मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आम्रतरू-आम्रमंजिरी(मोहर)

Bhakti ·

मोहरला अंबा मोहरला निंब कोकीळ कुजने मन झाले धुंद कुणा ओढ अंब्याची कुणा ओढ खंब्याची वसंताळले मन गाते होरी वाट होळीच्या सणाची लेख आवडला.

टर्मीनेटर 23/03/2024 - 15:10
संस्कृत अक्षर भैस बराबर… अशी अवस्था असलेल्या माझ्यासारख्या वाचकांसाठी त्याचा समजेल असा अनूवाद करून देण्यासाठी तूमचे आणि प्रचेतस अशा मिपाकरांचे आभार मानावे तेवढे थोडेच! पूढील भागाच्या प्रतिक्षेत…

मोहरला अंबा मोहरला निंब कोकीळ कुजने मन झाले धुंद कुणा ओढ अंब्याची कुणा ओढ खंब्याची वसंताळले मन गाते होरी वाट होळीच्या सणाची लेख आवडला.

टर्मीनेटर 23/03/2024 - 15:10
संस्कृत अक्षर भैस बराबर… अशी अवस्था असलेल्या माझ्यासारख्या वाचकांसाठी त्याचा समजेल असा अनूवाद करून देण्यासाठी तूमचे आणि प्रचेतस अशा मिपाकरांचे आभार मानावे तेवढे थोडेच! पूढील भागाच्या प्रतिक्षेत…
लेखनविषय:
लेखनप्रकार
a “ते शब्द ऐकून तिचे मन मोहरले ”, “माळरानालाही मोहर फुटला”, “अंकुराचे फुटणे,आंब्याचे मोहरणे आणि चाफ्याचे दरवळणे” अशा अनेक वाक्यांत नाजूक मोहरणे हा शब्द प्रयोग कायमच आवडतो.गात्री रसांचा उन्माद झाली की झाड काय माणसाचे मनही मोहरत अशी आनंददायी ही कविकल्पना आहे. पण वसंतोत्सवाचा खरा प्राण अनेक मनमोहक फुलांचा

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.
लेखनप्रकार
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

मराठी : लेखन घडते कसे?

हेमंतकुमार ·

In reply to by हेमंतकुमार

स्वत:ला लेखक म्हणवून घेण्याइतकं लेखन आणि लेखनसातत्य दोन्ही माझ्याकडे नाही. तरीसुद्धा आजपर्यंतचा अनुभव पुढीलप्रमाणे आहे. १. पूर्वी फक्त स्वत:साठी लेखन चालू होतंच. २०१० साली ब्लॉगलेखन सुरु केलं. छापील लेखन २०१७-१८ मध्ये गोवन वार्ता साठी केलं होतं. ५-६ लेख साप्ताहिक पुरवणीत छापून आले, नंतर त्या सातत्याने लेखन जमलं नाही. २००८-२०१० या काळात बरेच लोक ब्लॉग लिहायचे, काहींचे ब्लॉग्स वाचून वाटायचं की यापेक्षा आपण बरं लिहू शकतो, आणि मनात बरंच काय काय येत असतं तर लिहून पाहुयात. २. दोन्ही माध्यमातून पूर्वी केलं आहे, सध्या दोन्ही बंद आहेत. ३. स्वतःचा ब्लॉग / संस्थळे (मिपावर २-३ लेख आहेत बहुतेक) / वृत्तपत्रे (पूर्वी छापून आलंय, नंतर प्रयत्न केला नाही) ४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? शक्यतो ललितलेखन, मनोगत वाटेल असं. ५. मनातलं लिहून काढावं असं बऱ्याचदा वाटतं, तितका वेळही मिळाला तर लिहिते. मनापासून इच्छा नाही झाली तर लिहीत नाही. ६. ब्लॉगवर सुरुवातीला ओळखीचे लोक वाचून छान म्हणायचे, तेव्हा हे फक्त प्रोत्साहन आहे की खरंच चांगलं आहे हे कळायचं नाही. अनोळखी लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तेव्हा जरा बरं वाटलं. वृत्तपत्रामध्ये फोन नंबर दिलेला होता तेव्हा काही वाचकांनी आवर्जून SMS वर लिहिलेलं आवडल्याचं सांगितलं तेव्हा समाधान मिळालं होतं. आणि सध्या लेखन बंद असूनही लोक विचारतात की सध्या लिहीत का नाही, तेव्हाही वाटतं की वाचणारं कोणीतरी आहे, लिहायला हवं परत!

In reply to by श्वेता व्यास

हेमंतकुमार 27/02/2024 - 19:14
मनापासून इच्छा नाही झाली तर लिहीत नाही.
हे अगदी पाळावेच. 'आतून' येणे जरुरीचे.
वाटतं की वाचणारं कोणीतरी आहे, लिहायला हवं परत!
नक्की लिहीत रहा !

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण. ----- १२-१३ वर्षे झाली. विशेष आठवण म्हणजे, तेंव्हा पासून अतृप्त आत्मा, वल्ली आणि गणपा, यांच्या बरोबर सुर जुळले आणि ते अद्यापही टिकून आहेत. २. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही --- इलेक्ट्रोनिक ३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी ----- संस्थळे ४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो. --- जे जे हिंदुत्ववादी असेल ते ते लिहितो. ५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ? --- ह्याच देशांत, हिंदुंना कुणीही फाट्यावर मारायला नको, म्हणून हिंदु हितवादी ह्याच भूमिकेतून लिहितो. ६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव. ----- जे जे हिंदू हितवादी आहेत, ते एकत्र यायचा प्रयत्न करतातच.

सर्व मिपाकर, मालक, तंत्रज्ञ, संपादक, हितचिंतक, लेखक-वाचक सर्वांना भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण. महाविद्यालयात शिकत असतांना कविता करणे नाद होता. कारण म्हटलं तर, प्रेमाच्या झुळकेचा परिणाम असला तरी, कवितेचं स्वरुप सामाजिकच होतं. विद्रोही, भिडणं, व्यवस्थेविरुद्ध, प्रशासनाविषयी खदखद हीच कारणं असावीत. २. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही. आम्ही काही मित्र एक साहित्य विषयक त्रैमासिक चालवतो त्यात अधुन-मधुन लिहित असतो. छापील आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीही ठिकाणी लिहितो. ३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी ब्लॉग, वृत्तपत्रे, नियतकालिके. ४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो. नवे पुस्तक समिक्षात्मक, चित्रपट, आवडलेली कथा. एखादा साहित्यप्रकार, साहित्यात येणारे सामाजिक विषय, तंत्रज्ञान आणि मराठी साहित्य, भाषा. इ. ५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ? व्यक्त होण्याची खाज हे मुख्य कारण लेखनामागे आहे, असे वाटते. ६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव. वाचकांच्या प्रतिक्रिया या वरवर समाधान करणा-या असल्या तरी आपण आपलं व्यक्त होणे महत्वाचे वाटते. लिहिण्याचा आतुन आवाज आला की लिहायचं. वाचकांच्या अपेक्षेसाठी लिहु नये असे मत आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (हौशी लेखक-वाचक )

नपा 28/02/2024 - 14:53
लेखकाच्या दिलेल्या व्याखेनुसार.. मीपण लेखक या गटात येतो. १. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण. घरापासून दूर राहणे हे सर्वात महत्वाचे कारण होते लेखनाला - तेव्हा पत्र लेखन एवढ्यापुरतं मर्यादित होतं. वाचनाची आवड होतीच. जेव्हा काही किस्से, प्रवासवर्णन/अनुभव लिहिण्यायोग्य वाटले ते लिहून काढले. साधारण २५ वर्ष झाली असावीत. अर्थात सातत्य नाही. एवढ्यातच एक नाटक सुद्धा लिहिला आहे. २. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही दोन्ही ३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी वृत्तपत्रं व मिपा ४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो. अनुभव, काही किस्से ५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ? मनापासून जर एखादा विषय आवडला आणि लिहावंसं वाटलं तरच लिहिता येत उगाच ओढून ताणून लिहिणे होत नाही.

In reply to by नपा

हेमंतकुमार 29/02/2024 - 19:39
मनापासून जर एखादा विषय आवडला आणि लिहावंसं वाटलं तरच लिहिता येत उगाच ओढून ताणून लिहिणे होत नाही.
अगदी. आतून येणे महत्वाचे.

In reply to by हेमंतकुमार

गवि 29/02/2024 - 19:59
+१ नुसतं लिहावंसं वाटणं इतकंच पुरेसं नसून, आता हे लिहिल्याशिवाय चैन पडणार नाही, झोप लागणार नाही, स्वस्थ वाटणार नाही अशी मजबुरी झाली तरच होणारे लेखन विलक्षण असते. एरवी (उदा. कोणत्या तरी दिवाळी अंकाला दिलेली कमिटमेंट म्हणून) पार पाडणे, त्यात जीव नाही ;-)

In reply to by गवि

सर टोबी 29/02/2024 - 21:31
काही तरी, आपला अपार श्रद्धा असणारा विचार सांगावा, चुकून माकून विखारी टिका झाली तरी अहमिहिकेने आपली श्रद्धा सोडू नये असं वातावरण आता राहिले नाही. येशू ख्रिस्ताची एक गोष्ट आठवते. एका बदफैली स्त्रीला त्यावेळेसच्या कायद्याप्रमाणे दगडांनी ठेचून मारण्याचा आदेश दिला जातो. ती स्त्री जीवाच्या आकांताने पळत येशू ख्रिस्तापाशी येऊन कोसळते. तिच्या मारेकऱ्यांचा त्वेषपूर्ण विचार ऐकून येशू फक्त एकच सांगतो - ज्याने कधीही पाप केलं नाही तो या स्त्रीला पहिला दगड मारेल. सगळा जमाव खजिल होऊन निघून जातो. आजच्या काळात त्या स्त्रीचे मरणे अटळ असेल! माझी माझ्या विचारांप्रती श्रद्धा कायम आहे पण ते विचार सांगण्याची उर्मी आता नाही.

खालीलप्रमाणे : १. २००७ सालापासून. १९९८ साली माझ्या आईच्या पंचाहत्तरी सोहळ्यात जमलेल्या नातेवाईकांशी गप्पा मारतांना अनेक आठवणी निघाल्या. तेव्हां बहुतेकांनी सांगितले की माझ्या आठवणी एकदम ताज्या आहेत आणि निवेदनशैली मस्त आहे. तू लिही. पण कागदावर लिहिणे मुळातच मला आवडत नाही. मनोगत, मिपा वगैरे संस्थळे सुरू झाली आणि बरहा फॉन्टने कळफलकावर मराठी बडवणे सोपे झाले. मग एक प्रवासवर्णन लिहिले. स्वत: स्वतःचा समीक्षक बनलो. पंधरा दिवसांनी वाचले. दुरुस्त्या, नूतनीकरण. पुन्हा वाचले. दुरुस्त्या, नूतनीकरण. शेवटी समाधान झाल्यावर प्रसिद्ध केले. २. इलेक्ट्रॉनिक माध्यम. एकदा एका छापील मासिकात एका विषयावर लेख मागवले होते. मी पाठवला. पसंत आला, प्रसिद्ध झाला. मोबदला म्हणून २५० रु. मिळाले. तेवढेच छापील माध्यमातले लेखन. ३. मनोगत, मिपा आणि ब्लॉगवर. ४. प्रवासवर्णने, आठवणी, शास्त्रीय विषयांवर, संगीतावर लेख लिहिलेत. ५. कांही वाचक मनापासून प्रामाणिक प्रतिसाद देतात. कांही लेखकाची जात किंवा विचारधारा पाहून हातचे राखून लिहितात. तर कांहीजण प्रतिसाद हे मनातले ठराविक विचारधारेचे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणून प्रतिसाद देतात. पण अशाच्या मनातील द्वेषभावना पाहून मी व्यथित होतो. त्यामूले फारसे प्रसिद्ध करीत नाही. लिहिलेले ९० टक्के माझ्याजवळच ठेवतो. पण स्वतःचेच प्रसिद्ध अप्रसिद्ध लेख पुन्हां वाचतांना छान वाटतें हे खरेंच. या लेखावरील इतरांचे प्रतिसाद वाचतांना छान वाटले. लेखकांस धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 01/03/2024 - 09:33
प्रांजळ मनोगत आणि पाचव्या मुद्द्यात आलेले परखड भाष्य हे दोन्ही आवडले.
पण स्वतःचेच प्रसिद्ध अप्रसिद्ध लेख पुन्हां वाचतांना छान वाटतें हे खरेंच.
>>अगदी सहमत. या निमित्ताने अमेरिकेचे आद्यकवी वॉल्ट व्हिटमन यांच्या कवितेतील दोन ओळी उद्धृत करतो :
The song is to the singer, and comes back most to him, The teaching is to the teacher, and comes back most to him
मुळात आपण स्वतःसाठीच लिहीत असतो; जे लिहितो त्याचे परिणाम आपल्यावर होतातच !

@कुमार१ सर, आपण सातत्याने सर्वांना उपयुक्त असे लेखन करत आहात. आपला व्यासंग मोठा आहे. एक डॉक्टर असूनही लिखाणासाठी तुम्ही खास वेळ काढता याबद्दल फार कौतुक वाटतं. आपण खऱ्या अर्थाने लेखक आहात. त्यामुळे तुमच्या लेखन प्रवासाबद्दल तुमचे मनोगत वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by श्वेता व्यास

हेमंतकुमार 01/03/2024 - 14:54
श्वेता, धन्यवाद मुळात आपले संस्थळ हे हौशी लोकांचे व्यासपीठ आहे. इथे लिहिणारा प्रत्येक जणच लेखक आहे असे मी मानतो. तो नवोदित असो किंवा मुरलेला, अशा प्रत्येकाचे मनोगत सर्वांसमोर यावे असे मनापासून वाटते. या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्यातील जास्तीत जास्त लेखकांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी इच्छा आहे. म्हणून मी माझ्या मनोगताचा क्रमांक शक्य तितका उशिरा ठेवलेला आहे. नक्की लिहीणार आहे; थोडी इतरांची वाट बघतो आहे इतकेच :)

हेमंतकुमार 02/03/2024 - 14:23
माझ्या मातुल आणि पितुल घराण्यात मिळून गेल्या दोन पिढ्यांमध्ये चार लेखक होते. ते पुस्तके लिहून स्वतःच प्रकाशित करीत. त्या पुस्तकांच्या छपाईदरम्यान घरी एकत्र बसून मुद्रितशोधन केले जाई. ही कौटुंबिक पार्श्वभूमी लेखनाला फारच पोषक होती. माझ्या लेखनछंदाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी, पदवी शिक्षणाच्या अखेरच्या वर्षात. आपल्या आजूबाजूस घडणाऱ्या व मनाला भिडणाऱ्या असंख्य घटनांवर आपण समाजात कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि दैनिकातील वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली. त्या काळी पत्रलेखकाला आपले नाव पेपरात छापून आलेले पाहण्याचा आनंद काही औरच असे. जशी माझी पत्रे क्रमाने प्रकाशित होऊ लागली तसा तो आनंद वाढत गेला. मग या प्रकाराची गोडी लागली दरम्यान पदवी शिक्षण संपताना लिहीलेला ‘’ मुक्काम पी. एच. सी.” हा कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झालेला माझा आयुष्यातील पहिलावहिला लेख अर्थात अनुभवकथन. नंतर सुमारे १५ वर्षे अगदी व्यसनासारखे विविध विषयांवर प्रमुख दैनिकांतून फक्त पत्रलेखन केले. एकदा एका कुटुंबीयाच्याच पुस्तकाला 25-30 ओळींचे प्रास्ताविक लिहीले आणि त्याला “पान उलटण्यापूर्वी..” हे शीर्षक दिले होते. पुढे कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून, “आता फक्त पत्रे बास झाली, स्वतंत्र लेख लिही पाहू” असा सल्ला दरडावून मिळाला ! मग हळूहळू वृत्तपत्रांमधून (मुख्यत्वे ‘सकाळ’ दैनिक) काही लेख व दोन लेखमालाही लिहिल्या. त्या काळी दैनिकांत अनाहूत लेखनाच्या प्रसिद्धीचे प्रमाण बऱ्यापैकी कमी असायचे. परंतु जे काही प्रसिद्ध झाले त्याने लेखनाला प्रोत्साहन मिळत गेले. साधारण १९९५च्या सुमारास मासिकांमध्ये लेखन चालू केले. त्यापैकी प्रमुख मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ त्यात वीस वर्षे मनमुराद लेखन करून अक्षरशः अंतर्नादमय झालो होतो. तसेच ‘पुरुष उवाच, ‘अपेक्षा’ आणि अन्य काही दिवाळी अंकांमध्येही लिहिले. पुढे 2015 च्या सुमारास हळूहळू छापील साहित्यिक मासिके बंद पडू लागली. मग मलाही बदलणे भाग होते आणि त्यानुसार लेखन इ-माध्यमात- म्हणजेच मायबोली संस्थळावर करू लागलो. २०१७मध्ये मिपावर पण आलो. सुरवातीस फक्त ललितगद्य या प्रकारात रमलेलो होतो. पण पुढे आरोग्य आणि मराठी व इंग्लिश भाषाविषयक लेखनातही पदार्पण केले. सन 2018 नंतर छापील माध्यमातले लेखन केलेले नाही; आता फक्त माबो व मिपा ही संस्थळे. पूर्वी मोजून ६ कविता केल्या होत्या आणि त्यातल्या दोनांना वाचक आणि श्रोत्यांची पसंती मिळाली होती. परंतु आपल्यात काव्यगुण नाहीत हे वेळीच जाणवल्याने ते खाते बंद करून टाकले. सातत्याने लेखन करण्यामागे, मनातील विचारांचा निचरा होणे, लेखनउर्मी आणि वाचकांशी संवाद साधणे हे हेतू आहेत. लेखनाच्या गेल्या ४२ वर्षांत वाचकसंवाद एकंदरीत समाधानकारक आणि आनंददायी आहे. “कला ही टीका व स्तुतीची सारखीच धनी असते” या उक्तीनुसार या दोन्हीही गोष्टी अनुभवल्यात. आता उर्वरित आयुष्यात लेखन हाच छंद चालू ठेवायचा परंतु त्याचे प्रमाण हळूहळू कमी करत जायचे असा मानस आहे. स्वतःच्या मन:चक्षूपुढे एक तराजू ठेवलेला आहे. त्याच्या एका पारड्यात निरीक्षण, वाचन, चिंतन आणि मनन ही ४ गाठोडी तर दुसऱ्या पारड्यात फक्त लेखन आहे. या दोन पारड्यांपैकी पहिले पारडे जितके जड राहील तितके ते लेखकाच्या हिताचे असेल. भविष्यकाळात दृकश्राव्य माध्यमांमधील धोधो सादरीकरणामुळे निव्वळ लेखनाला किती महत्त्व राहील, हा गांभीर्याने विचार करायचा प्रश्न आहे. यावर प्राथमिक विचार केला असता, “टीव्ही आणि इंटरनेटच्या झंझावातानंतर रेडीओ किंवा सर्व जुनी लेखनमाध्यमे संपुष्टात आली का?“ हा प्रश्न मनात येतो आणि त्याचे उत्तर आपल्या सगळ्यांसमोर आहे. ते पाहता, बऱ्याच सादरीकरणांसाठी सुद्धा मूलभूत लेखन ही गोष्ट लागतेच. त्यामुळे ती पायाभूत कला म्हणून अस्तित्वात राहील असे वाटते; निव्वळ त्याचा वाचकवर्ग बऱ्यापैकी कमी होईल. वाचकांपेक्षा प्रेक्षकवर्ग भरपूर वाढल्याचे चित्र आता आपल्यासमोर आहेच. .. असा हा ४ दशकांचा लेखनप्रवास !

In reply to by हेमंतकुमार

वाह! प्रेरणादायी असा थक्क करणारा लेखनप्रवास आहे. मनातील विचारांचा निचरा होणे हे मात्र खरंय. लेखन हाच छंद चालू ठेवायचा परंतु त्याचे प्रमाण हळूहळू कमी करत जायचे कृपया असे करू नका :)

वडिलांनी लवकरच गाशा गुंडाळला,दाणादाण उडाली.वारसाहक्काने मिळालेल्या विस्कळित राज्याची घडी बसवण्यासाठी पौगंडावस्थेतचं शस्त्र उचलावे लागले. मुंडके उडालेल्या शिपाया सारखा सैरावैरा दाणपट्टा फिरवू लागलो. "वन मॅन आर्मी", प्रयत्नांती परमेश्वर, लवकरच यश आले. राज्य स्थिरस्थावर झाले. भूतलावरील सामन्य मानवा प्रमाणे संसार सागरात गटांगळ्या खात कसाबसा किनार्‍यावर पोहोचलो.(म्हणजे सेवानिवृत्त झालो). लहानपणीच्या जिवाभावाच्या सवंगड्यानी कायप्पावर साद दिली. सर्वांनी आपापल्या भूतकाळाचा हिशोब दिलासा मी सुद्धा दिला. चिमणीच्या दाताने रावळगाव चॉकलेट वाटून खाल्लेल्या सवंगड्यांनी चाॅकलेटशी इमान राखून हरबार्याच्या झाडावर चढवले. आणी मी लिहायला लागलो. स्वानंदा करता लिहीतो. नाही प्रतिसादाची मोजणी नाही उपहासाची बोचणी अशी अवस्था. बाकी,आपले लेख खुप माहितीपूर्ण ,किचकट विषय सोपे करून सांगण्याची हातोटी काही वेगळीच आहे.

हेमंतकुमार 16/04/2024 - 20:16
चांगल्या लेखनासाठी उपयुक्त ठरू शकेल असं जे काही वाचण्यात, ऐकण्यात किंवा बघण्यात येईल त्याच्याही नोंदी इथे करून ठेवतो. … युट्युबवर वसंत वसंत लिमये या लेखकांची मुलाखत पाहिली. त्यांच्या एका कादंबरी लेखनाच्या काळातील त्यांनी सांगितलेला हा किस्सा. कादंबरीचा घटनाकाळ 1990 च्या दशकातील होता. त्यांच्या कादंबरीतील एक व्यक्ती 1991 साली संध्याकाळच्या वेळेस डोंबिवली लोकलने प्रवास करणारी होती. हा तपशील लिहिताना त्यांना हेही महत्त्वाचे वाटले की, त्या काळी संध्याकाळच्या विशिष्ट वेळेतील डोंबिवली लोकल अमुक ठिकाणाहून किती वाजता निघते, याचा शोध घ्यावा. आता इतके जुने वेळापत्रक तर गुगलवर नाही. मग त्यांनी रेल्वेतील लोकांच्या ओळखी काढत त्या काळचे छापील वेळापत्रक मिळवले आणि त्या लोकलची बरोबर वेळ त्यातून शोधून मग ती कादंबरीत लिहीली. या सगळ्या प्रकारात घरच्यांनी त्यांना वेड्यात काढले. परंतु त्यांनी त्यांच्या या खटाटोपाचे समर्थन असे दिले :
कादंबरीचा एखादा वाचक जर खरोखरच 1991 साली त्या लोकलने प्रवास करत असेल, तर ती अचूक वेळ कादंबरीत दिसल्यानंतर त्याला लेखक एकदम विश्वासार्ह वाटतो आणि तो त्या पुढचे सगळे पुस्तक अगदी मन लावून वाचतो !
वास्तवातले तपशील काल्पनिक लेखनात सुद्धा शक्य तितके अचूक असावेत हा त्यांचा आग्रह आवडला.

