ५५ कोटी आणि उपोषण यांच्या वेळा सारख्याच असल्याच्या योगायोगाचे आश्चर्य वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 01/06/2010 - 14:32
दोन वाक्यात खूपच फरक आहे. नेहरूंनी म्हटलेल्या वाक्यात "....यांना हवे तसे केले...." हा टोन अजिबात दिसत नाही. कारण गांधींना हवे होते ते हे नव्हतेच हे नेहरूंना माहिती होते. उपोषण ५५ कोटीसाठी असते तर उपोषण १६ जाने ला संपले पाहिजे होते. ते १८ जाने पर्यंत चालू होते. नितिन थत्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 01/06/2010 - 19:55
हे स्वतः थेट कोणत्याही वादग्रस्त ठरु शकेल अशा गोष्टीत पडत नसत ते दरवेळी नेहरुंना पुढे करत. मोतीलाल नेहरुंना आपला मुलगा जवाहर हाच पुढे भारताचे नेतृत्त्व करायला यावा आणि त्याला गांधींचा पाठिंबा असावा हीच आस होती. तसे त्यांनी गांधींजवळ बोलूनही दाखवले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना यथास्थित डावलण्यात जी काही कारस्थाने गांधींनी केली तशीच कारस्थाने त्यांनी ५५ कोटीच्या बाबतीतही केली. उपोषण नेमके त्याच वेळी व्हावे हा काही योगायोग खचितच नाही! जवाहरलाल नेहरुही पट्टीचे राजकारणी होतेच. भाषा वापरतानाच संदिग्ध वापरायची की सोयिस्कर अर्थ काढायला सोपे जाते हा हेतू. गांधीच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला जनमताचा आधार नाही हे जवाहरलाल ह्यांना माहीत होते. आपण नेतेपदी असलो तरी खरा करविता गांधीजी आहेत हे ते पक्के जाणून होते त्यामुळे त्यांना दुखावण्याची चूक करणे शक्यच नव्हते. आपल्या मनात जे काही खरे आहे त्याचा उच्चारच करायचा नाही, समोरची व्यक्ती त्या विषयाला तोंड फोडायला अगदी आतुर असताना त्या व्यक्तीला केवळ झुलवत, ताटकळत ठेवायचे, हा मार्ग गांधीनी अनेकदा स्वीकारला आणि मग वेळ येताच अवसानघात करणे ही गांधींची खासियत होती, कारण त्यांच्याच मनात असलेला जबरदस्त आंतर्विरोध! अहिंसेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारा तो काट्यासारखा काढलाच गेला पाहिजे हे मूलतत्त्व. कारण त्या मार्गाने जाऊन कोणी लोकप्रिय झाला तर मला कोण विचारणार? (ही मते माझी मनची नाहीत अनेक अभ्यासकांनी ही अनेकदा सिद्ध केली आहेत. विश्वास पाटलांचे 'महानायक' हे पुस्तक वाचताना इतक्या ठिकाणी मी ठेचकाळलो की मन रक्तबंबाळ झाले. आपण ज्या व्यक्तींना पूजनीय मानतो त्या व्यक्ती इतक्या टोकाच्या नीचपणाला जाऊ शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशा हकीगतींनी हे पुस्तक भरले आहे. तेव्हा गंधीजींनी ५५ कोटींसाठीच हे उपोषण केले ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही.) चतुरंग

चांगलं संकलन आहे. माणूस आतून-बाहेरून एकच असावा याचा उत्तम आदर्श: माईंनी जेवणासाठी थांबू नये, आपल्यामागे 'घराणेशाही' सुरू होऊ नये, इ.इ. अदिती

विकास 28/05/2010 - 20:07
चांगली माहीती. सावरकरांचे "हिंदू" आणि "हिंदुत्व" शब्दावरील विचार आचार अतिशय स्पष्ट होते. त्यात अंधश्रद्धा अजिबात नव्हती. मात्र "जो पर्यंत जगात इतर धर्मांवरून ओळख होते, तो पर्यंत मी स्वतःला देखीन हिंदूच म्हणवून घेईन" अशा अर्थाचे त्यांचे म्हणणे होते. जे त्यांनी लोकांना सांगितले तेच स्वतः आचरले. त्यांच्यावर त्यांच्या येसू वहीनीचे संस्कार होते. "तू धैर्याची अससी मुर्ती, माझे वहीनी, माझे स्फुर्ती" असे त्यांच्या मला वाटते "सांत्वन" कवितेत त्यांनी येसू वहीनींना लिहीले आहे. संघाचा आणि त्यांचा तात्विक/सैद्धांतिक म्हणजे तुम्हाला कुठला अपेक्षित आहे, ते माहीत नाही, पण मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती. हिंदूत्वाचा अर्थ देखील दोघांच्या मते समानच होता/आहे. पण तो विषय वेगळा आहे. जर कुणाला अधिक बोलायचे असल्यास कृपया वेगळी चर्चा टाका. :) वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. कशा बद्दल? त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले. हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न होते का कसले? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

पंगा 28/05/2010 - 23:02
वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः
अगदी याच दोन संदर्भांबद्दल मीही साशंक आहे.
पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची.
याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे असे वाटते.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
ही विधाने ज्या पद्धतीने लिहिली आहेत, त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. कदाचित प्रत्यक्षात तसे नसेलही, परंतु त्या परिस्थितीत अधिक स्पष्टीकरणाची (आणि या वाक्यांच्या काळजीपूर्वक पुनर्लेखनाची) आवश्यकता आहे असे सुचवावेसे वाटते. (सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, आणि म्हणूनच आज ते आकाशातून आपल्याकडे पाहत असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जर का असे झालेच, तर ते "देवा, यांना क्षमा कर. कारण हे (माझ्या नावावर) जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही." असे म्हणत असण्याची शक्यता दाट वाटते.)
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी
याबद्दल अधिक माहिती लेखकाकडून मिळाल्यास आवडेल. बाकी समयोचित लेख. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

विकास 28/05/2010 - 23:44
त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. असेच वाटले म्हणून तो प्रश्न विचारला. सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, त्या काळात पटकन मान्य न होणारी गोष्ट त्यांनी स्वतःच्या बाबतीत केली होती म्हणजे मंत्रविधीविना अंत्यसंस्कार आणि तेही विद्यूतदाहीनीत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

प्रदीप 30/05/2010 - 10:48
संघाचा आणि त्यांचा ........................... मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...
ह्यावरून मला समजले ते हे की: १. सावरकरांना (अ) स्वातंत्र्यप्राप्ती व (ब) हिंदू संघटन ह्याची प्रायोरिटी होती. २. संघास (अ) राष्ट्रनिर्माण, (ब) हिंदू संघटन व (क) देशाला परमवैभवाकडे नेणे ह्यांची आस होती. आणि म्हणून पुढे तुम्हीच लिहीले आहे की...'त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती'' मग जर (अ), (ब) हे समान होते, तर त्यांच्यात नक्की मतभेद कसले होते? [हा मी निव्वळ प्रश्न उपस्थित केलेला आहे, म्हणून नवा धागा काढत नाही].

ऋषिकेश 28/05/2010 - 20:59
वा चांगले संकलन.. काहि माहिती (जसे लाखाची थैली, मजबूत घर वगैरे) नवीन आहे. धन्यवाद.. बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

पंगा 28/05/2010 - 22:39
बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन!
चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय? फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात. जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते. अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व. सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व. याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.) त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.) थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.) - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमरः मी सध्याच्या प्रचलित अर्थाने हिंदुत्ववादी आहे असे मला वाटत नाही. इतर अर्थांबाबत विचार केलेला नाही.)

Pain 29/05/2010 - 00:01
ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची ???

हुप्प्या 29/05/2010 - 01:31
मंगेशकर घराण्यातील बहुतेक मंडळी, अगदी दीनानाथांपासून सावरकरांचे चाहते/अनुयायी. सावरकरांची अनेक गाणी मंगेशकरांच्या स्वरांनी, संगीताने सजली आहेत आणि अजरामर बनली आहेत. वेळोवेळी हृदयनाथ, लताबाई यांच्या बोलण्यातून सावरकरांविषयीचा आदर जाणवतो. असे ऐकून आहे की कधी कधी लताबाई स्वतः सावरकरांकरता मांसाहारी पदार्थ करुन देत असत. कारण बहुधा सावरकरांच्या घरी ते बनत नसत. तुम्ही कोणी हे ऐकले आहे का?

वीर सावरकर यांच्याविषयीची अधिकची माहिती ~~ (१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता. त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....) (२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे. पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी. अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्राजु 29/05/2010 - 02:03
इंद्रराज.. फार सुंदर माहिती. धागाही छान आहे. आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

"....आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल...." आनंद झाला मला खरंच, वरील वाक्यामुळे. वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मिसळभोक्ता 29/05/2010 - 03:36
फार मोठा माणूस. (होय, माणूसच. देव नाही.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by Pain

मिसळभोक्ता 01/06/2010 - 08:26
देवमाणूस असे कोणीही नसते. एक तर देव, नाही तर माणूस, नाही तर राक्षस. ह्या तीन योनी आहेत. तुमची योनी कुठली ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

Pain 01/06/2010 - 13:15
तसे पाहता देव आणि राक्षसही नसतात. पण एखाद्या माणसातील गुण, कर्त्रुत्व, चारित्र्य विचारात घेउन त्याला देवमाणुस किंवा राक्षस म्हणण्याची पद्धत किंवा terminology आहे.

In reply to by मिसळभोक्ता

टारझन 01/06/2010 - 21:18
तुमची योनी कुठली ?
"तुमची" हा शब्द काळजाला भिडला ... असो =)) (तुमची प्रेमी) तुमचाराम

स्पंदना 29/05/2010 - 08:11
"फार मोठा माणुस" असेच म्हणते. लेख अतिशय सुंदर. इन्द्राजदांची माहिती ही फार चांगली. भोचक आणि इन्द्राजदा तुम्हा दोघांचे आभार. (स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

विकास 29/05/2010 - 08:21
खूप नवीन माहीती कळली. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by स्पंदना

(स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) धन्यवाद अपर्णा जी... वर आत्ताच प्राजुताई यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे ते तुम्हालाही लागु असल्यामुळे तेच इथे देत आहे.....:: वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 29/05/2010 - 19:36
बरीच अधिकची (आणि मला माहीत नसलेली) महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रतिसादांच्या निमित्ताने (आणि मार्फत) येत आहे, हे स्वागतार्हच आहे. यथाशक्ती ती पचवण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एका क्षुल्लक मुद्द्याच्या अनुषंगाने एक शंका आहे.
"भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत.
ही गोष्ट काही पचनी पडली नाही. कुराण हे उर्दू भाषेत नसून अरबी भाषेत आहे अशी माझी समजूत होती. आणि कुराणाचे यदाकदाचित उर्दू भाषेत भाषांतर झाले असेलच, तर त्या भाषांतराच्या अधिकृततेबद्दल साशंक आहे. त्यामुळे उर्दू भाषा शिकून कुराण वाचून ते सटीक व्याख्यान देण्याइतपत समजणे कितपत शक्य आहे याबाबत शंका आहे. कृपया हा आपल्या मुद्द्यातील खोडी काढण्याचा प्रयत्न समजू नये. (एरवी अशा प्रकारच्या खोड्या काढण्याची माझ्यात भरपूर क्षमता असली तरीही.) कदाचित यात अधिक स्पष्टीकरण असू शकेल, त्या परिस्थितीत ते नमूद व्हावे, किंवा तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे. आभारी आहे. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

"....तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे...." जरूर.... मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोताकडून (ज्यात गावातील अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यासू, अधिकारी लोकांचा समावेश आहे...) या संदर्भातील माहिती घेतो व त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादन करेन. वास्तविक ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात त्या अशा प्रकारे कुणी शंका वा चूक लक्षात आणून दिली तरच, अन्यथा लिखित स्वरूपात आले म्हणजे ते अंतीम प्रमाण असे मानले जाते. त्यामुळे मी तरी आपण "खोडी" काढली असे कधीही म्हणणार नाही, नव्हे म्हणूच शकत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 29/05/2010 - 10:50
>>गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! हा सुदिन सध्याच्या हिंदुत्ववादी पक्षाच्या एका राज्यात खरोखरच उगवला आहे. गोवंशाची केवळ उपयुक्तता पाहून तेथे फक्त गायींनाच जन्माला येऊ दिले जात आहे. गोवंशाचे जे घटक फारसे उपयुक्त नाहीत (पक्षी: बैल) त्यांना जन्माला येऊ दिले जात नाही. म्हणजेच आता या राज्यात गाय हा केवळ उपयुक्त पशू म्हणूनच पाहिले जात आहे. :) >>गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर.... जाणून बुजून आरोपी करण्याएवढे सावरकर त्याकाळी राजकीयदृष्ट्या सिग्निफिकंट नेते नव्हते असे मला वाटते. दुसरीकडे १. नथुरामशी सावरकरांचे संबंध होते हे उघड होते. २. गांधींच्या तथाकथित मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणावर सावरकर वेळोवेळी टीका करीत होते. ३. आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करण्यास प्रत्यवाय नसल्याचा सावरकरांचा ज्ञात इतिहास होता. अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. (सावरकरांची स्थानबद्धतेतून फायनल सुटका १९३७ मध्ये काँग्रेसची प्रांतिक सरकारे स्थापन झाल्यावरच झाली होती). (या धाग्यावर हे सर्व अवांतर आहे पण वरील वाक्य लिहिले गेल्याने उत्तर देणे भाग पडले. मूळ वाक्य संपादित झाल्यास माझ्या प्रतिसादातला हा भाग उडवायला हरकत नाही). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

स्वतंत्र उत्तर देत आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 13:10
अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. सावरकरांना १९५० साली बेळगावात अटकेत ठेवले होते (पाकीस्तानी पंतप्रधानाच्या भारत भेटीच्या वेळी) हा आकस नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by वेताळ

आपले स्वागत..... शिवाय आपण इच्छुक असाल तर काही दुकानाची नावेही मी तुम्हाला देईन जिथून अशी दुर्मिळ माहितीची पुस्तके तुम्हाला मिळतील. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भारद्वाज 29/05/2010 - 12:14
@भोचक: घरगुती सावरकरांबद्दल माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. @इन्द्र्राज पवार: तुमच्यामुळे माहितीत नेहमीच नवीन भर पडत असते. तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by भारद्वाज

आपले आभार भारद्वाज जी.... वास्तविक अशा पध्द्तीच्या माहितीचे जे काही असेल ते श्रेय त्या धागा कर्त्यालाच दिले गेले पाहिजे. श्री.भोचक यांनी हा विषय सुरू केला नसता तर ज्या कुणी अधिकची माहिती इथे दिली ती त्यांना देता आली नसती. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भोचकराव, खूप छान धागा. बरीच नविन माहिती कळली. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. पवार साहेब, जरूर लिहा तुम्ही. वाचायला आवडेल.

नितिन जी. "गांधी हत्या" हा विषय खूप मोठा आवाका असलेला विषय आहे आणि जर त्यावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी केवळ आपण दोघांनी नव्हे तर हा धागा (किंवा तत्सम..) वाचणार्‍यांनी त्या खटल्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबींकडे अत्यंत तटस्थपणे पाहणे फार गरजेचे आहे. "मी शाखेचा/सभेचा स्वयंसेवक आहे, म्हणून केवळ सावरकरच काय तर त्या खटल्यातील सर्व संबधित निर्दोष आहेत..." असे प्रतिपादन करणे जेवढे हट्टीपणाचे आहे तितकेच "मी गांधींचा उपासक आहे म्हणून त्यांचा वध होण्यास ज्या काही बाबी कारणीभूत झाल्या त्याच्याशी निगडीत असणारे सर्वजण हे निखालस आरोपी आहेत आणि त्यांना फासावर लटकाविले पाहिजे...." हे म्हणणे देखील तितकेच अपरिपक्वतेचे लक्षण दाखविणारे आहे. मी एक "मराठा" युवक आहे.... आणि मी स्वत: सावरकर प्रेमी आहे... त्यांच्या विचाराचा भक्त आहे, पण माझे प्रेम वा भक्ती ही त्यांच्या सर्वच विचाराशी प्रवास करू शकत नाही. उदा. सावरकरांची "भाकड गायी" विषयी काय मते होती हे तुम्ही स्वत: देखील जाणताच. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, त्याच्याशी मी सहमत असो वा नसो, पण "सावरकर विचाराचा मी भक्त" म्हणून उद्या सामिष भोजनासाठी मी गाय मारा असे कधीही म्हणू शकणार नाही. तीच गोष्ट "महात्मा गांधी" या महामानवाबद्दल. सावरकरांच्याबद्दल मी दहा पाने लिहिली तर दुसरीकडे गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर मी १०० पाने लिहू शकेन इतका त्यांच्या जीवन आणि कार्य याविषयीचा माझा अभ्यास आहे... किंबहुना तो अभ्यास कधी संपत नाही असेच म्हणू या. नेहरूंच्या "इंग्लिश" चा तर मी अक्षरश: दिवाना आहे. हे सुरुवातीसच सांगायचे कारण इतकेच की तुमच्या आक्षेपांना उत्तर देताना आपल्या दोघांचीही पाटी (या विषयाबाबत) कोरी असणे फार गरजेचे आहे, तरच त्या घटनेवर प्रकाश टाकणे योग्य होईल. ६२ वर्षे होऊन गेली भारताच्या इतिहासातील त्या प्रसंगाला आणि खटल्याशी संबंधित सुप्रिम कोर्ट लायब्ररीत जे काही रेकॉर्ड आहे, त्या व्यतिरिक्त अधिकचे अधिकृत पुरावे गोळा करणे मला वाटते गरजेचे नसावे. त्या अनुषंगाने हे उत्तर स्वरूपातील लिखाण : "गांधी हत्या" खटल्यातील एक प्रमुख आरोपी "मदनलाल पाहवा" हा पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेला एक सर्वार्थाने उध्वस्त झालेला हिंदू युवक जो मुंबईत प्रोफ. जगदीशचंद्र जैन (रामनारायण रुईया कॉलेजमध्ये हिंदी व अर्धमागधी शिकवीत...) यांच्याकडे घरगडी म्हणून कामास होता, तो मुंबई वास्तव्यात हिंदू महासभेचा सदस्य झाला आणि गोडसे, आपटे, करकरे यांच्या संपर्कात आला. पुढे या गटाने "मुस्लिमांचा वाढता अनुनय आणि फाळणीनंतर पाकिस्तानला गांधीनी द्यायला लावलेले ५५ कोटी रुपये" या कारणास्तव त्यांचा वध करण्याचे निश्चित केले त्यावेळी (३० जानेवारी १९४८ पूर्वी) जे काय एक दोन प्रयत्न झाले त्यात प्रामुख्याने मदनलाल याने बिर्ला भवन येथे केलेला गावठी बॉम्बचा स्फोट होता. दिल्लीत मदनलाल याला अटक झाल्यावर "तो या संदर्भात (काही जहाल हिंदुत्ववादी युवक गांधींचा वध करणार आहेत...) माझ्याबरोबर एक दोन वेळा तसे तो पुसटसे बोलला होता...त्यामुळे सबब आता जर काही दुर्घटना झालेली नसली तरी पुढे होणारच नाही असे म्हणून सरकारने गांधी सुरक्षेबाबत गाफील राहू नये" असे म्हणत प्रोफ. जैन यांनी मंत्रालयात थेट मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री ना. मोरारजी देसाई यांची भेट घेतली. मोरारजीना त्यात विशेष असे काही तथ्य वाटले नाही तरीही त्यांनी कमिशनर जिमी नगरवाला यांना बोलावून त्यांची व प्रोफ. जैन यांची गाठ घालून दिली. घटना दिल्लीत आणि तक्रार रिपोर्ट मुंबईत ही बाब नगरवाला यांनी दुर्लक्षित म्हणून सोडून दिली... इतकेच नव्हे तर त्यांनी प्रोफ. जैन यांची टरदेखील उडविली. जैन निराशेने परतले पण त्यावेळी मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा असल्याने ते बर्‍याच ठिकाणी वैयक्तिक पातळीवर मदनलालच्या "त्या" इशार्‍याबाबत बोलत राहिले. अखेर "ती" घटना घडलीच.... आणि "वधाच्या जागेवर पकडला गेलेला युवक" हा एक ब्राह्मण असून तो महाराष्ट्रातला आहे ही बातमी विजेच्या वेगाने देशभर सर्वत्र पसरली व त्याचे परिणाम काय झाले हे सर्वाना माहित आहे. खरा धक्का बसला तो मुंबई पोलिसांना.. विशेषत: मोरारजी देसाई आणि कमिशनर जिमी नगरवाला यांना. त्यांना साक्षात्कार झाला की आपणास याची योग्यवेळी "वॉर्निंग" मिळाली होती. ३१ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर समजून चुकले की "गांधी वध" ही घटना केवळ एका व्यक्तीची नसून ती एक Conspiracy आहे. आता "कट" म्हटले की साहजिकच त्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असणे क्रमप्राप्त असते. नेहरू आणि पटेल यांनी तातडीने या बाबीवर खोलवर तपास सुरु करण्याचे आदेश दिले, अर्थात तो पर्यंत गोळ्या झाडणारा तरुण हा "महाराष्ट्रा"तील आहे हे समजले होतेच शिवाय नथुराम दिल्लीत "हिंदू महासभे" च्या निवासस्थानात राहत होता हे उघडकीस आल्यावर मग काय होणार ते सांगणे न लगे. ज्याअर्थी गोडसे, आपटे, करकरे, बडगे, पाहवा हे हिंदू महासभेचे अधिकृत सदस्य त्या तत्वानुसार या वधामागील कर्ताकरवितात्या संघटनेचा अग्रणी म्हणजेच "विनायक दामोदर सावरकर" हेच असणार यावर झटकन शिक्कामोर्तब झाले. आणि दिल्लीवरून आदेश आल्याक्षणी नगरवाला यांनी मुंबईत "सावरकर सदन" वर छापा घातला व सावरकरांची खाजगी कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली तीत १४३ फाईल्स व अंदाजे १०,००० पत्रे होती. पण पोलीस खात्याच्या दुर्दैवाने प्रत्यक्ष "गांधी वधा" च्या वेळेस सावरकर मुंबईत असल्याने त्यांना त्याक्षणी अटक करता येणे शक्य नव्हते.... नाहीतर मोरारजी खूपच उतावळे झाले होते त्या गोष्टीसाठी. केवळ कटात सामील असलेले तरुण 'त्यांनी स्थापित केलेल्या संघटनेचे सदस्य' या अत्यंत विरळ धाग्याच्या आधारे सावरकर अटकेस पात्र ठरत नव्हते ही बाब नगरवाला यांना चांगलीच माहित होती. केवळ प्रोफ. जैन यांनी मदनलाल पाहवा याच्या बरोबर झालेल्या बोलण्याच्या आधारे सावरकर यांना आरोपी म्हणणे पोलिसांना कागदोपत्री शाबित करणे अशक्य झाले. पण देशभरातील त्यावेळची स्थिती पाहता सरकारला "आपण काहीतरी मोठा कट शोधून काढला आहे" हे दाखविण्याची घाई झाली होती आणि जे काय चार तरुण सापडले होते त्यांची नावे तर राज्यकर्त्यांच्या नजरेत किरकोळ होती. गांधी हत्येच्या मागे "कोणीतरी बडा" असणारच ही खात्री त्यांनी मनी बाळगली होती आणि त्या दिवसात महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता. मोरारजीच्या काळात मुंबईत सरकारातील ना.स.का.पाटील सम "मराठी" पुढार्‍यांची काय पत्रास होती नेहरू आणि मोरारजींच्या विरुद्ध बोलायची ! एकदाचे "कट खटल्यात" सावरकरांचे नाव गोवले गेले आणि त्यांना दिल्लीला आणले गेले. १७ फेब्रुवारी १९४८ च्या "उलट तपासणीत" प्रोफ. जैन यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पोलिसांना किंवा मोराराजीभाईंना हे कधीच सांगितले नाही कि मदनलालने मला जी गांधी हत्या योजनेची माहिती दिली त्यात सावरकर यांचे नाव त्याने घेतले होते." खुद्द मदनलाल याने (त्याला दिल्ली पोलिसानी दाखविलेल्या/दिलेल्या पाशवी छळानंतरही...) भर कोर्टात ठासून सांगितले की, "गांधी हत्या कट प्रकरणात मी प्रोफ. जैनच काय पण कुणालाही 'यात सावरकर देखील आहेत' असे सांगितले नाही.. कारण मला फक्त गोडसे, आपटे आणि करकरे यांचीच माहिती होती.... (त्यावेळी तर राहू देच पण त्याने रितसर जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वीस वर्षांनी देखील लेखी स्वरूपात हेच विधान केले होते...) खटला जसजसा पुढे सरकू लागला तसतसे कोर्ट जस्टिस कपूर , तसेच सरकारी वकिलांची फौज यांच्या लक्षात येऊ लागले होते की गांधी वधात "सावरकर" यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा पुढे येत नाही....आणि अखेर जानेवारी १९४९ मध्ये त्यांची खटल्यातून "निर्दोष" म्हणून मुक्तता करण्यात आली. सावरकर यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रामुख्याने नेहरू यांचा फार मोठा सहभाग होता. त्याला कारण म्हणजे सावरकर यांची हिंदुत्ववादाची भूमिका आणि नेहरूंचे ठरलेले मुस्लीम मनधरणी राजकारण. खटल्यानंतर "१६ जून १९८३" च्य पुण्याच्या श्री. एस. आर. दाते संपादित "काळ" या दैनिकात (म्हणजे सुमारे ३५ वर्षानंतर....) एक लेख प्रकाशित झाला होता. तो लेख होता सावरकरांचे लाल किल्ला खटला केस मधील वकील श्री. ल. ब. भोपटकर (आण्णासाहेब भोपटकर यांनी केलेल्या एका रहस्याभेदावर.....ते थोडक्यात खालीलप्रमाणे...) "दिल्लीत खटल्याचे कामकाज चालू असताना एके दिवशी सकाळी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केसची कागदपत्रे वाचत असताना भोपटकरांना तेथील सेवकाने "तुम्हास फोन आला आहे" असे सांगितल्यावरून ते फोनच्या ठिकाणी गेले व फोनकर्त्याला आपली ओळख सांगीतली. पलीकडील बाजूस खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते जे नेहरू मंत्रिमंडळात "कायदा मंत्री" होते. भोपटकरांचे आश्चर्य कमी होण्याच्या अगोदरच आंबेडकरांनी त्यांना सांगितले की, "आज संध्याकाळी तुम्ही मला मथुरा रस्त्याच्या सहाव्या मैल थांब्याजवळ भेटा. मी वाट पाहतो." फोन बंद झाला. कोर्टाचे काम संपल्यानंतर भोपटकर मथुरा रस्त्यावर ठरलेल्या संकेतस्थळी गेले तर त्या अगोदरच एक कारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची वाट पाहत होते. स्टिअरिंग व्हील वर ते स्वत:च होते. थोडावेळ तसाच पुढे प्रवास झाल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली आणि भोपटकरांच्याकडे वळून म्हणाले, "अण्णासाहेब, खरे सांगायचे म्हणजे आमच्याकडे तात्यांच्या विरुद्ध कोणताही निश्चित स्वरूपाचा आरोप नाही; पुरावा नाही. मी कायदा मंत्री आहे त्यामुळे माझ्यासमोर जे पुरावे सादर करण्यांत आले ते शून्य किंमतीचे देखील नाहीत. विश्वास ठेवा की आमच्या कॅबिनेट मंत्रीमंडळातील बहुतांशी मंत्री त्यांना (सावरकर यांना...) या खटल्यांत गुंतविण्याच्या विरुद्ध आहेत... पण केवळ एका व्यक्तीमुळे हा सारा प्रकार चालू आहे... सरदार पटेल यांना देखील आता हे पटत आहे तरीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. पण माझा शब्द प्रमाण माना, तुम्ही तुमच्या अशीलाची केस जिंकालच...." ~~ आणि झालेही तसेच. आता "ती" प्रभावशाली व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू... दुसरे कोण ? ("काळ" मधील वरील प्रसंग त्यानंतर १६.२.१९८९ मध्ये "सावरकर मेमोरिअल कमिटी" ने प्रकाशीत केलेल्या गौरव अंकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

