संतांनी फ़क्त अभंग व ओव्याच लिहल्या असे नाही. त्यांनी काही सुरेख कविताही लिहल्या आहेत. आज आपण लावत असलेले कोणतेही चांगल्या कवितेचे निकष लावले तरीही उत्तीर्ण होतील अशी काव्ये संत साहित्यांत मिळतात.तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा एक खेळकर कविता म्हणून आपण आस्वाद घेऊ.
त्याचे असे झाले,कोंकणांत मीठ विकावयाला नेले ,व्यापारांत लाखाचे बारा हजार केले, म्हणून लोक टिंगल करावयाला लागले. म्हणून तुकारामांनी ठरवले की या वेळी नक्की खपेल असाच माल विकावयाचा. निवडक,’ युनिक",लोकप्रिय वगैरे. त्यांना एकदम आठवण झाली कृष्णाची,गोकुळांत सर्वांच्या,विशेषत: बायकांच्या,जरा जास्तच मर्जीत होता.
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे
वाचतेय
My teaching, if that is the
अफलातून!! अविश्वसनिय मस्त
In reply to अफलातून!! अविश्वसनिय मस्त by शुचि
+१
प्रश्न
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
जे. कृष्णमूर्ती यु.जी.
नेमकी अडचण
शरीरातून ठिणग्या वगैरे...भारी
वाचतोय
जे. कृष्णमूर्ती
अध्यात्म