विवेकपटाईत 16/04/2024 - 21:30
आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी लेखन सुरू केले.मराठी येत नव्हती तरी मराठीत लिहिण्याचा निर्धार केला. मिसळपाव वाचकांनी माझी भाषा सहन केली. त्यांनाच सर्व श्रेय.

In reply to by हेमंतकुमार

स्वत:ला लेखक म्हणवून घेण्याइतकं लेखन आणि लेखनसातत्य दोन्ही माझ्याकडे नाही. तरीसुद्धा आजपर्यंतचा अनुभव पुढीलप्रमाणे आहे. १. पूर्वी फक्त स्वत:साठी लेखन चालू होतंच. २०१० साली ब्लॉगलेखन सुरु केलं. छापील लेखन २०१७-१८ मध्ये गोवन वार्ता साठी केलं होतं. ५-६ लेख साप्ताहिक पुरवणीत छापून आले, नंतर त्या सातत्याने लेखन जमलं नाही. २००८-२०१० या काळात बरेच लोक ब्लॉग लिहायचे, काहींचे ब्लॉग्स वाचून वाटायचं की यापेक्षा आपण बरं लिहू शकतो, आणि मनात बरंच काय काय येत असतं तर लिहून पाहुयात. २. दोन्ही माध्यमातून पूर्वी केलं आहे, सध्या दोन्ही बंद आहेत. ३. स्वतःचा ब्लॉग / संस्थळे (मिपावर २-३ लेख आहेत बहुतेक) / वृत्तपत्रे (पूर्वी छापून आलंय, नंतर प्रयत्न केला नाही) ४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? शक्यतो ललितलेखन, मनोगत वाटेल असं. ५. मनातलं लिहून काढावं असं बऱ्याचदा वाटतं, तितका वेळही मिळाला तर लिहिते. मनापासून इच्छा नाही झाली तर लिहीत नाही. ६. ब्लॉगवर सुरुवातीला ओळखीचे लोक वाचून छान म्हणायचे, तेव्हा हे फक्त प्रोत्साहन आहे की खरंच चांगलं आहे हे कळायचं नाही. अनोळखी लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तेव्हा जरा बरं वाटलं. वृत्तपत्रामध्ये फोन नंबर दिलेला होता तेव्हा काही वाचकांनी आवर्जून SMS वर लिहिलेलं आवडल्याचं सांगितलं तेव्हा समाधान मिळालं होतं. आणि सध्या लेखन बंद असूनही लोक विचारतात की सध्या लिहीत का नाही, तेव्हाही वाटतं की वाचणारं कोणीतरी आहे, लिहायला हवं परत!

In reply to by श्वेता व्यास

हेमंतकुमार 27/02/2024 - 19:14
मनापासून इच्छा नाही झाली तर लिहीत नाही.
हे अगदी पाळावेच. 'आतून' येणे जरुरीचे.
वाटतं की वाचणारं कोणीतरी आहे, लिहायला हवं परत!
नक्की लिहीत रहा !

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण. ----- १२-१३ वर्षे झाली. विशेष आठवण म्हणजे, तेंव्हा पासून अतृप्त आत्मा, वल्ली आणि गणपा, यांच्या बरोबर सुर जुळले आणि ते अद्यापही टिकून आहेत. २. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही --- इलेक्ट्रोनिक ३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी ----- संस्थळे ४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो. --- जे जे हिंदुत्ववादी असेल ते ते लिहितो. ५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ? --- ह्याच देशांत, हिंदुंना कुणीही फाट्यावर मारायला नको, म्हणून हिंदु हितवादी ह्याच भूमिकेतून लिहितो. ६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव. ----- जे जे हिंदू हितवादी आहेत, ते एकत्र यायचा प्रयत्न करतातच.

सर्व मिपाकर, मालक, तंत्रज्ञ, संपादक, हितचिंतक, लेखक-वाचक सर्वांना भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण. महाविद्यालयात शिकत असतांना कविता करणे नाद होता. कारण म्हटलं तर, प्रेमाच्या झुळकेचा परिणाम असला तरी, कवितेचं स्वरुप सामाजिकच होतं. विद्रोही, भिडणं, व्यवस्थेविरुद्ध, प्रशासनाविषयी खदखद हीच कारणं असावीत. २. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही. आम्ही काही मित्र एक साहित्य विषयक त्रैमासिक चालवतो त्यात अधुन-मधुन लिहित असतो. छापील आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीही ठिकाणी लिहितो. ३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी ब्लॉग, वृत्तपत्रे, नियतकालिके. ४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो. नवे पुस्तक समिक्षात्मक, चित्रपट, आवडलेली कथा. एखादा साहित्यप्रकार, साहित्यात येणारे सामाजिक विषय, तंत्रज्ञान आणि मराठी साहित्य, भाषा. इ. ५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ? व्यक्त होण्याची खाज हे मुख्य कारण लेखनामागे आहे, असे वाटते. ६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव. वाचकांच्या प्रतिक्रिया या वरवर समाधान करणा-या असल्या तरी आपण आपलं व्यक्त होणे महत्वाचे वाटते. लिहिण्याचा आतुन आवाज आला की लिहायचं. वाचकांच्या अपेक्षेसाठी लिहु नये असे मत आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (हौशी लेखक-वाचक )

नपा 28/02/2024 - 14:53
लेखकाच्या दिलेल्या व्याखेनुसार.. मीपण लेखक या गटात येतो. १. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण. घरापासून दूर राहणे हे सर्वात महत्वाचे कारण होते लेखनाला - तेव्हा पत्र लेखन एवढ्यापुरतं मर्यादित होतं. वाचनाची आवड होतीच. जेव्हा काही किस्से, प्रवासवर्णन/अनुभव लिहिण्यायोग्य वाटले ते लिहून काढले. साधारण २५ वर्ष झाली असावीत. अर्थात सातत्य नाही. एवढ्यातच एक नाटक सुद्धा लिहिला आहे. २. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही दोन्ही ३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी वृत्तपत्रं व मिपा ४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो. अनुभव, काही किस्से ५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ? मनापासून जर एखादा विषय आवडला आणि लिहावंसं वाटलं तरच लिहिता येत उगाच ओढून ताणून लिहिणे होत नाही.

In reply to by नपा

हेमंतकुमार 29/02/2024 - 19:39
मनापासून जर एखादा विषय आवडला आणि लिहावंसं वाटलं तरच लिहिता येत उगाच ओढून ताणून लिहिणे होत नाही.
अगदी. आतून येणे महत्वाचे.

In reply to by हेमंतकुमार

गवि 29/02/2024 - 19:59
+१ नुसतं लिहावंसं वाटणं इतकंच पुरेसं नसून, आता हे लिहिल्याशिवाय चैन पडणार नाही, झोप लागणार नाही, स्वस्थ वाटणार नाही अशी मजबुरी झाली तरच होणारे लेखन विलक्षण असते. एरवी (उदा. कोणत्या तरी दिवाळी अंकाला दिलेली कमिटमेंट म्हणून) पार पाडणे, त्यात जीव नाही ;-)

In reply to by गवि

सर टोबी 29/02/2024 - 21:31
काही तरी, आपला अपार श्रद्धा असणारा विचार सांगावा, चुकून माकून विखारी टिका झाली तरी अहमिहिकेने आपली श्रद्धा सोडू नये असं वातावरण आता राहिले नाही. येशू ख्रिस्ताची एक गोष्ट आठवते. एका बदफैली स्त्रीला त्यावेळेसच्या कायद्याप्रमाणे दगडांनी ठेचून मारण्याचा आदेश दिला जातो. ती स्त्री जीवाच्या आकांताने पळत येशू ख्रिस्तापाशी येऊन कोसळते. तिच्या मारेकऱ्यांचा त्वेषपूर्ण विचार ऐकून येशू फक्त एकच सांगतो - ज्याने कधीही पाप केलं नाही तो या स्त्रीला पहिला दगड मारेल. सगळा जमाव खजिल होऊन निघून जातो. आजच्या काळात त्या स्त्रीचे मरणे अटळ असेल! माझी माझ्या विचारांप्रती श्रद्धा कायम आहे पण ते विचार सांगण्याची उर्मी आता नाही.

खालीलप्रमाणे : १. २००७ सालापासून. १९९८ साली माझ्या आईच्या पंचाहत्तरी सोहळ्यात जमलेल्या नातेवाईकांशी गप्पा मारतांना अनेक आठवणी निघाल्या. तेव्हां बहुतेकांनी सांगितले की माझ्या आठवणी एकदम ताज्या आहेत आणि निवेदनशैली मस्त आहे. तू लिही. पण कागदावर लिहिणे मुळातच मला आवडत नाही. मनोगत, मिपा वगैरे संस्थळे सुरू झाली आणि बरहा फॉन्टने कळफलकावर मराठी बडवणे सोपे झाले. मग एक प्रवासवर्णन लिहिले. स्वत: स्वतःचा समीक्षक बनलो. पंधरा दिवसांनी वाचले. दुरुस्त्या, नूतनीकरण. पुन्हा वाचले. दुरुस्त्या, नूतनीकरण. शेवटी समाधान झाल्यावर प्रसिद्ध केले. २. इलेक्ट्रॉनिक माध्यम. एकदा एका छापील मासिकात एका विषयावर लेख मागवले होते. मी पाठवला. पसंत आला, प्रसिद्ध झाला. मोबदला म्हणून २५० रु. मिळाले. तेवढेच छापील माध्यमातले लेखन. ३. मनोगत, मिपा आणि ब्लॉगवर. ४. प्रवासवर्णने, आठवणी, शास्त्रीय विषयांवर, संगीतावर लेख लिहिलेत. ५. कांही वाचक मनापासून प्रामाणिक प्रतिसाद देतात. कांही लेखकाची जात किंवा विचारधारा पाहून हातचे राखून लिहितात. तर कांहीजण प्रतिसाद हे मनातले ठराविक विचारधारेचे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणून प्रतिसाद देतात. पण अशाच्या मनातील द्वेषभावना पाहून मी व्यथित होतो. त्यामूले फारसे प्रसिद्ध करीत नाही. लिहिलेले ९० टक्के माझ्याजवळच ठेवतो. पण स्वतःचेच प्रसिद्ध अप्रसिद्ध लेख पुन्हां वाचतांना छान वाटतें हे खरेंच. या लेखावरील इतरांचे प्रतिसाद वाचतांना छान वाटले. लेखकांस धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 01/03/2024 - 09:33
प्रांजळ मनोगत आणि पाचव्या मुद्द्यात आलेले परखड भाष्य हे दोन्ही आवडले.
पण स्वतःचेच प्रसिद्ध अप्रसिद्ध लेख पुन्हां वाचतांना छान वाटतें हे खरेंच.
>>अगदी सहमत. या निमित्ताने अमेरिकेचे आद्यकवी वॉल्ट व्हिटमन यांच्या कवितेतील दोन ओळी उद्धृत करतो :
The song is to the singer, and comes back most to him, The teaching is to the teacher, and comes back most to him
मुळात आपण स्वतःसाठीच लिहीत असतो; जे लिहितो त्याचे परिणाम आपल्यावर होतातच !

@कुमार१ सर, आपण सातत्याने सर्वांना उपयुक्त असे लेखन करत आहात. आपला व्यासंग मोठा आहे. एक डॉक्टर असूनही लिखाणासाठी तुम्ही खास वेळ काढता याबद्दल फार कौतुक वाटतं. आपण खऱ्या अर्थाने लेखक आहात. त्यामुळे तुमच्या लेखन प्रवासाबद्दल तुमचे मनोगत वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by श्वेता व्यास

हेमंतकुमार 01/03/2024 - 14:54
श्वेता, धन्यवाद मुळात आपले संस्थळ हे हौशी लोकांचे व्यासपीठ आहे. इथे लिहिणारा प्रत्येक जणच लेखक आहे असे मी मानतो. तो नवोदित असो किंवा मुरलेला, अशा प्रत्येकाचे मनोगत सर्वांसमोर यावे असे मनापासून वाटते. या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्यातील जास्तीत जास्त लेखकांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी इच्छा आहे. म्हणून मी माझ्या मनोगताचा क्रमांक शक्य तितका उशिरा ठेवलेला आहे. नक्की लिहीणार आहे; थोडी इतरांची वाट बघतो आहे इतकेच :)

हेमंतकुमार 02/03/2024 - 14:23
माझ्या मातुल आणि पितुल घराण्यात मिळून गेल्या दोन पिढ्यांमध्ये चार लेखक होते. ते पुस्तके लिहून स्वतःच प्रकाशित करीत. त्या पुस्तकांच्या छपाईदरम्यान घरी एकत्र बसून मुद्रितशोधन केले जाई. ही कौटुंबिक पार्श्वभूमी लेखनाला फारच पोषक होती. माझ्या लेखनछंदाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी, पदवी शिक्षणाच्या अखेरच्या वर्षात. आपल्या आजूबाजूस घडणाऱ्या व मनाला भिडणाऱ्या असंख्य घटनांवर आपण समाजात कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि दैनिकातील वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली. त्या काळी पत्रलेखकाला आपले नाव पेपरात छापून आलेले पाहण्याचा आनंद काही औरच असे. जशी माझी पत्रे क्रमाने प्रकाशित होऊ लागली तसा तो आनंद वाढत गेला. मग या प्रकाराची गोडी लागली दरम्यान पदवी शिक्षण संपताना लिहीलेला ‘’ मुक्काम पी. एच. सी.” हा कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झालेला माझा आयुष्यातील पहिलावहिला लेख अर्थात अनुभवकथन. नंतर सुमारे १५ वर्षे अगदी व्यसनासारखे विविध विषयांवर प्रमुख दैनिकांतून फक्त पत्रलेखन केले. एकदा एका कुटुंबीयाच्याच पुस्तकाला 25-30 ओळींचे प्रास्ताविक लिहीले आणि त्याला “पान उलटण्यापूर्वी..” हे शीर्षक दिले होते. पुढे कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून, “आता फक्त पत्रे बास झाली, स्वतंत्र लेख लिही पाहू” असा सल्ला दरडावून मिळाला ! मग हळूहळू वृत्तपत्रांमधून (मुख्यत्वे ‘सकाळ’ दैनिक) काही लेख व दोन लेखमालाही लिहिल्या. त्या काळी दैनिकांत अनाहूत लेखनाच्या प्रसिद्धीचे प्रमाण बऱ्यापैकी कमी असायचे. परंतु जे काही प्रसिद्ध झाले त्याने लेखनाला प्रोत्साहन मिळत गेले. साधारण १९९५च्या सुमारास मासिकांमध्ये लेखन चालू केले. त्यापैकी प्रमुख मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ त्यात वीस वर्षे मनमुराद लेखन करून अक्षरशः अंतर्नादमय झालो होतो. तसेच ‘पुरुष उवाच, ‘अपेक्षा’ आणि अन्य काही दिवाळी अंकांमध्येही लिहिले. पुढे 2015 च्या सुमारास हळूहळू छापील साहित्यिक मासिके बंद पडू लागली. मग मलाही बदलणे भाग होते आणि त्यानुसार लेखन इ-माध्यमात- म्हणजेच मायबोली संस्थळावर करू लागलो. २०१७मध्ये मिपावर पण आलो. सुरवातीस फक्त ललितगद्य या प्रकारात रमलेलो होतो. पण पुढे आरोग्य आणि मराठी व इंग्लिश भाषाविषयक लेखनातही पदार्पण केले. सन 2018 नंतर छापील माध्यमातले लेखन केलेले नाही; आता फक्त माबो व मिपा ही संस्थळे. पूर्वी मोजून ६ कविता केल्या होत्या आणि त्यातल्या दोनांना वाचक आणि श्रोत्यांची पसंती मिळाली होती. परंतु आपल्यात काव्यगुण नाहीत हे वेळीच जाणवल्याने ते खाते बंद करून टाकले. सातत्याने लेखन करण्यामागे, मनातील विचारांचा निचरा होणे, लेखनउर्मी आणि वाचकांशी संवाद साधणे हे हेतू आहेत. लेखनाच्या गेल्या ४२ वर्षांत वाचकसंवाद एकंदरीत समाधानकारक आणि आनंददायी आहे. “कला ही टीका व स्तुतीची सारखीच धनी असते” या उक्तीनुसार या दोन्हीही गोष्टी अनुभवल्यात. आता उर्वरित आयुष्यात लेखन हाच छंद चालू ठेवायचा परंतु त्याचे प्रमाण हळूहळू कमी करत जायचे असा मानस आहे. स्वतःच्या मन:चक्षूपुढे एक तराजू ठेवलेला आहे. त्याच्या एका पारड्यात निरीक्षण, वाचन, चिंतन आणि मनन ही ४ गाठोडी तर दुसऱ्या पारड्यात फक्त लेखन आहे. या दोन पारड्यांपैकी पहिले पारडे जितके जड राहील तितके ते लेखकाच्या हिताचे असेल. भविष्यकाळात दृकश्राव्य माध्यमांमधील धोधो सादरीकरणामुळे निव्वळ लेखनाला किती महत्त्व राहील, हा गांभीर्याने विचार करायचा प्रश्न आहे. यावर प्राथमिक विचार केला असता, “टीव्ही आणि इंटरनेटच्या झंझावातानंतर रेडीओ किंवा सर्व जुनी लेखनमाध्यमे संपुष्टात आली का?“ हा प्रश्न मनात येतो आणि त्याचे उत्तर आपल्या सगळ्यांसमोर आहे. ते पाहता, बऱ्याच सादरीकरणांसाठी सुद्धा मूलभूत लेखन ही गोष्ट लागतेच. त्यामुळे ती पायाभूत कला म्हणून अस्तित्वात राहील असे वाटते; निव्वळ त्याचा वाचकवर्ग बऱ्यापैकी कमी होईल. वाचकांपेक्षा प्रेक्षकवर्ग भरपूर वाढल्याचे चित्र आता आपल्यासमोर आहेच. .. असा हा ४ दशकांचा लेखनप्रवास !

In reply to by हेमंतकुमार

वाह! प्रेरणादायी असा थक्क करणारा लेखनप्रवास आहे. मनातील विचारांचा निचरा होणे हे मात्र खरंय. लेखन हाच छंद चालू ठेवायचा परंतु त्याचे प्रमाण हळूहळू कमी करत जायचे कृपया असे करू नका :)

वडिलांनी लवकरच गाशा गुंडाळला,दाणादाण उडाली.वारसाहक्काने मिळालेल्या विस्कळित राज्याची घडी बसवण्यासाठी पौगंडावस्थेतचं शस्त्र उचलावे लागले. मुंडके उडालेल्या शिपाया सारखा सैरावैरा दाणपट्टा फिरवू लागलो. "वन मॅन आर्मी", प्रयत्नांती परमेश्वर, लवकरच यश आले. राज्य स्थिरस्थावर झाले. भूतलावरील सामन्य मानवा प्रमाणे संसार सागरात गटांगळ्या खात कसाबसा किनार्‍यावर पोहोचलो.(म्हणजे सेवानिवृत्त झालो). लहानपणीच्या जिवाभावाच्या सवंगड्यानी कायप्पावर साद दिली. सर्वांनी आपापल्या भूतकाळाचा हिशोब दिलासा मी सुद्धा दिला. चिमणीच्या दाताने रावळगाव चॉकलेट वाटून खाल्लेल्या सवंगड्यांनी चाॅकलेटशी इमान राखून हरबार्याच्या झाडावर चढवले. आणी मी लिहायला लागलो. स्वानंदा करता लिहीतो. नाही प्रतिसादाची मोजणी नाही उपहासाची बोचणी अशी अवस्था. बाकी,आपले लेख खुप माहितीपूर्ण ,किचकट विषय सोपे करून सांगण्याची हातोटी काही वेगळीच आहे.

हेमंतकुमार 16/04/2024 - 20:16
चांगल्या लेखनासाठी उपयुक्त ठरू शकेल असं जे काही वाचण्यात, ऐकण्यात किंवा बघण्यात येईल त्याच्याही नोंदी इथे करून ठेवतो. … युट्युबवर वसंत वसंत लिमये या लेखकांची मुलाखत पाहिली. त्यांच्या एका कादंबरी लेखनाच्या काळातील त्यांनी सांगितलेला हा किस्सा. कादंबरीचा घटनाकाळ 1990 च्या दशकातील होता. त्यांच्या कादंबरीतील एक व्यक्ती 1991 साली संध्याकाळच्या वेळेस डोंबिवली लोकलने प्रवास करणारी होती. हा तपशील लिहिताना त्यांना हेही महत्त्वाचे वाटले की, त्या काळी संध्याकाळच्या विशिष्ट वेळेतील डोंबिवली लोकल अमुक ठिकाणाहून किती वाजता निघते, याचा शोध घ्यावा. आता इतके जुने वेळापत्रक तर गुगलवर नाही. मग त्यांनी रेल्वेतील लोकांच्या ओळखी काढत त्या काळचे छापील वेळापत्रक मिळवले आणि त्या लोकलची बरोबर वेळ त्यातून शोधून मग ती कादंबरीत लिहीली. या सगळ्या प्रकारात घरच्यांनी त्यांना वेड्यात काढले. परंतु त्यांनी त्यांच्या या खटाटोपाचे समर्थन असे दिले :
कादंबरीचा एखादा वाचक जर खरोखरच 1991 साली त्या लोकलने प्रवास करत असेल, तर ती अचूक वेळ कादंबरीत दिसल्यानंतर त्याला लेखक एकदम विश्वासार्ह वाटतो आणि तो त्या पुढचे सगळे पुस्तक अगदी मन लावून वाचतो !
वास्तवातले तपशील काल्पनिक लेखनात सुद्धा शक्य तितके अचूक असावेत हा त्यांचा आग्रह आवडला.