भारद्वाज 29/05/2010 - 16:53
...तर असं हाय व्हय :? तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. जय महाराष्ट्र

In reply to by इन्द्र्राज पवार

आवशीचो घोव् 29/05/2010 - 17:27
...तर असं हाय व्हय :think: तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. असेच म्हणतो. ना.स.का पाटील हॅहॅ

In reply to by इन्द्र्राज पवार

वेताळ 29/05/2010 - 17:29
जागा भयास्तव काहीही लिहायचे बाकी ठेवु नकोस.सत्य काय ते सगळ्याना कळाले पाहिजे. वेताळ

In reply to by इन्द्र्राज पवार

आनंदयात्री 29/05/2010 - 17:47
ख जि ना हा शब्द तोकडा पडावा. कित्येक पुस्तके वाचुन मिळालेले हे ज्ञान असे छान ताटलीत वाढुन समोर आलेय .. आम्ही नशिबवान खरे !!

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 21:58
१. माझा "सावरकर दोषी होते" असा अजिबात दावा नव्हता. तुम्ही नेहरू-पटेल यांनी आकसाने आरोपी केले असे लिहिले होते त्यावरच आक्षेप होता. (नव्या उत्तरात तुम्ही खुबीने पटेलांचे नाव गाळले आहे. कारण तुमच्या संघीय विचारसरणीला ते सुटेबल नाही). २. तुम्ही एक मराठा युवक आहात या माहितीचा येथे काय संबंध हे कळले नाही. ३. तुम्ही जसे आहात तसाच मी काही बाबतीत सावरकर भक्त आहे. पण त्या काही बाबतीत स्वातंत्र्यलढा ही बाब खूप वरची नाही. विज्ञाननिष्ठा, कर्मकांडाला विरोध आणि जात्युच्छेदन या बाबी वर आहेत. ४. गांधींच्या खुनाची पार्श्वभूमी म्हणून जे तुम्ही लिहिले आहे ते १०००००००००+ वेळा ऐकले आहे. त्यापैकी ५५ कोटीचे प्रकरण खोटे आहे हेही अनेकांनी दाखवून दिले आहे.. तरीही 'नेहरूंनी आकसाने सावरकरांना आरोपी केले' या मुद्द्याशी संबंध नसताना तुम्ही ते सर्व लिहिले आहे. प्रत्यक्षात असा कटाचा आरोप ठेवणे हे स्वाभाविकच होते हे तुमच्याच लेखनातून सूचित होते. ४. सावरकर हे मोठे नेते (नेहरूंना थ्रेट निर्माण करण्यासारखे) अजिबात नव्हते. महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता या कल्पनेच्या भरार्‍या आहेत. तसे मोठे नेते असलेच तर ते पटेल आणि राजेंद्रप्रसाद असतील. ५. कटाचा आरोप ठेवण्यात दिगंबर बडगेची साक्ष हा महत्त्वाचा दुवा होता. पण त्याला कोरोबोरेट करणारे पुरावे सरकार दाखवू शकले नाही. ६. आंबेडकर आणि भोपटकर यांच्यातले संभाषण ९९% काल्पनिक असावे. काळ या भोपटकरांच्याच मालकीच्या पेपरात ते लिहून आलेले दिसते. तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. नेहरूंनी एका दृष्टीने सावरकरांवर उपकारच केले. (नाहीतर आपण संजूबाबाच्या सुटकेबद्दल बोलतो तसे त्या सुटकेबद्दलही बोलत राहिलो असतो. किंवा सावरकरांच्या अंदमानातून सुटकेविषयी बोलले जाते तसे याही सुटकेबाबत बोलले गेले असते). तपशीलातील चूकः जस्टिस कपूर हे गांधी खुनाचा खटला चालवत नव्हते. १९६६ मध्ये स्थापन केलेल्या चौकशी आयोगावर ते होते. त्यांच्या अहवालात "सावरकरांविरोधात पुरावा नसला तरी एकूण परिथिती सावरकरांच्या आणि त्यांच्या गटाच्या कटाकडेच निर्देश करते" असे म्हटले होते. ७. नेहरू आणि लियाकत अली यांच्यात एक करार झाला होता. त्या करारानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे अशी काळजी घेतील असे ठरले होते. त्या कराराला सावरकरांनी विरोध केला. त्यानंतर लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती. नंतर सावरकरांनी १३ जुलै १९५० रोजी आपण कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेणार नाही आणि आपल्या मुंबईच्या घरातच राहू असे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिल्यावर त्यांची सुटका झाली. त्यानंतर २० जुलै रोजी त्यांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. पण माझा उद्देश फक्त आकसाने खटल्यात गोवले या मुद्द्याचा प्रतिवाद करणे हा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नितिन जी... या सर्व मुद्यांवर मी सविस्तर लिहू का? ~~ मात्र अकारण आपल्यात कटुता वाढणार असेल तर इथेच थांबू या. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 22:41
कटुता वाढायचे काही कारण नाही. पण माझा एकाच मुद्द्याला आक्षेप होता. खरे तर ते वाक्य तुम्ही लिहिले नसते तर मी एवढे प्रतिसाद दिले नसते. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही. म्हणून थांबू या. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

II विकास II 30/05/2010 - 20:46
>>इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही.
; ही माहीती वाचण्यास उत्सुक आहे. फक्त नवीन धाग्यात दिली तर वाचणीय होईल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 23:08
तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. मग कॉग्रेस तरीही त्यांना गांधीवधात का दोषी मानते? हा आकसच नव्हे काय? लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती सुर्हावर्दी स्वातंत्र्यानंतर (१-२ वर्ष) भारतातच होता त्याला कधी खबरदारीचा उपाय म्हणून अट़क नाही झाली. तत्कालीन कॉग्रेजीं चा खबरदारीचा दुहेरी मापदंड नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:19
सावरकरांविषयी अशी आपल्याकडे काय माहिती आहे की जी मिसळपाववर पचणार नाही असे आपणास वाट्ते ? नितिन थत्तेंना मी इथे जाहिर विनंती करतो की त्यांनी ती इथे द्यावी, माझ्यासारख्याच इतरांनाही ते जाणुन घ्यायची इच्छा असेलच.

In reply to by आनंदयात्री

नितिन थत्ते 29/05/2010 - 23:26
थांबायचे ठरवले आहे म्हणून लिहिणार नाही. मिसळपाववर पचणार नाही हे स्वानुभवाने म्हणत आहे..... पूर्वी गांधींच्या अहिंसेसंबंधी पुराव्यानिशी लेखन केल्यावर मालकांना "गांधींविषयी मिपावर काहीही लिहिण्यास बंदी" घालावीशी वाटली होती. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:33
आजच्या मिपावर असे काही होईल असे वाटत नाही. अर्थात मी इथे तसे लिहु शकत नाही, मी नीलकांतलाही ह्याबाबत विनंती करेन. मिपावरच्या क्राउडचा आपल्याला प्रॉब्लेम असल्यास मी काही करु शकत नाही पण बाकी काही अडचण असेल तर नक्की आपण मार्ग काढुयात. आपण लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.

In reply to by नितिन थत्ते

भारद्वाज 30/05/2010 - 00:02
जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे. थत्तेकाका व पवारकाका, दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी. (मालक-संपादक यांची हरकत नसावी असे वाटते.)

In reply to by नितिन थत्ते

Pain 30/05/2010 - 11:28
१) पटेलांबद्दल पुरेसा पुरावा नसेल, आणि सुधारणा केली असेल किंवा नेहरुंचे नाव घेतल्यावर त्या बाजूचे सर्व लोक आले असे ग्रुहीत धरले गेले असेल. २) तो खुलासा लेखकाबद्दल ३) ५५ कोटीचे प्रकरण खोटे कसे ? मी तर आत्तापर्यंत त्याच्या बाजुचेच सगळे वाचले/ ऐकले आहे. तुम्हाला ही नविन माहिती कुठे मिळाली ? ५) विरोधी गटातील सर्वात मोठा नेता हे माहित नाही पण महरष्ट्रातील सशस्त्र लढ्याचा पुरस्कार करणार्यांचे आदर्श होते हे नक्की. आणि ते कॉग्रेसच्या विरोधात होते. ७) अ)१ देशद्रोही आणि १ देशभक्त यांना एकाच रांगेत बसवु नका. ब) भोपटकरांनी लिहिलेले काल्पनिक आणि त्या कपूर यांनी लिहिलेले खरे असे का ? ८) सारासार विचार करणार्या* कोणीही विरोध केला असता. काँग्रेस नेहमिच, प्रो-अल्पसंख्यांक नाही, प्रो-मुस्लिम धोरणे स्वीकारते. उदा. वाटेल तेवढी. (तुमचे क्र. चुकलेले आहेत. त्यामुळे माझेही चुकले. ते दुरुस्त करा म्हणजे जोड्या जुळतील) शेवटी: १) नेहरू आणि सावरकर यांच्यात स्वातन्त्र्यप्रप्ती आणि त्यानंतरच्या गोष्टी याबद्दल टोकाचे मतभेद होते. २) इतका मोठा आरोप ठेवून एकही पुरावा नसल्याने सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली. यावरून असे सिद्ध होते की "आकसाने खटल्यात गोवले" होते.

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 01/06/2010 - 06:07
य दि फडक्यांसारख्या गांधीप्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांनी पंचावन्न कोटी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे गांधीने उपास करण्याचे कारण भारताने ते पैसे द्यावेत म्हणून नाहीच मुळी असे म्हटले आहे. याउलट गांधींचा तिटकारा असणारे छातीठोकपणे सांगतात की या कारणाकरताच गांधींने उपोषण केले. आता खरे खोटे कसे सिद्ध करणार? नेहरू आणि अन्य तात्कालिन मंडळी ही सावरकरद्वेष्टी होती हे अनेकदा दिसून आलेले आहे. नेहरूंना सावरकर व अन्य हिंदुत्ववादी धोकादायक वाटत होते ह्याला एक उदाहरण. नथुराम गोडशांना फाशी दिल्यावर त्यांचे शव नातेवाईकांना न देता गुपचूपपणे जाळून टाकले. नंतर कुणीतरी ती जागा शोधून तेथील राख एका कलशात भरून आणली. जर थ्रेट वाटत नसती तर शवाची अशी विल्हेवाट लावायचे काय कारण? बाकी काँग्रेस आणि गांधीवाद जेते असल्याने सगळा इतिहास तेच लिहिणार आणि बहुसंख्य जनतेला तेच खरे वाटणार हेही खरेच.

In reply to by हुप्प्या

~~ खुलासा केला आहे.... ~~ ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 30/05/2010 - 09:37
यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. इथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर वगैरे कुठेही लिहा, पण लिहा. आम्हाला वाचायचे आहे. टंकण्याचा कंटाळा असेल तर ध्वनिमुद्रित करा आणि rapidshare etc. वर टाकले तरी चालेल (पळेल).

In reply to by Pain

थँक्स पेन... सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... दिलेल्या विकल्पांचा नक्की विचार करून आपणास कळवितो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

sagarparadkar 01/06/2010 - 19:33
पवार साहेब, अतिशय तटस्थ उत्तराबद्दल अभिनंदन ! मी ह्यासंबंधी अनेक मत-प्रवाह, बातम्या, डॉ. आंबेडकरांचे मत वगैरे पूर्वी वाचलेले आठवतंय. पण स्वातन्त्र्यवीर सावरकरांना "शनिवार्-नारायण्-सदाशिव पेठेतील सिंह" असं म्हणून हिणवणार्या "सुकुमारांना" कोणीतरी ठोस उत्तर द्यायला हवेच होते. अर्थात ह्या मॅडमभक्त सुकुमार कडे माध्यमाचा ताबा असल्यामुळे तो अशा कोणत्याही समर्पक उत्तराची दखल घेणार नाहीच ...

दोघांच्या प्रतिसादातून बरीच नवीन माहिती मिळत आहे... दोघांनी संयमाने लिहिले आहे आणि योग्य पद्धतीने संवाद सुरू आहे असे माझे मत आहे... दोघांनी या विषयासंदर्भात अधिक लिहावे , अशी माझी तरी विनंती आहे... धागाकर्त्यालाही धन्यवाद

In reply to by भडकमकर मास्तर

असेच म्हणतो. @नितिन थत्ते: तू जरूर लिही. मी मागच्यावेळी (ज्यावेळचा संदर्भ तू दिला आहेस तेव्हाही) तुला लिही असेच म्हणले होते. आजही म्हणतो. शिवाय, आज मिसळपावावर अधिकृत बंदी अशी कोणत्याच विषयावर नाही. फारतर तुझे लेखन लोकांना पटणार नाही / आवडणार नाही. पण त्यामुळे गप्प बसणार्‍यातला तू नाहीस. मग एकदम असे का? लिहिच. बिपिन कार्यकर्ते

नितीन थत्ते यांनी अतिशय मुद्देसूद प्रतिसाद दिलेला आहे. पवार यांनीही सुरेख माहिती दिलेली आहे. दोघांना या विषयातील चांगली माहिती दिसत आहे. असहमती असेल दोघांच्या विचारांत. याचा अर्थ असा नाही की कटुता यावी. नितीन थत्ते काही कडवट बोलल्याचं दिसलं नाही. पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही. परंतु, धागा घरगुती सावरकर या विषयावर असल्यामुळे ही चर्चा धाग्याच्या विषयाला धरून नाही, असं वाटतं. पवार किंवा थत्ते यांनी पुढाकार घेऊन एखादा नवीन धागा काढावा ही विनंती. या ठिकाणी बरीच बुद्धीमान मंडळी येतात असं दिसतं. पण बर्‍याच वेळा टवाळीचे आणि टाईमपास करणारे धागे वरती असतात. हरकत नाही. टवाळीमध्ये पण बुद्धीचा स्पार्क दिसतो, आणि चांगली करमणूक होते. मी कुणाला ओळखत नसूनही इथे जी धमाल खेचाखेची चालते ती आवडते आपल्याला. पण अधून मधून गंभीर चर्चांच्या धाग्यांना दखल घेऊन 'जिवंत' ठेवायला हरकत नाही. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

मनिष 30/05/2010 - 00:31
सहमत!!! थत्ते आणि इंदर दोघेही संयमित लिहितात, तेंव्हा दुसर्‍या एका धाग्यात ही चर्चा होऊ द्या ही विनंती/आग्रह.