विवेकपटाईत 16/04/2024 - 21:30
आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी लेखन सुरू केले.मराठी येत नव्हती तरी मराठीत लिहिण्याचा निर्धार केला. मिसळपाव वाचकांनी माझी भाषा सहन केली. त्यांनाच सर्व श्रेय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन.

आमची झटापट झटपट भाषेशी

शेर भाई ·

In reply to by नेत्रेश

शेर भाई 07/02/2024 - 22:12
सदर लेख MSN वर होता, त्याचा दुवा आता नाही आहे, पण मूळ लेख खालीलप्रमाणे: Imagine for a moment that you were born in a region technically called a crush zone. Geopolitical pundits, with their mature wisdom, but evaluated by critics, have used such terms to subtly prepare their patrons to create structures on different regions, perhaps because of their intimacy with the choice of their own superpowers. For you - a common citizen, this means that you have expanding forces on both sides and your country/territory will soon be crushed, depending on whether these forces decide to unilaterally expand or fight each other to establish their access and control over your territory. Finally, when that moment comes, after bloodshed, trauma, and the inevitable pain of multiple splits, we are divided (actually more than three episodes; but that's not relevant here). Your people are scattered across different continents of minorities, two out of three regions – now hostile. In the third election, it manages to maintain a majority. These two hostile regions then launch regular massacres against their people. Your people are in the minority there; They are followers of the belief that Abrahamic owners of the unipolar world think they belong to fewer human beings; And you all speak a language and have a culture that the same owners understand blight if they allow it to flourish. Thus, unipolar domination leads these two newly 'independent' regions to commit more and more such massacres against their peoples. They show their 'support' by encouraging Nazi militias or Wahhabi Islamists – by paying them, transporting them, providing them with weapons and money. For our country, domination forces our financial branch to 'restructure the economy'. This means that in the near future, your people will starve in large numbers; Those who survive will be rights less and wealthless slaves of the Empire. Our people in those two regions also have a choice: one between the Nazi Death Squad and the Islamic Death Squad. In the last act of desperation, you take up arms. Lost land or lost pride – you are so weak by now to regain anything. You weaponize yourself just to survive. What we don't know is exactly what the dominion wanted. That's why Nazi-Wahhabi gangs raped and murdered their people: you react. So, they fly their fighter jets, and they bomb us non-stop for more than two months in a row. They fly about 40,000 flights, drop more than 20,000 bombs, kill thousands of your men, women and children wherever you are in the current Balkanized region; They use weapons that are considered criminal under international law — such as toxic nerve gas; the mines on the surface, which they put with parachutes; They drop bombs containing uranium, black napalm, and disinfectant chemicals; They spray chemicals to poison your crops and make sure you starve if you survive their air raids. At the same time, they use their paid media to call you and your people genocidal hysterical and bloodthirsty cruel; You are people who want everything for themselves (including two new 'independent' states), so they had to intervene to curb their murderous plans. If you think your grief story ends there, stop, because it doesn't. Survivors of bombs, chemical poisoning, media villainization, sanctions, unemployment, and poverty now look to future uprisings, color revolutions, and sold-out leaders, because we wonder in a lazy moment about what kind of misfortune "crush zone" is, or where and how it all ends. In short, this is the tragedy of Yugoslavia and its unfortunate successor state, Serbia. This chariot of Western organized disaster – largely ignored by the world – is sure to create some degree of understanding and compassion among Indian readers. The shock of partition of 1947 was carried out by the British – an incomplete business emanating from the ongoing persecution of the Hindu minority in Pakistan and Bangladesh and the indifference of the Indian leadership to it. At that time, Yugoslavia, like India, was a nominal member and a socialist nation. And just as the US took an interest in India and turned to Pakistan (and later China) to destroy the subcontinent due to lack of response, so too did the US take an interest in Yugoslavia, only balkanisation and then destroy it. Then the West forced Pakistan to spread Islamic fundamentalism in Kashmir, just as the West did the same in Bosnia and Croatia, on Bosnian and Croatian Serbs, respectively (from 2014 until Putin decided to start the SMO, they would slaughter ethnic Russian speakers in a similar way in eastern Ukraine). Other interesting similarities include religion and its reception. Serbs (they are the official remainders of the former Yugoslavia) are Orthodox or 'Eastern' Christians who belong to the Orthodox Churches of Russia and Greece. For the West, it's a crime. Any contact with Russia — real or imagined — is a crime; Because of that quality, all followers of Eastern Christendom should be treated like subhumans. This includes Greeks, Middle Eastern Christians, Armenians, for example — any ethnicity that can be associated with eastern churches. Readers should also wonder why the West is completely indifferent to the rape and murder of thousands of Yezidi or Aramaic Christians by ISIS in the Middle East, or why the West is completely indifferent when Turkey commits the Armenian genocide and the rape-murder of thousands of Greeks and Cypriots. So, just as the West is trying to weaken India's Hindu roots by promoting porous borders, the illegal migration of Rohingyas and Bangladeshis, and promoting Christian political parties, they are also trying to weaken India's Hindu roots – by pressuring the election of leaders, by forcing them to play in the hands of the EU/NATO agenda to occupy the country, and to bring about a colour revolution whenever the leader is not favorable (there has been more than one color revolution in Serbia ) Rare distinction). After all, there are the media. Let us consider a passage from Saker: "In addition to the massive bombing and cruise missile attack campaign, the Empire also launched the largest propaganda campaign in history, presenting the Serbs as evil, mad, nationalist and sad mass murderers and all their enemies as progressive, freedom-loving, democratic and heroic citizens who had only light weapons to resist the massive invasion of Serbian heavy weapons. The story then further promoted slander by saying Serbian "concentration camps" and large-scale "ethnic cleansing" campaigns that included "rape as a weapon of war." Finally, and logically, Anglo-Zionists concluded that Milosevic was the "new Hitler" and that Serbs were involved in genocide." The Western media understood that the Internet was still a thing of the future. It's easy to see how Croat Nazi gangs (like the Nazi militias of Ukraine today) revolve around rape-killing Serbian minorities, or how their paymasters in the West were helping bosnian Serbs to mass-murder bosnian Serbs in Bosnia (the Bosnian government had also provided them with passports), or how Croats and Bosnian Muslims were considered Hitler's worst allies. The resistance faced by the Nazis of World War II in the Balkans was mainly Slavic and Greek in nature. Today, we see the same slander of the BJP and the majority of Indians by the Western media. From 'Hindu intolerance' to 'Modi fascist', from 'BJP helped the genocide of Indian Muslims', to drawing various bogus rankings on press freedom, to using their toolkit gang to fuel riots and various other forms of civil unrest, to villainizing the nationalist Hindu characters of our history, they have been relentlessly trying to wage a civil war in India for almost a decade. Of course, that wasn't always the case. In the last six to seven decades, the Empire has had great success in weakening Indian identity, loosening the roots of culture, Westernizing the metro/upper-middle-class population, dismantling the political-bureaucratic network, pushing Western Christianity through organized conversion, and establishing firm control over the media and educational institutions. It was only after the present government came to power and a large section of ordinary Indians considered this government to be the last hope of Indian Hindus that the organised group run by the Empire became uncomfortable; They lost their patience and became impatient and clever. The difference between the Balkans and India, the empire has noticed so far, is that their color revolution manual has been ineffective in the subcontinent. There are many factors; Some of them are impossible, even for powerful Western countries. They will, of course, keep trying; But two things have to be considered: one, the empire is shrinking; And secondly, they consider the BJP to be the last hope of Indian Hindus (not so). Indian consciousness has begun to enter the minds of ordinary Indians; Influencing, manipulating, or slowing down any one leader, party, or organization will soon be out of bounds. Hopefully the Serbians will also embrace their roots in preparing for their future, no matter how difficult it may be. It's important to be true.

सौन्दर्य 08/02/2024 - 07:03
लेख नीट कळण्यासाठी अनेकवेळा वाचावा लागतोय. काही ठिकाणी व्याकरण बिघडलंय, वर्तमान-भूत-भविष्य ह्याचं त्रांगडं झालंय.

अहिरावण 08/02/2024 - 07:54
आपला मुलगा(गी) अमेरीकेत जाऊन छान नोकरी करावी या इच्छेने पालकांनी कानवेंटात टाकून घरी, दारी, शाळेत कानावर फक्त इंग्रजी भाषाच पडावी अशी व्यवस्था करुन मुला(ली)ला शिकवावे आणि मात्र नंतर (दुर्देवाने म्हणा किंवा कसेही) त्याला रांजणगाव, चाकण, भोसरीतच नोकरी मिळावी आणि आजुबाजूला केवळ मराठीच बोलले जात असावे अशा परिस्थितीत तो मुलगा(गी) जे मराठीचे तारे तोडत बोलेल तसेच वरचे लेखन वाटले. यापेक्षा साला डिकरा सिंधी, गुज्जू, पारशी बरे बोलतात हो !!!

चौथा कोनाडा 08/02/2024 - 12:58
भाषांतर कितपत आणि कसे झाले आहे ते सांगा.
थोडे फार ठीक वाटाते आहे .... अनेक शब्द बदलले तरच भाषांतर ठाकठीक होऊन अनुवादाच्या दिशेने प्रगती करेल.

In reply to by नेत्रेश

शेर भाई 07/02/2024 - 22:12
सदर लेख MSN वर होता, त्याचा दुवा आता नाही आहे, पण मूळ लेख खालीलप्रमाणे: Imagine for a moment that you were born in a region technically called a crush zone. Geopolitical pundits, with their mature wisdom, but evaluated by critics, have used such terms to subtly prepare their patrons to create structures on different regions, perhaps because of their intimacy with the choice of their own superpowers. For you - a common citizen, this means that you have expanding forces on both sides and your country/territory will soon be crushed, depending on whether these forces decide to unilaterally expand or fight each other to establish their access and control over your territory. Finally, when that moment comes, after bloodshed, trauma, and the inevitable pain of multiple splits, we are divided (actually more than three episodes; but that's not relevant here). Your people are scattered across different continents of minorities, two out of three regions – now hostile. In the third election, it manages to maintain a majority. These two hostile regions then launch regular massacres against their people. Your people are in the minority there; They are followers of the belief that Abrahamic owners of the unipolar world think they belong to fewer human beings; And you all speak a language and have a culture that the same owners understand blight if they allow it to flourish. Thus, unipolar domination leads these two newly 'independent' regions to commit more and more such massacres against their peoples. They show their 'support' by encouraging Nazi militias or Wahhabi Islamists – by paying them, transporting them, providing them with weapons and money. For our country, domination forces our financial branch to 'restructure the economy'. This means that in the near future, your people will starve in large numbers; Those who survive will be rights less and wealthless slaves of the Empire. Our people in those two regions also have a choice: one between the Nazi Death Squad and the Islamic Death Squad. In the last act of desperation, you take up arms. Lost land or lost pride – you are so weak by now to regain anything. You weaponize yourself just to survive. What we don't know is exactly what the dominion wanted. That's why Nazi-Wahhabi gangs raped and murdered their people: you react. So, they fly their fighter jets, and they bomb us non-stop for more than two months in a row. They fly about 40,000 flights, drop more than 20,000 bombs, kill thousands of your men, women and children wherever you are in the current Balkanized region; They use weapons that are considered criminal under international law — such as toxic nerve gas; the mines on the surface, which they put with parachutes; They drop bombs containing uranium, black napalm, and disinfectant chemicals; They spray chemicals to poison your crops and make sure you starve if you survive their air raids. At the same time, they use their paid media to call you and your people genocidal hysterical and bloodthirsty cruel; You are people who want everything for themselves (including two new 'independent' states), so they had to intervene to curb their murderous plans. If you think your grief story ends there, stop, because it doesn't. Survivors of bombs, chemical poisoning, media villainization, sanctions, unemployment, and poverty now look to future uprisings, color revolutions, and sold-out leaders, because we wonder in a lazy moment about what kind of misfortune "crush zone" is, or where and how it all ends. In short, this is the tragedy of Yugoslavia and its unfortunate successor state, Serbia. This chariot of Western organized disaster – largely ignored by the world – is sure to create some degree of understanding and compassion among Indian readers. The shock of partition of 1947 was carried out by the British – an incomplete business emanating from the ongoing persecution of the Hindu minority in Pakistan and Bangladesh and the indifference of the Indian leadership to it. At that time, Yugoslavia, like India, was a nominal member and a socialist nation. And just as the US took an interest in India and turned to Pakistan (and later China) to destroy the subcontinent due to lack of response, so too did the US take an interest in Yugoslavia, only balkanisation and then destroy it. Then the West forced Pakistan to spread Islamic fundamentalism in Kashmir, just as the West did the same in Bosnia and Croatia, on Bosnian and Croatian Serbs, respectively (from 2014 until Putin decided to start the SMO, they would slaughter ethnic Russian speakers in a similar way in eastern Ukraine). Other interesting similarities include religion and its reception. Serbs (they are the official remainders of the former Yugoslavia) are Orthodox or 'Eastern' Christians who belong to the Orthodox Churches of Russia and Greece. For the West, it's a crime. Any contact with Russia — real or imagined — is a crime; Because of that quality, all followers of Eastern Christendom should be treated like subhumans. This includes Greeks, Middle Eastern Christians, Armenians, for example — any ethnicity that can be associated with eastern churches. Readers should also wonder why the West is completely indifferent to the rape and murder of thousands of Yezidi or Aramaic Christians by ISIS in the Middle East, or why the West is completely indifferent when Turkey commits the Armenian genocide and the rape-murder of thousands of Greeks and Cypriots. So, just as the West is trying to weaken India's Hindu roots by promoting porous borders, the illegal migration of Rohingyas and Bangladeshis, and promoting Christian political parties, they are also trying to weaken India's Hindu roots – by pressuring the election of leaders, by forcing them to play in the hands of the EU/NATO agenda to occupy the country, and to bring about a colour revolution whenever the leader is not favorable (there has been more than one color revolution in Serbia ) Rare distinction). After all, there are the media. Let us consider a passage from Saker: "In addition to the massive bombing and cruise missile attack campaign, the Empire also launched the largest propaganda campaign in history, presenting the Serbs as evil, mad, nationalist and sad mass murderers and all their enemies as progressive, freedom-loving, democratic and heroic citizens who had only light weapons to resist the massive invasion of Serbian heavy weapons. The story then further promoted slander by saying Serbian "concentration camps" and large-scale "ethnic cleansing" campaigns that included "rape as a weapon of war." Finally, and logically, Anglo-Zionists concluded that Milosevic was the "new Hitler" and that Serbs were involved in genocide." The Western media understood that the Internet was still a thing of the future. It's easy to see how Croat Nazi gangs (like the Nazi militias of Ukraine today) revolve around rape-killing Serbian minorities, or how their paymasters in the West were helping bosnian Serbs to mass-murder bosnian Serbs in Bosnia (the Bosnian government had also provided them with passports), or how Croats and Bosnian Muslims were considered Hitler's worst allies. The resistance faced by the Nazis of World War II in the Balkans was mainly Slavic and Greek in nature. Today, we see the same slander of the BJP and the majority of Indians by the Western media. From 'Hindu intolerance' to 'Modi fascist', from 'BJP helped the genocide of Indian Muslims', to drawing various bogus rankings on press freedom, to using their toolkit gang to fuel riots and various other forms of civil unrest, to villainizing the nationalist Hindu characters of our history, they have been relentlessly trying to wage a civil war in India for almost a decade. Of course, that wasn't always the case. In the last six to seven decades, the Empire has had great success in weakening Indian identity, loosening the roots of culture, Westernizing the metro/upper-middle-class population, dismantling the political-bureaucratic network, pushing Western Christianity through organized conversion, and establishing firm control over the media and educational institutions. It was only after the present government came to power and a large section of ordinary Indians considered this government to be the last hope of Indian Hindus that the organised group run by the Empire became uncomfortable; They lost their patience and became impatient and clever. The difference between the Balkans and India, the empire has noticed so far, is that their color revolution manual has been ineffective in the subcontinent. There are many factors; Some of them are impossible, even for powerful Western countries. They will, of course, keep trying; But two things have to be considered: one, the empire is shrinking; And secondly, they consider the BJP to be the last hope of Indian Hindus (not so). Indian consciousness has begun to enter the minds of ordinary Indians; Influencing, manipulating, or slowing down any one leader, party, or organization will soon be out of bounds. Hopefully the Serbians will also embrace their roots in preparing for their future, no matter how difficult it may be. It's important to be true.

सौन्दर्य 08/02/2024 - 07:03
लेख नीट कळण्यासाठी अनेकवेळा वाचावा लागतोय. काही ठिकाणी व्याकरण बिघडलंय, वर्तमान-भूत-भविष्य ह्याचं त्रांगडं झालंय.

अहिरावण 08/02/2024 - 07:54
आपला मुलगा(गी) अमेरीकेत जाऊन छान नोकरी करावी या इच्छेने पालकांनी कानवेंटात टाकून घरी, दारी, शाळेत कानावर फक्त इंग्रजी भाषाच पडावी अशी व्यवस्था करुन मुला(ली)ला शिकवावे आणि मात्र नंतर (दुर्देवाने म्हणा किंवा कसेही) त्याला रांजणगाव, चाकण, भोसरीतच नोकरी मिळावी आणि आजुबाजूला केवळ मराठीच बोलले जात असावे अशा परिस्थितीत तो मुलगा(गी) जे मराठीचे तारे तोडत बोलेल तसेच वरचे लेखन वाटले. यापेक्षा साला डिकरा सिंधी, गुज्जू, पारशी बरे बोलतात हो !!!

चौथा कोनाडा 08/02/2024 - 12:58
भाषांतर कितपत आणि कसे झाले आहे ते सांगा.
थोडे फार ठीक वाटाते आहे .... अनेक शब्द बदलले तरच भाषांतर ठाकठीक होऊन अनुवादाच्या दिशेने प्रगती करेल.
लेखनविषय:
क्षणभर कल्पना करा, की आपण अशा 'क्रश झोन' प्रदेशात जन्माला आला आहात जो अनेक परस्परविरोधी राज्यांनी व्यापला आहे आणि शेजारच्या महासत्तांच्या परस्परविरोधी हितसंबंधांमध्ये अडकला आहे. एका सामान्य नागरिकासाठी, याचा अर्थ असा आहे की त्याच्या दोन्ही बाजूंनी विस्तारित शक्ती आहेत आणि त्याचा देश / प्रदेश लवकरच चिरडला जाईल. शेवटी, जेव्हा तो क्षण येतो, तेव्हा रक्तपात, आघात आणि एकापेक्षा अधिक विभाजनांच्या वेदनांनंतर तो प्रदेश परत त्रिभाजित होतो. तुमचे लोक अल्पसंख्याकांच्या तीन प्रदेशांपैकी वेगवेगळ्या दोन खंडात, आता शत्रुत्वात, विखुरलेले आहेत आणि तिसऱ्याला बहुमत राखण्यात यश आले आहे.

पॅरिसमधील शिवचरित्र

मनो ·

मनो 12/11/2023 - 01:43
मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. " "मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

कंजूस 12/11/2023 - 05:17
संतोष. तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे. मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते. वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 ) भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे. संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले. बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

मनो 13/11/2023 - 07:31
ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका. https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared

मनो 12/11/2023 - 01:43
मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. " "मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

कंजूस 12/11/2023 - 05:17
संतोष. तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे. मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते. वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 ) भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे. संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले. बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

मनो 13/11/2023 - 07:31
ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका. https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared
लेखनप्रकार
गेले काही महिने इंग्लंडमधील तथाकथित वाघनखे चर्चेत आहेत. ती खरी की खोटी हा मुद्दा सोडला, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक अज्ञात वस्तू, हस्तलिखिते परदेशात आहेत, ही गोष्ट मात्र १००% सत्य आहे. अश्याच एका हस्तलिखिताचा हा शोध-वृत्तांत पुढे देतो आहे. या शोधाची सुरुवात झाली ती पुण्यात. दोन वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बाबासाहेबांच्या घरी राज ठाकरे इत्यादी अनेक मान्यवर येऊन गेले. शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि भारत संशोधक मंडळाच्या कार्यकारिणीचे सभासद बाबासाहेबांना भेटले.

शूर्पणखा

vcdatrange ·

जीव गुगलून टाकणे आवडले. बाकी गीत बरं गायलं आहे. आनंद महत्वाचा. ताल, सुर एवढं तेवढं चालायचंच. शुभेच्छा..! लिहिते राहा. येत राहा. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 31/10/2023 - 17:40
मस्त .. झकास गायलंय ! ही कविता प्रथमच ऐकण्या बघण्यात आली ! कविता आणी कविता गायन दोन्ही आवडलं ! पुढच्या मिपा कट्ट्यासाठी एक चांगला कलाकार सापडला !

जीव गुगलून टाकणे आवडले. बाकी गीत बरं गायलं आहे. आनंद महत्वाचा. ताल, सुर एवढं तेवढं चालायचंच. शुभेच्छा..! लिहिते राहा. येत राहा. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 31/10/2023 - 17:40
मस्त .. झकास गायलंय ! ही कविता प्रथमच ऐकण्या बघण्यात आली ! कविता आणी कविता गायन दोन्ही आवडलं ! पुढच्या मिपा कट्ट्यासाठी एक चांगला कलाकार सापडला !
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो. भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. . सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय. मशिनचं पायटं हलवत भाऊ एकदम तल्लिनतेनं ही कविता गायचे.

A1 जहाज, कार्यालयीन कुजबूज आणि बेहिशोबी पैसा !

हेमंतकुमार ·

A1, in the blues, in the doldrums हे नेहमीच्या वापरातील शब्दप्रयोग. पण त्यांची व्युत्पत्ती इंग्रजांच्या नौकानयनात असेळण्याची कल्पनाही करणे अशक्य आहे. कुठून कुठून शोधून काढता :D

रामचंद्र 28/08/2023 - 00:05
खरंच छान विषय सुरू केलात, डॉक्टरसाहेब. कुठल्याही व्यवसायावरून, क्षेत्रावरून भाषेत भर पडणाऱ्या शब्दांची मजा वेगळीच! आता सागरी पार्श्वभूमी (बहुधा) असलेला अजून एक परिचित शब्द म्हणजे पॉश - posh - port out, starboard home.

चौकस२१२ 28/08/2023 - 04:47
मिपावरील वेगळा आणि माहितीपूर्ण आणि जोडीला त्याबद्दल समर्पक छायाचित्र .. असलेल्या लेखांची जर यादी असेल तर त्यात हा लेख नक्कीच नोंद करण्याच्या योग्यतेचा

चित्रगुप्त 28/08/2023 - 05:18
सुंदर माहितीप्रद लेख. योगायोग म्हणजे कालच जालावर चाळवाचाळव करत असता समुद्र आणि जहाजे यांची अप्रतिम चित्रे रंगवणारे पितापुत्र असलेले दोन इंग्लिश चित्रकार सापडले. आता नावे विसरलो, हुडकून त्यांची चित्रे देईन.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 28/08/2023 - 07:13
साधारणपणे सत्तरच्या दशकात रीडर्स डायजेस्टमधील अप्रतिम समुद्रचित्रे काढणारे चित्रकार कोण असावेत, काही सांगू शकाल काय? Scharry अशी काहीतरी त्यांची सही असायची.

हेमंतकुमार 28/08/2023 - 06:11
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद ! आपल्यासारख्या सुजाण वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य होते.

सर टोबी 28/08/2023 - 09:41
विज्ञानाच्या बाबतीत विविध व्यवसायांनी कसा हातभार लावला ते लिहिण्याचा मोह आवरत नाहीय. विज्ञानाची सुरुवातच मुळी आपण नेहेमी करीत असलेल्या गोष्टींमागची कारणमीमांसा शोधण्यातून झाली. जसं पहारीमुळे मोठे खडक फोडणं सुलभ होणे, फोडलेले खडक पहारीनेच हलविणे, दही घुसळून लोणी काढणे, वगैरे. गणितातील लिनिअर अल्जिब्रा हि शाखा तर लष्करात वापरल्या जाणाऱ्या नियोजनातून जन्माला आली. तसेच संख्या शास्त्रातील प्रोबॅबिलिटी थिअरीची पायाभरणी जुगार्यांनी केली. विज्ञान श्रेष्ठ आहे असं कितीही म्हटलं तरीही कधी कधी फारशी कारणमीमांसा ज्ञात नसलेल्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाला आव्हान देऊ शकतात. लुई पाश्चरला त्याच्या हयातीत पारंपरिक फ्रेंच बिअर पेक्षा चांगली बिअर प्रयोगशाळेत बनविता आली नव्हती असं काहीसं वाचल्याचं आठवतंय.

In reply to by सर टोबी

हेमंतकुमार 28/08/2023 - 10:07
विज्ञानाच्या बाबतीत विविध व्यवसायांनी कसा हातभार लावला
तुम्ही दिलेली उदाहरणे रंजक असून आवडली. त्यात आता एका आरोग्य विज्ञानातील शोधाची भर घालतो. रुग्णाची वैद्यकीय तपासणी करताना शरीराच्या एका भागावर बोट ठेवून त्यावर दुसऱ्या हाताच्या बोटाने टकटक करणे हे तंत्र महत्वाचे असते. त्याला percussion असे म्हणतात. त्याचा शोध Josef Leopold Auenbrugger या डॉक्टरांनी लावला. ok गमतीचा भाग पुढे आहे. या डॉक्टरांचे वडील खानावळीचे मालक होते आणि त्यांच्या तिथल्या डेपोमध्ये दारुने भरलेली पिंपे असायची. ती अपारदर्शक असल्यामुळे बाहेरून पाहताना पिपात दारू किती शिल्लक आहे हे समजत नसे. मग या चिरंजीव पठ्ठ्याने त्या पिंपांवर चाळा म्हणून percussion या तंत्राचा वापर सुरू केला. पिंपातील जो भाग द्रवाने भरलेला असतो तिथे बद्द असा आवाज येतो आणि जो भाग रिकामा असतो तिथे अर्थातच पोकळी दर्शवणारा आवाज येतो. यावरूनच त्याला या तंत्राची कल्पना वैद्यकीय विज्ञानात वापरावी वाटली.

In reply to by विजुभाऊ

हेमंतकुमार 28/08/2023 - 11:34
त्यात ब्लू हा शब्द कसा आला?
व्युत्पत्ती कोशानुसार 'ब्ल्यू' हा लाक्षणिक अर्थाने कसा आला ते नक्की सांगता येत नाही. परंतु वैज्ञानिक दृष्टीने पाहता इतिहासात काही दुर्मिळ क्षण येऊन गेलेले आहेत की जेव्हा चंद्र खरोखर निळा दिसत होता ( सन 1883, 1927, 1951). त्यावेळी पर्यावरणात काही टोकाचे बदल झालेले होते.
.. the sense of blue here is obscure. Literal blue moons do sometimes occur under extreme atmospheric conditions.

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 07/11/2023 - 20:14
वन्स इन अ ब्लू मून सारखं नोव्हेंबर महिन्यात 'वन्स ऑन अ ब्लू संकष्टी' असं म्हणायला हरकत नाही.. नोव्हेंबरमध्ये एक आणि तीस तारखेला आशा दोन संकष्टी चतुर्थ्या आल्या आहेत..

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 07/11/2023 - 20:14
वन्स इन अ ब्लू मून सारखं नोव्हेंबर महिन्यात 'वन्स ऑन अ ब्लू संकष्टी' असं म्हणायला हरकत नाही.. नोव्हेंबरमध्ये एक आणि तीस तारखेला आशा दोन संकष्टी चतुर्थ्या आल्या आहेत..

मस्त माहीतीपूर्ण लेख. अनोखा विषय शिवाय समर्पक चित्रे यामुळे वाचायला मजा आली. वन मोर फिदर इन युवर कॅप कुमार सर!! रच्याकने- ट्रेकिंग मधले काही मजेदार शब्दसमूह आठवले :) वाटोळं करा- ट्रेक सुरु होण्यापुर्वी सदस्य संख्या मोजण्यासाठी गोल करुन उभे रहाण्याची सूचना खाऊन घे गचागच- ३-४ दिवसांच्या ट्रेक मध्ये जेवण खाण वेळेत होईलच याची शाश्वती नसते तसेच काय खायला मिळेल पोटभर मिळेल का हेही माहित नसते, त्यामुळे "मिळालेय तर पोट गच्च भरुन घे" असा अर्थ नावातच हावरटपणा- ट्रेकमध्ये आपल्याकडे खाण्यापिण्याचे पदार्थ नसल्यास दुसर्‍याला लाडीगोडी लावुन किवा ढापुन त्याच्या सॅकमधील किवा वाटणीचे खाल्ले की ही शिवी देतात(अस्सल हावरट आहेस या अर्थी) बाकी चैतन्यकांडी, धूर निघणे,डबा टाकणे,न्युटन बॉटल(२ भोके असलेली बाटली) वगैरे बरेच आहेत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

रच्याकने- ट्रेकिंग मधले काही मजेदार शब्दसमूह
वासोट्याच्या ट्रेक मध्ये आमच्या ग्रुप मधले दोघेजण ... माथ्यावर जाईपर्यंत खूप दमले होते ... तेव्हा ते दोघे म्हणाले ... "आमचे 'वासोटे' कपाळात गेलें ... ट्रेक करून "... "वासोटे कपाळात जाणे ", हा एकवाक्प्रचार तेव्हा पासून ग्रुप मध्ये सुरु झाला ..

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ 30/08/2023 - 07:44
"आमचे 'वासोटे' कपाळात गेलें ... ट्रेक करून "... पुरुष = वासोटे कपाळात गेले स्त्री: = दाण्याचे कूट झाले इंग्रजी = क्राउन ज्वेल्स जयवंत दळवी : २ पपनस ची उपमा असो वासोट्याची काळजी घ्याची असले तर हे उत्पादन घ्या https://www.bodyheal.com.au/products/500-body-assist-suspensory-testicular-supporter?gclid=EAIaIQobChMI-q7O9qCDgQMV3hqDAx2DqQK3EAAYBCAAEgK3FvD_BwE

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 28/08/2023 - 13:45
तुमचे 'वाटोळं' आणि वासोटा हे भलतेच आवडले आहे ! यावरून माझ्या तरुणातल्या काही गिर्यारोहण आठवणी : 1. पावसाळ्यात गड उतरत असताना पाय घसरण्याचे प्रकार वारंवार होत राहतात. अशा पाय घसरण्याला आमच्या वेळी ‘सिक्सर मारणे’ असे म्हणायचे. संपूर्ण गड उतरल्यानंतर प्रत्येकाच्या सिक्सरचा हिशोब लावला जाई ! 2. त्याकाळी जेव्हा बोचेगळ आणि लिंगाणा ही नावे प्रथम ऐकली तेव्हा भलतंच भारी वाटलं होतं ! आता यांना शब्दशः अर्थ म्हणायचं की लाक्षणिक ते माहित नाही &# 128578 ; अजून एक मजेशीर उपमा नंतर लिहीतो..

गवि 28/08/2023 - 14:13
अत्यंत रोचक. यातील बहुतांश शब्दांची व्युत्पत्ती माहीत नव्हती. बाय द वे.. आधी जलवाहतूक अनेक शतके स्थिरावली होती. मग जेव्हा विमान वाहतूक सुरू झाली तेव्हा जलवाहतूक क्षेत्रातले अनेक शब्द आणि संकल्पना जशाच्या तशा विमानन क्षेत्रातही आल्या. स्टारबोर्ड: उजवी बाजू पोर्ट : डावी बाजू नॉटिकल मैल, नॉट्स (वेगाचे युनिट) आणि इतर अनेक संज्ञा. दोन्हीच्या रेडिओ कम्युनिकेशनमध्ये खूप एकसारख्या गोष्टी येतात. आणि त्याचं मूळ जलवाहतूक क्षेत्रात आहे. हवेतील अंतराची मापे आणि पाण्यावरील मापे यात जरा वेगवेगळे लॉजिक असले तरी शाब्दिक टर्म्स एकसारख्या आहेत.

In reply to by गवि

हेमंतकुमार 28/08/2023 - 14:29
नॉटिकल मैल, नॉट्स (वेगाचे युनिट) आणि इतर अनेक संज्ञा.
अगदी अगदी ! .. या चर्चेत बरीच जाणकार मंडळी सहभागी होत आहेत त्याचा आनंद वाटतो. या लेखनादरम्यान माझ्या मनात एक शंका आली ती विचारतो. एका संदर्भानुसार जलप्रवासाची सुरुवात ( म्हणजे ओंडका वगैरे) अंदाजे ९ लाख वर्षांपूर्वी आहे. मानवी उगम अंदाजे 20 ते 24 लाख वर्षांपूर्वी (सेपिअन्स पुस्तकानुसार) आहे. प्रश्न असा आहे की, पायांनी चालणे यानंतरची दुसरी मानवी वाहनप्रवासाची अवस्था कोणती ? प्राण्यांचा वापर की जलप्रवास की अन्य ?

In reply to by हेमंतकुमार

गवि 28/08/2023 - 14:39
एका संदर्भानुसार जलप्रवासाची सुरुवात ( म्हणजे ओंडका वगैरे) अंदाजे ९ लाख वर्षांपूर्वी आहे. मानवी उगम अंदाजे 20 ते 24 लाख वर्षांपूर्वी (सेपिअन्स पुस्तकानुसार) आहे. प्रश्न असा आहे की, पायांनी चालणे यानंतरची दुसरी मानवी वाहनप्रवासाची अवस्था कोणती ? प्राण्यांचा वापर की जलप्रवास की अन्य ?
इतके जुने आता वयोमानानुसार आठवत नाही. तुम्ही प्रचेतस यांना विचारून पहा.

In reply to by गवि

हेमंतकुमार 28/08/2023 - 14:58
इतके जुने आता वयोमानानुसार आठवत नाही
अरे बापरे ! इतके वय झाले की काय !! 🙂 नुकताच मी प्राईम व्हिडिओवरील Passengers हा इंग्लिश चित्रपट पाहीला. त्यात एक अवकाशयान पृथ्वीवरून अन्य कुठल्यातरी अति लांबच्या ग्रहावर चाललेले आहे. त्यामुळे त्यातील कर्मचारी व उतारू 120 वर्षांसाठी झोपून राहणार आहेत..... वगैरे भन्नाट कल्पना आहेत त्यात.
"वॉटरकूलर टॉक्स"
हे तर झकास !

गवि 28/08/2023 - 14:43
या लेखातील Scuttlebutt या शब्दाला आताच्या कॉर्पोरेट क्षेत्रात "वॉटरकूलर टॉक्स" "वॉटरकूलर गॉसिप" असेही शब्द आहेत. अफवा किंवा अंदाजपंचे काहीतरी बातम्या पसरणे हे टाळण्यासाठी वॉटरकूलर टॉक्स टाळावेत वगैरे..

सोल्जर्स ब्लू नावाचा एक सिनेमा पाहिला होता. ब्लू मूनः एका चांद्रमासात दोन पौर्णिमा आल्या की दुसर्‍या पौर्णिमेला ब्लू मून म्हणता असे अनेक वर्षांपापूर्वी वाचले होते. दुसरी कां व कशी होते त्याचे तपशील विसरलो. असे क्वचितच घडत असल्यामुळे क्वचितच घडणार्‍या घटनेला वन्स इन अ ब्लू मून म्हणतात. इन द डोलड्रम्स नेहमी ऐकतो आणि वापरतोही. त्याचा उगम आत्ता कळला. वारा अनुकूल नसेल तर जहाजे अनेक दिवस बंदरात अडकून पडत हे खरे आहे. फारच मनोरंजन माहिती. लेख आवडलाच. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 29/08/2023 - 21:18
उद्या 30 ऑगस्ट रोजी सुपर ब्लू मून पाहता येणार आहे. या घटनेदरम्यान चंद्र आणि पृथ्वी यांच्यातले अंतर सर्वात कमी असते.

हेमंतकुमार 28/08/2023 - 19:47
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद ! .. जहाजांची वाहतूक कोंडी कधी ऐकली आहे का ? नसल्यास ही बातमी पहा पनामा कालव्यातील पाणी कमी पडल्यामुळे जहाजे आता तिथे अडकून पडली आहेत आणि पुढे जाऊ शकत नाहीत .

टर्मीनेटर 29/08/2023 - 00:54
छान विषय, मस्त लेख 👍 विषयाशी संबंधीत शब्द / वाक्य प्रयोगात असलेल्या 'सेफ्टी वीक' बद्दल प्रतिसादात लिहिणार होतो पण आज खरंच तेवढा वेळ नाही... (फिर मिलते हैं एक लंबेसे ब्रेक के बाद 😀)

स्वधर्म 29/08/2023 - 15:10
कुमार सर, लेख अत्यंत आवडला. पहिल्यांदा शिर्षक काहीसे राजकीय वाटले होते. आता तुंम्ही वाहतुकीचाच विषय काढलाय तर, खालील दोन मराठी शब्द अगदी गेल्या एकदोन दशकातच जन्मले असावेत असे वाटते. वडाप: सांगली, कोल्हापूरकडे शेअर रिक्षा किंवा बस वाहतुकीला वडाप हा शब्द सर्रास वापरात आहे. बहुधा ज्या प्रकारे बस स्थानकातून प्रवासी ‘वडून’ नेले जातात, त्यामुळे हा अत्यंत अर्थवाही शब्द तयार झाला असावा. टमटम: पुण्यात शेअर रिक्षांसाठी हा शब्द वापरात होता. बजाज टेम्पोच्या सहा आसनी रिक्षांच्या खास आवाजामुळे हा शब्द आकाराला आला असावा. आता त्या सहा आसनी रिक्षा फारशा दिसत नाहीत, पण शब्द मात्र तसाच वापरात आहे.

In reply to by स्वधर्म

'वडाप' चा जन्म वडा- हाफ़ या हाटेलातील संज्ञा वर आधारित आहे , असे कोल्हापूरकरा कडून ऐकले होते .. एक वडा दोघात शेअर करतात ... तशीच एक ट्रिप अनेकांत शेअर केली कि तिला वडाप म्हणत्यात ...

In reply to by आंद्रे वडापाव

सुरिया 29/08/2023 - 19:33
वाटून अर्धा वडा खाण्याचा कद्रुपणा कोल्लापुरात करत नसतेत. तवा वडा हाफ तसलं काय नसतंय ओ. वढून नेयाचं काम ते वढाप. वाढणारे वाढपी तसं. . आणि टमटम आवाजानं म्हणत नाह्यती. पूर्वी व्हिक्टोरिया असायच्या घोड्याच्या. त्याला टमटम म्हणायचे. टॅक्सीसारखे पासिंग असायचे त्यांना. आठवा व्हिक्टोरिया नंबर २०३. नंतर मुंबई सोडून त्या नामषेष झाल्या पण पाशिंजरं वाहून न्यायचं काम करणारी टमटम हे नाव राह्यलं

हेमंतकुमार 29/08/2023 - 15:56
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद ! .. १. 'सेफ्टी वीक' बद्दल प्रतिसादात लिहिणार होतो >>> प्रतीक्षेत ! .. २. वडाप >>> होय, हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा अन्य एक अर्थ " तांदळाचे वडे वगैरे असलेले सुग्रास जेवण (कोकणी)" इथल्या चर्चेत वाचला

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 29/08/2023 - 16:01
टमटम: पुण्यात शेअर रिक्षांसाठी
याचा उगम अगदी अलीकडील आहे की जुन्या शब्दावरून आला आहे ? एक शंका टमटम = घोड्याची एक प्रकारची गाडी. [ध्व.]

सर टोबी 29/08/2023 - 18:16
मला वाटते कुठल्यातरी पूर्वेकडील देशात टुकटुक नावाची रिक्षा हि प्रेरणा असावी. त्यात सहा आसनी रिक्षाचा जो पहिला अवतार होता त्याचा सायलेन्सर हा समोर असायचा आणि त्यावर असलेलं धातूचं झाकण टमटम आवाज करीत असायचं असं काही तरी आठवतंय.

हेमंतकुमार 29/08/2023 - 19:38
वरील सर्वांना धन्यवाद ! .....
टुकटुक रिक्षा
सध्या त्या मुख्यत्वे थायलंडमध्ये आहेत परंतु त्यांचा उगम काहीसा वादग्रस्त आहे. त्यांच्या इंजिनचा आवाज टुकटुक असा येतो.

हेमंतकुमार 06/11/2023 - 07:49
या विषयावरील एक नवे मराठी पुस्तक : वसुंधरेचे शोधयात्री डॉ. अनुराग लव्हेकर राजहंस प्रकाशन सुमारे दोन हजार वर्षांच्या जागतिक समुद्र सफरींचा इतिहास अशा सफरींच्या विस्तृत इतिहास नोंदणीसाठी periplus हा शब्द आहे

In reply to by नठ्यारा

हेमंतकुमार 06/11/2023 - 19:24
लॉंच
सन 1400 पासून बोटीशी निगडित पण कालांतराने 'कशाचीही सुरुवात होणे' या अर्थी . ..
टेक ऑफ
हवेत जाण्याशी निगडित दिसतोय

आजानुकर्ण 06/11/2023 - 20:46
सुंदर लेख. खूप आवडला. ऑल हँड्स ऑन डेक हा आणखी एक कार्यालयीन कामकाजात घुसलेला सामुद्रिक वाक्प्रयोग. आणीबाणीच्या काळात (जी प्रत्येक कंपनीत कायमच असते!), सर्वांनी मदत करणे अपेक्षित असते. त्यासाठी केलेल्या व्यवस्थापकीय आवाहनात 'ऑल हँड्स ऑन डेक' हमखास ऐकायला मिळते. --- मूळ अर्थ - जहाजाच्या दिशेने एखादे वाईट वादळ किंवा तत्सम गंभीर प्रसंग येत असल्यास, बचावाची तयारी करण्यासाठी सर्व हात (म्ह. - मनुष्यबळ) डेकवर (म्ह. - बोटीचा मुख्य वरचा भाग) असणे अपेक्षित आहे. अशाप्रसंगी कोणताही अपवाद न करता प्रत्येकाने मदत करणे आवश्यक आहे.

कंजूस 07/11/2023 - 09:50
Ibis Triology लिहिणाऱ्या अमिताब घोष यांच्या पुस्तकांत बोटीचेंच उल्लेख आहेत. कादंबऱ्या असल्या तरी संदर्भ भारी आहेत.

A1, in the blues, in the doldrums हे नेहमीच्या वापरातील शब्दप्रयोग. पण त्यांची व्युत्पत्ती इंग्रजांच्या नौकानयनात असेळण्याची कल्पनाही करणे अशक्य आहे. कुठून कुठून शोधून काढता :D

रामचंद्र 28/08/2023 - 00:05
खरंच छान विषय सुरू केलात, डॉक्टरसाहेब. कुठल्याही व्यवसायावरून, क्षेत्रावरून भाषेत भर पडणाऱ्या शब्दांची मजा वेगळीच! आता सागरी पार्श्वभूमी (बहुधा) असलेला अजून एक परिचित शब्द म्हणजे पॉश - posh - port out, starboard home.

चौकस२१२ 28/08/2023 - 04:47
मिपावरील वेगळा आणि माहितीपूर्ण आणि जोडीला त्याबद्दल समर्पक छायाचित्र .. असलेल्या लेखांची जर यादी असेल तर त्यात हा लेख नक्कीच नोंद करण्याच्या योग्यतेचा

चित्रगुप्त 28/08/2023 - 05:18
सुंदर माहितीप्रद लेख. योगायोग म्हणजे कालच जालावर चाळवाचाळव करत असता समुद्र आणि जहाजे यांची अप्रतिम चित्रे रंगवणारे पितापुत्र असलेले दोन इंग्लिश चित्रकार सापडले. आता नावे विसरलो, हुडकून त्यांची चित्रे देईन.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 28/08/2023 - 07:13
साधारणपणे सत्तरच्या दशकात रीडर्स डायजेस्टमधील अप्रतिम समुद्रचित्रे काढणारे चित्रकार कोण असावेत, काही सांगू शकाल काय? Scharry अशी काहीतरी त्यांची सही असायची.

हेमंतकुमार 28/08/2023 - 06:11
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद ! आपल्यासारख्या सुजाण वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य होते.