In reply to by आळश्यांचा राजा

"...पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही....." नाही.... असहमतीला कडवटपणा मी बिलकुल मानत नाही; किंबहुना तर असे मानतो की ज्ञान मिळविण्याची ज्याला आस लागून राहीली आहे त्याने कोणताही वाद हा खेळकरपणे घेतला तरच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रूंदावतील. इतिहासातील घटना आणि व्यक्ती यांच्याविषयी बोलताना/लिहिताना हे भान ठेवणे फार जरूरीचे असते. मी "कटुता" शब्द एवढ्यासाठीच वापरला होता की, मला माझ्या येथील एका मित्राने मेलद्वारे "इशारा" दिला की, यापूर्वी "गांधी" विषयामुळे बर्‍याच सदस्यामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात "त्या" धाग्याप्रसंगी मी इथला सदस्य नसल्याने मला त्या घडामोडीबद्दल काहीच माहिती नाही. तथापि मित्राचा "कटुता" टाळण्याचा सल्ला मी मानला, इतकेच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 30/05/2010 - 00:58
मी सध्या ऑन साईट आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके आत्ता माझ्याकडे नाहीत. सावरकरांच्या विषयी लिहिताना नुसत्या आठवणीतून लिहिणे योग्य होणार नाही. कोणी मी लिहिलेल्या गोष्टीस संदर्भ मागितला तर तो देता लगेच येईल असे नाही. म्हणून आत्त या विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. आनंदयात्री यांच्या खरडवहीत आत्ताच लिहिल्याप्रमाणे मी सावरकर द्वेष्टा नाही. त्यामुळे नुसते बदनामीकारक मला काही लिहावयाचे नाही. सावरकर देशभक्त होते का? हा माझ्यापुढचा प्रश्न नाही. ते तर ते होतेच. माझी मते वेगळी आहेत ती फक्त गांधी आणि सावरकर यांच्या मार्गापैकी कुठला मार्ग श्रेयस्कर आणि कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती/असते; या मार्गांचा एकूण स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग किती आणि कोणता मार्ग स्वातंत्र्य मिळण्यास किती कारणीभूत याबाबतच आहेत. सावरकर हे फार थोर नेते होते आणि गांधी नेहरू यांच्या कारस्थानामुळे ते मागे/बाजूला पडले हे मी कदापि मान्य करणार नाही. पण आत्ता संदर्भासह लेखन करणे शक्य नाही. म्हणून थांबतो. वेगळा धागा नंतर कधीतरी काढायला हरअत नाही. या धाग्यवर तर नकोच. नितिन थत्ते

मूळ धागा कर्ते श्री. भोचक, आणि धाग्याला अभ्यासपूर्ण लिखाणासाठी श्री. नितिन थत्ते यांना, तसेच या दरम्यान चर्चा आवडल्याचे कळवून या विषयावर आम्ही (पक्षी श्री.थत्ते आणि मी...) ती पुढेही न्यावी अशी आग्रहाची विनंती करणारे विविध सदस्य या सर्वांना एकत्रीत मी सांगू इच्छितो की, ...गांधी आणि सावरकर या दोघांचे "स्वातंत्र्य" मिळविण्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांच्या कट्टर देशभक्तीबाबत आपणच काय पण त्यांचे शत्रुदेखील शंका घेणार नाहीत. पुढील कित्येक पिढ्या असाच इतिहास वाचणार आहेत की, "म.गांधी नावाच्या महामानवाने अहिंसेच्या मार्गाने भारत ब्रिटिशांपासून मुक्त केला..." आणि त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. परंतु त्यामुळे इतरांनी केलेले प्रयत्न हे जिल्हा परिषदेची एखादी बी-बियाणे योजना फसली की करा केस फाईल या धर्तीवर शून्य किंमतीची होत नाही. ...आजही ज्या ज्या वेळी मी दिल्लीत जातो त्या त्या वेळी दहा मिनिटासाठी का होईना राजघाटावर जाऊन त्या महान आत्म्याला मनोभावे वंदन करून येतो. ते थोरच होते. पण म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आमच्या मनातुन काढून टाकण्याचे कोणतेही प्रयोजन माझ्याकडे नाही. ...परंतू काहीवेळा असेही होते की, भावनेच्या भरात एखाद दुसर्‍या शब्दामुळे आंतरसालीला धक्का बसतो व मन नकळत हळवे बनते...मग सुरु होतो तो शब्दखेळ जिथे चंद्रापेक्षा त्यावरील डागांना महत्व प्राप्त होते आणि मूळ प्रश्न बाजुला राहून त्यात सामील होणार्‍यांच्याच डोळ्यात अबीरबुक्का जातो. ...सबब या विषयावरील "पॅन्डोरा बॉक्स" सीलबंद असलेलीच बरी ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रमोद देव 30/05/2010 - 08:46
किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. तस्मात अशा चर्चांचं फलित काहीच निघत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन्ही बाजू आपापल्या जागी घट्ट असल्यावर त्यातून निर्णय निघण्यापेक्षा केवळ कटूताच निर्माण होत असते हेही तेवढेच ढळढळीत वास्तव आहे. मला असं प्रामाणिकपणाने वाटतं की...कोण मोठा/कोण छोटा , कोण दोषी/कोण निर्दोषी ह्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्याला ज्यांचे विचार पटतात अशा मोठ्या माणसांच्या एखाद्या गुणाचे जरी आपण हेतूत: अनुकरण करू शकलो तरी खूप आहे...एरवी प्रत्यक्षात अहम-अहमिकेने चर्चा करण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच न करणे म्हणजे आपले वकिली पांडित्य जगासमोर मांडणे ह्यापेक्षा जास्त काही नसावे...असाच अर्थ निघतो.

In reply to by प्रमोद देव

प्रमोद जी... "...किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. ..." हे सूत्र सार्वजनीक क्षेत्राशी निगडित असणार्‍या घडामोडीतील व्यक्तींना (भारतातीलच काय तर जगाच्या इतिहासातील जवळपास सर्वच नामवंताना...) लागू होते. पण नेहमी अंधार्‍या बाजुवर विजेरी टाकून आपण तेच सत्य एकमेव आणि अंतिम म्हणून ढोल बडवू लागलो तर कोणताही "आदर्श आरसा" आपणापुढे राहणारच नाही. सावरकरांच्या ज्या कंगोर्‍यामुळे ते मला आणि माझ्यासारखी विचारसरणी ठेवणार्‍यांना आवडतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातील ज्या काही "नावडत्या" गोष्टी आहेत (त्या मलाही माहित आहेत...) त्यांच्या तुलनेत मी गेलो तर या जगात काहीच चांगले नाही असा सिद्धांत मनी ठेवूनच आयुष्याची वाटचाल आपण करायला हवी. आज "शिवाजी" हे नाव तमाम महाराष्ट्राला देवाहून प्रिय आहे...आणि ते याव्वच्चंद्रदिवाकरो तसेच राहणार आहे.... पण उद्या मी किंवा दुसर्‍या कुणी "महाराजांनी आठ बायका केल्या होत्या..." या मुद्द्यावर दळण सुरु करून "महाराज चुकले का?..." हे लिहित बसलो तर ते स्वीकृत व्हावे का? शिवाजीची योग्यता पटवून घेण्यात या घटनेला कितपत महत्व द्यावे? काळाच्या कसोटीवर काही घटना तपासल्या तर इतिहासाची पाने विचित्र दिशेने आपणासमोर फडफडू लागतात; पण ते इतिहास संशोधन म्हणजेच "रोखठोक इतिहास दर्शन" ही बाहुली आपण मनी वसविली तर आपले राज्य केवळ लिलिपुटीयन्स यांनीच भरलेले दिसेल....आणि येणार्‍या पिढीला गलिव्हर शोधायला अन्यत्र जावे लागेल. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 30/05/2010 - 14:18
व्यक्तीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुद्दे सांगण्याबद्दल. निगेटिव्ह मुद्दा सांगताना तो सांगितल्या जात असलेल्या गुणाच्या संदर्भात असेल तर तो सांगणे योग्यच. पण संबंध नसलेला मुद्दा सांगणे चूक. उदा शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना शिवाजीला आठ बायका होत्या हे सांगणे चुकीचेच. पण कोणी शिवाजीमहाराज एकपत्नी होते असे म्हणत असेल तर मात्र आठ बायका सांगणे गरजेचे. गांधींच्या अस्पृश्यता धोरणाबाबत बोलताना त्यांचे धोरण कणवयुक्त असून अस्पृष्य हे खालचे आहेत पण आपण त्यांना चांगले वागवले पाहिजे अशा स्वरूपाचे होते हे नोंदवणे गरजेचे. जरी त्यांचे कार्य पॉझिटिव्ह असले तरी. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 30/05/2010 - 17:53
म्हणजे गांधींच्या ब्रम्हचार्यपालन, साधेपणा या बद्दल कोणी सांगु लागले तर तेही खोडुन काढावेत काय? कारण वरील बाबत खुप सारी नावडती माहीती उपलब्ध आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

सुनील 30/05/2010 - 14:18
गांधी हत्या प्रकरणात तत्कालीत सरकारने (विशेषतः) नेहेरूंनी आकसाने सावरकरांना गोवले होते, ह्यात फारसे तथ्य वाटत नाही. पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. १८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेल ह्यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले होते - There is no doubt in my mind that the extreme section of the Hindu Mahasabha was involved in this conspiracy. The activities of the RSS constituted a clear threat to the existence of government and state. (प्रत्यक्ष पत्र मला मिळाले नसले तरी, त्यासंबंधीचे भरपूर पुरावे जालावर उपलब्ध आहेत.) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

आंबोळी 31/05/2010 - 15:06
>>पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. यावरून आठवले : मधे मनसेचेही बरेच कार्यकर्ते वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले होते.... आंबोळी

Pain 30/05/2010 - 23:59
लिंकबद्दल धन्यवाद. बघतो. खरडवही बंद असल्याने इथे उत्तर देत आहे.

श्री. पंडित गागाभट्ट यांनी "कुराण" आणि "सावरकर" यांच्या संदर्भात एक शंका उपस्थित केली होती तिचा थोडक्यात मतितार्थ असा की, मूळ कुराण हे अरेबिक भाषेत असून, सावरकरांनी उर्दू भाषेत ते जाणून घेतले, मग तसे असेल तर उर्दू भाषेतील कुराणावर ते अधिकारवाणीने कसे सटीक व्याख्यान देत? हा प्रश्न किंवा शंका चांगलीच असल्याने ती मी टिपून घेतली आणि "कुराण" या विषयावर लिहिणे/बोलणे यासाठी जे शिक्षक (मौला) येथे आहेत व ज्यांना इस्लामिक बोर्डाची "कुराण पठण" मान्यता आहे अशा दोघांना एका मुस्लीम मित्रासमवेत मी काल रविवारी व परत आज सोमवारी दुपारी भेटलो... या संदर्भात चर्चा केली अन काही टिपणे काढली... त्याचा सारांश खालीलप्रमाणे : कुराणाचा रचनाक्रम अशा पद्धतीने झाला होता की प्रेषित मुहम्मद पैगंबर जेव्हा "सूरत" (शब्दश: अर्थ "तटबंदी" पण अरेबिक भाषेत इथे "गट, विभाग, वचन, चरण") सांगत तेंव्हा ती त्यांचा सहकारी/अनुयायी लिहून घेत असे व नंतर ती अचूकपणे उतरवून घेतली आहे की नाही हे कटाक्षाने पाहत. त्यांनी सांगितलेल्या अशा सुरतींचेच पुढे कुराण स्वरुपात त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या अनुयायात वितरण झाले. अनुयायी नमाज (प्रार्थना) वेळी या सुरती तोंडपाठ करीत. त्यावेळी कुराणाची सुरक्षितता केवळ खजूरांच्या पानावर आणि हाडे व कातडीच्या तुकड्यावरच अवलंबून होती. पण प्रामुख्याने अनुयायी त्याच्या पाठांतरावर भर देत. पुढे प्रेषित मुहम्मदांच्या निर्वाणानंतर अरबस्तानात रक्तरंजित लढाया कराव्या लागल्या आणि तीत असे हजारो मारले गेले ज्यांना कुराण तोंडपाठ झाले होते. पुढील पिढीतील हजरात उमर आणि हजारात अबुबकर यांच्या लक्षात आले की "कुराण" हे कायमस्वरूपी असे लिखाणबध्द करून ठेवणे इस्लामच्या दृष्टीने फार गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी हजरात अन्सारी यांना अधिकृत "कुराण" लिहिण्यासाठी नियुक्त केले. पुढे सर्व धर्मपंडितांनी त्या कुराणाच्या अचूकतेतीची खात्री पटवून घेतली आणि जनतेला अशी मुभा दिली की त्या प्रमाणसिद्ध प्रतीची नकल उतरवून घ्यावी. भारतासारख्या खंडप्राय देशात जसे जिल्ह्या जिल्ह्यातून भाषेची ढब, उच्चारण बदलत जाते त्याचप्रमाणे अरबस्तानातही होत गेले; त्यामुळे शेवटी असा निर्णय घेण्यात आला की मूळ कुराण "मक्का" या पवित्र शहरातील "कुरेश" लोक जी बोली बोलत असत त्या भाषेतील "प्रमाण" म्हणून मानले जावे आणि त्यानुसार तसा फतवा सर्वत्र गेला, अन तो मान्यही झाला. "मक्का" या ठिकाणाचे धर्म बोर्ड जगात ज्या ज्या भाषेत "कुराण" पोचले आहे त्या त्या भाषेतील तज्ज्ञांना त्यांच्यासमोर आलेल्या त्यांच्या भाषेतील कुराणाची प्रत ही "कुरेशी" प्रत आहे की नाही हे कटाक्षाने पाहण्यास सांगतात. अर्थात भाषांतर करणे वा केलेले भाषांतर तपासणे हे काम जी व्यक्ती करते तिला अग्रक्रमाने "मक्का" प्रत अस्खलितरित्या आली पाहिजे हे आलेच. त्यानुसारच जगभरातील ज्या ज्या भाषेत कुराणाचे अनुवाद झाले ते मूळ प्रतीबरहुकुम आहे अशी मोहोर त्यावर बोर्ड कडून दिली जाते. भारतातच काय पण युरोप आणि अमेरिका येथे देखील इंग्रजी भाषेतील कुराणाच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत ते या प्रक्रियेतून गेल्या आहेत हे ओघाने आलेच. आजही ही प्रथा अव्याहत चालू आहे. हीच गोष्ट उर्दू, बंगाली, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांतील कुराणाच्या अनुवादित प्रतीबाबत म्हणता येते. त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या. एक लक्षात घेणे फार जरूरीचे आहे की, विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती अतिशय "भाषाप्रेमी" होती. मराठी भाषेतील त्यांच्या कविता पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की त्यांनी केलेल्या रचना आपल्या जिभेने सरळ उच्चारणेदेखील हे एक तारेवरची कसरत ठरेल. आचार्य अत्रे यांनी "कर्‍हेचे पाणी" या त्यांच्या आत्मचरित्रात "वीर सावरकर" यांच्याबद्दल जे काय आदराने लिहिले आहे त्यात अन्य बाबीपेक्षा त्यांनी मराठी भाषेला जे सौंदर्यलेणे दिले त्याचा उल्लेख प्रामुख्याने आहे.... तो जरूर वाचावा. ("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !) धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 01/06/2010 - 11:03
त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.
याबद्दलच जाणून घ्यायचे होते. माहिती काढण्याचे कष्ट घेऊन लिहिलेल्या प्रदीर्घ आणि तपशीलवार प्रतिसादाबद्दल आभार.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)
आगाऊ (म्हणजे इन अडव्हान्स / बिफोर द फॅक्ट) स्वागत आहे. - पंडित गागाभट्ट.

"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...." ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. :: १. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८ NO PAYMENT TO PAKISTAN Supply of Military Stores Stopped India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure. २. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८ MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY Surprising Delhi Announcement ३. शुक्रवार दि. १६ जानेवारी १९४८ ‘INDIA’s GESTURE TO PAKISTAN” Immediate Payment of Cash Balances. Bid to Remove Cause of Suspicion. New Delhi, January 15 : The Government of India have decided to implement immediately the financial agreement with Pakistan in regard to the cash balances with a view to removing “the one cause of suspicion and friction” between Pakistan and India. “This decision,” says a communiqué issued by the Prime Minister’s Secretariat late tonight, “is the Government’s contribution to the best of their ability to the non-violent and noble effort made by Gandhiji in accordance with the glorious traditions of this great country for peace and goodwill." The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” (या बातमी शेजारीच "महात्मा गांधी ३ दिवसांच्या उपोषणानंतर थकले असल्याचे म्हटले आहे....) आता पंतप्रधानाचे कार्यालयच जर ही बातमी अधिकृत स्वरूपात मिडियाला देत असेल तर "उपोषण हे ५५ कोटीसाठी नव्हते" असे म्हणणे केवळ आत्मवंचना ठरेल. असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 01/06/2010 - 11:52
सर्वप्रथम इंद्रराज पवार यांनी चर्चा थांबवण्याची विनंती केली. मीही या धाग्यावर (घरगुती सावरकर असा विषय असलेल्या) ही चर्चा अवांतर आहे हे समजूनच चर्चा थांबवण्याची विनंती मान्य केली आणि नंतर अनेकांनी विनंती करूनही येथे प्रतिसाद देण्याचे नाकारले. त्यात सावरकरांविषयी नकारात्मक गोष्टींची यादी सादर करण्यासारखा मी सावरकरद्वेष्टा नाही तसेच संदर्भ देणे वगैरे गोष्टींमधील अडचणी ही कारणे काही सदस्यांच्या खरडवहीतून आणि व्यनितून सांगितल्या होत्या. त्यानंतरही काही सदस्य प्रतिसाद देत राहिले. तरीही मी काही लिहिले नाही. इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध. ५५ कोटींविषयी चा एक दुवा. http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm इंद्रराज पवार यांनी दिलेल्या टाइम्सच्या बातम्यांवरूनही सरकारी प्रेस रिलीज मध्ये निर्णयाचे कारण 'संशयाचे निराकरण' असे दिले आहे. नेहरूंच्या वक्तव्यात "भारताचे उच्च आदर्श आणि गांधीजींचे उदात्त मानदंड यांना अनुसरून घेतलेल्या या निर्णयामुळे आमच्या शांततेच्या आणि सदिच्छेच्या हेतूंबाबत जगाची खात्री पटेल". गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. "गांधींनी उपोषण करणे आणि सरकारने ५५ कोटी द्यायचा निर्णय घेणे" तसेच "नथुराम हिंदुमहासभेचा सदस्य असणे आणि सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष असणे" या दोन्ही गोष्टी बहुधा सारख्याच योगायोगाच्या असाव्यात. (असो जगन फडणीस यांच्या पुस्तकात गांधींवर पूर्वीही १९३७? खुनाचा प्रयत्न झाला होता असा उल्लेख आहे. १९३७ मध्ये फाळणीही झालेली नव्हती आणि ५५ कोटींचे प्रकरणही नव्हते. तरी खुनाचा प्रयत्न झालाच होता- संदर्भ आता देणे शक्य नाही. २०-२५ दिवसांनंतर देऊ शकेन). इंद्रराज पवारांना टाइम्सचे अंक पाहणे शक्य आहे असे दिसते. त्यांनी मणिभवन च्या दुव्यावर दिलेल्या संदर्भातल्या बातम्या मिळतात का हे पहावे....उदा. गांधींच्या उपोषणासाठी त्यांनी दिलेली कारणे..... १२ जानेवारीला व्यक्त केलेला निर्धार....१३ जानेवारीच्या भाषणातील वक्तव्ये.....तत्कालीन नेत्यांनी केलेले प्रयत्न....राजेंद्रप्रसाद यांच्या समितीने गांधींना दिलेली आश्वासने वगैरे. या दुव्यावर गांधींच्या १२ जानेवारीच्या भाषणाची प्रत आहे. त्यात कोठेही ५५ कोटी पैकी 'प' सुद्धा नाही. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

समंजस 01/06/2010 - 12:39
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. ------------------------------------------------------ मला वाटतं, नेहरूंनी कुठले शब्द वापरावेत कुठले नाही हे स्वातंत्र्य नेहरूंना असायला हवं. त्या परिस्थीत त्यांना जे शब्द योग्य वाटलेत त्यांचा वापर त्यांनी केला. -- The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” --------------------------------------------------------------- मला तरी वाटतं की ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट आहे की, ५५कोटी रूपये देण्याच्या निर्णया मागे महात्मा गांधींचे उपोषण बर्‍याच अंशी कारणीभूत आहे. राहीला प्रश्न तो "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. याबद्दलचा तर "टाईम्स ऑफ इंडिया" मधील ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट होतं की हे स्टेटमेंट प्रसार माध्यमांना देण्यामागचा प्रधानमंत्री कार्यालयाचा उद्देश, भारत सरकार ५५कोटी रूपये पाकिस्तानला देत आहे ही घोषणा करण्याचा होता. ह्या स्टेटमेंटचा उद्देश महात्मा गांधींना उपोषण सोडण्याकरीता आवाहन देण्याचा नव्हता. (नेहरू आणि महात्मा गांधींमधील संबंध काय एवढे खराब झाले होते की, त्यांनी उपोषण सोडण्याकरीता वर्तमानपत्रां मधून आवाहन करण्याची पाळी नेहरूंवर यावी???? हे न पटण्या सारखे आहे :? तरीपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महात्मा गांधींनी १३ जानेवारी ला उपोषण सुरू करण्यामागे काय कारणे होती(महात्मा गांधींजींच्याच शब्दात) जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 12:57
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm वरील लिखाणाचा सरळ सरळ अर्थ असा पाकीस्तानातील हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रिया भारतात उमटु लागल्या वर गांधीजी उपोषणाला बसले म्हणजे हिंदुंवर अत्याचार चालु असतांना गांधीजी उपोषणाला बसले नाहीत तर हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रीया उमटली तेव्हा उपोषण चालु झाले. तेच तर नथुराम म्हणत होता आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 13:28
गोल पोष्ट काय घेउन बसलात. इथे क्रिकेट च्या मैदानात फुटबॉल अगोदरच चालु झाला आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
नितिन, तू जी दोन वाक्ये लिहिली आहेस, त्याचा अर्थ तुला वेगळा वाटतो? मला तरी नाही वाटत. उपोषण सोडावे ही डायरेक्ट विनंति झाली, आणि आता तरी त्यांना उपोषण सोडायला हरकत नाही ही इनडायरेक्ट विनंति झाली. भावार्थ / अन्वयार्थ यात काय फरक आहे? शिवाय, प्रत्येक पेशाची के भाषा असते. तशीच राजकारणाची / डिप्लोमसीचीही एक भाषा असते. आपण दैनंदिन व्यवहारात जसे बोलतो तसे तिथे बोलले जात नाही. अजून एक गोष्ट लक्षात घे. नेहरू भारतिय असले तरी ब्रिटिश राहणीमान, आचारविचार त्यांनी मनोमन स्वीकारले होते. ब्रिटिश लोक 'अन्डरस्टेटमेंट' साठी प्रसिद्ध आहेत. त्यालाच अनुसरून नेहरूंनी असे शब्द वापरले असतील. बाकी अदितिप्रमाणेच मलाही ५५ कोटी आणि उपोषण यांच्या वेळा सारख्याच असल्याच्या योगायोगाचे आश्चर्य वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 01/06/2010 - 14:32
दोन वाक्यात खूपच फरक आहे. नेहरूंनी म्हटलेल्या वाक्यात "....यांना हवे तसे केले...." हा टोन अजिबात दिसत नाही. कारण गांधींना हवे होते ते हे नव्हतेच हे नेहरूंना माहिती होते. उपोषण ५५ कोटीसाठी असते तर उपोषण १६ जाने ला संपले पाहिजे होते. ते १८ जाने पर्यंत चालू होते. नितिन थत्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 01/06/2010 - 19:55
हे स्वतः थेट कोणत्याही वादग्रस्त ठरु शकेल अशा गोष्टीत पडत नसत ते दरवेळी नेहरुंना पुढे करत. मोतीलाल नेहरुंना आपला मुलगा जवाहर हाच पुढे भारताचे नेतृत्त्व करायला यावा आणि त्याला गांधींचा पाठिंबा असावा हीच आस होती. तसे त्यांनी गांधींजवळ बोलूनही दाखवले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना यथास्थित डावलण्यात जी काही कारस्थाने गांधींनी केली तशीच कारस्थाने त्यांनी ५५ कोटीच्या बाबतीतही केली. उपोषण नेमके त्याच वेळी व्हावे हा काही योगायोग खचितच नाही! जवाहरलाल नेहरुही पट्टीचे राजकारणी होतेच. भाषा वापरतानाच संदिग्ध वापरायची की सोयिस्कर अर्थ काढायला सोपे जाते हा हेतू. गांधीच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला जनमताचा आधार नाही हे जवाहरलाल ह्यांना माहीत होते. आपण नेतेपदी असलो तरी खरा करविता गांधीजी आहेत हे ते पक्के जाणून होते त्यामुळे त्यांना दुखावण्याची चूक करणे शक्यच नव्हते. आपल्या मनात जे काही खरे आहे त्याचा उच्चारच करायचा नाही, समोरची व्यक्ती त्या विषयाला तोंड फोडायला अगदी आतुर असताना त्या व्यक्तीला केवळ झुलवत, ताटकळत ठेवायचे, हा मार्ग गांधीनी अनेकदा स्वीकारला आणि मग वेळ येताच अवसानघात करणे ही गांधींची खासियत होती, कारण त्यांच्याच मनात असलेला जबरदस्त आंतर्विरोध! अहिंसेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारा तो काट्यासारखा काढलाच गेला पाहिजे हे मूलतत्त्व. कारण त्या मार्गाने जाऊन कोणी लोकप्रिय झाला तर मला कोण विचारणार? (ही मते माझी मनची नाहीत अनेक अभ्यासकांनी ही अनेकदा सिद्ध केली आहेत. विश्वास पाटलांचे 'महानायक' हे पुस्तक वाचताना इतक्या ठिकाणी मी ठेचकाळलो की मन रक्तबंबाळ झाले. आपण ज्या व्यक्तींना पूजनीय मानतो त्या व्यक्ती इतक्या टोकाच्या नीचपणाला जाऊ शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशा हकीगतींनी हे पुस्तक भरले आहे. तेव्हा गंधीजींनी ५५ कोटींसाठीच हे उपोषण केले ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही.) चतुरंग
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

शिवाजी महाराजांवर ई-बुक

अस्मी ·

धमाल मुलगा 21/05/2010 - 17:24
आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत? :? वाचुन पहायलाच हवं हे इ-बुक. धन्यवाद मधुमतीताई. नक्की पाहतो.