सर टोबी 28/08/2023 - 09:41
विज्ञानाच्या बाबतीत विविध व्यवसायांनी कसा हातभार लावला ते लिहिण्याचा मोह आवरत नाहीय. विज्ञानाची सुरुवातच मुळी आपण नेहेमी करीत असलेल्या गोष्टींमागची कारणमीमांसा शोधण्यातून झाली. जसं पहारीमुळे मोठे खडक फोडणं सुलभ होणे, फोडलेले खडक पहारीनेच हलविणे, दही घुसळून लोणी काढणे, वगैरे. गणितातील लिनिअर अल्जिब्रा हि शाखा तर लष्करात वापरल्या जाणाऱ्या नियोजनातून जन्माला आली. तसेच संख्या शास्त्रातील प्रोबॅबिलिटी थिअरीची पायाभरणी जुगार्यांनी केली. विज्ञान श्रेष्ठ आहे असं कितीही म्हटलं तरीही कधी कधी फारशी कारणमीमांसा ज्ञात नसलेल्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाला आव्हान देऊ शकतात. लुई पाश्चरला त्याच्या हयातीत पारंपरिक फ्रेंच बिअर पेक्षा चांगली बिअर प्रयोगशाळेत बनविता आली नव्हती असं काहीसं वाचल्याचं आठवतंय.

In reply to by सर टोबी

हेमंतकुमार 28/08/2023 - 10:07
विज्ञानाच्या बाबतीत विविध व्यवसायांनी कसा हातभार लावला
तुम्ही दिलेली उदाहरणे रंजक असून आवडली. त्यात आता एका आरोग्य विज्ञानातील शोधाची भर घालतो. रुग्णाची वैद्यकीय तपासणी करताना शरीराच्या एका भागावर बोट ठेवून त्यावर दुसऱ्या हाताच्या बोटाने टकटक करणे हे तंत्र महत्वाचे असते. त्याला percussion असे म्हणतात. त्याचा शोध Josef Leopold Auenbrugger या डॉक्टरांनी लावला. ok गमतीचा भाग पुढे आहे. या डॉक्टरांचे वडील खानावळीचे मालक होते आणि त्यांच्या तिथल्या डेपोमध्ये दारुने भरलेली पिंपे असायची. ती अपारदर्शक असल्यामुळे बाहेरून पाहताना पिपात दारू किती शिल्लक आहे हे समजत नसे. मग या चिरंजीव पठ्ठ्याने त्या पिंपांवर चाळा म्हणून percussion या तंत्राचा वापर सुरू केला. पिंपातील जो भाग द्रवाने भरलेला असतो तिथे बद्द असा आवाज येतो आणि जो भाग रिकामा असतो तिथे अर्थातच पोकळी दर्शवणारा आवाज येतो. यावरूनच त्याला या तंत्राची कल्पना वैद्यकीय विज्ञानात वापरावी वाटली.

In reply to by विजुभाऊ

हेमंतकुमार 28/08/2023 - 11:34
त्यात ब्लू हा शब्द कसा आला?
व्युत्पत्ती कोशानुसार 'ब्ल्यू' हा लाक्षणिक अर्थाने कसा आला ते नक्की सांगता येत नाही. परंतु वैज्ञानिक दृष्टीने पाहता इतिहासात काही दुर्मिळ क्षण येऊन गेलेले आहेत की जेव्हा चंद्र खरोखर निळा दिसत होता ( सन 1883, 1927, 1951). त्यावेळी पर्यावरणात काही टोकाचे बदल झालेले होते.
.. the sense of blue here is obscure. Literal blue moons do sometimes occur under extreme atmospheric conditions.

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 07/11/2023 - 20:14
वन्स इन अ ब्लू मून सारखं नोव्हेंबर महिन्यात 'वन्स ऑन अ ब्लू संकष्टी' असं म्हणायला हरकत नाही.. नोव्हेंबरमध्ये एक आणि तीस तारखेला आशा दोन संकष्टी चतुर्थ्या आल्या आहेत..

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 07/11/2023 - 20:14
वन्स इन अ ब्लू मून सारखं नोव्हेंबर महिन्यात 'वन्स ऑन अ ब्लू संकष्टी' असं म्हणायला हरकत नाही.. नोव्हेंबरमध्ये एक आणि तीस तारखेला आशा दोन संकष्टी चतुर्थ्या आल्या आहेत..

मस्त माहीतीपूर्ण लेख. अनोखा विषय शिवाय समर्पक चित्रे यामुळे वाचायला मजा आली. वन मोर फिदर इन युवर कॅप कुमार सर!! रच्याकने- ट्रेकिंग मधले काही मजेदार शब्दसमूह आठवले :) वाटोळं करा- ट्रेक सुरु होण्यापुर्वी सदस्य संख्या मोजण्यासाठी गोल करुन उभे रहाण्याची सूचना खाऊन घे गचागच- ३-४ दिवसांच्या ट्रेक मध्ये जेवण खाण वेळेत होईलच याची शाश्वती नसते तसेच काय खायला मिळेल पोटभर मिळेल का हेही माहित नसते, त्यामुळे "मिळालेय तर पोट गच्च भरुन घे" असा अर्थ नावातच हावरटपणा- ट्रेकमध्ये आपल्याकडे खाण्यापिण्याचे पदार्थ नसल्यास दुसर्‍याला लाडीगोडी लावुन किवा ढापुन त्याच्या सॅकमधील किवा वाटणीचे खाल्ले की ही शिवी देतात(अस्सल हावरट आहेस या अर्थी) बाकी चैतन्यकांडी, धूर निघणे,डबा टाकणे,न्युटन बॉटल(२ भोके असलेली बाटली) वगैरे बरेच आहेत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

रच्याकने- ट्रेकिंग मधले काही मजेदार शब्दसमूह
वासोट्याच्या ट्रेक मध्ये आमच्या ग्रुप मधले दोघेजण ... माथ्यावर जाईपर्यंत खूप दमले होते ... तेव्हा ते दोघे म्हणाले ... "आमचे 'वासोटे' कपाळात गेलें ... ट्रेक करून "... "वासोटे कपाळात जाणे ", हा एकवाक्प्रचार तेव्हा पासून ग्रुप मध्ये सुरु झाला ..

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ 30/08/2023 - 07:44
"आमचे 'वासोटे' कपाळात गेलें ... ट्रेक करून "... पुरुष = वासोटे कपाळात गेले स्त्री: = दाण्याचे कूट झाले इंग्रजी = क्राउन ज्वेल्स जयवंत दळवी : २ पपनस ची उपमा असो वासोट्याची काळजी घ्याची असले तर हे उत्पादन घ्या https://www.bodyheal.com.au/products/500-body-assist-suspensory-testicular-supporter?gclid=EAIaIQobChMI-q7O9qCDgQMV3hqDAx2DqQK3EAAYBCAAEgK3FvD_BwE

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 28/08/2023 - 13:45
तुमचे 'वाटोळं' आणि वासोटा हे भलतेच आवडले आहे ! यावरून माझ्या तरुणातल्या काही गिर्यारोहण आठवणी : 1. पावसाळ्यात गड उतरत असताना पाय घसरण्याचे प्रकार वारंवार होत राहतात. अशा पाय घसरण्याला आमच्या वेळी ‘सिक्सर मारणे’ असे म्हणायचे. संपूर्ण गड उतरल्यानंतर प्रत्येकाच्या सिक्सरचा हिशोब लावला जाई ! 2. त्याकाळी जेव्हा बोचेगळ आणि लिंगाणा ही नावे प्रथम ऐकली तेव्हा भलतंच भारी वाटलं होतं ! आता यांना शब्दशः अर्थ म्हणायचं की लाक्षणिक ते माहित नाही &# 128578 ; अजून एक मजेशीर उपमा नंतर लिहीतो..

गवि 28/08/2023 - 14:13
अत्यंत रोचक. यातील बहुतांश शब्दांची व्युत्पत्ती माहीत नव्हती. बाय द वे.. आधी जलवाहतूक अनेक शतके स्थिरावली होती. मग जेव्हा विमान वाहतूक सुरू झाली तेव्हा जलवाहतूक क्षेत्रातले अनेक शब्द आणि संकल्पना जशाच्या तशा विमानन क्षेत्रातही आल्या. स्टारबोर्ड: उजवी बाजू पोर्ट : डावी बाजू नॉटिकल मैल, नॉट्स (वेगाचे युनिट) आणि इतर अनेक संज्ञा. दोन्हीच्या रेडिओ कम्युनिकेशनमध्ये खूप एकसारख्या गोष्टी येतात. आणि त्याचं मूळ जलवाहतूक क्षेत्रात आहे. हवेतील अंतराची मापे आणि पाण्यावरील मापे यात जरा वेगवेगळे लॉजिक असले तरी शाब्दिक टर्म्स एकसारख्या आहेत.

In reply to by गवि

हेमंतकुमार 28/08/2023 - 14:29
नॉटिकल मैल, नॉट्स (वेगाचे युनिट) आणि इतर अनेक संज्ञा.
अगदी अगदी ! .. या चर्चेत बरीच जाणकार मंडळी सहभागी होत आहेत त्याचा आनंद वाटतो. या लेखनादरम्यान माझ्या मनात एक शंका आली ती विचारतो. एका संदर्भानुसार जलप्रवासाची सुरुवात ( म्हणजे ओंडका वगैरे) अंदाजे ९ लाख वर्षांपूर्वी आहे. मानवी उगम अंदाजे 20 ते 24 लाख वर्षांपूर्वी (सेपिअन्स पुस्तकानुसार) आहे. प्रश्न असा आहे की, पायांनी चालणे यानंतरची दुसरी मानवी वाहनप्रवासाची अवस्था कोणती ? प्राण्यांचा वापर की जलप्रवास की अन्य ?

In reply to by हेमंतकुमार

गवि 28/08/2023 - 14:39
एका संदर्भानुसार जलप्रवासाची सुरुवात ( म्हणजे ओंडका वगैरे) अंदाजे ९ लाख वर्षांपूर्वी आहे. मानवी उगम अंदाजे 20 ते 24 लाख वर्षांपूर्वी (सेपिअन्स पुस्तकानुसार) आहे. प्रश्न असा आहे की, पायांनी चालणे यानंतरची दुसरी मानवी वाहनप्रवासाची अवस्था कोणती ? प्राण्यांचा वापर की जलप्रवास की अन्य ?
इतके जुने आता वयोमानानुसार आठवत नाही. तुम्ही प्रचेतस यांना विचारून पहा.

In reply to by गवि

हेमंतकुमार 28/08/2023 - 14:58
इतके जुने आता वयोमानानुसार आठवत नाही
अरे बापरे ! इतके वय झाले की काय !! 🙂 नुकताच मी प्राईम व्हिडिओवरील Passengers हा इंग्लिश चित्रपट पाहीला. त्यात एक अवकाशयान पृथ्वीवरून अन्य कुठल्यातरी अति लांबच्या ग्रहावर चाललेले आहे. त्यामुळे त्यातील कर्मचारी व उतारू 120 वर्षांसाठी झोपून राहणार आहेत..... वगैरे भन्नाट कल्पना आहेत त्यात.
"वॉटरकूलर टॉक्स"
हे तर झकास !

गवि 28/08/2023 - 14:43
या लेखातील Scuttlebutt या शब्दाला आताच्या कॉर्पोरेट क्षेत्रात "वॉटरकूलर टॉक्स" "वॉटरकूलर गॉसिप" असेही शब्द आहेत. अफवा किंवा अंदाजपंचे काहीतरी बातम्या पसरणे हे टाळण्यासाठी वॉटरकूलर टॉक्स टाळावेत वगैरे..

सोल्जर्स ब्लू नावाचा एक सिनेमा पाहिला होता. ब्लू मूनः एका चांद्रमासात दोन पौर्णिमा आल्या की दुसर्‍या पौर्णिमेला ब्लू मून म्हणता असे अनेक वर्षांपापूर्वी वाचले होते. दुसरी कां व कशी होते त्याचे तपशील विसरलो. असे क्वचितच घडत असल्यामुळे क्वचितच घडणार्‍या घटनेला वन्स इन अ ब्लू मून म्हणतात. इन द डोलड्रम्स नेहमी ऐकतो आणि वापरतोही. त्याचा उगम आत्ता कळला. वारा अनुकूल नसेल तर जहाजे अनेक दिवस बंदरात अडकून पडत हे खरे आहे. फारच मनोरंजन माहिती. लेख आवडलाच. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 29/08/2023 - 21:18
उद्या 30 ऑगस्ट रोजी सुपर ब्लू मून पाहता येणार आहे. या घटनेदरम्यान चंद्र आणि पृथ्वी यांच्यातले अंतर सर्वात कमी असते.

हेमंतकुमार 28/08/2023 - 19:47
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद ! .. जहाजांची वाहतूक कोंडी कधी ऐकली आहे का ? नसल्यास ही बातमी पहा पनामा कालव्यातील पाणी कमी पडल्यामुळे जहाजे आता तिथे अडकून पडली आहेत आणि पुढे जाऊ शकत नाहीत .

टर्मीनेटर 29/08/2023 - 00:54
छान विषय, मस्त लेख 👍 विषयाशी संबंधीत शब्द / वाक्य प्रयोगात असलेल्या 'सेफ्टी वीक' बद्दल प्रतिसादात लिहिणार होतो पण आज खरंच तेवढा वेळ नाही... (फिर मिलते हैं एक लंबेसे ब्रेक के बाद 😀)

स्वधर्म 29/08/2023 - 15:10
कुमार सर, लेख अत्यंत आवडला. पहिल्यांदा शिर्षक काहीसे राजकीय वाटले होते. आता तुंम्ही वाहतुकीचाच विषय काढलाय तर, खालील दोन मराठी शब्द अगदी गेल्या एकदोन दशकातच जन्मले असावेत असे वाटते. वडाप: सांगली, कोल्हापूरकडे शेअर रिक्षा किंवा बस वाहतुकीला वडाप हा शब्द सर्रास वापरात आहे. बहुधा ज्या प्रकारे बस स्थानकातून प्रवासी ‘वडून’ नेले जातात, त्यामुळे हा अत्यंत अर्थवाही शब्द तयार झाला असावा. टमटम: पुण्यात शेअर रिक्षांसाठी हा शब्द वापरात होता. बजाज टेम्पोच्या सहा आसनी रिक्षांच्या खास आवाजामुळे हा शब्द आकाराला आला असावा. आता त्या सहा आसनी रिक्षा फारशा दिसत नाहीत, पण शब्द मात्र तसाच वापरात आहे.

In reply to by स्वधर्म

'वडाप' चा जन्म वडा- हाफ़ या हाटेलातील संज्ञा वर आधारित आहे , असे कोल्हापूरकरा कडून ऐकले होते .. एक वडा दोघात शेअर करतात ... तशीच एक ट्रिप अनेकांत शेअर केली कि तिला वडाप म्हणत्यात ...

In reply to by आंद्रे वडापाव

सुरिया 29/08/2023 - 19:33
वाटून अर्धा वडा खाण्याचा कद्रुपणा कोल्लापुरात करत नसतेत. तवा वडा हाफ तसलं काय नसतंय ओ. वढून नेयाचं काम ते वढाप. वाढणारे वाढपी तसं. . आणि टमटम आवाजानं म्हणत नाह्यती. पूर्वी व्हिक्टोरिया असायच्या घोड्याच्या. त्याला टमटम म्हणायचे. टॅक्सीसारखे पासिंग असायचे त्यांना. आठवा व्हिक्टोरिया नंबर २०३. नंतर मुंबई सोडून त्या नामषेष झाल्या पण पाशिंजरं वाहून न्यायचं काम करणारी टमटम हे नाव राह्यलं

हेमंतकुमार 29/08/2023 - 15:56
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद ! .. १. 'सेफ्टी वीक' बद्दल प्रतिसादात लिहिणार होतो >>> प्रतीक्षेत ! .. २. वडाप >>> होय, हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा अन्य एक अर्थ " तांदळाचे वडे वगैरे असलेले सुग्रास जेवण (कोकणी)" इथल्या चर्चेत वाचला

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 29/08/2023 - 16:01
टमटम: पुण्यात शेअर रिक्षांसाठी
याचा उगम अगदी अलीकडील आहे की जुन्या शब्दावरून आला आहे ? एक शंका टमटम = घोड्याची एक प्रकारची गाडी. [ध्व.]

सर टोबी 29/08/2023 - 18:16
मला वाटते कुठल्यातरी पूर्वेकडील देशात टुकटुक नावाची रिक्षा हि प्रेरणा असावी. त्यात सहा आसनी रिक्षाचा जो पहिला अवतार होता त्याचा सायलेन्सर हा समोर असायचा आणि त्यावर असलेलं धातूचं झाकण टमटम आवाज करीत असायचं असं काही तरी आठवतंय.

हेमंतकुमार 29/08/2023 - 19:38
वरील सर्वांना धन्यवाद ! .....
टुकटुक रिक्षा
सध्या त्या मुख्यत्वे थायलंडमध्ये आहेत परंतु त्यांचा उगम काहीसा वादग्रस्त आहे. त्यांच्या इंजिनचा आवाज टुकटुक असा येतो.

हेमंतकुमार 06/11/2023 - 07:49
या विषयावरील एक नवे मराठी पुस्तक : वसुंधरेचे शोधयात्री डॉ. अनुराग लव्हेकर राजहंस प्रकाशन सुमारे दोन हजार वर्षांच्या जागतिक समुद्र सफरींचा इतिहास अशा सफरींच्या विस्तृत इतिहास नोंदणीसाठी periplus हा शब्द आहे

In reply to by नठ्यारा

हेमंतकुमार 06/11/2023 - 19:24
लॉंच
सन 1400 पासून बोटीशी निगडित पण कालांतराने 'कशाचीही सुरुवात होणे' या अर्थी . ..
टेक ऑफ
हवेत जाण्याशी निगडित दिसतोय

आजानुकर्ण 06/11/2023 - 20:46
सुंदर लेख. खूप आवडला. ऑल हँड्स ऑन डेक हा आणखी एक कार्यालयीन कामकाजात घुसलेला सामुद्रिक वाक्प्रयोग. आणीबाणीच्या काळात (जी प्रत्येक कंपनीत कायमच असते!), सर्वांनी मदत करणे अपेक्षित असते. त्यासाठी केलेल्या व्यवस्थापकीय आवाहनात 'ऑल हँड्स ऑन डेक' हमखास ऐकायला मिळते. --- मूळ अर्थ - जहाजाच्या दिशेने एखादे वाईट वादळ किंवा तत्सम गंभीर प्रसंग येत असल्यास, बचावाची तयारी करण्यासाठी सर्व हात (म्ह. - मनुष्यबळ) डेकवर (म्ह. - बोटीचा मुख्य वरचा भाग) असणे अपेक्षित आहे. अशाप्रसंगी कोणताही अपवाद न करता प्रत्येकाने मदत करणे आवश्यक आहे.

कंजूस 07/11/2023 - 09:50
Ibis Triology लिहिणाऱ्या अमिताब घोष यांच्या पुस्तकांत बोटीचेंच उल्लेख आहेत. कादंबऱ्या असल्या तरी संदर्भ भारी आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रवास करण्याचा सर्वात सोपा आणि अगदी नैसर्गिक मार्ग म्हणजे चालत जाणे. परंतु लाखो वर्षांपूर्वी मानवाला जशी दूरवरच्या प्रवासाची ओढ लागली तसा त्याने प्रवासासाठी काही मदत-साधनांचा विचार केला. त्यांच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी जलप्रवास हा अगदी प्राचीन म्हणता येईल. नदीच्या एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी ओंडक्यावर बसून जाणे हा त्यातला अगदी मूलभूत प्रकार. या संकल्पनेचा पुढे विस्तार होऊन विविध प्रकारच्या बोटी आणि महाकाय जहाजे निर्माण झाली.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

लाईफमें कभी कभी मसाला मंगता है..

आजी ·

वामन देशमुख 04/05/2023 - 10:50
आजी, नेहमीप्रमाणे आवडलं हे तुमचं खुशखुशीत लिखाण. ---
त्यात फार मजा काय केली हे त्यांना कळेना
एक नंबर! --- लाईफमे कभी कभी मसाला मंगता है.. हे अगदी खरंच आहे हं. अर्थात, आयुष्यात जितकं उशिरा असं वाटायला लागेल तितकं दीर्घकाळ आयुष्य चविष्ट जगलेलं आहे असं म्हणता येईल का?

मस्तच! फर्मास लेखन. लाईफमे मसाला मंगताच हय पण चहामंदी आलं, इलायची किंवा गवती चहा बास आहे. सं - दी - प

छान लिहीता तुम्ही.असा दंगा करून आलं कि मजा येणारच. तुम्हाला असा दंगा करायला पुन्हा ,पुन्हा मिळो आणि आम्हाला तुमचा अनुभव वाचायला मिळो.

श्रीगणेशा 08/05/2023 - 09:39
नेहमीप्रमाणे ओघवतं लिहिलंय, खूप छान!
वय कितीही असो. लाईफमे कभी कभी मसाला मंगता है..
खरं आहे, पण चांदणे संदीप म्हणतात त्याप्रमाणे, चहात नको मसाला, असं माझंही मत आहे :-)

आजी मस्त लिहिलंय. धमाल. आयुष्यात थोडे बदल हवेच. रुटीन पेक्षा वेगळं. आणि पुन्हा रुटीन आयुष्य नव्याने. लिहिते राहा आजी आठवणीने. -दिलीप बिरुटे

अनिंद्य 11/05/2023 - 16:55
लाईफमे कभी कभी मसाला मंगता है.. +१ झकास लेख ! ४-५ दिवस स्वयंपाकघराचे तोंड बघायला न लागणे, समोर तयार आलेल्या डिशेश वर मोकळेपणाने हे चांगले - ते बोगस असे म्हणता येणे, वेटर-शेफ मंडळींना कैच्या काय कस्टमाइज्ड पदार्थ आणायला सांगणे यातही मोठी मजा आहे :-)

आजी 15/05/2023 - 13:57
वामन देशमुख -"एक नंबर!"हा तुमचा अभिप्राय वाचून मलाही एक नंबरचा आनंद झाला. चांदणे संदीप-फर्मास लेखन - धन्यवाद. टर्मीनेटर-"Live life queen size"ह्या तुमच्या सदिच्छा लाख मोलाच्या आहेत. धन्यवाद. नगरी-व्वा! तुमच्या या एकाक्षरी अभिप्रायात खूप अर्थ दडलेला आहे. आनंद वाटला. सरिता बांदेकर -तुम्ही पण असा दंगा करा अधुनमधून. तुषार काळभोर -"दंगा मज्जा, धमाल भी मंगता हैं।”खरंच! आंद्रे वडापाव -बियर"फियर "ट्राय केली नाही. अथांग आकाश -धन्यवाद. श्रीगणेश -आभारी आहे. Nitin Palkar-Thanku. प्रा. डॉ.दिलीप बिरुटे -दिलीपजी,लिहिती राहेन. प्राॅमिस. नचिकेत जवखेडकर-धन्यवाद. अनिंद्य -छान अभिप्राय दिलायत. अगदी माझ्या मनातले बोललात. सर्वांचेच मनापासून आभार.

वामन देशमुख 04/05/2023 - 10:50
आजी, नेहमीप्रमाणे आवडलं हे तुमचं खुशखुशीत लिखाण. ---
त्यात फार मजा काय केली हे त्यांना कळेना
एक नंबर! --- लाईफमे कभी कभी मसाला मंगता है.. हे अगदी खरंच आहे हं. अर्थात, आयुष्यात जितकं उशिरा असं वाटायला लागेल तितकं दीर्घकाळ आयुष्य चविष्ट जगलेलं आहे असं म्हणता येईल का?

मस्तच! फर्मास लेखन. लाईफमे मसाला मंगताच हय पण चहामंदी आलं, इलायची किंवा गवती चहा बास आहे. सं - दी - प

छान लिहीता तुम्ही.असा दंगा करून आलं कि मजा येणारच. तुम्हाला असा दंगा करायला पुन्हा ,पुन्हा मिळो आणि आम्हाला तुमचा अनुभव वाचायला मिळो.

श्रीगणेशा 08/05/2023 - 09:39
नेहमीप्रमाणे ओघवतं लिहिलंय, खूप छान!
वय कितीही असो. लाईफमे कभी कभी मसाला मंगता है..
खरं आहे, पण चांदणे संदीप म्हणतात त्याप्रमाणे, चहात नको मसाला, असं माझंही मत आहे :-)

आजी मस्त लिहिलंय. धमाल. आयुष्यात थोडे बदल हवेच. रुटीन पेक्षा वेगळं. आणि पुन्हा रुटीन आयुष्य नव्याने. लिहिते राहा आजी आठवणीने. -दिलीप बिरुटे

अनिंद्य 11/05/2023 - 16:55
लाईफमे कभी कभी मसाला मंगता है.. +१ झकास लेख ! ४-५ दिवस स्वयंपाकघराचे तोंड बघायला न लागणे, समोर तयार आलेल्या डिशेश वर मोकळेपणाने हे चांगले - ते बोगस असे म्हणता येणे, वेटर-शेफ मंडळींना कैच्या काय कस्टमाइज्ड पदार्थ आणायला सांगणे यातही मोठी मजा आहे :-)

आजी 15/05/2023 - 13:57
वामन देशमुख -"एक नंबर!"हा तुमचा अभिप्राय वाचून मलाही एक नंबरचा आनंद झाला. चांदणे संदीप-फर्मास लेखन - धन्यवाद. टर्मीनेटर-"Live life queen size"ह्या तुमच्या सदिच्छा लाख मोलाच्या आहेत. धन्यवाद. नगरी-व्वा! तुमच्या या एकाक्षरी अभिप्रायात खूप अर्थ दडलेला आहे. आनंद वाटला. सरिता बांदेकर -तुम्ही पण असा दंगा करा अधुनमधून. तुषार काळभोर -"दंगा मज्जा, धमाल भी मंगता हैं।”खरंच! आंद्रे वडापाव -बियर"फियर "ट्राय केली नाही. अथांग आकाश -धन्यवाद. श्रीगणेश -आभारी आहे. Nitin Palkar-Thanku. प्रा. डॉ.दिलीप बिरुटे -दिलीपजी,लिहिती राहेन. प्राॅमिस. नचिकेत जवखेडकर-धन्यवाद. अनिंद्य -छान अभिप्राय दिलायत. अगदी माझ्या मनातले बोललात. सर्वांचेच मनापासून आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळ झाली.भैरु उठला. न्याहरी करुन शेतावर गेला. माझीही अशीच तऱ्हा. तेच ते आणि तेच ते. "बाई मी दळण दळिते" हे खरं तर "बाई मी पीठ दळते." असं हवं. माझीही सकाळ उगवली. वाॅशरुममध्ये गेले. तोच तो ब्रश घेतला. तीच ती उदासवाण्या पांढऱ्या रंगाची पेस्ट त्यावर लावली. माझी पेस्ट ना खुशबूदार,ना झाग वाली,ना असरदार. मी दात घासले. टंग क्लिनरनं जीभ साफ केली. मग त्याच त्या वासाच्या, लवकर न झिजणाऱ्या आणि न संपणाऱ्या साबणानं चेहरा धुतला. केस नीट केले. आणि अंजनीबाईंनी केलेला तोच तो पाणचट चहा प्यायले. चहा किती बेचव,पुळकवणी!

शशक | नैवेद्यम

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

सौंदाळा 14/03/2023 - 17:04
परदेशी गेलेल्यांच्या भारतीयांच्या दुसर्‍या पिढीचे (बहुतांश) खरच हाल होत असतील. आई-बाप भारतीय संस्कार, रुढी-परंपरा शिकवणार आणि समाजात वेगळेच दिसत असणार. शशक आवडली ओ

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जुन्या चालीरीती का आहेत,त्यांचा अर्थ काय,कुणी बनवल्या, केव्हापासून प्रचलित आहेत. त्याचा उपयोग काय.... इत्यादी प्रश्न आजच्या पिढीला पडत आहेत. त्याची तर्कसंगत पटणारी उत्तरे मोठ्यांना देता येत नाहीत. खरेतर आम्हांला सुद्धा निट माहीती नाहीत. पुर्वज करत होते म्हणून आपण करायचे हे या पिढीला मान्य नाही. नुकतेच इतिहासाचार्य राजवाडे यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतीहास हे पुस्तक वाचले. त्यात लग्नातला लज्जा होम हा संस्कार कसा सुरू झाला (तो आजही चालू आहे )याबद्दल माहीती कळाली. खरोखर आजच्या काळात ही पद्धत चालू आहे यावर विचार व्हायला नको. करोना काळात कुठल्याच प्रकारचे संस्कार न करता समाजात,जन्म,लग्न ,मृत्यू सोईनुसार कसेतरीच पार पडले. काय फरक पडला? त्रिबंकेश्वर ला गेलो होतो. तेथील पुजारी म्हणले अभिषेक करायचा का? आकराशे रूपये घेतले. चातुर्मास पुस्तकातील( आमचे मराठी विषयाचे शिक्षक देवळे सर यांनी लिहीले आहे) काही मंत्र म्हणत दोन चार वेळा हातावर पाणी सोडले. बायकोला हाताला हात लावायला सांगीतले. फुलवाल्याने शंभर दोनशे रूपये घेतले. हाच प्रकार कोल्हापुरात, घृष्णेश्वर व इतर देवस्थानात. नुसती लुटा लुट. एक वेगळा लेख व तर्कसंगत चर्चा होऊ शकते.

In reply to by कर्नलतपस्वी

मी वाचले आहे हे पुस्तक. लग्नोत्सुक मंडळींना तर आवर्जून भेटही दिलेले आहे!! परंतु, एका बाजूने हे ही वाटते की कर्मकांडातले सौंदर्यसुद्धा काळागणिक बदलते. मला कर्मकांड ही मानवी अनुभवांमधली खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. उदा. अग्नीशी मानवाचे एक प्रायमल नाते असते. तुम्ही मॅन फ्रॉम अर्थ (भाग १) हा चित्रपट पाहिला आहे का? युट्यूबवर देखील सहज सापडेल हा चित्रपट. (नसेल तर अवश्य पाहा. स्टोरीटेलिंगचा कळस आहे हा चित्रपट. हा एकाच खोलीत घडतो आणि फक्त संवादाने अथपासून इतिपर्यंत अक्षरशः हलू देत नाही. मला चर्चानाट्य आवडत नाही तरीही हा चित्रपट पाहून मी साफ उडालोच होतो. नंतर बराचकाळ हा चित्रपट डोक्यात राहतो नि:संशय) त्यामध्ये नायकसुद्धा आगीशी एक आदिम नातं आहे हे सांगतो. म्हणजे चित्रपटाच्या कथेला जोडून हे नातं तपासलं की हे स्पष्ट उमगतं. राजवाड्यांनी हाच संबंध अजून विस्ताराने सांगितला आहे, प्रजापति इत्यादींच्या संदर्भाने. अग्नीच्या सानिध्याचा गर्भवती स्त्रियांना जो फायदा होत होता म्हणून अग्नी तत्कालिन लग्नसंस्काराच्या कर्मकांडात सुद्धा महत्त्वाचा होऊन बसला. आजही कदाचित बाळंतीणीच्या कॉटखाली विस्तव ठेवतात म्हणूनच. परंतु आजच्या कर्मकांडात हा अग्नि एक सिम्बॉलिक गोष्ट आहे. केवळ आजचाच विचार केला तर ती एक अनावश्यक गोष्ट आहे. आज अग्नि सतत तेवत ठेवायची गरज नाहीच, पण अग्निचीही गरज नाही. तरीही फक्त एक परंपरेने आलेली गोष्ट म्हणून कर्मकांडात अग्निला एक सौंदर्याचे स्थान आहे. मला वाटते की या कर्मकांडाला आजच्या काळाचा संदर्भ देऊन पाहून तिच्यातल्या युटीलिटीचाच विचार करू नये. नाहीतर अग्निकुंडाऐवजी लोक बजाज इंडक्षन ठेवून सात फेरे घेतील. हा एका टोकाचा निरर्थक विचार झाला. एक कर्मकांड म्हणून ते किती सुंदर आहे हाच विचार त्यामागे असावा. ते कर्मकांड जर निसर्गाच्या मुळावरच उठत असेल तर मात्र ते त्यागावे किंवा पर्यायी विचार करावा. वाहत्या पाण्यात अस्थी वाहणे ही एक प्रचंड सुंदर गोष्ट आहे. भावनिक आहे, भारतीय विचारांना धरून आहे, मन हलकं करणारी आहे, 'मूव्ह ऑन' जे म्हणतात तेही सांगणारी आहे. परंतू पाण्यात अर्धवट जळालेली प्रेतं फेकून देणे हा गाढवपणा आहे. प्रचंड लोकसंख्या असल्याने आधीच मेलेल्या नद्यांत अस्थी वाहणे देखील निसर्गाला मारक ठरेल. मग कर्मकांड तसेच ठेऊन पूर्ण अस्थिंचा कलश नदीत रिकामा करण्या ऐवजी चिमूटभर राख नदीतल्याच गाळात मिक्स करून तो गाळ नदीत वाहून द्यावा. काहीतरी तोडगा काढता येईलच की. कर्मकांडातले सौंदर्य उणावू नये. विवाहातले काही कर्मकांड आज त्यागून देण्याच्याच लायकीचे आहेत. एकेकाळी अंगवस्त्र किंवा उत्तरीय ही प्रचंड चैनीची गोष्ट होती. कापडच ही एक दुर्मिळ कमोडिटी होती. तेव्हा ठीक आहे, आज टॉवेल टोप्या द्यायची काय *टाची गरज आहे हेच कळत नाही. त्यातून कसले सौंदर्य प्रकट होते कोणास ठाऊक! त्या टॉवेलचा उपयोग शेंबूड पुसायलापण होत नाही. त्याऐवजी नवीन कर्मकांडे का तयार करू नयेत? उदा. लग्नवृक्ष म्हणून एक वृक्ष दाम्पत्यांनी एकत्र लावावा. तो वाढवण्याची जबाबदारी त्या दांपत्याची. तो जितका बहरेल तितके सुख दाम्पत्याला मिळेल अशा कथा रचाव्यात फारफारतर. गावांनी असे वृक्ष लावायला जागा उपलब्ध करून द्याव्यात देवरायांसारख्या. नाहीतर पत्रिकांमध्ये देववृक्ष वगैरे नॉनसेन्स भरलेलाच असतो. त्याचा काहीतरी उपयोग होईल प्रत्यक्ष आयुष्यात. मला हे जास्त सौंदर्यपूर्ण आणि कालसुसंगतही वाटते.

चौकस२१२ 14/03/2023 - 18:32
कथा वाचली, आणि जरी हे निरीक्षण अगदी चुकीचे आहे असे म्हणणार नाही ... तरी "नेहमीच येतो मग पावसाळा" या उक्तीप्रमाणे " ते परदेशात गेलेले ना असेच " या पठडीतील वाटली ... स्थलांतरांच्या दुसऱ्या पिढीच्या भाषेत दोन्ही येणार हे साहजिक आहे .. विचारात हि ओढताना होत असणार ( अर्थात या लघुकथेत जरा थोडी अतिशयोक्ती होतीय " अहो पण आज भारतातील अनेक "वेल टू डू हा" कुटुंबात हि "ना घर का ना घाट का" हि परस्थिती दिसते .. परदेशात निदान हे तरी म्हणू शकतो कि दुसरी पिढी खऱ्याच एका वेगळ्या समाजात वाढते आहे तिथे त्यांना नुसतेच इंग्रजी भासाहिक नाही तर इराणी पासून ते कोरियन पर्यंत लोकांशी संपर्क येतो ,, मुंबई पुण्या सारख्या शहारात अगदी "कॉस्मो " वातावरण असून असून असे किती असणार आज टोरँटो किंवा सिडनी एवढे तर नक्कीच नाही. बरेच जण तर मराठी भागात राहून सुद्धा " एस नो यार काय वैताग आहे " असे बोलतात आणि विचार असतात , मातृभाषेतील किती जण वाचतात ? किती जण मराठी गाणी ऐकतात किंवा मराठीतून लिहितात ? तेवहा " नको असलेल्या भारतीय ( एन आर आय ) लोकांच्या दुसरया पिढीवर भाष्य करण्याआधी मातृभूमीत काय परस्थिती आहे ती हि बघावी !

असं कुठंही लिहिलेलं नाही वा सूचितही केलेले नाही. असे पालक मी सांगली कोल्हापूरात पंढरपूरातसुद्धा बघितले आहेत. सिडनी, लंडन वगैरेतली मंडळी खास कशाला जाऊन उगाचच पंढरीला देवळात उभी राहतील?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 14/03/2023 - 22:36
एम आय टी प्रेप क्लासेस महाराष्ट्रातील इच्छुक पोरे कुठून तरी करत असतीलही. पण
आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार.
हे जरा जास्तच झालं सांगली पंढरपूर किंवा अगदी पुणे, मगरपट्टा, बँड्रा -जुहूसाठी सुद्धा. अगदी फाईव् स्टार मेनू कार्ड. खरंच ही कथा परदेशातून आलेल्या कुटुंबाबद्दल घडत असली (असती) असे establish झाले तरी कथेच्या आशय आणि विषयाला किंवा इम्पॅक्टला काहीच बाधा येत नाहीये असे वाटते. तेव्हा ती भारतीय मराठी कुटुंबा बाबत भारतात विठ्ठल मंदिरात होऊ शकेल असे म्हणण्याची आवश्यकता वाटत नाही. कथा आवडली हे वे सां न ल.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौकस२१२ 15/03/2023 - 06:47
असं कुठंही लिहिलेलं नाही वा सूचितही केलेले नाही. चूक झाली माझी , घाईत सौंदाळा यांचा प्रतिसाद वाचून तुमच्या मूळ कथेला प्रतिसाद दिला

In reply to by चौकस२१२

सौंदाळा 15/03/2023 - 10:48
नको असलेल्या भारतीय ( एन आर आय ) लोकांच्या दुसरया पिढीवर भाष्य करण्याआधी मातृभूमीत काय परस्थिती आहे ती हि बघावी !
स्वतःची वाक्ये, विचार माझ्या तोंडी घालू नका. मी कोठेही नको असलेल्या भारतीय ( एन आर आय ) वगैरे लिहिले नाही. परदेशात वास्तव्य करणारे लोक हा विषय आला की अगदी अंगावर का येतात काही कळत नाहीत. अगदी अस्तिक / नास्तिक वादासारखे. माझ्या प्रतिसादात मातृभूमीतील परिस्थितीबद्दल काही लिहिले नाही. याचा अर्थ सगळे ईकडे सगळे आलबेल आहे असा नाही. पण गविंनी म्हटल्याप्रमाणे भाजी भाकरीचे असे स्पष्टीकरण देणारे लोक ईकडे किती निघतील आणि तिकडे किती निघतील याचा जरुर विचार करा. सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न अशा परदेशात वास्तव्य करणार्‍या बहुतांश दुसर्‍या पिढीची (मी तर भारतीय असे पण म्हणालो नव्ह्तो) ही समस्या आहे. घरातून पहिली पिढी एक शिकवत असते पण आजूबाजूला अगदी शाळा, कॉलेज, तिकडच्या सुट्ट्या, सण ते साजरे करण्याच्या पध्दती सगळे वेगळेच दिसते. मायदेशातील बहुतांश मुलांना मात्र कमीत कमी घरी आणि बाहेर एक सुसुत्रता तरी दिसते (भलेही कोणताही देश, धर्म असो किंवा ही सुसुत्रता बरोबर असो वा चूक) त्यामुळे त्यांची अशी ओढाताण होत नाही. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अर्धी इंग्लिश / मराठी बोलणे ह्याला मात्र स्थळाची मर्यादा नाही. हा मुद्दा भारतीय (मराठी म्हणुनच) पहावा. बाकी भाषा किंवा देशांबद्दल मला माहिती नाही. पण अगदी खेडेगावापासून, शहरांपर्यंत ते परदेशात पण कोठेही अशी मिश्र भाषा बोलणारे मराठी लोक दिसतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौकस२१२ 15/03/2023 - 16:16
अहो तुमचाच काहीतरी गैरसमाज होतोय मी तुमच्या प्रतिसादाला कोणतेही नाव ठेवत नाहीये, अण्णांचं शशक हे भारताबाहेरील कुटुंबाबद्दलचा आहे हे मी घाईत गृहीत धरले ... आणि "नको असलेल्या भारतीय हि माझी शब्दकोटी होती त्याचाही तुमच्या प्रतिसादाशी काही संबंध नाही राहता राहिले ते "परदेशात वास्तव्य करणारे लोक हा विषय आला की अगदी अंगावर का येतात काही कळत नाहीत." कारण गेली अनेक वर्षे असे लेख वाचनात येतात कि जे अर्धवट माहिती आणि थोड्याश्या वास्त्यव्यावर लिहिले असतात .. अण्णांचाही हि कथा प्रथम तशी वाटली एकदम, पण त्यातील कुटुंब हे कुठलेही असू शकते शकते हे समजले आणि क्षमा पण मागितली कि आता तूच पुढचा मुद्दा "मायदेशातील बहुतांश मुलांना मात्र कमीत कमी घरी आणि बाहेर एक सुसुत्रता तरी दिसते (भलेही कोणताही देश, धर्म असो किंवा ही सुसुत्रता बरोबर असो वा चूक) त्यामुळे त्यांची अशी ओढाताण होत नाही. हा एक मुद्दा." आता तुम्ही मायदेशी आणि परदेशी मुले हा मुद्दा काढलाच आहे तर मग एक विचारतो ... तशी सुसुत्रता दिसत असून सुद्धा मायदेशी " यु नो व्हॉट ना " असला धेडगुजरी पण का चालतो? अहो दक्षिण मुंबईत हुचभ्रु राहणारे मराठी लोक "इंडियन बॉर्न कन्फयुज्ड देशी" दिसले मग फॉरीन बॉर्न कन्फयुज्ड देशी होतील तर नवल ते काय ?

In reply to by चौकस२१२

सौंदाळा 15/03/2023 - 16:46
मी तेच म्हणतोय
मायदेशी " यु नो व्हॉट ना " असला धेडगुजरी पण का चालतो?
हा मुद्दा स्थल निरपेक्ष आहे. खेडेगाव, शहर, आपला देश, परदेश सगळीकडे असला धेसगुजरीपणा करणारे दिसतात. मात्र सांस्कृतिकद्रुष्ट्या ओढाताण हा मुद्दा मात्र बहुतांश परदेशात राहणार्‍यांच्या दुसर्‍या पिढीचा प्रश्न आहे. तुमच्या अन्य धाग्यांवरच्या प्रतिसादात तुम्ही ऑस्ट्रेलियातील शिखांच्या मोर्चांबद्दल लिहिले होते हा पण त्यातलाच प्रकार वाटतो. समजा तीन, चार पिढ्या तिकडे गेलेले शीख लोक असे मोर्चे काढतील का ? असो हणमंतण्णांच्या धाग्यावर अवांतर नको, पुढील चर्चा खरडवहीत करु.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मिसळ मग ती मटकी,फरसाण तर्रीदार असो किंवा भाषेची,चटकदारच असते. आता वसुधैव कुटुंबकम म्हटल्यावर देवाण घेवाण होणारच. पुर्वी रंगपंचमीला रंग खेळायचे पण उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोकांमुळे धुळवडीलाच काही ठिकाणी रंग खेळतात.

चित्रगुप्त 15/03/2023 - 00:28
हवस्टो (हंड्रेड वर्ड स्टोरी) लाईक्ड. आय रियली लाईक दीज हंड्रेड हंड्रेड वर्ड्च्या स्टोरीज. खूप फनी वाटतं. मराठी लँग्वेज रियली खूप रीच आहे. सिल्वेस्टर, मंजे माजा डॉगी, कांट रीड, सो मी त्याला लाऊडली वाचून दाखवते. ही आलसो लाईक्स इट. -- मोना डार्लिंग. .