In reply to by धमाल मुलगा

मेघवेडा 21/05/2010 - 17:40
>> आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत? असंच म्हणतो. -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अमोल केळकर 21/05/2010 - 17:37
संकेतस्थळ खुप छान केले आहे. इ - पुस्तक सवडीने वाचतो अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.) शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. धन्यवाद. (भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.) शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. धन्यवाद. (भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

राघव 21/05/2010 - 19:29
संपूर्ण ई-पुस्तक अजून उपलब्ध नसावं असं वाटतंय. केवळ सातच प्रकरणं वाचता येताहेत. ती सुद्धा एकामागून एक वाचावी लागताहेत. लिंकवरून उघडत नाहीत. पण छान लिहिलेले आहे. आवडले. :) राघव

डावखुरा 21/05/2010 - 21:35
फारच छान .......दुव्याबद्दल धन्यवाद... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

Pain 23/05/2010 - 00:42
पहिल्या भागातील दोनच प्रकरणे उपलब्ध आहेत. बाकीचे पुस्तक कधी मिळेल ?

वेताळ 23/05/2010 - 10:43
गेली दोन दिवस मी पहिली दोनच प्रकरणे वाचत आहे. पुढची प्रकरणे उघडत नाहीत. वेताळ

धमाल मुलगा 21/05/2010 - 17:24
आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत? :? वाचुन पहायलाच हवं हे इ-बुक. धन्यवाद मधुमतीताई. नक्की पाहतो.

In reply to by धमाल मुलगा

मेघवेडा 21/05/2010 - 17:40
>> आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत? असंच म्हणतो. -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अमोल केळकर 21/05/2010 - 17:37
संकेतस्थळ खुप छान केले आहे. इ - पुस्तक सवडीने वाचतो अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.) शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. धन्यवाद. (भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.) शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. धन्यवाद. (भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

राघव 21/05/2010 - 19:29
संपूर्ण ई-पुस्तक अजून उपलब्ध नसावं असं वाटतंय. केवळ सातच प्रकरणं वाचता येताहेत. ती सुद्धा एकामागून एक वाचावी लागताहेत. लिंकवरून उघडत नाहीत. पण छान लिहिलेले आहे. आवडले. :) राघव

डावखुरा 21/05/2010 - 21:35
फारच छान .......दुव्याबद्दल धन्यवाद... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

Pain 23/05/2010 - 00:42
पहिल्या भागातील दोनच प्रकरणे उपलब्ध आहेत. बाकीचे पुस्तक कधी मिळेल ?

वेताळ 23/05/2010 - 10:43
गेली दोन दिवस मी पहिली दोनच प्रकरणे वाचत आहे. पुढची प्रकरणे उघडत नाहीत. वेताळ
सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे... शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे. भाग १ मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप ! ...

विजय तेंडुलकरांचा !

दिपोटी ·

स्पंदना 19/05/2010 - 08:35
कुठे तरी वाचनात त्यान्च्या शेवटच्या ( सर्व जिवलगान्चे म्रुत्यु सोसल्यानन्तरचे) शान्त एकाकि दिवसान्च वर्णन करणारा मजकुर आला होता. त्यन्च्या पत्नी अजुन्ही मुल इकड तिकड काम करताहेत याच भ्रमा खाली होत्या. आणि तेन्डुलकर त्यान्च्या त्या भ्रमाला जराही धक्का न लावता त्यन्ना साम्भाळत होते..... खरच स्वतःच दुखः पेलत असताना त्यान्नी पत्निला दिलेला आधार .....एकमेव व्यक्ती..... शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

लेख नंतर वाचुन मत देइनच.. पण आत्ता १० दिवसांच्या प्रवासानंतर पुन्हा पुण्याला जात आहे.. तेंडुलकर स्मृतिदिनानिम्मित होणार्‍या एका कार्यक्रमाला जाण्यासाठी.... आल्यावर सविस्तर लिहिनच... विनायक पाचलग वाँट टु टॉक

Dhananjay Borgaonkar 19/05/2010 - 11:13
मी तें ची बरीच पुस्तक वाचली. प्रत्येक पुस्तकात सातत्याने जाणवत ते म्हणजे अपार दु:ख. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात कोणाची ना कोणची कैफियत असते. मी त्याच हलक फुलक पुस्तक एकही नाही वाचलं. कोणाला असं पुस्तक माहीत असल्यास प्लीज कळवा.

In reply to by Dhananjay Borgaonkar

नीधप 19/05/2010 - 14:18
त्यांचं सगळं लिखाण खूपच प्रामाणिक असल्याने हलकंफुलकं काही मिळणार नाही. बाकी त्यांच्या लिखाणात मधूनच डोकावणारा विसंगतीतून विनोद जाणवला तर बघा. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

स्थळ प्रयाग हॉस्पिटल आयसीयू चित्र पुरेसे बोलके आहे.... तेंडुलकरांच्या आठवणींना प्रणाम... बरोबर दोन वर्षांपूर्वी मी मिपावर लिहिलेला लेख.. http://www.misalpav.com/node/1828

दिपोटी 18/05/2011 - 08:27
उद्या १९ मे - ज्येष्ठ लेखक-नाटककार विजय तेंडुलकर यांचा तिसरा स्मृतीदिन. गेल्या वर्षी त्यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त लिहिलेला हा लेख ... त्यांच्या आठवणी चाळवण्यासाठी परत एकदा ... - दिपोटी

दिपोटी 19/05/2012 - 04:18
आज १९ मे - ज्येष्ठ लेखक-नाटककार विजय तेंडुलकर यांचा चौथा स्मृतीदिन. या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या प्रतिभेला सलाम ठोकण्यासाठी / वंदन करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त लिहिलेला हा लेख ... त्यांच्या आठवणी चाळवण्यासाठी आज परत एकदा ... - दिपोटी

यकु 19/05/2012 - 20:14
दिपोटी, लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद ! एवढा सुंदर परिचय करुन दिलाय, पण वाचायचा राहून गेला होता. भडकमकर मास्तरांनी टाकलेल्या फोटो आणि फोटोंओळींबद्दल तर क्या कहने ! दोघांचेही पुन्हा एकदा धन्यवाद.

स्पंदना 19/05/2010 - 08:35
कुठे तरी वाचनात त्यान्च्या शेवटच्या ( सर्व जिवलगान्चे म्रुत्यु सोसल्यानन्तरचे) शान्त एकाकि दिवसान्च वर्णन करणारा मजकुर आला होता. त्यन्च्या पत्नी अजुन्ही मुल इकड तिकड काम करताहेत याच भ्रमा खाली होत्या. आणि तेन्डुलकर त्यान्च्या त्या भ्रमाला जराही धक्का न लावता त्यन्ना साम्भाळत होते..... खरच स्वतःच दुखः पेलत असताना त्यान्नी पत्निला दिलेला आधार .....एकमेव व्यक्ती..... शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

लेख नंतर वाचुन मत देइनच.. पण आत्ता १० दिवसांच्या प्रवासानंतर पुन्हा पुण्याला जात आहे.. तेंडुलकर स्मृतिदिनानिम्मित होणार्‍या एका कार्यक्रमाला जाण्यासाठी.... आल्यावर सविस्तर लिहिनच... विनायक पाचलग वाँट टु टॉक

Dhananjay Borgaonkar 19/05/2010 - 11:13
मी तें ची बरीच पुस्तक वाचली. प्रत्येक पुस्तकात सातत्याने जाणवत ते म्हणजे अपार दु:ख. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात कोणाची ना कोणची कैफियत असते. मी त्याच हलक फुलक पुस्तक एकही नाही वाचलं. कोणाला असं पुस्तक माहीत असल्यास प्लीज कळवा.

In reply to by Dhananjay Borgaonkar

नीधप 19/05/2010 - 14:18
त्यांचं सगळं लिखाण खूपच प्रामाणिक असल्याने हलकंफुलकं काही मिळणार नाही. बाकी त्यांच्या लिखाणात मधूनच डोकावणारा विसंगतीतून विनोद जाणवला तर बघा. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

स्थळ प्रयाग हॉस्पिटल आयसीयू चित्र पुरेसे बोलके आहे.... तेंडुलकरांच्या आठवणींना प्रणाम... बरोबर दोन वर्षांपूर्वी मी मिपावर लिहिलेला लेख.. http://www.misalpav.com/node/1828

दिपोटी 18/05/2011 - 08:27
उद्या १९ मे - ज्येष्ठ लेखक-नाटककार विजय तेंडुलकर यांचा तिसरा स्मृतीदिन. गेल्या वर्षी त्यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त लिहिलेला हा लेख ... त्यांच्या आठवणी चाळवण्यासाठी परत एकदा ... - दिपोटी

दिपोटी 19/05/2012 - 04:18
आज १९ मे - ज्येष्ठ लेखक-नाटककार विजय तेंडुलकर यांचा चौथा स्मृतीदिन. या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या प्रतिभेला सलाम ठोकण्यासाठी / वंदन करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त लिहिलेला हा लेख ... त्यांच्या आठवणी चाळवण्यासाठी आज परत एकदा ... - दिपोटी

यकु 19/05/2012 - 20:14
दिपोटी, लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद ! एवढा सुंदर परिचय करुन दिलाय, पण वाचायचा राहून गेला होता. भडकमकर मास्तरांनी टाकलेल्या फोटो आणि फोटोंओळींबद्दल तर क्या कहने ! दोघांचेही पुन्हा एकदा धन्यवाद.
एप्रिल २०१० मध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात प्रकाशित झालेल्या 'हितगुज'च्या संमेलन विशेषांकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर शुक्रवार १४ मे रोजी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व आज १९ मे रोजी विजय तेंडुलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त याच वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीत छापला गेला आहे.

कानुन का बेटा...!

विशाल कुलकर्णी ·

Pain 17/05/2010 - 13:16
चांगले लिहिले आहे. माझे हिंदी वाचन जवळजवळ नाहीच. ही पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध आहेत का ? महाराष्ट्रातील शाळेत हिंदीमधे ९५ ? पटत नाही. हैदराबादमधे म्हटले असते तर ठीक आहे ;)

भेटा एकदा मग मार्कलिस्ट दाखवेन :-) बाकी हि पुस्तके नेटवर असण्याचा प्रश्नच येत नाही. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

Pain 18/05/2010 - 01:43
:)) मस्करी करत होतो. अरेरे. आता कधी वाचायला मिळतिल देव जाणे. नेटवर असती तर बरे झाले असते. काहीकाही पुस्तके, कोमिक्स असतात :>

स्पंदना 18/05/2010 - 12:34
माझ हिन्दी "एवम" मध्ये अडकल बघा. मला काय अजुन त्या वारन्वार येणार् या शब्दाचा बोध झालानाही. पिक्चर मधे पण कधी हा शब्द नाही ऐकला पण हिन्दी कादम्बरी त हा शब्द एका पानावर दहादा येतो. खुप मनापासुन लिहिलय तुम्ही!! छान वाटल. :) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

विशाल शेठ मस्त ओळख करुन दिली आहेत. बाकी ह्याच कथानकांवर आधारीत "अर्जुन पंडित" ह्या चित्रपटाला कसे काय विसरलात बॉ ? अवांतर :- मार्कलिस्ट दाखवताना समोरच्याची मार्कलिस्ट देखिल बघायला मागा. इथे येता जाता लोकाच्या बुद्धीवर संशय घेणार्‍यांची स्वतःची बुद्धीमत्ता तरी आम्हाला कळेल. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

केशवपंडित चा पहीला भाग मी ही पाहीला. तद्दन फिल्मी वाटला. पण एकता कपूरच्या सिरिअल मध्ये असणारे वारंवार मध्ये मध्ये येणारे स्लोमोशन आणि इतर पात्रांच्या चेहर्यावरचे एक्स्प्रेशन-दर्शन हा प्रकार नसल्यामुळे बराच सुसह्य होता.कदाचित ही मालिका डेलीसोप नसल्याने असेल नाहीतर कुठल्याही भागाचा पाऊण भाग तर असले इर्रिटेटिंग प्रकारच खातात. महाराष्ट्रातील शाळेत हिंदीमधे ९५ ? पटत नाही. बाकी ह्या गोष्टीत तथ्य मात्र आहे.कारण केवळ स्कोरिंग साठी आठवी ते दहावी ला पूर्ण हिंदी ऐवजी पूर्ण संस्कृत अथवा अर्धे संस्कृत अर्धे हिंदी घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो.हिंदी हा स्कोरिंग सब्जेक्ट समजला जात नाही. (अर्थात तुम्हाला दहावीला हिंदी मध्ये ९५ मार्क्स असु शकतात.आणि ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.) फिजुल की बात : तुम्हाला तुमची मार्कलिस्ट स्कॅन करुन टाकता येईल का? (ह.घ्या.) :SS --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

फिजुल की बात : तुम्हाला तुमची मार्कलिस्ट स्कॅन करुन टाकता येईल का?>>>> सहज शक्य आहे, [पण सगळे श्रम मीच का म्हणून घ्यायचे, या की देवा घरी, चा पान्याला, आमचा निकाल बी दावतो आणि तुमचा निकाल बी लावतो] ह.घ्या. :T असो, आभार सर्वांचे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वाचतानाच वाटायला लागलं की बहुतेक 'केशव पंडित'बद्दल लिहिलंय. इथे २१ तारखेपासून ही सिरीयल सुरू होईल. बघूया कशी आहे ते. (सोनी चॅनलवरच्या "सी.आय.डी."सारखा फुसका बार निघू नये म्हणजे मिळवलं) बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे. 'दुनियादारी' मालिका बघण्याचं भाग्य लाभलं हेच खूप झालं :)

In reply to by संदीप चित्रे

मस्त कलंदर 19/05/2010 - 23:04
(सोनी चॅनलवरच्या "सी.आय.डी."सारखा फुसका बार निघू नये म्हणजे मिळवलं) बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे.
याबाबतीत हिंदी मराठी सगळे सारखेच.. एकदा व्योमकेश बक्षीचा एक इपिसोड नेटवर मिळाला.. डाऊनलोड केला.. नि पाहताना कळलं, की ती रिअर विंडो ची भ्रष्ट नक्कल होती.. कुठे तो हिचकॉक नि कुठे तो व्योमकेश!!!! तेव्हा जर तो एपिसोड एखाद्या चॅनेलवर टेलिकास्ट झाला असता, तर बम बम सारखी त्याचीही चिरफाड केली असती.. असो!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे.>>>> अगदी अगदी माझ्या मनातलं बोललात. 'दुनियादारी' मालिका न बघण्याचं भाग्य लाभलं हेच खूप झालं>>>> मी त्या दुर्दैवी मानव प्राण्यांतला एक आहे. बघण्याचं भाग्य लाभलेला (|: सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

Pain 17/05/2010 - 13:16
चांगले लिहिले आहे. माझे हिंदी वाचन जवळजवळ नाहीच. ही पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध आहेत का ? महाराष्ट्रातील शाळेत हिंदीमधे ९५ ? पटत नाही. हैदराबादमधे म्हटले असते तर ठीक आहे ;)

भेटा एकदा मग मार्कलिस्ट दाखवेन :-) बाकी हि पुस्तके नेटवर असण्याचा प्रश्नच येत नाही. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

Pain 18/05/2010 - 01:43
:)) मस्करी करत होतो. अरेरे. आता कधी वाचायला मिळतिल देव जाणे. नेटवर असती तर बरे झाले असते. काहीकाही पुस्तके, कोमिक्स असतात :>

स्पंदना 18/05/2010 - 12:34
माझ हिन्दी "एवम" मध्ये अडकल बघा. मला काय अजुन त्या वारन्वार येणार् या शब्दाचा बोध झालानाही. पिक्चर मधे पण कधी हा शब्द नाही ऐकला पण हिन्दी कादम्बरी त हा शब्द एका पानावर दहादा येतो. खुप मनापासुन लिहिलय तुम्ही!! छान वाटल. :) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

विशाल शेठ मस्त ओळख करुन दिली आहेत. बाकी ह्याच कथानकांवर आधारीत "अर्जुन पंडित" ह्या चित्रपटाला कसे काय विसरलात बॉ ? अवांतर :- मार्कलिस्ट दाखवताना समोरच्याची मार्कलिस्ट देखिल बघायला मागा. इथे येता जाता लोकाच्या बुद्धीवर संशय घेणार्‍यांची स्वतःची बुद्धीमत्ता तरी आम्हाला कळेल. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

केशवपंडित चा पहीला भाग मी ही पाहीला. तद्दन फिल्मी वाटला. पण एकता कपूरच्या सिरिअल मध्ये असणारे वारंवार मध्ये मध्ये येणारे स्लोमोशन आणि इतर पात्रांच्या चेहर्यावरचे एक्स्प्रेशन-दर्शन हा प्रकार नसल्यामुळे बराच सुसह्य होता.कदाचित ही मालिका डेलीसोप नसल्याने असेल नाहीतर कुठल्याही भागाचा पाऊण भाग तर असले इर्रिटेटिंग प्रकारच खातात. महाराष्ट्रातील शाळेत हिंदीमधे ९५ ? पटत नाही. बाकी ह्या गोष्टीत तथ्य मात्र आहे.कारण केवळ स्कोरिंग साठी आठवी ते दहावी ला पूर्ण हिंदी ऐवजी पूर्ण संस्कृत अथवा अर्धे संस्कृत अर्धे हिंदी घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो.हिंदी हा स्कोरिंग सब्जेक्ट समजला जात नाही. (अर्थात तुम्हाला दहावीला हिंदी मध्ये ९५ मार्क्स असु शकतात.आणि ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.) फिजुल की बात : तुम्हाला तुमची मार्कलिस्ट स्कॅन करुन टाकता येईल का? (ह.घ्या.) :SS --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

फिजुल की बात : तुम्हाला तुमची मार्कलिस्ट स्कॅन करुन टाकता येईल का?>>>> सहज शक्य आहे, [पण सगळे श्रम मीच का म्हणून घ्यायचे, या की देवा घरी, चा पान्याला, आमचा निकाल बी दावतो आणि तुमचा निकाल बी लावतो] ह.घ्या. :T असो, आभार सर्वांचे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वाचतानाच वाटायला लागलं की बहुतेक 'केशव पंडित'बद्दल लिहिलंय. इथे २१ तारखेपासून ही सिरीयल सुरू होईल. बघूया कशी आहे ते. (सोनी चॅनलवरच्या "सी.आय.डी."सारखा फुसका बार निघू नये म्हणजे मिळवलं) बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे. 'दुनियादारी' मालिका बघण्याचं भाग्य लाभलं हेच खूप झालं :)

In reply to by संदीप चित्रे

मस्त कलंदर 19/05/2010 - 23:04
(सोनी चॅनलवरच्या "सी.आय.डी."सारखा फुसका बार निघू नये म्हणजे मिळवलं) बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे.
याबाबतीत हिंदी मराठी सगळे सारखेच.. एकदा व्योमकेश बक्षीचा एक इपिसोड नेटवर मिळाला.. डाऊनलोड केला.. नि पाहताना कळलं, की ती रिअर विंडो ची भ्रष्ट नक्कल होती.. कुठे तो हिचकॉक नि कुठे तो व्योमकेश!!!! तेव्हा जर तो एपिसोड एखाद्या चॅनेलवर टेलिकास्ट झाला असता, तर बम बम सारखी त्याचीही चिरफाड केली असती.. असो!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे.>>>> अगदी अगदी माझ्या मनातलं बोललात. 'दुनियादारी' मालिका न बघण्याचं भाग्य लाभलं हेच खूप झालं>>>> मी त्या दुर्दैवी मानव प्राण्यांतला एक आहे. बघण्याचं भाग्य लाभलेला (|: सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
"कानुन का बेटा" "मै हर काम कानुन के दायरेमें रहकर करता हूं! कोइ गुनाह भी करता हूं तो इस तरह की कानुन कि कोइ भी दफा उसे गुनाह ना कह सके! कानुन की दफाओंके बीच सुरंग बनाकर कानुन को भी इन्साफ दिलाता हूं मैं! लोग मुझे कानुन का जादुगर कहते है... मगर मै हूं "कानुन का बेटा!" हिंदीचं वेड शाळेत असल्यापासुनच होतं, कदाचित त्यामुळेच वैकल्पिक भाषा म्हणून संस्कृतच्या ऐवजी हिंदी घेतली होती. अगदी दहावी - बारावीलादेखील हिंदीला ९५ च्या पुढे मार्क होते. पुढे पुढे जसे हरिशंकर परसाई, प्रेमचंद, शैल चतुर्वेदी, अशोक चक्रधर हे वाचनात येत गेले तसे हिंदीचे वेड अजुनच वाढत गेले. कॉलेजला आल्यानंतर मात्र टेस्ट बदलत गेली.

"जान्हवी"-- पुस्तक परिचय.

टुकुल ·

शुचि 12/05/2010 - 19:04
सन्जोपरावांनी पिंजरा च्या परीक्षणात लिहीलेलं वाक्यच इथे उधृत करते - "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष निर्मितीक्षम कलाकारांना नेहमीच खुणावत आला आहे" ही कथा याच धाटणीची वाटते. परीक्षण फारच सुरेख झालं आहे टुकुल. विशेषतः- >> पुस्तकाची सुरुवात संथ होते, पण जस जस आपण वाचत जातो तस त्याचा जबरदस्त विळखा नकळत आपल्याला बसायला लागतो आणी मनावर बरेच वार करुन पुस्तक संपते आणी आपण सुटतो. डोक सुन्न होवुन विचार करायला लागते.>> जबरदस्त ओघवतं वर्णन पुस्तक वाचायला जरूर आवडेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि 13/05/2010 - 15:28
विशेषतः१९५२ च्या पर्श्वभूमीवर "आसक्ती-विरक्ती संघर्षाचा" काय विचार केलेला आहे विवांनी तो वाचायला आवडेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

चित्रगुप्त 12/11/2021 - 15:03
१९५२ सालच्या कादंबरीचा परिचय आवडला. मिळाल्यास वाचली पाहिजे. कादंबरीचे कथानक वाचून फार पूर्वी बघितलेल्या कोणत्यातरी (बहुतेक बंगाली) चित्रपटाची आठवण झाली. आता त्याबद्दल काहीच लक्षात नाही.

शुचि 12/05/2010 - 19:04
सन्जोपरावांनी पिंजरा च्या परीक्षणात लिहीलेलं वाक्यच इथे उधृत करते - "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष निर्मितीक्षम कलाकारांना नेहमीच खुणावत आला आहे" ही कथा याच धाटणीची वाटते. परीक्षण फारच सुरेख झालं आहे टुकुल. विशेषतः- >> पुस्तकाची सुरुवात संथ होते, पण जस जस आपण वाचत जातो तस त्याचा जबरदस्त विळखा नकळत आपल्याला बसायला लागतो आणी मनावर बरेच वार करुन पुस्तक संपते आणी आपण सुटतो. डोक सुन्न होवुन विचार करायला लागते.>> जबरदस्त ओघवतं वर्णन पुस्तक वाचायला जरूर आवडेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि 13/05/2010 - 15:28
विशेषतः१९५२ च्या पर्श्वभूमीवर "आसक्ती-विरक्ती संघर्षाचा" काय विचार केलेला आहे विवांनी तो वाचायला आवडेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

चित्रगुप्त 12/11/2021 - 15:03
१९५२ सालच्या कादंबरीचा परिचय आवडला. मिळाल्यास वाचली पाहिजे. कादंबरीचे कथानक वाचून फार पूर्वी बघितलेल्या कोणत्यातरी (बहुतेक बंगाली) चित्रपटाची आठवण झाली. आता त्याबद्दल काहीच लक्षात नाही.
पुस्तकः जान्हवी लेखकः वि. वा. शिरवाडकर प्रथम आव्रुती: १९५२ प्रकाशकः कॉन्टिनेन्टल प्रकाशन किंमतः 50.00 परवा घरी थोडा वेळ मिळाला आणी बर्‍याच दिवसापासुन पडुन राहीलेले "जान्हवी" हातात घेतले. त्याआधी एकदा तीसेक पाने वाचली होती, पण परवा एका दमात पुस्तक वाचुन संपले (संपवावे लागले) वि. वा. शिरवाडकरांचे माझ्यासाठी पहिलेच पुस्तक आणी प्रथम आव्रुती १९५२ ची, त्यामुळे वाटले कि काहीतरी जुनाट वाचायला मिळेल, पण शेवटचे पान वाचुन पुस्तक ठेवले त्यावेळी डोक सुन्न झाले आणी तो विचार गळुन पडला हि कथा मुख्यतः तिन व्यक्तीभोवती फिरते. वसुदेव, महंत आणी जान्हवी.

चेतन भगतला अनावृत्त पत्र

विनायक पाचलग ·

युवा विशेषांकाच्या या प्रकाशनाला आम्ही गेलो होतो त्यावेळी ईनायक चा उल्लेख कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांनी आदरपुर्वक केला. युवा पिढीचे प्रतिनिधी! लगे रहो ईनायक प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 09/05/2010 - 23:12
लगे रहो. असेच म्हणते. आज आपल्या आजूबाजूला जी तरूण मुले आहेत (विनायक यांच्या वयाची) त्यातील कितीजण इथे मिसळपावावर लिहीत असतील? कितीजण रोजच्या वर्तमानपत्रात लिहीतात? साधनेला तरूण मुलांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारे हवे असतील, पण प्रसारमाध्यमात लिहीण्याची इच्छा असलेले, आणि तसे सातत्याने प्रयत्न करणारे विनायक यांच्यासारखे तरूण फारच थोडे. त्यामुळे लगे रहो. विनायक यांच्या अपेक्षा काही चुकीच्या नसाव्यात, ज्यांना चांगले लिहीता येते असे वाटते त्यांच्याचकडून अधिक अपेक्षा असतात. अर्थात चेतन भगत यांची पुस्तके आवडली नाहीत म्हणून सांगणारेच जास्त भेटले आहेत. पण स्वतः वाचलेले नसल्यामुळे मत काही नाही.

विनोद शिरसाठांचे लाख उपकार आहेत माझ्यावर नुकतेच त्यांच्या सहकार्याने एक उपक्रम सुरु केला आहे. http://www.rangakarmi.com/?p=80 त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच ,नाही का ??? धन्यवाद विनायक

मित्रा ,हा लेख साधनाने इंग्रजीत भाषांतरीत केलेला आहे. हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे (कोणत्याही मुद्द्याला उत्तर दिलेले नाही) धन्यावाद विनायक

In reply to by विनायक पाचलग

Nile 09/05/2010 - 11:08
हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे
अरे वा! अभिनंदन! बराच मोकळा वेळ दिसतो चेतन भगत कडे सद्ध्या! ;) -Nile

In reply to by Nile

त्याने मला उत्तर तरी दिले रिकामा वेळ असावा असे वाटते.... कारण सध्या त्याने नोकरी सोडून पुर्ण वेळ लिखाणास द्यायचे ठरवले आहे असे समजते...

टारझन 09/05/2010 - 10:52
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे .
वेलकम कोदा-जी. पुर्ण अंतरजाल गेल्या सहा महिण्यांपासुन २-२ पोळ्या कमी खात आहे :) अन्नाचा गेल्या सहा महिन्यांत अपव्यय भयंकर वाढला आहे. :) आपण आल्याने हा अपव्यव बंद होणार हे णक्की. :)
ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे.
खुलाश्याबद्दल धण्यवाद :)
मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती...
अनेक घटणांवर एखादा खुमासदार लेख होऊन जाउ द्या मालक ;) अणेक शिकायला , अनुभवायला मिळालं , ह्यात आनंद आहे. आमचे सर्वांचेच आपल्यावर खुप खुप प्रेम आहे/ राहिल.
याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता,
उप्स , वरची वाक्य कॅन्सल .. कॅन्सल ;)
आज ''चेतनचे पुस्तक'' लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.
हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा :)
पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली.
=)) =)) =)) =)) कोदांनी भगतच्या "लिखाणाचं" जजमेंट पाहुन आज डोळे पाणावले.
आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहे
चेतन ने नवनविन शिव्या शोधुन स्वतःच्या पुस्तकात टाकणे अपेक्षित आहे काय ? बाकी अंतरजालावरचा जुणा भ-कार "भां!! बा!!!" तसाच असुन त्यातली नाविन्यता अजुन हरवली नाहीये :)
ते साधन आहे साध्य नव्हे.
बापरे !! =))
sucks, fucks सारखे tueets वाचून हळहळतो रे.
=)) =)) =)) =)) =)) अरे ते "अ‍ॅडल्ट कंटेंट" आहे रे बाबा !! तुझ्यासाठी नाही ;)
मी तुझा ट्विटरवरचा Follower आहे, तुला माहिती नसेलही पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो.
"नसेलही" म्हणजे काय ? असण्याची शक्यता आहे काय?
कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे.
=)) =)) =)) आहे आहे , पुसटशी "शक्यता" आहे खरी !! बाकी हे पत्र , सुदुर पुर्वेतुन सुदुर पश्चिमेकडे लिकील्या गेलेल्या पत्राच्या तोडीचे आहे , ह्यात वाद नाही ;) - आपला फॅण नागपुरी संत्रा तळ टिप : दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच ! पत्राची "ओरिजिनल" प्रत वाचायला मजा आली असती. तळ टिप-२ : तिकडे ब्लॉग वर वाचुन एक प्रतिक्रीया दिली होती, पण ती कधीच प्रसिद्ध झाली नाही, नाही नाही कारण विचारत नाहीये ;)

In reply to by टारझन

प्रभो 09/05/2010 - 10:53
>>हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) * मगाचा प्रतिसाद लेखाच्या आतलं मटेरियल न वाचता दिला होता.. :D

In reply to by टारझन

आमच्या मते टारझणनी हे पत्र आदुगरच वाचले होते.
दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच !
साधणा हे दैणीक नसुन साप्ताहिक आहे.
नाही नाही कारण विचारत नाहीये
आम्हाला आदुगर ते भय वाटल होत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by ज्ञानेश...

चिरोटा 09/05/2010 - 12:44
सहमत आहे. लेखकांबद्दल्,त्यांच्या पुस्तकांबद्दल एवढे सेंटी होवू नये असे वाटते.चेतनची पहिली १/२ पुस्तके बरी होती.क्लासिक ह्या शब्दापासून शेकडो मैल दूर असली तरी वाचनिय होती.सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे.श्री भगत कॉलेजांत वगैरे जावून तरुणांना मार्गदर्शन वगैरे करतात्.मला 'brand building excercise' चा एक प्रकार वाटतो. भेंडी P = NP

सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे कारण उघड आहे. भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे. एका मोठ्या गटाचं फॅन फोलोईंग मिळवणं हेच ध्येय असणार. भगतची पुस्तकं वाचताना फारसा विचार करावा लागतोच कुठे? एक मात्र आहे की चेतन भगतचं पुस्तक वाचतो हे सांगण्याची तरुणांना फार हौस आहे. बाकी हा भैय्या भगत काही बरळला (गरळला) का मनसेबद्द्ल ? कृपया माहिती पुरवावी.

अपेक्षा नव्हे... आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो. आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ,कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले.... बाकी भेंडी बजारच्या मताबद्दल सहमत.... धन्यवाद विनायक मा .टारझन यास , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मुळ लेखासाठी साधनाची साइट पहा त्यावर मराठीतला लेख उपलब्द्ध आहे ,आणि याचे इंग्लीश भाषांतरही असेल कदाचित... (जमले तर साधनाचा इतिहास आणि त्यातले लेखही पहा म्हणजे साधनाचा उल्लेख दैनिक साधणा करताना विचार करावासा वाटेल...असो ,)

In reply to by विनायक पाचलग

छोटा डॉन 09/05/2010 - 17:27
श्री. पाचलग, नमस्कार ... >>आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो. 'चेतन भगत प्रभावशाली व्यक्ती आहे' हे तुमचे वैयक्तिक मत असु शकते मात्र त्याच्यात कशी काय क्वालिटी आहे व त्यामुळे त्याला प्रभावशाली मानावे लागेल हे मला अजुन समजले नाही. इंग्रजीतुन बिनधास्त ( म्हणजे मराठी आंतरजालाच्या भाषेत बा*** **त अशा शैलीत लिहणारा ) लेखन करणारा एक भारतीय म्हणुन त्याची 'माफक' ओळख आहे, अर्थात मिडियाला हाताशी धरुन त्याने त्याचे पुस्तकांचे मार्केटिंग चांगले केले हा भाग वेगळा. बाकी त्याची पहिली २-३ लै हौसेने वाचली, त्या काळात फॅडच होते म्हणा ना 'चेतन भगत' वाचायचे. त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, बाकी पुस्तके यथायथाच होती / आहेत. ह्याच कारणामुळे त्याची नवी २ पुस्तके वाचु वाटली नाहीत, ज्यांनी वाचली आहेत त्यांचे मत खास असे चांगले नाही. हां, मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, त्यामुळे तुमचे 'सोशल स्टॅटस' वगैरे वाढते ( 'हे ड्युड, फ्रीक आउट, हॅव फन, यु आर रॉकिंग बेबी' वगैरे प्रकारात सदर पुस्तकाने जरा जास्तच अ‍ॅडवँटेज मिळतो ) ;) >>आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते, हरकत नाही, अपेक्षा ठेवणे केव्हाच वाईट नाही, अगदी कुणाकडुनही. पण एक सांगु का पाचलग, ज्यांच्याकडुन अपेक्षा ठेवाव्यात ना असे भारतात बरेच लोक आहे, अहो १ शोधा १००० सापडतील. क्षुल्लक गोष्टींसाठी मिडिया हाताशी धरुन बोंबा मारणार्‍या भगताला एवढा भाव कशाला देताय ? असा काय मोठ्ठा तीर त्याने मारला आहे. वर तुम्ही उल्लेख केला की तुम्ही त्याचे 'ट्विटर ( ही एक शिंची काय भांजगड आहे ते आम्हाला ह्या क्षणापर्यंत समजले नाही )' वर फॉलोअर वगैरे आहात. नाय मज्जा वगैरे म्हणुन ठिक आहे पण अशा गोष्टींच्या जास्त फंदात पडु नका असे सांगु वाटते. बदल किंवा 'चेंज' असा ट्विटरवरुन घडत नसतो. माफक पब्लिशिटी व काही उच्चभ्रु वर्तुळातल्या पार्ट्या किंवा पेज-३ अ‍ॅपियरन्सेस सोडुन ह्या सेलेब्रिटीजना ट्विटरचा दुसरा काही उपयोग होत असेल असे मला वाटत नाही. जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका. असो. >>कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले.... छान केलेत. तुम्हाला जास्त 'रिअ‍ॅलिटी' सांगत बसत नाही, तुम्ही जे करता ते चांगलेच आहे. असो. पण जरा एक सांगता का हो ? कोणता हा 'फार मोठ्ठा क्रॉस सेक्शन' ? हा वर्ग देशासाठी किंवा समाजासाठी 'ग्रासरुट' लेव्हलवर किंवा कुठेही काय करतो हो ? निदान 'मतदान' तरी करतो का हा वर्ग ? असो. - ( थोडक्यात ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉनसाहेब आपल्या बहुतांश मतांशी सहमत ......... फक्त एवढेच की अपेक्षा धरु शकणारे लोक बरेच आहेत ..पण त्यानी केलेले काम लोकानपर्यंत अजिबात किंवा फार कमी प्रमाणात पोहोचत आहे. चेतन भगत ने ट्विटर वरुन काही लिहिले की त्याची बातमी होते ,आणि २ दिवस आख्या भारतीयाना ती बातमी ऐकावी लागते ..हॅमर केल्यासारखी ( हा आपला मीडियाचा दोष आहे .मात्र ऐकावे लागते हे मात्र नाकारता येत नाही.) आजकाल दुय्यम गोष्टीना मोठे केले जाते हे मान्य . ही तर माझी नेहमीची खंत आहे ..विनय हर्डीकरानी सुमारांची सद्दी या लेखात त्याविशयी खुप छान बोलले आहे असे समजते(हा लेख कोणाकडे असेल तर मला पाठवुन द्या प्लीज...) पण त्यातल्या त्यात बरा ..असे आपण चेतन बाबत बोलु शकतो...आणि त्याने सिंबॉयसीस मध्ये वगैरे ज्या बाता मारल्या त्यावरुन तर ते फारच वाटते... राहिता राहिला प्रश्न क्रॉस सेक्शनचा.. या मराठी लेखाबाबत मला आणि साधनाला साधारण इथे आले त्याच रकाराचे प्रतिसाद आले. मात्र हा लेख जेव्हा ईंग्लीश मध्ये मी टाकला , तेव्हा माझ्याशी भांडण्यासाठी काही तरुण लोकांचे मेल आले ज्यात त्यानी अगदी मुद्दे काढुन भगते आम्हाला वाचायची आवड लावली असे बरेच काही होते.. असा बराच मोठा तरुण वर्ग आज त्याला फॉलो करतो असे वाटते,हा ही माणसे ग्रास रुट वर जाऊन शुन्य काम करतात हे मान्य .. मात्र या लोकानी काम करणे ही देशाची गरज आहे ,त्यानी १% तरी काम केले तरी परिस्थिती बदलु शकते . आणि ते बदलावेत म्हणुन त्याच्या पेनातुन काही चांगले यावे म्हणुन ह अलेख/पत्र इतकेच.... विनायक

In reply to by छोटा डॉन

गोगोल 09/05/2010 - 21:11
> समजले नाही )' > जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका. कधी ईराणच नाव ऐकलाय?

In reply to by गोगोल

छोटा डॉन 09/05/2010 - 23:26
>>कधी ईराणच नाव ऐकलाय? हो, ऐकले आहे की. इलेक्शन कँपेन आणि ट्विटरचा अपग्रेड डिले ह्या किश्श्यामध्ये आम्ही 'इराण'चे नाव ऐकले आहे बरं का. बाय द वे, तुम्ही 'शशी थरूर' आणि 'ललित मोदी' ही नावे ऐकली आहेत का ? ( आजकाल दोघेही 'घरी गेले' म्हणे ) ;) ------ (गुगल बझ्झ) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

"....आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ....." नक्कीच.... आणि चेतन म्हणजे कुणी ऑर्डीनरी डिक टॉम हॅरी तर निश्चितच नाही. तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर... त्यामुळे ज्यावेळी आपला सचिन चुकतो, खेळापेक्षा जाहिरातीत जास्त रमतो, त्यावेळीही आपण "समजुती"च्या दोनचार गोष्टी सांगतोच.... (इतरांना सांगत नाही, कारण... सचिन आपला आहे.... त्याच भूमिकेतून चेतन भगत या युवापिढीचा तेजस्वी प्रतिनिधी आहे.... आणि श्री.विनायक यांच्या "साधना" लेखात हाच आपुलकीच्या सावल्या दिसतात, हे त्यांच्या सौम्य भाषेवरून प्रतीत होते. एका सुंदर वाचन आनंदाचा अनुभव आला, त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर>>>> हे मात्र कायच्या काय बर्का इंद्रदेवा :-) तुम्ही भारतीय साहित्य फारसे वाचत नाही असे दिसते. अहो आयपीएल मध्ये दहा पंधरा सिक्स मारले म्हणून युसुफ पठाण तेंडूलकर होत नाही. हलके घ्या. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विकास 09/05/2010 - 17:33
विनायक, पत्र वाचले आणि साधनाने छापल्याबद्दल अभिनंदन!. हे पत्र, काही अंशी आवडले. काही अंशी म्हणताना मी तुझे पत्र कमी करत नसून वर जे ज्ञानेश आणि भेन्डि बाजार यांनी जे म्हणले आहे त्या संदर्भात थोडेसे म्हणायचे आहे. मला कायम प्रश्न पडतो की जर चेतन भगत हा आय आय टी तील आणि नंतर एमबीए वगैरे नसता तर त्याची ही पुस्तके इतकी खपली असती का? पॉप्युलर झाली असती का? - आणि ती देखील विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक म्हणून? अर्थात त्याला तू पत्र का लिहीले आहेस (आणि इतर कुणाला का नाही) ह्याचे उत्तर तुझ्या पत्रात आहेच आणि त्याच्याशी मी सहमत आहे. त्याचा इंपॅक्ट आहे म्हणून त्याच्या कडूनच अपेक्षा करणे योग्य. त्या अर्थाने तुझ्या या पत्राशी सहमत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पण मला जे बोलायचे आहे ते १४० अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच.
मी तुमचा लेख १४० अक्षरांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. बसलं की. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

छोटा डॉन 09/05/2010 - 19:17
>>Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. =)) =)) =)) जबर्‍या !!! घासकडवीसाहेब, जरा मराठीतली '१४० अक्षरे' येऊद्यात अशी विनंती कारण प्रस्तुत लेखकाचा लेख मराठीत आहे. ------ ( सरासरी १४० 'ओळीं'वाला) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by विनायक पाचलग

टारझन 09/05/2010 - 19:51
>> पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात? अगदी बरोबर आहे पाचलग साहेब ... :)

In reply to by विनायक पाचलग

मानले बुवा आपल्याला पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात?
बाझवला भांचोत भगत्या तुझ्या पुस्तकानी डोक्याची आई माई एक केली भाड्या. असले वांझोटे मैथुन करायला सांगत कोण रे तुला ? कोदा आले का हो सगळे मुद्दे ? प्रती, श्री. टारझन आता एक कोदा मिसळपावात असा फर्मास लेख येउन जाउ दे बॉ !! टार्‍याचा फॅन फॅनेश

श्रावण मोडक 09/05/2010 - 22:27
इफ यू कान्ट रेझिस्ट इट, एन्जॉय इट. 'साधना'ही हल्ली विनोद करत असतं. अर्थात, 'टाईम'ही करतंच म्हणा. मग त्यात थोडी भर तरुणाईनं टाकली तर बिघडलं कुठं. सो एन्जॉय इट गाईज... ;)

मनिष 10/05/2010 - 10:55
तो खरच लक्ष देण्याच्या लायकीचा माणूस आहे का?"अख्खा भारत" फॉलो करतो म्हणने धाडसाचेच नाही तर मुर्खपणाचे ठरेल...त्याची सध्या चलती आहे, ठीक आहे पण त्याची पुस्तके म्हणजे...असो! कुठल्या "क्रॉस सेक्शन" वर परिणाम होतो नक्की??? माझ्या बहुसंख्य मित्रांना चेतन भगत वाचतो/आवडतो सांगायला लाजच वाटते...त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, पण बाकी भिकार आहेत. अगदी चोप्रा/जोहर चित्रपटांइतकी प्रेडीक्टेबल आहेत..तेच ते सेक्स चे वर्णन, मसाला आणि..याक!! प्लीज सचिनसारखा ह्याला "आपला" म्हणू नका, जिवाचा तळतळाट होतो!!! मधे बाबा सहगल नावाचा एक गायक (?) होता, त्याचे ठंडा, ठंडा पानी (आणी इतर काही) व्हिडीओज खूप गाजले. तेंव्हा जर ट्वीटर, फेस्बुक असते तर त्याने ते खूपच छान वापरून घेतले असते, पण तो जे काही गायचा त्याला "प्रभावशाली" गायन म्हणने, असेच मुर्खपणाचे ठरेल. बाकी राजेशचा जवाब भन्नाट!!! बहुतांशी छोटा डॉन शी सहमत. भारतात इंग्लिशमधे लिहिणारे खूप चांगले लेखक आहेत... अमिताव घोष वाचलय का? किंवा.....जाऊ दे!!! As for Chetan Bhagat, let him write whatever he wants Who the f**k cares? He knows bloody well how to sell himself, but puhhhhhhhhhhlease; I am not buying it!!!!