नामक एका मराठी नटीने मागे एक व्हिडिओ शेअर केला होता. बारामतीतला. सवि* दा*ले यांचे पती त्यांच्या नवजात मुलाशी बोलत होते. उन्हाळा असावा. तर पतीमहोदय बारामतीत पाळण्यातल्या मुलाला जोजवताना - 'टू मच हीट ना? आर यु फिलींग हीट? हीट? येस? येस?' असलं काहीतरी बरळत होते. मूल काही महिन्यांचे असावे. सविता दामले किंवा तसली दांभिक माणसं बर्‍याचदा मराठी भाषेतून, मराठी भाषेविषयीच आभाळ हेपलत असतात. प्रत्यक्षात पाहिलं तर ती मुलांशी मराठीतही बोलत नाहीत. विठ्ठलाला आजही भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. विठ्ठलाच्या डोक्यावर गुराख्याची टोपी आहे. त्याचा वेश बावळा आहे. एका हातात गुराख्याची काठी आहे. असा हा गोपवेषातला विठ्ठल तुम्ही कधी मूळ रूपात पाहिला आहे का? असला गुराखी विठ्ठल म्हणूनच भाजी भाकरी खातो. ज्वारीची भाकरी खातो. रोज खातो. कारण तेच त्याचे खरे अन्न आहे. सेलिब्रेट करायला तो भाकरी एक्झॉटिक गोष्ट म्हणून खात नाही. "रूप पाहता लोचनी" मधला विठ्ठल हा असा साधा विठ्ठल आहे. आज आपल्याला जो वैभवी विठ्ठल दिसतो तो संतांना दिसणारा विठ्ठल नव्हे. ते विठ्ठलाला विठोबा म्हणू शकतात. या गुराखी विठ्ठलाचे उन्नयनीकरण कसे झाले हे रांचि ढेर्‍यासारख्यांनी सविस्तर लिहिले आहे, मी पामराने काय लिहावे? आताही हे सुरू आहे. काही दिवसांनी विठोबा म्हणण्यावरही बंदी येईल. कारण विठ्ठलाचा अपमान होऊ शकतो. आजच्या विठ्ठ्लाला चार टन द्राक्षे लागतात सजवून घ्यायला. तो भाजी भाकरी खाणारा नागवा विठ्ठल वेल्वेटनी नखशिखांत झाकला जातो. कोट्यवधी किमंतीचे दागिने तो परिधान करतो. विठोबा वाटतो का तो? की विठेश्वरा वाटतो? याला उन्नयन म्हणतात. शिवबाचे कसे छ. शिवाजी होते? एकेरी उल्लेख करायचा नाही अशा धमक्या का देतात लोक? हैदराबादमध्ये पाच-सहा वर्षांच्या मुलांना मी आयआयटी प्रेप क्लासेस मध्ये जाताना पाहिले आहे. मुलांनी मास्टरशेफ, डान्स इंडिया डान्स, अथवा किमान युट्यूब सेलिब्रेटीतरी व्हावं म्हणून पालक जीवाचा आकांत करतात. हे तुमच्या आसपास दिसत नाही का? परदेशात गेल्यावरच मातीशी सांधा तुटतो असं नाही. याच मातीवर राहूनही तुटतो. ही मंडळी भाषिक अभिव्यक्तीत गंडतात, स्वभाषेचा न्यूनगंड बाळगतात, आधुनिक विज्ञानाचे सगळे फायदे लाटून रुढी परंपरा यांना निरर्थकपणे लटकून राहण्याचा लटका प्रयत्न करतात, भाजी-भाकरीतला साधेपणा पण झेपत नाही, तिलाही त्यांना पिझ्झ्याचा बेस म्हणून एक्झॉटिक करावं लागतं, ऑरगॅनिक फूड, सात्विक फूड, गोशेण आणि गोमूत्रावर वाढलेले विषमुक्त झिरो बजेट अशी अनेक वलयं ओढून सर्वसामान्य लोकांच्या अन्नाला पवित्र करून घ्यावं लागतं, ती धड आधुनिकही होत नाहीत, धड पारंपारिकही होत नाहीत, अनेक दगडांवर पाय ठेवत भवसागर पार करायचा प्रयत्न करतात. त्यांना कुणीतरी बर्‍या इंग्रजीत सांगितलं की फोडणीत हिंगाची दुसरी चिमूट घातली तर अन्नाची आध्यात्मिक पातळी ३० टक्क्यांनी घसरते की त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात, आर्ट ऑफ लिव्हींगच्या नावाखाली काहीतरी फंडे काढून आयुष्याच्या व्यामिश्रतेलाच नाकारून स्वतःहून आयुष्यावर मार्केट फोर्सेसनी दिलेली इस्त्री फिरवून घेतात... इत्यादी इत्यादी..

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 15/03/2023 - 04:30
भाजी भाकरीचा नेवैद्य अवश्य अनेक ठिकाणी असतो. भाकरीचा पिजझा बेस म्हणून वापर करण्याची आयडिया देखील अशा वर्गात निश्चित निघते. भाकरी म्हणजे फ्लॅट ब्रेड मेड ऑफ जोवार ऑर बाजरा, आणि भाजी ग्रीन लीफी व्हेजिटेबल मे बी फेनूग्रिक असे प्रथमच समजावून देणे हे फॉरेनर वाटते (टिपिकली five स्टार किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाईट मेन्युत प्रथमच पाहणाऱ्या फॉरेनर व्यक्तीसाठी असे वर्णन लिहिलेले असते) इतका एकमेव आणि या एकमेव वाक्याबद्दल केवळ आणि केवळ त्या एका वाक्याबद्दल वर नोंदवले होते. वाचकाला हे फॉरेन कुटुंब आहे असे जे वाटल्याचे सुरुवातीच्या अनेक प्रतिसादात दिसले त्याचे कारण काय असू शकेल याची वाचक म्हणून संगती लावण्याचा प्रयत्न केला इतकेच. अगदी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भारतांमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असल्याने अर्थातच आंग्लाळणे कसे सर्वदूर झिरपले आहे त्याच्याशी सहमत आहेच. पुढील शशकच्या प्रतीक्षेत.

In reply to by गवि

गवि, मी प्रतिसाद देण्याच्या नादात जरासा उद्धट झालो असे वाटते. त्याबद्दल तुमची सपशेल माफी. नेहमीप्रमाणे तुमचा संतुलित प्रतिसाद आवडला. तुमचे म्हणणे मला शतशः मान्य आहे. निदान भारतीय तरी असे लगेच समजावून देणार नाहीत हे मान्य. परंतु मला हेही वाटते की असे दिवस दूर नाहीत, किंबहुना हे तर आत्ताही घडू शकतं. मी माझ्या सासरी एकदा चकुल्या ओरपत होतो. अर्थातच चकुल्या फारश्या न आवडणार्‍या परंतु सदैव युट्यूबवर पडीक असणार्‍या एका भाचराला चकुल्या म्हणजे इंडियन लझान्या/पाप्पारदेले पास्ता कुक्ड इन दाल असे समजावून सांगितल्यावर तो त्या खायला तयार झाला. पुण्यापासून ६० किमी वर एका निमशहरी भागात राहणारं लेकरू आहे हे. चकुल्या म्हणजे काय हे त्याला माहित होते. पण ते पुरेसे एक्झॉटिक करून सांगावे लागले. म्हणूनच कथेतली आई, देवही ऑरगॅनिक सिम्पल फूडच खातो बरं का बाळा, तू ही खाल्लं पाहिजेस अशीही पुस्ती जोडते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 15/03/2023 - 16:30
काय हो चकोल्यांची आठवण काढलीत. आता बनवणे आले. घरात या पदार्थाला सरळ आमटीतल्या पोळ्या असे म्हणतो, अत्यंत आवडता पदार्थ. काही ठिकाणी चकोल्या, काही ठिकाणी वरणफळे आणि बडोदे मुक्कामी असताना डाळ ढोकळी या नावाने हेच खात आलो आहे. गुजरातेत त्यावर कच्चे तेल घेतात हे शिकलो. घरी तूप घेत असे. आता वयानुसार विना तुपाने भागवतो. तर हे झाले विषयांतर.. आता अति अवांतर:.. पण समजा हा पदार्थ बनवणे एखाद वेळी शक्य नसले तर पोळ्या गरमागरम आमटीत कालवून देखील उत्कृष्ट लागतात. चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो.

In reply to by गवि

चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो. नक्कीच! मला वाटते हा व्हेरियंट चकुल्या थंड झाल्यावरही बरा लागेल कारण डाळ शोषून घ्यायची कणकेची क्षमता भाजल्यामुळे कमी झालेली असेल. ग्लुटेनचे प्रमाण जरासे जास्त असलेले गहू चकोल्यांसाठी उत्तम लागतात हा अनुभव. थोडसा डुरुम गहू/पीठ + आपला गहू/पीठ असे मिश्रण मला आवडते. गरम पोळ्या आणि शिळा मटणाचा रस्सा, कटाची आमटी किंवा तत्सम सगळ्या आमट्या कालवून मलाही खूप आवडतात. शिळ्या पोळ्या आणि गरम आमट्या हेही आवडते. दोन्ही गरम असले की चवीची मजा घेता येत नाही फारशी.

In reply to by गवि

योगी९०० 15/03/2023 - 20:29
चकोल्याला कोल्हापुरला असताना लहानपणी वरणफळं म्हणायचो. मुंबईला आल्यावर डाळ ढोकळा हा शब्द घरात रूढ झालाय. महिन्यातून एकदातरी हा पदार्थ घरी होतोच कारण हा एक प्रकार घरातील सगळ्यांनाच आवडतो. बरोबर साजूक तुप व दह्यातली कोशिंबीर लागतेच.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti 15/03/2023 - 16:37
परंतु मला हेही वाटते की असे दिवस दूर नाहीत, किंबहुना हे तर आत्ताही घडू शकतं. मला माहित नसलेले पदार्थ माझ्या सात वर्षांच्या मुलीला माहिती आहे यु ट्युब जिंदाबाद! पण मराठी पदार्थ नावं तिला समजावून सांगाव लागत(तरी बरं मराठी मेडियमला आहे म्हणून लवकर समजतं) मनोरंजक शशक! ही शशक वाचून.... येस्टरडे आय स्प्रेडेड पीनट बटर ओन गरमा गरम भाकरी आणि एन्जाईड देसी भाकर विद विदेसी फ्लेवरड पण टच :)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

योगी९०० 15/03/2023 - 20:46
कालच मी बंगलोरला ब्रेकफास्टला खालील गोष्टी खाल्या... स्टिम्ड राईस केक मेड अप ऑफ फर्मेटेड लेन्टील्स + ग्राऊंड राईस मिक्स्ड टुगेदर + डिप फ्राईड डोनट मेड अप ऑफ फर्मेटेड लेन्टील्स बॅटर याच्याबरोबर साईड डिश म्हणून लेन्टील बेस्ड वेजेटीबल स्टु आणि कोकोनट पल्प (ग्राउंड विथ चिलीझ, कोरीअ‍ॅडर) पण होते.

टर्मीनेटर 15/03/2023 - 12:03
भाषांची खिचडी, ओह, आय ॲम सो सॉरी... ॲन इंडियन सबकॉन्टिनेन्ट डिश; मेड फ्रॉम राईस अँड लेंटिल्स (एस्पेशली स्प्लिट अँड स्किन्ड ग्रीन ग्राम), स्पाईसेस अँड गार्निश्ड विथ फ्रेश कोरीअँडर लिव्हज आवडली 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

गवि 15/03/2023 - 12:40
Aromatic long grains of basmati from the foothills of Himalayas steamed, complemented by sun kissed yellow lentils from Vindhya ranges.. topped with seasoning of wildest Chilli handpicked from mystic state of Assam. दाल तडका, राईस.

In reply to by गवि

How would you describe the Maharashtrian khichadi in one sentence Maharashtrian khichadi is a delicious and comforting one-pot meal made with rice, lentils, and vegetables, tempered with aromatic spices and served with a dollop of ghee.
..
How would you describe the Maharashtrian khichadi in one sentence for an exotic menu in high end restaurant Savor the rustic flavors of India with our Maharashtrian Khichadi, a wholesome blend of aromatic basmati rice, protein-rich lentils, seasonal vegetables, and hand-ground spices, served with a generous dollop of clarified butter for a truly indulgent experience.

खरे नांव असे आहे : अ डेलीशियस मिक्सचर ऑफ़ राईस एण्ड लेण्टील्स कुक्ड टु पर्फ़ेक्शन विथ एन ईन्डीजिनस ब्लेण्ड ऑफ़ स्पाईसेस स्पेशल्ली इम्पोर्टेड फ़्रॉम काह्न्देश. अ हेल्दी डीश विथ अ डॅश ऑफ़ अन्सॉल्टेड बटर विथ एन अकम्पनीमेण्ट ऑफ़ रेड पेप्पर फ़्राईड इन ऑईल एण्ड मस्टर्ड सीड्स एण्ड गार्लीक

In reply to by सामान्यनागरिक

टर्मीनेटर 17/03/2023 - 11:00
अरे वाह... 'खिचडीला' असे खरोखरचे शास्त्रीय नाव पण आहे का? मी आपलं वरच्या प्रतिसादात गविंनी उल्लेख केलेल्या पंचतारांकित मेनूतील डिस्क्रिप्शनच्या अनुषंगाने खिचडीचे वर्णन करून टाकले होते 😀 पण हे वर्णन साध्या खिचडी पेक्षा 'दाल खिचडी तडका' साठी समर्पक वाटतंय! चू.भू.द्या.घ्या.

फोडणी भात, फोडणीची पोळी यांची शास्त्रीय किवा पंचतारांकीत नावे कोणी सांगेल का? माहागाई किती वाढलेय नाही? तेव्हा रोज रात्री उरलेले शिळे सकाळी टाकुन देण्यापेक्षा अशी नावे वापरुन संपवुन टाकता ञेईल (मुले खात नाहीत हो, मी खातो निमुट).

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

टर्मीनेटर 17/03/2023 - 12:43
फोडणीची पोळी 😀 A delicious traditional Maharashtrian breakfast dish with high preparation time as 'round flat unleavened bread' made in evening needs to be shelved overnight to obtain a specific aroma. Next morning, chopped aged round flat unleavened bread sauteed in seasoning made with oil, mustard seeds, asafoetida, turmeric,red chilli powder and served directly as it tastes great on its own.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

यश राज 21/03/2023 - 14:00
फोडणीच्या पोळीचे एक सुंदर नाव म्हणजे "माणिक पैंजण". आमच्या येथे उरलेल्या भाकरीला फोडणीची केली की तिला "मनोरा" किंवा "मनोहर" म्हणतात. फोडणीच्या भाताला पण असेच काहीसे सुंदर नाव आहे पण पटकन अठवेनासे झाले. काय ती एक एक सुंदर नावे..

सौंदाळा 14/03/2023 - 17:04
परदेशी गेलेल्यांच्या भारतीयांच्या दुसर्‍या पिढीचे (बहुतांश) खरच हाल होत असतील. आई-बाप भारतीय संस्कार, रुढी-परंपरा शिकवणार आणि समाजात वेगळेच दिसत असणार. शशक आवडली ओ

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जुन्या चालीरीती का आहेत,त्यांचा अर्थ काय,कुणी बनवल्या, केव्हापासून प्रचलित आहेत. त्याचा उपयोग काय.... इत्यादी प्रश्न आजच्या पिढीला पडत आहेत. त्याची तर्कसंगत पटणारी उत्तरे मोठ्यांना देता येत नाहीत. खरेतर आम्हांला सुद्धा निट माहीती नाहीत. पुर्वज करत होते म्हणून आपण करायचे हे या पिढीला मान्य नाही. नुकतेच इतिहासाचार्य राजवाडे यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतीहास हे पुस्तक वाचले. त्यात लग्नातला लज्जा होम हा संस्कार कसा सुरू झाला (तो आजही चालू आहे )याबद्दल माहीती कळाली. खरोखर आजच्या काळात ही पद्धत चालू आहे यावर विचार व्हायला नको. करोना काळात कुठल्याच प्रकारचे संस्कार न करता समाजात,जन्म,लग्न ,मृत्यू सोईनुसार कसेतरीच पार पडले. काय फरक पडला? त्रिबंकेश्वर ला गेलो होतो. तेथील पुजारी म्हणले अभिषेक करायचा का? आकराशे रूपये घेतले. चातुर्मास पुस्तकातील( आमचे मराठी विषयाचे शिक्षक देवळे सर यांनी लिहीले आहे) काही मंत्र म्हणत दोन चार वेळा हातावर पाणी सोडले. बायकोला हाताला हात लावायला सांगीतले. फुलवाल्याने शंभर दोनशे रूपये घेतले. हाच प्रकार कोल्हापुरात, घृष्णेश्वर व इतर देवस्थानात. नुसती लुटा लुट. एक वेगळा लेख व तर्कसंगत चर्चा होऊ शकते.

In reply to by कर्नलतपस्वी

मी वाचले आहे हे पुस्तक. लग्नोत्सुक मंडळींना तर आवर्जून भेटही दिलेले आहे!! परंतु, एका बाजूने हे ही वाटते की कर्मकांडातले सौंदर्यसुद्धा काळागणिक बदलते. मला कर्मकांड ही मानवी अनुभवांमधली खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. उदा. अग्नीशी मानवाचे एक प्रायमल नाते असते. तुम्ही मॅन फ्रॉम अर्थ (भाग १) हा चित्रपट पाहिला आहे का? युट्यूबवर देखील सहज सापडेल हा चित्रपट. (नसेल तर अवश्य पाहा. स्टोरीटेलिंगचा कळस आहे हा चित्रपट. हा एकाच खोलीत घडतो आणि फक्त संवादाने अथपासून इतिपर्यंत अक्षरशः हलू देत नाही. मला चर्चानाट्य आवडत नाही तरीही हा चित्रपट पाहून मी साफ उडालोच होतो. नंतर बराचकाळ हा चित्रपट डोक्यात राहतो नि:संशय) त्यामध्ये नायकसुद्धा आगीशी एक आदिम नातं आहे हे सांगतो. म्हणजे चित्रपटाच्या कथेला जोडून हे नातं तपासलं की हे स्पष्ट उमगतं. राजवाड्यांनी हाच संबंध अजून विस्ताराने सांगितला आहे, प्रजापति इत्यादींच्या संदर्भाने. अग्नीच्या सानिध्याचा गर्भवती स्त्रियांना जो फायदा होत होता म्हणून अग्नी तत्कालिन लग्नसंस्काराच्या कर्मकांडात सुद्धा महत्त्वाचा होऊन बसला. आजही कदाचित बाळंतीणीच्या कॉटखाली विस्तव ठेवतात म्हणूनच. परंतु आजच्या कर्मकांडात हा अग्नि एक सिम्बॉलिक गोष्ट आहे. केवळ आजचाच विचार केला तर ती एक अनावश्यक गोष्ट आहे. आज अग्नि सतत तेवत ठेवायची गरज नाहीच, पण अग्निचीही गरज नाही. तरीही फक्त एक परंपरेने आलेली गोष्ट म्हणून कर्मकांडात अग्निला एक सौंदर्याचे स्थान आहे. मला वाटते की या कर्मकांडाला आजच्या काळाचा संदर्भ देऊन पाहून तिच्यातल्या युटीलिटीचाच विचार करू नये. नाहीतर अग्निकुंडाऐवजी लोक बजाज इंडक्षन ठेवून सात फेरे घेतील. हा एका टोकाचा निरर्थक विचार झाला. एक कर्मकांड म्हणून ते किती सुंदर आहे हाच विचार त्यामागे असावा. ते कर्मकांड जर निसर्गाच्या मुळावरच उठत असेल तर मात्र ते त्यागावे किंवा पर्यायी विचार करावा. वाहत्या पाण्यात अस्थी वाहणे ही एक प्रचंड सुंदर गोष्ट आहे. भावनिक आहे, भारतीय विचारांना धरून आहे, मन हलकं करणारी आहे, 'मूव्ह ऑन' जे म्हणतात तेही सांगणारी आहे. परंतू पाण्यात अर्धवट जळालेली प्रेतं फेकून देणे हा गाढवपणा आहे. प्रचंड लोकसंख्या असल्याने आधीच मेलेल्या नद्यांत अस्थी वाहणे देखील निसर्गाला मारक ठरेल. मग कर्मकांड तसेच ठेऊन पूर्ण अस्थिंचा कलश नदीत रिकामा करण्या ऐवजी चिमूटभर राख नदीतल्याच गाळात मिक्स करून तो गाळ नदीत वाहून द्यावा. काहीतरी तोडगा काढता येईलच की. कर्मकांडातले सौंदर्य उणावू नये. विवाहातले काही कर्मकांड आज त्यागून देण्याच्याच लायकीचे आहेत. एकेकाळी अंगवस्त्र किंवा उत्तरीय ही प्रचंड चैनीची गोष्ट होती. कापडच ही एक दुर्मिळ कमोडिटी होती. तेव्हा ठीक आहे, आज टॉवेल टोप्या द्यायची काय *टाची गरज आहे हेच कळत नाही. त्यातून कसले सौंदर्य प्रकट होते कोणास ठाऊक! त्या टॉवेलचा उपयोग शेंबूड पुसायलापण होत नाही. त्याऐवजी नवीन कर्मकांडे का तयार करू नयेत? उदा. लग्नवृक्ष म्हणून एक वृक्ष दाम्पत्यांनी एकत्र लावावा. तो वाढवण्याची जबाबदारी त्या दांपत्याची. तो जितका बहरेल तितके सुख दाम्पत्याला मिळेल अशा कथा रचाव्यात फारफारतर. गावांनी असे वृक्ष लावायला जागा उपलब्ध करून द्याव्यात देवरायांसारख्या. नाहीतर पत्रिकांमध्ये देववृक्ष वगैरे नॉनसेन्स भरलेलाच असतो. त्याचा काहीतरी उपयोग होईल प्रत्यक्ष आयुष्यात. मला हे जास्त सौंदर्यपूर्ण आणि कालसुसंगतही वाटते.

चौकस२१२ 14/03/2023 - 18:32
कथा वाचली, आणि जरी हे निरीक्षण अगदी चुकीचे आहे असे म्हणणार नाही ... तरी "नेहमीच येतो मग पावसाळा" या उक्तीप्रमाणे " ते परदेशात गेलेले ना असेच " या पठडीतील वाटली ... स्थलांतरांच्या दुसऱ्या पिढीच्या भाषेत दोन्ही येणार हे साहजिक आहे .. विचारात हि ओढताना होत असणार ( अर्थात या लघुकथेत जरा थोडी अतिशयोक्ती होतीय " अहो पण आज भारतातील अनेक "वेल टू डू हा" कुटुंबात हि "ना घर का ना घाट का" हि परस्थिती दिसते .. परदेशात निदान हे तरी म्हणू शकतो कि दुसरी पिढी खऱ्याच एका वेगळ्या समाजात वाढते आहे तिथे त्यांना नुसतेच इंग्रजी भासाहिक नाही तर इराणी पासून ते कोरियन पर्यंत लोकांशी संपर्क येतो ,, मुंबई पुण्या सारख्या शहारात अगदी "कॉस्मो " वातावरण असून असून असे किती असणार आज टोरँटो किंवा सिडनी एवढे तर नक्कीच नाही. बरेच जण तर मराठी भागात राहून सुद्धा " एस नो यार काय वैताग आहे " असे बोलतात आणि विचार असतात , मातृभाषेतील किती जण वाचतात ? किती जण मराठी गाणी ऐकतात किंवा मराठीतून लिहितात ? तेवहा " नको असलेल्या भारतीय ( एन आर आय ) लोकांच्या दुसरया पिढीवर भाष्य करण्याआधी मातृभूमीत काय परस्थिती आहे ती हि बघावी !