>>Young India loves to hear you. मला म्हातारा झाल्यासारखं वाटतयं! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

चेतनचं लेखन वाचून मला मजा येते असं म्हणणं इथे पोलिटिकली इन्करेक्ट असेल कदाचित.. पण वैयक्तिक मत द्यायचं झालं तर मी चेतन भगतची चारापैकी तीन पुस्तके विकत घेऊन वाचली...( तिसरे नाही वाचले..) पण तरीही पश्चात्ताप वगैरे काहीही झाला नाही... उत्तम करमणूक आणि माफक प्रबोधन वगैरे झाले...पण नक्की "पैसा वसूल" असे वाटले... .... आता चेतन भगत राष्ट्र उभारणी , राष्ट्र चेतना, राष्ट्र जागरण करण्यासाठी मी लिहितो असे कुठे म्हणत असेल तर म्हणो बापडा.... त्यावर विश्वास ठेवून त्याला पत्र लिहायचे म्हणजे भाबडेपणा झाला, असे आमचे वैयक्तिक मत.... ________________________ बाकी अशी वाक्ये विशेष उल्लेखनीय वाटली... १आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे.त्याला कसलीच इच्छा नाही, प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे ,त्याना हे सगळे कळाले पाहिजे आणि ते फक्त तुच सांगु शकतोस. २.तु एखादी चिरंतन कथा सांगु शकशील कारे ? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो, पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राह्त नाहीत .तरुणाना आवडणारे लिखाण म्हणजे बुक व्हॅल्यु नसलेले ४ दिवसात विसरले जाणारे लिखाण असा समज यामधुन होणार नाही का _________________________

कहाणी तर आवडली.. एक्स्प्रेस छान झालीय म्हणे... पण मूव्ही स्टाईल झालीय.... कादंबरी मूव्ही स्टाईल होणे म्हणजे नेमके वाईट काय हे स्पष्ट झाले तर बरे होईल.... ___________ आमच्या थोड्याफार कुवतीप्रमाणे कादंबरी चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे उभी राहायला लागणे हे आम्ही तिचे यश मानतो बुवा... पाचलगांच्या मते चित्रपटलेखन म्हणजे काहीतरी हीन दर्जाचे आहे ( मूव्ही म्हणजे जाता जाता टाईमपास करणे आहे, आणि पुस्तक म्हणजे काहीतरी गंभीर आणि उदात्त आहे)....

आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? ते तुझे हे पुस्तक्,सारे Tweet आणि TOI मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात या नव्या पुस्तकाची पोळी भाजुन घ्यायचा प्रकार आहे?हा पण MBA चा भाग तर नाही ना? ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली... खूपच मजा आली....

In reply to by भडकमकर मास्तर

ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली...
मास्तर मी चुकुन "चेतनची आई" वाचले =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

जिप्सी 10/05/2010 - 10:42
पाचलग साहेब,लेख उत्तम आहे,पण काही प्रश्नसुद्धा आहेत. चेतन भगत सारख्यांची पुस्तके एवढ्या सीरियस्ली घ्यायची गरजच काय? अगदी आपण फॅन असलो तरीही. पुण्यात मुंबईत आहेत पण आमच्या कोल्हापुरात सांगलीत चेतन भागात आवर्जून वाचणारे लोक किती आहेत? अहो सगळ्याच खाण्यान पोट भरायच नसत काही काही गोष्टींचा जाता जाता जरा बकणा मारायचा ,तेवढीच जरा चव बदलायला. पीझझा बर्गर पोट भरायला एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोज भाकरीभाजीच पाहिजे. जो नियम खाण्याचा तोच वाचनाचा . पोट भरीसाठी आजूबाजूला भरपूर पीक आहे चिंता कशाला ? चेतन भागात वाचून देशात किंवा साहित्य विश्वात वैचारिक क्रांती होईल हि अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे.

In reply to by जिप्सी

मनिष 10/05/2010 - 11:06
@जिप्सी - आपला इतिहास अंमळ कच्चा दिसतोय! ;) साधना-फेम उदयोन्मुख, प्रतिभाशाली लेखक तथा रंगकर्मी विनायक पाचलग हेच मराठी आंतरजालावरील सुप्रसिध्द "कोदा" तथा - कोल्हापुरी दादा आहेत. त्यांचा (आयआयटीत जाईपर्यंत) मुक्काम कोल्हापुरलाच की वो! त्यांच्या साहित्यसाधनेत व्यत्यय येणार नसेल तेंव्हा त्यांची भेट घ्याच, असा आमचा (म्हणजे माझाच, अंगात डान्या संचारला की होते असे, आदरार्थी बहुवचन स्वतःसाठी) आग्रह आहे!

अजिबात इंग्रजी न वाचणार्‍यांनी सवय म्हणून चेतन भगतची पुस्तके जरूर वाचावीत. 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचलं, ही चूक झाली हे मान्य करते. 'हॅलो' नावाचा पिक्चर ('वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर'वर आधारीत) पाहिला यापुढे चेतन भगतचं नाव पाहिलं की डोळे मिटून झोप काढते. कथाच वाचायच्या असतील तर मग चेतन भगतपेक्षाही अनेक चांगले भारतीय कथालेखक आहेतच ... वर मनीषने अमिताव घोष यांचा उल्लेख केला आहेच. मुद्दाम होऊन चेतन भगतची पुस्तकं वाचावीत असं काहीही खास त्याच्याकडे नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 11/05/2010 - 04:31
मी त्याची चारही पुस्तके वाचलीत. कॉल सेंटर आणि टू स्टेट्स अजीबात आवडले नाही. पण फाइव्ह पॉईंट समवन, आणि थ्री मिस्टेक्स मला खूप आवडले. बर्‍याच तरुणांना/तरुणींना चेतन भगत आवडतो, असे कळले. मलाही त्याचे लेखन आवडते. पाचलगांनी चेतन भगतचा आदर्श समोर ठेवून काहीतरी करावे, असा माझा त्यांना वडीलकीचा सल्ला आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विंजिनेर 10/05/2010 - 11:15
चालायचंच... पाचलगः अहो देशांत आणि परदेशात हजारो (ललित)पुस्तके बाजारात येत असतात. सगळ्याच लेखकांनी वाचकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या तर बकवास लेखक म्हणून आम्ही शिव्या द्यायच्या तरी कुणाला? पैसे वाया गेले म्हणून रडायचं तरी कुणाच्या नावावर? चेतनचे त्यासाठी तरी किमान कौतूक केले पाहिजे ना! फाईव्ह पाईंट समवन ठिक होते. लोणी+आलू पराठ्यांचं वर्णन आणि शेवटचं हिरोचं आणि हिरविणीचं हॅप्पी एंडिंग आपल्याला तरी आवडलं बुवा.. तुम्ही जेम्स हॅडली चेस वाचायचा का हो? (मुखपृष्ठासकट ;)) बाकी तुमची साधनेत लेखन करण्याची वृत्ती मात्र खरंच कौतुकास्पद आहे(पुढे जाऊन बराक ओबामाला पत्र लिहू नका म्हणजे झालं ;) ). लगे रहो...

जिप्सी 10/05/2010 - 11:33
मनीष साहेब माहितीबद्दल धन्यवाद ! पण आमचा इतिहास कच्चा कसा काय ? आम्ही आमच्या प्रतिसादात इतिहास कुठ काढलाच नव्हता ! असो ! तरी जरा वेळात वेळ काढून खुलासा करावा हि विनंती. (इतिहासच नव्हे सर्वच विषयात अंमळ नाही पूर्णच कच्चा असलेला) जिप्सी यशोधन जोशी

In reply to by जिप्सी

मनिष 10/05/2010 - 11:50
अहो जरा ह.घ्या. इतिहास म्हणजे मराठी आंतरजालिय इतिहास...एक दैदिप्यमान पर्व निबंदकार कोदा तथा श्री. रा.रा. विनायकराव पाचलगसाहेब ह्यांच्या नावावर आहे. लोकप्रिय श्री. रा.रा. 'बळेच टरउडवी' तथा 'टारझन' ह्यांनी त्यांच्यावर बरेच पोवाडेवजा लेखही रचले आहेत. आपणही जरा वेळात वेळ काढून थोडे खोदकाम करून इतिहासाचा लुत्फ उठवावा ही विनंती! ;)

Dhananjay Borgaonkar 10/05/2010 - 12:16
मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, डॉनशी सहमत. आजकाल बरीच मंडळी बाबा भगतची पुस्तक वाचताना आढळतात सीसीडी मधे वगैरे. यातली बरीच मंडळी निव्वळ शोसाठी पुस्तक उघडुन बसतात. टाईमपास साठी ही पुस्तक बरी आहेत्.त्याचा एवढा कसला विचार करायचा. काथ्याकुट करण्याईतका काही तो महान लेखक वगैरे नाही. त्याला entertainment business चांगलाच ठाऊक आहे.

नितिन थत्ते 10/05/2010 - 12:31
बहुधा त्याचं दुसरं पुस्तक बोअर होत असावं. मी वन नाईट आधी वाचलं ते आवडलं होतं. नंतर फाइव्ह पॉइंट वाचलं ते नाही आवडलं. (पूर्ण वाचू शकलो नाही =)) ) नितिन थत्ते

मैत्र 10/05/2010 - 12:34
मधली पुस्तकं बकवास होती... विशेषतः कॉलसेंटर आणि त्यातला क्लायमॅक्स... पण २ स्टेटस हे नक्कीच बरंच बरं आहे. मसाला भरला आहे वगैरे साठी आधीची फार मार खातील. मूळात ही त्याची स्वतःची गोष्ट. आता त्याने नेहमी प्रमाणे सुपर शेवट करून तो वाट्टेल ते घडवून आणतो वगैरे केलं आहे. पण मुळातली संकल्पना, दोघांचे अनुभव ... काही वाईट नाही. विनायक... - या पुस्तकाबद्दल या अनुभवातून गेलेल्यांना विचारून पहा (२ स्टेटस लग्न केलेल्या). तुमच्या लेखाच्या पेक्षा बर्‍याच वेगळ्या प्रतिक्रिया मिळतील. आणि त्याचं मार्केटिंग काहिही असलं तरी आय आय टी च्या पहिल्या पुस्तकाशिवाय फार काही चांगलं घडलं नाहीये. तेही काही ग्रेट नव्हतं.. पण वेगळं / पाथ ब्रेकिंग होतं हे नक्कि. तुमच्या लेखातून चेतन तू एक ग्रेट माणूस आहेस... मग हे असलं टुकार मनमोहन देसाईच्या पिक्चर सारखं का लिहिलंस असा प्रश्न करताय असं वाटतं... चेतन तेवढा ग्रेट नसावा लेखक म्हणून ( त्याचं आय आय टी पवई / आय आय एम अहमदाबाद सोडता) अवांतरः साधना फारच समाज वादी झालेलं दिसतंय... हा काय भांडवलशाही समाजवाद काय ? चेतन वगैरे... राजा शिरगुप्पे ते थेट चेतन भगत !

विनायक, मला चेतन भगत आवडत नाही, वाचायची इच्छापण नाही. एक कुठले तरी वाचले होते... अगदीच दुसर्म काहीच नव्हतं करायला म्हणून शेवटापर्यंत पोचलो होत. तेवढीच एक चूक झालीय आत्तापर्यंत. पण, हा लेखही नाही आवडला. (आधी वाचला होताच.) ... पण मिपावर परत आल्याबद्दल नक्कीच स्वागत. तुला अजून बरेच काही वाचायचे आहे, लिहायचे आहे... तेवढं जमव बाबा. बाकी तुझ्या धडपडींबद्दल कौतुक आहेच. बिपिन कार्यकर्ते

वाहीदा 10/05/2010 - 14:34
तु एक गोष्ट नोटीस केलीस का त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात अंक असतोच असतो ... Have u Noticed , Each Of his Book title has a number Five Point Someone , One Night @ the Call Center, The 3 Mistakes of my life (BIG MISTAKE indeed ;-) ) 2 States - The Story Of My Marriage यात अंक मात्र राहीला आता अंकाच्या नावाने नविन पुस्तक बाजारात नाही आले तर बघा ;-) असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे :-) ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

अस्मी 10/05/2010 - 16:02
राईट...आणि एक त्याच्या सगळ्या पुस्तकांच्या हीरोंची नावं ही कृष्णाची आहेत Five Point Someone : हरी One Night @ the Call Center : श्याम The 3 Mistakes of my life : गोविंद 2 States : क्रिश - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त.. स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त

In reply to by वाहीदा

नितिन थत्ते 10/05/2010 - 17:52
>>असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे हा हा हा. हल्ली १०० रुपयाच्या आत येवढी जाड पुस्तके मिळत नाहीत. याची मिळतात. म्हणून असेल. नितिन थत्ते

वैदातै.. लै भारी निरिक्षण ! ~X( बाकी चेतन भगत या माणसाचं लेखन आपल्यालाही नाय आवडत. खुप जणांनी सांगितलं म्हणुन फाईव्ह पॉईंट... वाचलं अर्धवट. सोपं इंग्रजी एवढी एकच बाब आपल्याला आवडली ;-) (नायतं आमाले कळ्ळंच नस्तं ना ;-) ) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मित्रानो , मनापासुन आभार .... तुम्हा सार्‍यांच्या मत मतांतराना वैयक्तीक रित्या सविस्तर प्रतिसाद देणे मला शक्य नाही.. माफी असावी.. पण या निमित्ताने या विषयावर चर्चा तरी झाली , माझ्या मते ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे... धन्यवाद सार्‍यांचे.. बाकी माझे मुद्दे मी काही प्रतिसादातुन आणि मुळ लेखातुन मांडले आहेतच... येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन .. तेव्हा सर्व प्रतिसाद दिलेल्यांचे आणि भविष्यात देणार्‍यांचे मनापासुन आभार विनायक

वेताळ 10/05/2010 - 17:18
चेतन भगत बद्दल पहिला काही माहिती नव्हती ती माहिती तुझ्या ह्या लेखामुळे मिळाली. लेखाचे शिर्षक चुकुन मी चेतन भगत चे अनावृत्त चित्र असे वाचले. बहुधा दृष्टीदोषामुळे असे झाले असावे.इंग्रजी एक पुस्तक वाचावे म्हटले तर ते पुर्ण करायला १ वर्षे लागायचे. त्यापेक्षा तुच त्याच्या एका एका पुस्तकाचा परिचय इथे करुन दे बाबा. असो तुला १२ वीचे पेपर कसे गेले? येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन .. का बाबा कुठे जंगलात ट्रेकला निघाला आहेस कि काय? वेताळ

ज्ञानेश... 10/05/2010 - 17:36
'कोदा' या (टोपण) नावाची निर्मितीकथा कोणी सांगेल का? की टारझनला खरड टाकावी लागेल? ;)

प्रशु 10/05/2010 - 20:05
चेतनचं 'थ्री मिस्टेक्स' तर अतिशय प्रचारकी आणी ओंगळवाण पुस्तक आहे. गुजराथेत मोदी विरोधी पुस्तक म्हणुन त्याचा चांगला ऊपयोग होऊ शकतो. अगदी कोंग्रेसी प्रचार पत्रिका आहे. बाकी तो काहि ग्रेट ब्रिट नाहि..... बाकि आमच्या गोनिदंची सर नाहि हो कोणाला....

घाटावरचे भट 11/05/2010 - 02:41
जनाब यह चेतन भगत तो बहुत ही घटिया कि़स्म का रायटर है.... आप उसकी कि़ताबें पढतेही क्यों हैं?

युवा विशेषांकाच्या या प्रकाशनाला आम्ही गेलो होतो त्यावेळी ईनायक चा उल्लेख कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांनी आदरपुर्वक केला. युवा पिढीचे प्रतिनिधी! लगे रहो ईनायक प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 09/05/2010 - 23:12
लगे रहो. असेच म्हणते. आज आपल्या आजूबाजूला जी तरूण मुले आहेत (विनायक यांच्या वयाची) त्यातील कितीजण इथे मिसळपावावर लिहीत असतील? कितीजण रोजच्या वर्तमानपत्रात लिहीतात? साधनेला तरूण मुलांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारे हवे असतील, पण प्रसारमाध्यमात लिहीण्याची इच्छा असलेले, आणि तसे सातत्याने प्रयत्न करणारे विनायक यांच्यासारखे तरूण फारच थोडे. त्यामुळे लगे रहो. विनायक यांच्या अपेक्षा काही चुकीच्या नसाव्यात, ज्यांना चांगले लिहीता येते असे वाटते त्यांच्याचकडून अधिक अपेक्षा असतात. अर्थात चेतन भगत यांची पुस्तके आवडली नाहीत म्हणून सांगणारेच जास्त भेटले आहेत. पण स्वतः वाचलेले नसल्यामुळे मत काही नाही.

विनोद शिरसाठांचे लाख उपकार आहेत माझ्यावर नुकतेच त्यांच्या सहकार्याने एक उपक्रम सुरु केला आहे. http://www.rangakarmi.com/?p=80 त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच ,नाही का ??? धन्यवाद विनायक

मित्रा ,हा लेख साधनाने इंग्रजीत भाषांतरीत केलेला आहे. हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे (कोणत्याही मुद्द्याला उत्तर दिलेले नाही) धन्यावाद विनायक

In reply to by विनायक पाचलग

Nile 09/05/2010 - 11:08
हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे
अरे वा! अभिनंदन! बराच मोकळा वेळ दिसतो चेतन भगत कडे सद्ध्या! ;) -Nile

In reply to by Nile

त्याने मला उत्तर तरी दिले रिकामा वेळ असावा असे वाटते.... कारण सध्या त्याने नोकरी सोडून पुर्ण वेळ लिखाणास द्यायचे ठरवले आहे असे समजते...

टारझन 09/05/2010 - 10:52
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे .
वेलकम कोदा-जी. पुर्ण अंतरजाल गेल्या सहा महिण्यांपासुन २-२ पोळ्या कमी खात आहे :) अन्नाचा गेल्या सहा महिन्यांत अपव्यय भयंकर वाढला आहे. :) आपण आल्याने हा अपव्यव बंद होणार हे णक्की. :)
ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे.
खुलाश्याबद्दल धण्यवाद :)
मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती...
अनेक घटणांवर एखादा खुमासदार लेख होऊन जाउ द्या मालक ;) अणेक शिकायला , अनुभवायला मिळालं , ह्यात आनंद आहे. आमचे सर्वांचेच आपल्यावर खुप खुप प्रेम आहे/ राहिल.
याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता,
उप्स , वरची वाक्य कॅन्सल .. कॅन्सल ;)
आज ''चेतनचे पुस्तक'' लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.
हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा :)
पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली.
=)) =)) =)) =)) कोदांनी भगतच्या "लिखाणाचं" जजमेंट पाहुन आज डोळे पाणावले.
आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहे
चेतन ने नवनविन शिव्या शोधुन स्वतःच्या पुस्तकात टाकणे अपेक्षित आहे काय ? बाकी अंतरजालावरचा जुणा भ-कार "भां!! बा!!!" तसाच असुन त्यातली नाविन्यता अजुन हरवली नाहीये :)
ते साधन आहे साध्य नव्हे.
बापरे !! =))
sucks, fucks सारखे tueets वाचून हळहळतो रे.
=)) =)) =)) =)) =)) अरे ते "अ‍ॅडल्ट कंटेंट" आहे रे बाबा !! तुझ्यासाठी नाही ;)
मी तुझा ट्विटरवरचा Follower आहे, तुला माहिती नसेलही पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो.
"नसेलही" म्हणजे काय ? असण्याची शक्यता आहे काय?
कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे.
=)) =)) =)) आहे आहे , पुसटशी "शक्यता" आहे खरी !! बाकी हे पत्र , सुदुर पुर्वेतुन सुदुर पश्चिमेकडे लिकील्या गेलेल्या पत्राच्या तोडीचे आहे , ह्यात वाद नाही ;) - आपला फॅण नागपुरी संत्रा तळ टिप : दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच ! पत्राची "ओरिजिनल" प्रत वाचायला मजा आली असती. तळ टिप-२ : तिकडे ब्लॉग वर वाचुन एक प्रतिक्रीया दिली होती, पण ती कधीच प्रसिद्ध झाली नाही, नाही नाही कारण विचारत नाहीये ;)

In reply to by टारझन

प्रभो 09/05/2010 - 10:53
>>हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) * मगाचा प्रतिसाद लेखाच्या आतलं मटेरियल न वाचता दिला होता.. :D

In reply to by टारझन

आमच्या मते टारझणनी हे पत्र आदुगरच वाचले होते.
दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच !
साधणा हे दैणीक नसुन साप्ताहिक आहे.
नाही नाही कारण विचारत नाहीये
आम्हाला आदुगर ते भय वाटल होत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by ज्ञानेश...

चिरोटा 09/05/2010 - 12:44
सहमत आहे. लेखकांबद्दल्,त्यांच्या पुस्तकांबद्दल एवढे सेंटी होवू नये असे वाटते.चेतनची पहिली १/२ पुस्तके बरी होती.क्लासिक ह्या शब्दापासून शेकडो मैल दूर असली तरी वाचनिय होती.सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे.श्री भगत कॉलेजांत वगैरे जावून तरुणांना मार्गदर्शन वगैरे करतात्.मला 'brand building excercise' चा एक प्रकार वाटतो. भेंडी P = NP

सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे कारण उघड आहे. भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे. एका मोठ्या गटाचं फॅन फोलोईंग मिळवणं हेच ध्येय असणार. भगतची पुस्तकं वाचताना फारसा विचार करावा लागतोच कुठे? एक मात्र आहे की चेतन भगतचं पुस्तक वाचतो हे सांगण्याची तरुणांना फार हौस आहे. बाकी हा भैय्या भगत काही बरळला (गरळला) का मनसेबद्द्ल ? कृपया माहिती पुरवावी.

अपेक्षा नव्हे... आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो. आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ,कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले.... बाकी भेंडी बजारच्या मताबद्दल सहमत.... धन्यवाद विनायक मा .टारझन यास , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मुळ लेखासाठी साधनाची साइट पहा त्यावर मराठीतला लेख उपलब्द्ध आहे ,आणि याचे इंग्लीश भाषांतरही असेल कदाचित... (जमले तर साधनाचा इतिहास आणि त्यातले लेखही पहा म्हणजे साधनाचा उल्लेख दैनिक साधणा करताना विचार करावासा वाटेल...असो ,)

In reply to by विनायक पाचलग

छोटा डॉन 09/05/2010 - 17:27
श्री. पाचलग, नमस्कार ... >>आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो. 'चेतन भगत प्रभावशाली व्यक्ती आहे' हे तुमचे वैयक्तिक मत असु शकते मात्र त्याच्यात कशी काय क्वालिटी आहे व त्यामुळे त्याला प्रभावशाली मानावे लागेल हे मला अजुन समजले नाही. इंग्रजीतुन बिनधास्त ( म्हणजे मराठी आंतरजालाच्या भाषेत बा*** **त अशा शैलीत लिहणारा ) लेखन करणारा एक भारतीय म्हणुन त्याची 'माफक' ओळख आहे, अर्थात मिडियाला हाताशी धरुन त्याने त्याचे पुस्तकांचे मार्केटिंग चांगले केले हा भाग वेगळा. बाकी त्याची पहिली २-३ लै हौसेने वाचली, त्या काळात फॅडच होते म्हणा ना 'चेतन भगत' वाचायचे. त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, बाकी पुस्तके यथायथाच होती / आहेत. ह्याच कारणामुळे त्याची नवी २ पुस्तके वाचु वाटली नाहीत, ज्यांनी वाचली आहेत त्यांचे मत खास असे चांगले नाही. हां, मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, त्यामुळे तुमचे 'सोशल स्टॅटस' वगैरे वाढते ( 'हे ड्युड, फ्रीक आउट, हॅव फन, यु आर रॉकिंग बेबी' वगैरे प्रकारात सदर पुस्तकाने जरा जास्तच अ‍ॅडवँटेज मिळतो ) ;) >>आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते, हरकत नाही, अपेक्षा ठेवणे केव्हाच वाईट नाही, अगदी कुणाकडुनही. पण एक सांगु का पाचलग, ज्यांच्याकडुन अपेक्षा ठेवाव्यात ना असे भारतात बरेच लोक आहे, अहो १ शोधा १००० सापडतील. क्षुल्लक गोष्टींसाठी मिडिया हाताशी धरुन बोंबा मारणार्‍या भगताला एवढा भाव कशाला देताय ? असा काय मोठ्ठा तीर त्याने मारला आहे. वर तुम्ही उल्लेख केला की तुम्ही त्याचे 'ट्विटर ( ही एक शिंची काय भांजगड आहे ते आम्हाला ह्या क्षणापर्यंत समजले नाही )' वर फॉलोअर वगैरे आहात. नाय मज्जा वगैरे म्हणुन ठिक आहे पण अशा गोष्टींच्या जास्त फंदात पडु नका असे सांगु वाटते. बदल किंवा 'चेंज' असा ट्विटरवरुन घडत नसतो. माफक पब्लिशिटी व काही उच्चभ्रु वर्तुळातल्या पार्ट्या किंवा पेज-३ अ‍ॅपियरन्सेस सोडुन ह्या सेलेब्रिटीजना ट्विटरचा दुसरा काही उपयोग होत असेल असे मला वाटत नाही. जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका. असो. >>कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले.... छान केलेत. तुम्हाला जास्त 'रिअ‍ॅलिटी' सांगत बसत नाही, तुम्ही जे करता ते चांगलेच आहे. असो. पण जरा एक सांगता का हो ? कोणता हा 'फार मोठ्ठा क्रॉस सेक्शन' ? हा वर्ग देशासाठी किंवा समाजासाठी 'ग्रासरुट' लेव्हलवर किंवा कुठेही काय करतो हो ? निदान 'मतदान' तरी करतो का हा वर्ग ? असो. - ( थोडक्यात ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉनसाहेब आपल्या बहुतांश मतांशी सहमत ......... फक्त एवढेच की अपेक्षा धरु शकणारे लोक बरेच आहेत ..पण त्यानी केलेले काम लोकानपर्यंत अजिबात किंवा फार कमी प्रमाणात पोहोचत आहे. चेतन भगत ने ट्विटर वरुन काही लिहिले की त्याची बातमी होते ,आणि २ दिवस आख्या भारतीयाना ती बातमी ऐकावी लागते ..हॅमर केल्यासारखी ( हा आपला मीडियाचा दोष आहे .मात्र ऐकावे लागते हे मात्र नाकारता येत नाही.) आजकाल दुय्यम गोष्टीना मोठे केले जाते हे मान्य . ही तर माझी नेहमीची खंत आहे ..विनय हर्डीकरानी सुमारांची सद्दी या लेखात त्याविशयी खुप छान बोलले आहे असे समजते(हा लेख कोणाकडे असेल तर मला पाठवुन द्या प्लीज...) पण त्यातल्या त्यात बरा ..असे आपण चेतन बाबत बोलु शकतो...आणि त्याने सिंबॉयसीस मध्ये वगैरे ज्या बाता मारल्या त्यावरुन तर ते फारच वाटते... राहिता राहिला प्रश्न क्रॉस सेक्शनचा.. या मराठी लेखाबाबत मला आणि साधनाला साधारण इथे आले त्याच रकाराचे प्रतिसाद आले. मात्र हा लेख जेव्हा ईंग्लीश मध्ये मी टाकला , तेव्हा माझ्याशी भांडण्यासाठी काही तरुण लोकांचे मेल आले ज्यात त्यानी अगदी मुद्दे काढुन भगते आम्हाला वाचायची आवड लावली असे बरेच काही होते.. असा बराच मोठा तरुण वर्ग आज त्याला फॉलो करतो असे वाटते,हा ही माणसे ग्रास रुट वर जाऊन शुन्य काम करतात हे मान्य .. मात्र या लोकानी काम करणे ही देशाची गरज आहे ,त्यानी १% तरी काम केले तरी परिस्थिती बदलु शकते . आणि ते बदलावेत म्हणुन त्याच्या पेनातुन काही चांगले यावे म्हणुन ह अलेख/पत्र इतकेच.... विनायक

In reply to by छोटा डॉन

गोगोल 09/05/2010 - 21:11
> समजले नाही )' > जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका. कधी ईराणच नाव ऐकलाय?

In reply to by गोगोल

छोटा डॉन 09/05/2010 - 23:26
>>कधी ईराणच नाव ऐकलाय? हो, ऐकले आहे की. इलेक्शन कँपेन आणि ट्विटरचा अपग्रेड डिले ह्या किश्श्यामध्ये आम्ही 'इराण'चे नाव ऐकले आहे बरं का. बाय द वे, तुम्ही 'शशी थरूर' आणि 'ललित मोदी' ही नावे ऐकली आहेत का ? ( आजकाल दोघेही 'घरी गेले' म्हणे ) ;) ------ (गुगल बझ्झ) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

"....आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ....." नक्कीच.... आणि चेतन म्हणजे कुणी ऑर्डीनरी डिक टॉम हॅरी तर निश्चितच नाही. तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर... त्यामुळे ज्यावेळी आपला सचिन चुकतो, खेळापेक्षा जाहिरातीत जास्त रमतो, त्यावेळीही आपण "समजुती"च्या दोनचार गोष्टी सांगतोच.... (इतरांना सांगत नाही, कारण... सचिन आपला आहे.... त्याच भूमिकेतून चेतन भगत या युवापिढीचा तेजस्वी प्रतिनिधी आहे.... आणि श्री.विनायक यांच्या "साधना" लेखात हाच आपुलकीच्या सावल्या दिसतात, हे त्यांच्या सौम्य भाषेवरून प्रतीत होते. एका सुंदर वाचन आनंदाचा अनुभव आला, त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर>>>> हे मात्र कायच्या काय बर्का इंद्रदेवा :-) तुम्ही भारतीय साहित्य फारसे वाचत नाही असे दिसते. अहो आयपीएल मध्ये दहा पंधरा सिक्स मारले म्हणून युसुफ पठाण तेंडूलकर होत नाही. हलके घ्या. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विकास 09/05/2010 - 17:33
विनायक, पत्र वाचले आणि साधनाने छापल्याबद्दल अभिनंदन!. हे पत्र, काही अंशी आवडले. काही अंशी म्हणताना मी तुझे पत्र कमी करत नसून वर जे ज्ञानेश आणि भेन्डि बाजार यांनी जे म्हणले आहे त्या संदर्भात थोडेसे म्हणायचे आहे. मला कायम प्रश्न पडतो की जर चेतन भगत हा आय आय टी तील आणि नंतर एमबीए वगैरे नसता तर त्याची ही पुस्तके इतकी खपली असती का? पॉप्युलर झाली असती का? - आणि ती देखील विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक म्हणून? अर्थात त्याला तू पत्र का लिहीले आहेस (आणि इतर कुणाला का नाही) ह्याचे उत्तर तुझ्या पत्रात आहेच आणि त्याच्याशी मी सहमत आहे. त्याचा इंपॅक्ट आहे म्हणून त्याच्या कडूनच अपेक्षा करणे योग्य. त्या अर्थाने तुझ्या या पत्राशी सहमत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पण मला जे बोलायचे आहे ते १४० अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच.
मी तुमचा लेख १४० अक्षरांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. बसलं की. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

छोटा डॉन 09/05/2010 - 19:17
>>Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. =)) =)) =)) जबर्‍या !!! घासकडवीसाहेब, जरा मराठीतली '१४० अक्षरे' येऊद्यात अशी विनंती कारण प्रस्तुत लेखकाचा लेख मराठीत आहे. ------ ( सरासरी १४० 'ओळीं'वाला) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by विनायक पाचलग

टारझन 09/05/2010 - 19:51
>> पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात? अगदी बरोबर आहे पाचलग साहेब ... :)

In reply to by विनायक पाचलग

मानले बुवा आपल्याला पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात?
बाझवला भांचोत भगत्या तुझ्या पुस्तकानी डोक्याची आई माई एक केली भाड्या. असले वांझोटे मैथुन करायला सांगत कोण रे तुला ? कोदा आले का हो सगळे मुद्दे ? प्रती, श्री. टारझन आता एक कोदा मिसळपावात असा फर्मास लेख येउन जाउ दे बॉ !! टार्‍याचा फॅन फॅनेश

श्रावण मोडक 09/05/2010 - 22:27
इफ यू कान्ट रेझिस्ट इट, एन्जॉय इट. 'साधना'ही हल्ली विनोद करत असतं. अर्थात, 'टाईम'ही करतंच म्हणा. मग त्यात थोडी भर तरुणाईनं टाकली तर बिघडलं कुठं. सो एन्जॉय इट गाईज... ;)

मनिष 10/05/2010 - 10:55
तो खरच लक्ष देण्याच्या लायकीचा माणूस आहे का?"अख्खा भारत" फॉलो करतो म्हणने धाडसाचेच नाही तर मुर्खपणाचे ठरेल...त्याची सध्या चलती आहे, ठीक आहे पण त्याची पुस्तके म्हणजे...असो! कुठल्या "क्रॉस सेक्शन" वर परिणाम होतो नक्की??? माझ्या बहुसंख्य मित्रांना चेतन भगत वाचतो/आवडतो सांगायला लाजच वाटते...त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, पण बाकी भिकार आहेत. अगदी चोप्रा/जोहर चित्रपटांइतकी प्रेडीक्टेबल आहेत..तेच ते सेक्स चे वर्णन, मसाला आणि..याक!! प्लीज सचिनसारखा ह्याला "आपला" म्हणू नका, जिवाचा तळतळाट होतो!!! मधे बाबा सहगल नावाचा एक गायक (?) होता, त्याचे ठंडा, ठंडा पानी (आणी इतर काही) व्हिडीओज खूप गाजले. तेंव्हा जर ट्वीटर, फेस्बुक असते तर त्याने ते खूपच छान वापरून घेतले असते, पण तो जे काही गायचा त्याला "प्रभावशाली" गायन म्हणने, असेच मुर्खपणाचे ठरेल. बाकी राजेशचा जवाब भन्नाट!!! बहुतांशी छोटा डॉन शी सहमत. भारतात इंग्लिशमधे लिहिणारे खूप चांगले लेखक आहेत... अमिताव घोष वाचलय का? किंवा.....जाऊ दे!!! As for Chetan Bhagat, let him write whatever he wants Who the f**k cares? He knows bloody well how to sell himself, but puhhhhhhhhhhlease; I am not buying it!!!!

>>Young India loves to hear you. मला म्हातारा झाल्यासारखं वाटतयं! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

चेतनचं लेखन वाचून मला मजा येते असं म्हणणं इथे पोलिटिकली इन्करेक्ट असेल कदाचित.. पण वैयक्तिक मत द्यायचं झालं तर मी चेतन भगतची चारापैकी तीन पुस्तके विकत घेऊन वाचली...( तिसरे नाही वाचले..) पण तरीही पश्चात्ताप वगैरे काहीही झाला नाही... उत्तम करमणूक आणि माफक प्रबोधन वगैरे झाले...पण नक्की "पैसा वसूल" असे वाटले... .... आता चेतन भगत राष्ट्र उभारणी , राष्ट्र चेतना, राष्ट्र जागरण करण्यासाठी मी लिहितो असे कुठे म्हणत असेल तर म्हणो बापडा.... त्यावर विश्वास ठेवून त्याला पत्र लिहायचे म्हणजे भाबडेपणा झाला, असे आमचे वैयक्तिक मत.... ________________________ बाकी अशी वाक्ये विशेष उल्लेखनीय वाटली... १आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे.त्याला कसलीच इच्छा नाही, प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे ,त्याना हे सगळे कळाले पाहिजे आणि ते फक्त तुच सांगु शकतोस. २.तु एखादी चिरंतन कथा सांगु शकशील कारे ? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो, पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राह्त नाहीत .तरुणाना आवडणारे लिखाण म्हणजे बुक व्हॅल्यु नसलेले ४ दिवसात विसरले जाणारे लिखाण असा समज यामधुन होणार नाही का _________________________

कहाणी तर आवडली.. एक्स्प्रेस छान झालीय म्हणे... पण मूव्ही स्टाईल झालीय.... कादंबरी मूव्ही स्टाईल होणे म्हणजे नेमके वाईट काय हे स्पष्ट झाले तर बरे होईल.... ___________ आमच्या थोड्याफार कुवतीप्रमाणे कादंबरी चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे उभी राहायला लागणे हे आम्ही तिचे यश मानतो बुवा... पाचलगांच्या मते चित्रपटलेखन म्हणजे काहीतरी हीन दर्जाचे आहे ( मूव्ही म्हणजे जाता जाता टाईमपास करणे आहे, आणि पुस्तक म्हणजे काहीतरी गंभीर आणि उदात्त आहे)....

आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? ते तुझे हे पुस्तक्,सारे Tweet आणि TOI मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात या नव्या पुस्तकाची पोळी भाजुन घ्यायचा प्रकार आहे?हा पण MBA चा भाग तर नाही ना? ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली... खूपच मजा आली....

In reply to by भडकमकर मास्तर

ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली...
मास्तर मी चुकुन "चेतनची आई" वाचले =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

जिप्सी 10/05/2010 - 10:42
पाचलग साहेब,लेख उत्तम आहे,पण काही प्रश्नसुद्धा आहेत. चेतन भगत सारख्यांची पुस्तके एवढ्या सीरियस्ली घ्यायची गरजच काय? अगदी आपण फॅन असलो तरीही. पुण्यात मुंबईत आहेत पण आमच्या कोल्हापुरात सांगलीत चेतन भागात आवर्जून वाचणारे लोक किती आहेत? अहो सगळ्याच खाण्यान पोट भरायच नसत काही काही गोष्टींचा जाता जाता जरा बकणा मारायचा ,तेवढीच जरा चव बदलायला. पीझझा बर्गर पोट भरायला एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोज भाकरीभाजीच पाहिजे. जो नियम खाण्याचा तोच वाचनाचा . पोट भरीसाठी आजूबाजूला भरपूर पीक आहे चिंता कशाला ? चेतन भागात वाचून देशात किंवा साहित्य विश्वात वैचारिक क्रांती होईल हि अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे.

In reply to by जिप्सी

मनिष 10/05/2010 - 11:06
@जिप्सी - आपला इतिहास अंमळ कच्चा दिसतोय! ;) साधना-फेम उदयोन्मुख, प्रतिभाशाली लेखक तथा रंगकर्मी विनायक पाचलग हेच मराठी आंतरजालावरील सुप्रसिध्द "कोदा" तथा - कोल्हापुरी दादा आहेत. त्यांचा (आयआयटीत जाईपर्यंत) मुक्काम कोल्हापुरलाच की वो! त्यांच्या साहित्यसाधनेत व्यत्यय येणार नसेल तेंव्हा त्यांची भेट घ्याच, असा आमचा (म्हणजे माझाच, अंगात डान्या संचारला की होते असे, आदरार्थी बहुवचन स्वतःसाठी) आग्रह आहे!

अजिबात इंग्रजी न वाचणार्‍यांनी सवय म्हणून चेतन भगतची पुस्तके जरूर वाचावीत. 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचलं, ही चूक झाली हे मान्य करते. 'हॅलो' नावाचा पिक्चर ('वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर'वर आधारीत) पाहिला यापुढे चेतन भगतचं नाव पाहिलं की डोळे मिटून झोप काढते. कथाच वाचायच्या असतील तर मग चेतन भगतपेक्षाही अनेक चांगले भारतीय कथालेखक आहेतच ... वर मनीषने अमिताव घोष यांचा उल्लेख केला आहेच. मुद्दाम होऊन चेतन भगतची पुस्तकं वाचावीत असं काहीही खास त्याच्याकडे नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 11/05/2010 - 04:31
मी त्याची चारही पुस्तके वाचलीत. कॉल सेंटर आणि टू स्टेट्स अजीबात आवडले नाही. पण फाइव्ह पॉईंट समवन, आणि थ्री मिस्टेक्स मला खूप आवडले. बर्‍याच तरुणांना/तरुणींना चेतन भगत आवडतो, असे कळले. मलाही त्याचे लेखन आवडते. पाचलगांनी चेतन भगतचा आदर्श समोर ठेवून काहीतरी करावे, असा माझा त्यांना वडीलकीचा सल्ला आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विंजिनेर 10/05/2010 - 11:15
चालायचंच... पाचलगः अहो देशांत आणि परदेशात हजारो (ललित)पुस्तके बाजारात येत असतात. सगळ्याच लेखकांनी वाचकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या तर बकवास लेखक म्हणून आम्ही शिव्या द्यायच्या तरी कुणाला? पैसे वाया गेले म्हणून रडायचं तरी कुणाच्या नावावर? चेतनचे त्यासाठी तरी किमान कौतूक केले पाहिजे ना! फाईव्ह पाईंट समवन ठिक होते. लोणी+आलू पराठ्यांचं वर्णन आणि शेवटचं हिरोचं आणि हिरविणीचं हॅप्पी एंडिंग आपल्याला तरी आवडलं बुवा.. तुम्ही जेम्स हॅडली चेस वाचायचा का हो? (मुखपृष्ठासकट ;)) बाकी तुमची साधनेत लेखन करण्याची वृत्ती मात्र खरंच कौतुकास्पद आहे(पुढे जाऊन बराक ओबामाला पत्र लिहू नका म्हणजे झालं ;) ). लगे रहो...

जिप्सी 10/05/2010 - 11:33
मनीष साहेब माहितीबद्दल धन्यवाद ! पण आमचा इतिहास कच्चा कसा काय ? आम्ही आमच्या प्रतिसादात इतिहास कुठ काढलाच नव्हता ! असो ! तरी जरा वेळात वेळ काढून खुलासा करावा हि विनंती. (इतिहासच नव्हे सर्वच विषयात अंमळ नाही पूर्णच कच्चा असलेला) जिप्सी यशोधन जोशी

In reply to by जिप्सी

मनिष 10/05/2010 - 11:50
अहो जरा ह.घ्या. इतिहास म्हणजे मराठी आंतरजालिय इतिहास...एक दैदिप्यमान पर्व निबंदकार कोदा तथा श्री. रा.रा. विनायकराव पाचलगसाहेब ह्यांच्या नावावर आहे. लोकप्रिय श्री. रा.रा. 'बळेच टरउडवी' तथा 'टारझन' ह्यांनी त्यांच्यावर बरेच पोवाडेवजा लेखही रचले आहेत. आपणही जरा वेळात वेळ काढून थोडे खोदकाम करून इतिहासाचा लुत्फ उठवावा ही विनंती! ;)

Dhananjay Borgaonkar 10/05/2010 - 12:16
मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, डॉनशी सहमत. आजकाल बरीच मंडळी बाबा भगतची पुस्तक वाचताना आढळतात सीसीडी मधे वगैरे. यातली बरीच मंडळी निव्वळ शोसाठी पुस्तक उघडुन बसतात. टाईमपास साठी ही पुस्तक बरी आहेत्.त्याचा एवढा कसला विचार करायचा. काथ्याकुट करण्याईतका काही तो महान लेखक वगैरे नाही. त्याला entertainment business चांगलाच ठाऊक आहे.

नितिन थत्ते 10/05/2010 - 12:31
बहुधा त्याचं दुसरं पुस्तक बोअर होत असावं. मी वन नाईट आधी वाचलं ते आवडलं होतं. नंतर फाइव्ह पॉइंट वाचलं ते नाही आवडलं. (पूर्ण वाचू शकलो नाही =)) ) नितिन थत्ते

मैत्र 10/05/2010 - 12:34
मधली पुस्तकं बकवास होती... विशेषतः कॉलसेंटर आणि त्यातला क्लायमॅक्स... पण २ स्टेटस हे नक्कीच बरंच बरं आहे. मसाला भरला आहे वगैरे साठी आधीची फार मार खातील. मूळात ही त्याची स्वतःची गोष्ट. आता त्याने नेहमी प्रमाणे सुपर शेवट करून तो वाट्टेल ते घडवून आणतो वगैरे केलं आहे. पण मुळातली संकल्पना, दोघांचे अनुभव ... काही वाईट नाही. विनायक... - या पुस्तकाबद्दल या अनुभवातून गेलेल्यांना विचारून पहा (२ स्टेटस लग्न केलेल्या). तुमच्या लेखाच्या पेक्षा बर्‍याच वेगळ्या प्रतिक्रिया मिळतील. आणि त्याचं मार्केटिंग काहिही असलं तरी आय आय टी च्या पहिल्या पुस्तकाशिवाय फार काही चांगलं घडलं नाहीये. तेही काही ग्रेट नव्हतं.. पण वेगळं / पाथ ब्रेकिंग होतं हे नक्कि. तुमच्या लेखातून चेतन तू एक ग्रेट माणूस आहेस... मग हे असलं टुकार मनमोहन देसाईच्या पिक्चर सारखं का लिहिलंस असा प्रश्न करताय असं वाटतं... चेतन तेवढा ग्रेट नसावा लेखक म्हणून ( त्याचं आय आय टी पवई / आय आय एम अहमदाबाद सोडता) अवांतरः साधना फारच समाज वादी झालेलं दिसतंय... हा काय भांडवलशाही समाजवाद काय ? चेतन वगैरे... राजा शिरगुप्पे ते थेट चेतन भगत !

विनायक, मला चेतन भगत आवडत नाही, वाचायची इच्छापण नाही. एक कुठले तरी वाचले होते... अगदीच दुसर्म काहीच नव्हतं करायला म्हणून शेवटापर्यंत पोचलो होत. तेवढीच एक चूक झालीय आत्तापर्यंत. पण, हा लेखही नाही आवडला. (आधी वाचला होताच.) ... पण मिपावर परत आल्याबद्दल नक्कीच स्वागत. तुला अजून बरेच काही वाचायचे आहे, लिहायचे आहे... तेवढं जमव बाबा. बाकी तुझ्या धडपडींबद्दल कौतुक आहेच. बिपिन कार्यकर्ते

वाहीदा 10/05/2010 - 14:34
तु एक गोष्ट नोटीस केलीस का त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात अंक असतोच असतो ... Have u Noticed , Each Of his Book title has a number Five Point Someone , One Night @ the Call Center, The 3 Mistakes of my life (BIG MISTAKE indeed ;-) ) 2 States - The Story Of My Marriage यात अंक मात्र राहीला आता अंकाच्या नावाने नविन पुस्तक बाजारात नाही आले तर बघा ;-) असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे :-) ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

अस्मी 10/05/2010 - 16:02
राईट...आणि एक त्याच्या सगळ्या पुस्तकांच्या हीरोंची नावं ही कृष्णाची आहेत Five Point Someone : हरी One Night @ the Call Center : श्याम The 3 Mistakes of my life : गोविंद 2 States : क्रिश - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त.. स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त

In reply to by वाहीदा

नितिन थत्ते 10/05/2010 - 17:52
>>असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे हा हा हा. हल्ली १०० रुपयाच्या आत येवढी जाड पुस्तके मिळत नाहीत. याची मिळतात. म्हणून असेल. नितिन थत्ते

वैदातै.. लै भारी निरिक्षण ! ~X( बाकी चेतन भगत या माणसाचं लेखन आपल्यालाही नाय आवडत. खुप जणांनी सांगितलं म्हणुन फाईव्ह पॉईंट... वाचलं अर्धवट. सोपं इंग्रजी एवढी एकच बाब आपल्याला आवडली ;-) (नायतं आमाले कळ्ळंच नस्तं ना ;-) ) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मित्रानो , मनापासुन आभार .... तुम्हा सार्‍यांच्या मत मतांतराना वैयक्तीक रित्या सविस्तर प्रतिसाद देणे मला शक्य नाही.. माफी असावी.. पण या निमित्ताने या विषयावर चर्चा तरी झाली , माझ्या मते ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे... धन्यवाद सार्‍यांचे.. बाकी माझे मुद्दे मी काही प्रतिसादातुन आणि मुळ लेखातुन मांडले आहेतच... येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन .. तेव्हा सर्व प्रतिसाद दिलेल्यांचे आणि भविष्यात देणार्‍यांचे मनापासुन आभार विनायक

वेताळ 10/05/2010 - 17:18
चेतन भगत बद्दल पहिला काही माहिती नव्हती ती माहिती तुझ्या ह्या लेखामुळे मिळाली. लेखाचे शिर्षक चुकुन मी चेतन भगत चे अनावृत्त चित्र असे वाचले. बहुधा दृष्टीदोषामुळे असे झाले असावे.इंग्रजी एक पुस्तक वाचावे म्हटले तर ते पुर्ण करायला १ वर्षे लागायचे. त्यापेक्षा तुच त्याच्या एका एका पुस्तकाचा परिचय इथे करुन दे बाबा. असो तुला १२ वीचे पेपर कसे गेले? येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन .. का बाबा कुठे जंगलात ट्रेकला निघाला आहेस कि काय? वेताळ

ज्ञानेश... 10/05/2010 - 17:36
'कोदा' या (टोपण) नावाची निर्मितीकथा कोणी सांगेल का? की टारझनला खरड टाकावी लागेल? ;)

प्रशु 10/05/2010 - 20:05
चेतनचं 'थ्री मिस्टेक्स' तर अतिशय प्रचारकी आणी ओंगळवाण पुस्तक आहे. गुजराथेत मोदी विरोधी पुस्तक म्हणुन त्याचा चांगला ऊपयोग होऊ शकतो. अगदी कोंग्रेसी प्रचार पत्रिका आहे. बाकी तो काहि ग्रेट ब्रिट नाहि..... बाकि आमच्या गोनिदंची सर नाहि हो कोणाला....

घाटावरचे भट 11/05/2010 - 02:41
जनाब यह चेतन भगत तो बहुत ही घटिया कि़स्म का रायटर है.... आप उसकी कि़ताबें पढतेही क्यों हैं?
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे , ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती... याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता, त्यावर तुमचे मत जाणुन घ्यायला मी उत्सुक आहे , म्हणुन हाच लेख आज इथे देत आहे..

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

नीलकांत ·

In reply to by श्रावण मोडक

भारद्वाज 01/05/2010 - 14:39
सभासद झालोय. पण 'वाचलेली पुस्तके' मधे मी क्लिकवलेलं एकही पुस्तक जोडलं जात नाहीये. मदत करा. - कृपाभिलाषी

In reply to by भारद्वाज

छोटा डॉन 01/05/2010 - 15:35
तुमच्या सुचनेप्रमाणे मी आत्ताच ती गोष्ट तपासुन पाहिली. तुम्हाला हवे ते पुस्तक शोधुन ते 'वाचले आहे' आणि 'ग्रंथसंग्रहमध्ये आहे' अशा दोन्ही नोंदी करता येत आहेत. मी आत्ताच 'बाकी शून्य' हे पुस्तक शोधुन ते दोन्ही ठिकाणी जोडले आहे, तुम्ही पाहु शकता माझ्या सदस्य खात्यात. प्रयत्न करुन पहा व कळवा. तरीही अडचण आल्यास आपण पाहु काय करायचे ते. धन्यवाद ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

भारद्वाज 01/05/2010 - 15:59
हो. आता जोडले जात आहे. आधी केवळ "वाचले आहे" वर क्लिकवलं तेव्हा नाही झालं. "वाचले आहे" आणि "संग्रहात आहे" दोन्हीवर क्लिकवलं तेव्हा झालं. जय महाराष्ट्र

भारद्वाज 01/05/2010 - 16:06
तिथल्या यादीत नसलेल्या पुस्तकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी कोणाला कळवावे? जय महाराष्ट्र

In reply to by भारद्वाज

धमाल मुलगा 01/05/2010 - 16:16
डाव्या समासात असलेल्या 'लेखन करा' ह्या दुव्यावर टिचकी मारल्यावर येणार्‍या पानावर 'पुस्तक' ह्या दुव्यावर टिचकी मारा. उघडणारे पान हे नवे पुस्तक यादीत समाविष्ट करण्याबाबतचे आहे. लेखकाचे नाव टंकण्यास सुरु केल्यावर ऑटोकंप्लिट सोयीनुसार आपल्याला लेखकांची यादी पॉप-अप होईल त्यातुन नाव निवडता येते. शक्यतो आधी आडनाव टंकल्यास ऑटोकंप्लिट सोयीला शोध घेण्यास जास्त सोपे पडेल. :)

सदस्य झालोय... आता पुढचे काय काय आहे ते बघतोय. आमच्या समस्त धडपड्या पोट्ट्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर 01/05/2010 - 16:28
सदस्यत्व घेतलंय.. थोडी इकडे-तिकडे उचकापाचक पण केली :) लिहिन निवांतपणे सवडीनुसार तिथेही... >>>समस्त धडपड्या पोट्ट्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. +१ सहमत मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मी आत्ता एक प्रकाशन नविन तयार केले. 'ऊर्जा प्रकाशन' ... नविन रेकॉर्ड नीट अ‍ॅड पण झाले. पण नंतर कळले की ते नाव आधी पासून आहे. नावावर युनिक की का नाही टाकली आहे? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा 01/05/2010 - 16:53
युनिक की चे पहावे लागेल. पण शक्यतो सोपा मार्ग म्हणजे, पुस्तक यादीत समाविष्ट करताना प्रकाशकाचे नाव टाकता येईल..त्यामध्ये ऑटोकंप्लिटची सोयही आहे, आणि शोध घेण्याचे बटणही दिले आहे. त्याने काम सोपे व्हावे असे वाटते.

In reply to by सुधीर१३७

II विकास II 01/05/2010 - 17:56
+१ ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

In reply to by सुधीर१३७

छोटा डॉन 01/05/2010 - 17:58
आपल्या हातात नसलेल्या काही इतर तांत्रिक कारणांमुळे 'पुस्तकविश्व' सध्या उघडले जात नाही. तपासकार्य आणि साईट पुन्हा सुरळित करण्याचे प्रयत्न चालु आहेत. ( च्यायला बाळ जन्माला येऊन २४ तास झाले नाहीत तोवर ही लफडी ??? ) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

चित्रा 01/05/2010 - 18:30
महाराष्ट्रदिनाबद्द्ल सर्वांना शुभेच्छा. आणि नवीन संकेतस्थळकर्त्यांचे अभिनंदन. सभासदत्व नक्कीच घेईन.

विकास 01/05/2010 - 18:36
खूप चांगला प्रकल्प आहे हा! मनःपूर्वक शुभेच्छा! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Nile 01/05/2010 - 19:27
अभिनंदन आणि शुभेच्छा! सभासद झालो आहे. पुस्तके वाचल्याची नोंद 'पुस्तक' या यादीतुन केल्यानंतरही(वाचलेले आहे म्हणुन जोडा' वर क्लीक करुन) ते पुस्तक माझ्या खात्यातील 'वाचलेल्या' विभागात जोडले जात नाही आहे. (शंका इथे उपस्थित केल्याबद्द्ल क्षमस्व, तिथेच एखादा, धागा सुरु करता येईल का? प्रथमदर्शनी तरी दिसला नाही.)

In reply to by Nile

नाईल आणि काहि लोकांनी निर्देशनास आणुण दिलेली तृटी आता दुर करण्यात आलेला आहे.. चुक निर्देशनास आणुन देण्याबद्दल धन्यवाद आपले सुचना/ अभिप्राय आपण http://www.pustakvishwa.com/node/56413 ह्या धाग्यावर देउ शकता निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

राजू 02/05/2010 - 21:12
नाव नोंदवलं आहे. पासवर्डच्या इमेलची वाट पाहतोय... आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

समंजस 03/05/2010 - 12:20
व्वा!! हे फारच छान झालंय!! :) एक चांगला उपक्रम ! या उपक्रमा मागे असलेल्या सगळ्यांचेच अभिनंदन आणि धन्यवाद =D>

वेदश्री 04/05/2010 - 14:59
या स्तुत्य उपक्रमामागे असलेल्या सर्वांचे अभिनंदन. पुस्तकविश्वाचे सभासद व्हायचे आहे पण मी ऑफिसमधूनच नाहीतर घरूनही प्रयत्न करून पाहता अयशस्वी झाले. युआरेल टाकून एंटर केले की ब्लॅंक पेज येत आहे. काही मदत करता येईल का?

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा 04/05/2010 - 15:05
>>युआरेल टाकून एंटर केले की ब्लॅंक पेज येत आहे. काही मदत करता येईल का? आँ? आत्ता प्रयत्न करुन पहा बरे, व्यवस्थित उघडते आहे इथे. आपण म्हणता ती अडचण फक्त १ मे दिवशी आली होती.

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री 04/05/2010 - 15:50
मला अजुनही नाही दिसत आहे. पुस्तकविश्वाची युआरेल टाकून एंटर केले की http://10.100.135.6:15871/cgi-bin/blockpage.cgi?ws-session=3038426170 हे यूआरेल येते फक्त.. बाकी सगळे पेज कोरे. दरवेळेस सेशन आयडी तेवढा बदलतो. मी एक्सपी - आयई ६, एक्सपी - एफएफ ३.५.२ वर, व्हिस्टा - आयई ८ वर प्रयत्न करून पाहिले आहे आतापर्यंत... कुठेच प्रगती नाही. इथेही टेस्टींगच करत असल्यासारखे झाल्याने डोक्याची मंडई व्हायची वेळ आली आहे!

In reply to by वेदश्री

वेदश्री तुमच्या ऑफिसात प्रॉक्सी फायरवॉल असण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी ही यु आर एल तुमच्या प्रॉक्सी सर्वरची असावी असे वाटते. आपण जेव्हा घरुन प्रयत्न करता तेव्हा सुद्धा हीच यु आर एल येते का??? निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

वेदश्री 04/05/2010 - 16:06
हो. घरीही हीच अवस्था आहे. शिवाय जर ऑफिसमधल्या प्रॉक्झी सेटींगमुळे असे होत असते तर तसा युजर-फ्रेंडली एरर मेसेज आला असता.. तसा प्रकार नाहीये त्यामुळे हे काहितरी वेगळेच आहेसे वाटते आहे.

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा 04/05/2010 - 16:03
आत्ता ह्या क्षणाला मी अणि निखील देशपांडे हे दोन युजर्स आणि ६ पाहुणे असे पु.वि.वर ऑनलाईन आहोत. खरडी, लेख वाचणे, प्रतिसाद सर्वकाही चालु आहे. आपण एकदा ह्या लेखात दिलेल्या दुव्यावरुन जाण्याचा प्रयत्न करुन पहाल काय? ऑफिसात असाल तर फायरवॉल्स, फिल्टर्सचा काही प्रॉब्लेम आहे का?

In reply to by श्रावण मोडक

भारद्वाज 01/05/2010 - 14:39
सभासद झालोय. पण 'वाचलेली पुस्तके' मधे मी क्लिकवलेलं एकही पुस्तक जोडलं जात नाहीये. मदत करा. - कृपाभिलाषी

In reply to by भारद्वाज

छोटा डॉन 01/05/2010 - 15:35
तुमच्या सुचनेप्रमाणे मी आत्ताच ती गोष्ट तपासुन पाहिली. तुम्हाला हवे ते पुस्तक शोधुन ते 'वाचले आहे' आणि 'ग्रंथसंग्रहमध्ये आहे' अशा दोन्ही नोंदी करता येत आहेत. मी आत्ताच 'बाकी शून्य' हे पुस्तक शोधुन ते दोन्ही ठिकाणी जोडले आहे, तुम्ही पाहु शकता माझ्या सदस्य खात्यात. प्रयत्न करुन पहा व कळवा. तरीही अडचण आल्यास आपण पाहु काय करायचे ते. धन्यवाद ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

भारद्वाज 01/05/2010 - 15:59
हो. आता जोडले जात आहे. आधी केवळ "वाचले आहे" वर क्लिकवलं तेव्हा नाही झालं. "वाचले आहे" आणि "संग्रहात आहे" दोन्हीवर क्लिकवलं तेव्हा झालं. जय महाराष्ट्र

भारद्वाज 01/05/2010 - 16:06
तिथल्या यादीत नसलेल्या पुस्तकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी कोणाला कळवावे? जय महाराष्ट्र

In reply to by भारद्वाज

धमाल मुलगा 01/05/2010 - 16:16
डाव्या समासात असलेल्या 'लेखन करा' ह्या दुव्यावर टिचकी मारल्यावर येणार्‍या पानावर 'पुस्तक' ह्या दुव्यावर टिचकी मारा. उघडणारे पान हे नवे पुस्तक यादीत समाविष्ट करण्याबाबतचे आहे. लेखकाचे नाव टंकण्यास सुरु केल्यावर ऑटोकंप्लिट सोयीनुसार आपल्याला लेखकांची यादी पॉप-अप होईल त्यातुन नाव निवडता येते. शक्यतो आधी आडनाव टंकल्यास ऑटोकंप्लिट सोयीला शोध घेण्यास जास्त सोपे पडेल. :)

सदस्य झालोय... आता पुढचे काय काय आहे ते बघतोय. आमच्या समस्त धडपड्या पोट्ट्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर 01/05/2010 - 16:28
सदस्यत्व घेतलंय.. थोडी इकडे-तिकडे उचकापाचक पण केली :) लिहिन निवांतपणे सवडीनुसार तिथेही... >>>समस्त धडपड्या पोट्ट्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. +१ सहमत मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मी आत्ता एक प्रकाशन नविन तयार केले. 'ऊर्जा प्रकाशन' ... नविन रेकॉर्ड नीट अ‍ॅड पण झाले. पण नंतर कळले की ते नाव आधी पासून आहे. नावावर युनिक की का नाही टाकली आहे? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा 01/05/2010 - 16:53
युनिक की चे पहावे लागेल. पण शक्यतो सोपा मार्ग म्हणजे, पुस्तक यादीत समाविष्ट करताना प्रकाशकाचे नाव टाकता येईल..त्यामध्ये ऑटोकंप्लिटची सोयही आहे, आणि शोध घेण्याचे बटणही दिले आहे. त्याने काम सोपे व्हावे असे वाटते.

In reply to by सुधीर१३७

II विकास II 01/05/2010 - 17:56
+१ ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

In reply to by सुधीर१३७

छोटा डॉन 01/05/2010 - 17:58
आपल्या हातात नसलेल्या काही इतर तांत्रिक कारणांमुळे 'पुस्तकविश्व' सध्या उघडले जात नाही. तपासकार्य आणि साईट पुन्हा सुरळित करण्याचे प्रयत्न चालु आहेत. ( च्यायला बाळ जन्माला येऊन २४ तास झाले नाहीत तोवर ही लफडी ??? ) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

चित्रा 01/05/2010 - 18:30
महाराष्ट्रदिनाबद्द्ल सर्वांना शुभेच्छा. आणि नवीन संकेतस्थळकर्त्यांचे अभिनंदन. सभासदत्व नक्कीच घेईन.

विकास 01/05/2010 - 18:36
खूप चांगला प्रकल्प आहे हा! मनःपूर्वक शुभेच्छा! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Nile 01/05/2010 - 19:27
अभिनंदन आणि शुभेच्छा! सभासद झालो आहे. पुस्तके वाचल्याची नोंद 'पुस्तक' या यादीतुन केल्यानंतरही(वाचलेले आहे म्हणुन जोडा' वर क्लीक करुन) ते पुस्तक माझ्या खात्यातील 'वाचलेल्या' विभागात जोडले जात नाही आहे. (शंका इथे उपस्थित केल्याबद्द्ल क्षमस्व, तिथेच एखादा, धागा सुरु करता येईल का? प्रथमदर्शनी तरी दिसला नाही.)

In reply to by Nile

नाईल आणि काहि लोकांनी निर्देशनास आणुण दिलेली तृटी आता दुर करण्यात आलेला आहे.. चुक निर्देशनास आणुन देण्याबद्दल धन्यवाद आपले सुचना/ अभिप्राय आपण http://www.pustakvishwa.com/node/56413 ह्या धाग्यावर देउ शकता निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

राजू 02/05/2010 - 21:12
नाव नोंदवलं आहे. पासवर्डच्या इमेलची वाट पाहतोय... आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

समंजस 03/05/2010 - 12:20
व्वा!! हे फारच छान झालंय!! :) एक चांगला उपक्रम ! या उपक्रमा मागे असलेल्या सगळ्यांचेच अभिनंदन आणि धन्यवाद =D>

वेदश्री 04/05/2010 - 14:59
या स्तुत्य उपक्रमामागे असलेल्या सर्वांचे अभिनंदन. पुस्तकविश्वाचे सभासद व्हायचे आहे पण मी ऑफिसमधूनच नाहीतर घरूनही प्रयत्न करून पाहता अयशस्वी झाले. युआरेल टाकून एंटर केले की ब्लॅंक पेज येत आहे. काही मदत करता येईल का?

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा 04/05/2010 - 15:05
>>युआरेल टाकून एंटर केले की ब्लॅंक पेज येत आहे. काही मदत करता येईल का? आँ? आत्ता प्रयत्न करुन पहा बरे, व्यवस्थित उघडते आहे इथे. आपण म्हणता ती अडचण फक्त १ मे दिवशी आली होती.

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री 04/05/2010 - 15:50
मला अजुनही नाही दिसत आहे. पुस्तकविश्वाची युआरेल टाकून एंटर केले की http://10.100.135.6:15871/cgi-bin/blockpage.cgi?ws-session=3038426170 हे यूआरेल येते फक्त.. बाकी सगळे पेज कोरे. दरवेळेस सेशन आयडी तेवढा बदलतो. मी एक्सपी - आयई ६, एक्सपी - एफएफ ३.५.२ वर, व्हिस्टा - आयई ८ वर प्रयत्न करून पाहिले आहे आतापर्यंत... कुठेच प्रगती नाही. इथेही टेस्टींगच करत असल्यासारखे झाल्याने डोक्याची मंडई व्हायची वेळ आली आहे!

In reply to by वेदश्री

वेदश्री तुमच्या ऑफिसात प्रॉक्सी फायरवॉल असण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी ही यु आर एल तुमच्या प्रॉक्सी सर्वरची असावी असे वाटते. आपण जेव्हा घरुन प्रयत्न करता तेव्हा सुद्धा हीच यु आर एल येते का??? निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

वेदश्री 04/05/2010 - 16:06
हो. घरीही हीच अवस्था आहे. शिवाय जर ऑफिसमधल्या प्रॉक्झी सेटींगमुळे असे होत असते तर तसा युजर-फ्रेंडली एरर मेसेज आला असता.. तसा प्रकार नाहीये त्यामुळे हे काहितरी वेगळेच आहेसे वाटते आहे.

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा 04/05/2010 - 16:03
आत्ता ह्या क्षणाला मी अणि निखील देशपांडे हे दोन युजर्स आणि ६ पाहुणे असे पु.वि.वर ऑनलाईन आहोत. खरडी, लेख वाचणे, प्रतिसाद सर्वकाही चालु आहे. आपण एकदा ह्या लेखात दिलेल्या दुव्यावरुन जाण्याचा प्रयत्न करुन पहाल काय? ऑफिसात असाल तर फायरवॉल्स, फिल्टर्सचा काही प्रॉब्लेम आहे का?
नमस्कार, सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे. आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे. पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता. मराठी माणसाला चर्चा करणे फार आवडीचे!