असं कुठंही लिहिलेलं नाही वा सूचितही केलेले नाही. असे पालक मी सांगली कोल्हापूरात पंढरपूरातसुद्धा बघितले आहेत. सिडनी, लंडन वगैरेतली मंडळी खास कशाला जाऊन उगाचच पंढरीला देवळात उभी राहतील?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 14/03/2023 - 22:36
एम आय टी प्रेप क्लासेस महाराष्ट्रातील इच्छुक पोरे कुठून तरी करत असतीलही. पण
आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार.
हे जरा जास्तच झालं सांगली पंढरपूर किंवा अगदी पुणे, मगरपट्टा, बँड्रा -जुहूसाठी सुद्धा. अगदी फाईव् स्टार मेनू कार्ड. खरंच ही कथा परदेशातून आलेल्या कुटुंबाबद्दल घडत असली (असती) असे establish झाले तरी कथेच्या आशय आणि विषयाला किंवा इम्पॅक्टला काहीच बाधा येत नाहीये असे वाटते. तेव्हा ती भारतीय मराठी कुटुंबा बाबत भारतात विठ्ठल मंदिरात होऊ शकेल असे म्हणण्याची आवश्यकता वाटत नाही. कथा आवडली हे वे सां न ल.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौकस२१२ 15/03/2023 - 06:47
असं कुठंही लिहिलेलं नाही वा सूचितही केलेले नाही. चूक झाली माझी , घाईत सौंदाळा यांचा प्रतिसाद वाचून तुमच्या मूळ कथेला प्रतिसाद दिला

In reply to by चौकस२१२

सौंदाळा 15/03/2023 - 10:48
नको असलेल्या भारतीय ( एन आर आय ) लोकांच्या दुसरया पिढीवर भाष्य करण्याआधी मातृभूमीत काय परस्थिती आहे ती हि बघावी !
स्वतःची वाक्ये, विचार माझ्या तोंडी घालू नका. मी कोठेही नको असलेल्या भारतीय ( एन आर आय ) वगैरे लिहिले नाही. परदेशात वास्तव्य करणारे लोक हा विषय आला की अगदी अंगावर का येतात काही कळत नाहीत. अगदी अस्तिक / नास्तिक वादासारखे. माझ्या प्रतिसादात मातृभूमीतील परिस्थितीबद्दल काही लिहिले नाही. याचा अर्थ सगळे ईकडे सगळे आलबेल आहे असा नाही. पण गविंनी म्हटल्याप्रमाणे भाजी भाकरीचे असे स्पष्टीकरण देणारे लोक ईकडे किती निघतील आणि तिकडे किती निघतील याचा जरुर विचार करा. सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न अशा परदेशात वास्तव्य करणार्‍या बहुतांश दुसर्‍या पिढीची (मी तर भारतीय असे पण म्हणालो नव्ह्तो) ही समस्या आहे. घरातून पहिली पिढी एक शिकवत असते पण आजूबाजूला अगदी शाळा, कॉलेज, तिकडच्या सुट्ट्या, सण ते साजरे करण्याच्या पध्दती सगळे वेगळेच दिसते. मायदेशातील बहुतांश मुलांना मात्र कमीत कमी घरी आणि बाहेर एक सुसुत्रता तरी दिसते (भलेही कोणताही देश, धर्म असो किंवा ही सुसुत्रता बरोबर असो वा चूक) त्यामुळे त्यांची अशी ओढाताण होत नाही. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अर्धी इंग्लिश / मराठी बोलणे ह्याला मात्र स्थळाची मर्यादा नाही. हा मुद्दा भारतीय (मराठी म्हणुनच) पहावा. बाकी भाषा किंवा देशांबद्दल मला माहिती नाही. पण अगदी खेडेगावापासून, शहरांपर्यंत ते परदेशात पण कोठेही अशी मिश्र भाषा बोलणारे मराठी लोक दिसतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौकस२१२ 15/03/2023 - 16:16
अहो तुमचाच काहीतरी गैरसमाज होतोय मी तुमच्या प्रतिसादाला कोणतेही नाव ठेवत नाहीये, अण्णांचं शशक हे भारताबाहेरील कुटुंबाबद्दलचा आहे हे मी घाईत गृहीत धरले ... आणि "नको असलेल्या भारतीय हि माझी शब्दकोटी होती त्याचाही तुमच्या प्रतिसादाशी काही संबंध नाही राहता राहिले ते "परदेशात वास्तव्य करणारे लोक हा विषय आला की अगदी अंगावर का येतात काही कळत नाहीत." कारण गेली अनेक वर्षे असे लेख वाचनात येतात कि जे अर्धवट माहिती आणि थोड्याश्या वास्त्यव्यावर लिहिले असतात .. अण्णांचाही हि कथा प्रथम तशी वाटली एकदम, पण त्यातील कुटुंब हे कुठलेही असू शकते शकते हे समजले आणि क्षमा पण मागितली कि आता तूच पुढचा मुद्दा "मायदेशातील बहुतांश मुलांना मात्र कमीत कमी घरी आणि बाहेर एक सुसुत्रता तरी दिसते (भलेही कोणताही देश, धर्म असो किंवा ही सुसुत्रता बरोबर असो वा चूक) त्यामुळे त्यांची अशी ओढाताण होत नाही. हा एक मुद्दा." आता तुम्ही मायदेशी आणि परदेशी मुले हा मुद्दा काढलाच आहे तर मग एक विचारतो ... तशी सुसुत्रता दिसत असून सुद्धा मायदेशी " यु नो व्हॉट ना " असला धेडगुजरी पण का चालतो? अहो दक्षिण मुंबईत हुचभ्रु राहणारे मराठी लोक "इंडियन बॉर्न कन्फयुज्ड देशी" दिसले मग फॉरीन बॉर्न कन्फयुज्ड देशी होतील तर नवल ते काय ?

In reply to by चौकस२१२

सौंदाळा 15/03/2023 - 16:46
मी तेच म्हणतोय
मायदेशी " यु नो व्हॉट ना " असला धेडगुजरी पण का चालतो?
हा मुद्दा स्थल निरपेक्ष आहे. खेडेगाव, शहर, आपला देश, परदेश सगळीकडे असला धेसगुजरीपणा करणारे दिसतात. मात्र सांस्कृतिकद्रुष्ट्या ओढाताण हा मुद्दा मात्र बहुतांश परदेशात राहणार्‍यांच्या दुसर्‍या पिढीचा प्रश्न आहे. तुमच्या अन्य धाग्यांवरच्या प्रतिसादात तुम्ही ऑस्ट्रेलियातील शिखांच्या मोर्चांबद्दल लिहिले होते हा पण त्यातलाच प्रकार वाटतो. समजा तीन, चार पिढ्या तिकडे गेलेले शीख लोक असे मोर्चे काढतील का ? असो हणमंतण्णांच्या धाग्यावर अवांतर नको, पुढील चर्चा खरडवहीत करु.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मिसळ मग ती मटकी,फरसाण तर्रीदार असो किंवा भाषेची,चटकदारच असते. आता वसुधैव कुटुंबकम म्हटल्यावर देवाण घेवाण होणारच. पुर्वी रंगपंचमीला रंग खेळायचे पण उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोकांमुळे धुळवडीलाच काही ठिकाणी रंग खेळतात.

चित्रगुप्त 15/03/2023 - 00:28
हवस्टो (हंड्रेड वर्ड स्टोरी) लाईक्ड. आय रियली लाईक दीज हंड्रेड हंड्रेड वर्ड्च्या स्टोरीज. खूप फनी वाटतं. मराठी लँग्वेज रियली खूप रीच आहे. सिल्वेस्टर, मंजे माजा डॉगी, कांट रीड, सो मी त्याला लाऊडली वाचून दाखवते. ही आलसो लाईक्स इट. -- मोना डार्लिंग. .

नामक एका मराठी नटीने मागे एक व्हिडिओ शेअर केला होता. बारामतीतला. सवि* दा*ले यांचे पती त्यांच्या नवजात मुलाशी बोलत होते. उन्हाळा असावा. तर पतीमहोदय बारामतीत पाळण्यातल्या मुलाला जोजवताना - 'टू मच हीट ना? आर यु फिलींग हीट? हीट? येस? येस?' असलं काहीतरी बरळत होते. मूल काही महिन्यांचे असावे. सविता दामले किंवा तसली दांभिक माणसं बर्‍याचदा मराठी भाषेतून, मराठी भाषेविषयीच आभाळ हेपलत असतात. प्रत्यक्षात पाहिलं तर ती मुलांशी मराठीतही बोलत नाहीत. विठ्ठलाला आजही भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. विठ्ठलाच्या डोक्यावर गुराख्याची टोपी आहे. त्याचा वेश बावळा आहे. एका हातात गुराख्याची काठी आहे. असा हा गोपवेषातला विठ्ठल तुम्ही कधी मूळ रूपात पाहिला आहे का? असला गुराखी विठ्ठल म्हणूनच भाजी भाकरी खातो. ज्वारीची भाकरी खातो. रोज खातो. कारण तेच त्याचे खरे अन्न आहे. सेलिब्रेट करायला तो भाकरी एक्झॉटिक गोष्ट म्हणून खात नाही. "रूप पाहता लोचनी" मधला विठ्ठल हा असा साधा विठ्ठल आहे. आज आपल्याला जो वैभवी विठ्ठल दिसतो तो संतांना दिसणारा विठ्ठल नव्हे. ते विठ्ठलाला विठोबा म्हणू शकतात. या गुराखी विठ्ठलाचे उन्नयनीकरण कसे झाले हे रांचि ढेर्‍यासारख्यांनी सविस्तर लिहिले आहे, मी पामराने काय लिहावे? आताही हे सुरू आहे. काही दिवसांनी विठोबा म्हणण्यावरही बंदी येईल. कारण विठ्ठलाचा अपमान होऊ शकतो. आजच्या विठ्ठ्लाला चार टन द्राक्षे लागतात सजवून घ्यायला. तो भाजी भाकरी खाणारा नागवा विठ्ठल वेल्वेटनी नखशिखांत झाकला जातो. कोट्यवधी किमंतीचे दागिने तो परिधान करतो. विठोबा वाटतो का तो? की विठेश्वरा वाटतो? याला उन्नयन म्हणतात. शिवबाचे कसे छ. शिवाजी होते? एकेरी उल्लेख करायचा नाही अशा धमक्या का देतात लोक? हैदराबादमध्ये पाच-सहा वर्षांच्या मुलांना मी आयआयटी प्रेप क्लासेस मध्ये जाताना पाहिले आहे. मुलांनी मास्टरशेफ, डान्स इंडिया डान्स, अथवा किमान युट्यूब सेलिब्रेटीतरी व्हावं म्हणून पालक जीवाचा आकांत करतात. हे तुमच्या आसपास दिसत नाही का? परदेशात गेल्यावरच मातीशी सांधा तुटतो असं नाही. याच मातीवर राहूनही तुटतो. ही मंडळी भाषिक अभिव्यक्तीत गंडतात, स्वभाषेचा न्यूनगंड बाळगतात, आधुनिक विज्ञानाचे सगळे फायदे लाटून रुढी परंपरा यांना निरर्थकपणे लटकून राहण्याचा लटका प्रयत्न करतात, भाजी-भाकरीतला साधेपणा पण झेपत नाही, तिलाही त्यांना पिझ्झ्याचा बेस म्हणून एक्झॉटिक करावं लागतं, ऑरगॅनिक फूड, सात्विक फूड, गोशेण आणि गोमूत्रावर वाढलेले विषमुक्त झिरो बजेट अशी अनेक वलयं ओढून सर्वसामान्य लोकांच्या अन्नाला पवित्र करून घ्यावं लागतं, ती धड आधुनिकही होत नाहीत, धड पारंपारिकही होत नाहीत, अनेक दगडांवर पाय ठेवत भवसागर पार करायचा प्रयत्न करतात. त्यांना कुणीतरी बर्‍या इंग्रजीत सांगितलं की फोडणीत हिंगाची दुसरी चिमूट घातली तर अन्नाची आध्यात्मिक पातळी ३० टक्क्यांनी घसरते की त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात, आर्ट ऑफ लिव्हींगच्या नावाखाली काहीतरी फंडे काढून आयुष्याच्या व्यामिश्रतेलाच नाकारून स्वतःहून आयुष्यावर मार्केट फोर्सेसनी दिलेली इस्त्री फिरवून घेतात... इत्यादी इत्यादी..

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 15/03/2023 - 04:30
भाजी भाकरीचा नेवैद्य अवश्य अनेक ठिकाणी असतो. भाकरीचा पिजझा बेस म्हणून वापर करण्याची आयडिया देखील अशा वर्गात निश्चित निघते. भाकरी म्हणजे फ्लॅट ब्रेड मेड ऑफ जोवार ऑर बाजरा, आणि भाजी ग्रीन लीफी व्हेजिटेबल मे बी फेनूग्रिक असे प्रथमच समजावून देणे हे फॉरेनर वाटते (टिपिकली five स्टार किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाईट मेन्युत प्रथमच पाहणाऱ्या फॉरेनर व्यक्तीसाठी असे वर्णन लिहिलेले असते) इतका एकमेव आणि या एकमेव वाक्याबद्दल केवळ आणि केवळ त्या एका वाक्याबद्दल वर नोंदवले होते. वाचकाला हे फॉरेन कुटुंब आहे असे जे वाटल्याचे सुरुवातीच्या अनेक प्रतिसादात दिसले त्याचे कारण काय असू शकेल याची वाचक म्हणून संगती लावण्याचा प्रयत्न केला इतकेच. अगदी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भारतांमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असल्याने अर्थातच आंग्लाळणे कसे सर्वदूर झिरपले आहे त्याच्याशी सहमत आहेच. पुढील शशकच्या प्रतीक्षेत.

In reply to by गवि

गवि, मी प्रतिसाद देण्याच्या नादात जरासा उद्धट झालो असे वाटते. त्याबद्दल तुमची सपशेल माफी. नेहमीप्रमाणे तुमचा संतुलित प्रतिसाद आवडला. तुमचे म्हणणे मला शतशः मान्य आहे. निदान भारतीय तरी असे लगेच समजावून देणार नाहीत हे मान्य. परंतु मला हेही वाटते की असे दिवस दूर नाहीत, किंबहुना हे तर आत्ताही घडू शकतं. मी माझ्या सासरी एकदा चकुल्या ओरपत होतो. अर्थातच चकुल्या फारश्या न आवडणार्‍या परंतु सदैव युट्यूबवर पडीक असणार्‍या एका भाचराला चकुल्या म्हणजे इंडियन लझान्या/पाप्पारदेले पास्ता कुक्ड इन दाल असे समजावून सांगितल्यावर तो त्या खायला तयार झाला. पुण्यापासून ६० किमी वर एका निमशहरी भागात राहणारं लेकरू आहे हे. चकुल्या म्हणजे काय हे त्याला माहित होते. पण ते पुरेसे एक्झॉटिक करून सांगावे लागले. म्हणूनच कथेतली आई, देवही ऑरगॅनिक सिम्पल फूडच खातो बरं का बाळा, तू ही खाल्लं पाहिजेस अशीही पुस्ती जोडते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 15/03/2023 - 16:30
काय हो चकोल्यांची आठवण काढलीत. आता बनवणे आले. घरात या पदार्थाला सरळ आमटीतल्या पोळ्या असे म्हणतो, अत्यंत आवडता पदार्थ. काही ठिकाणी चकोल्या, काही ठिकाणी वरणफळे आणि बडोदे मुक्कामी असताना डाळ ढोकळी या नावाने हेच खात आलो आहे. गुजरातेत त्यावर कच्चे तेल घेतात हे शिकलो. घरी तूप घेत असे. आता वयानुसार विना तुपाने भागवतो. तर हे झाले विषयांतर.. आता अति अवांतर:.. पण समजा हा पदार्थ बनवणे एखाद वेळी शक्य नसले तर पोळ्या गरमागरम आमटीत कालवून देखील उत्कृष्ट लागतात. चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो.

In reply to by गवि

चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो. नक्कीच! मला वाटते हा व्हेरियंट चकुल्या थंड झाल्यावरही बरा लागेल कारण डाळ शोषून घ्यायची कणकेची क्षमता भाजल्यामुळे कमी झालेली असेल. ग्लुटेनचे प्रमाण जरासे जास्त असलेले गहू चकोल्यांसाठी उत्तम लागतात हा अनुभव. थोडसा डुरुम गहू/पीठ + आपला गहू/पीठ असे मिश्रण मला आवडते. गरम पोळ्या आणि शिळा मटणाचा रस्सा, कटाची आमटी किंवा तत्सम सगळ्या आमट्या कालवून मलाही खूप आवडतात. शिळ्या पोळ्या आणि गरम आमट्या हेही आवडते. दोन्ही गरम असले की चवीची मजा घेता येत नाही फारशी.

In reply to by गवि

योगी९०० 15/03/2023 - 20:29
चकोल्याला कोल्हापुरला असताना लहानपणी वरणफळं म्हणायचो. मुंबईला आल्यावर डाळ ढोकळा हा शब्द घरात रूढ झालाय. महिन्यातून एकदातरी हा पदार्थ घरी होतोच कारण हा एक प्रकार घरातील सगळ्यांनाच आवडतो. बरोबर साजूक तुप व दह्यातली कोशिंबीर लागतेच.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti 15/03/2023 - 16:37
परंतु मला हेही वाटते की असे दिवस दूर नाहीत, किंबहुना हे तर आत्ताही घडू शकतं. मला माहित नसलेले पदार्थ माझ्या सात वर्षांच्या मुलीला माहिती आहे यु ट्युब जिंदाबाद! पण मराठी पदार्थ नावं तिला समजावून सांगाव लागत(तरी बरं मराठी मेडियमला आहे म्हणून लवकर समजतं) मनोरंजक शशक! ही शशक वाचून.... येस्टरडे आय स्प्रेडेड पीनट बटर ओन गरमा गरम भाकरी आणि एन्जाईड देसी भाकर विद विदेसी फ्लेवरड पण टच :)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

योगी९०० 15/03/2023 - 20:46
कालच मी बंगलोरला ब्रेकफास्टला खालील गोष्टी खाल्या... स्टिम्ड राईस केक मेड अप ऑफ फर्मेटेड लेन्टील्स + ग्राऊंड राईस मिक्स्ड टुगेदर + डिप फ्राईड डोनट मेड अप ऑफ फर्मेटेड लेन्टील्स बॅटर याच्याबरोबर साईड डिश म्हणून लेन्टील बेस्ड वेजेटीबल स्टु आणि कोकोनट पल्प (ग्राउंड विथ चिलीझ, कोरीअ‍ॅडर) पण होते.

टर्मीनेटर 15/03/2023 - 12:03
भाषांची खिचडी, ओह, आय ॲम सो सॉरी... ॲन इंडियन सबकॉन्टिनेन्ट डिश; मेड फ्रॉम राईस अँड लेंटिल्स (एस्पेशली स्प्लिट अँड स्किन्ड ग्रीन ग्राम), स्पाईसेस अँड गार्निश्ड विथ फ्रेश कोरीअँडर लिव्हज आवडली 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

गवि 15/03/2023 - 12:40
Aromatic long grains of basmati from the foothills of Himalayas steamed, complemented by sun kissed yellow lentils from Vindhya ranges.. topped with seasoning of wildest Chilli handpicked from mystic state of Assam. दाल तडका, राईस.

In reply to by गवि

How would you describe the Maharashtrian khichadi in one sentence Maharashtrian khichadi is a delicious and comforting one-pot meal made with rice, lentils, and vegetables, tempered with aromatic spices and served with a dollop of ghee.
..
How would you describe the Maharashtrian khichadi in one sentence for an exotic menu in high end restaurant Savor the rustic flavors of India with our Maharashtrian Khichadi, a wholesome blend of aromatic basmati rice, protein-rich lentils, seasonal vegetables, and hand-ground spices, served with a generous dollop of clarified butter for a truly indulgent experience.

खरे नांव असे आहे : अ डेलीशियस मिक्सचर ऑफ़ राईस एण्ड लेण्टील्स कुक्ड टु पर्फ़ेक्शन विथ एन ईन्डीजिनस ब्लेण्ड ऑफ़ स्पाईसेस स्पेशल्ली इम्पोर्टेड फ़्रॉम काह्न्देश. अ हेल्दी डीश विथ अ डॅश ऑफ़ अन्सॉल्टेड बटर विथ एन अकम्पनीमेण्ट ऑफ़ रेड पेप्पर फ़्राईड इन ऑईल एण्ड मस्टर्ड सीड्स एण्ड गार्लीक

In reply to by सामान्यनागरिक

टर्मीनेटर 17/03/2023 - 11:00
अरे वाह... 'खिचडीला' असे खरोखरचे शास्त्रीय नाव पण आहे का? मी आपलं वरच्या प्रतिसादात गविंनी उल्लेख केलेल्या पंचतारांकित मेनूतील डिस्क्रिप्शनच्या अनुषंगाने खिचडीचे वर्णन करून टाकले होते 😀 पण हे वर्णन साध्या खिचडी पेक्षा 'दाल खिचडी तडका' साठी समर्पक वाटतंय! चू.भू.द्या.घ्या.

फोडणी भात, फोडणीची पोळी यांची शास्त्रीय किवा पंचतारांकीत नावे कोणी सांगेल का? माहागाई किती वाढलेय नाही? तेव्हा रोज रात्री उरलेले शिळे सकाळी टाकुन देण्यापेक्षा अशी नावे वापरुन संपवुन टाकता ञेईल (मुले खात नाहीत हो, मी खातो निमुट).

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

टर्मीनेटर 17/03/2023 - 12:43
फोडणीची पोळी 😀 A delicious traditional Maharashtrian breakfast dish with high preparation time as 'round flat unleavened bread' made in evening needs to be shelved overnight to obtain a specific aroma. Next morning, chopped aged round flat unleavened bread sauteed in seasoning made with oil, mustard seeds, asafoetida, turmeric,red chilli powder and served directly as it tastes great on its own.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

यश राज 21/03/2023 - 14:00
फोडणीच्या पोळीचे एक सुंदर नाव म्हणजे "माणिक पैंजण". आमच्या येथे उरलेल्या भाकरीला फोडणीची केली की तिला "मनोरा" किंवा "मनोहर" म्हणतात. फोडणीच्या भाताला पण असेच काहीसे सुंदर नाव आहे पण पटकन अठवेनासे झाले. काय ती एक एक सुंदर नावे..
लेखनविषय:
लेखनप्रकार
“व्हॉट आर दे डुईंग नाऊ मामा?” “टोल्ड यु विहान, डिन्ट आय? कॉल मी आई, ओके? नाऊ दे आर ऑफेरिंग नैवेद्यम” “व्हॉट आर दे ऑफरिंग मा..आई?” “आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार. सी, सी विठोबा लाईक्स ऑरगॅनिक फूड! या?” “शिल्पा, नॉट विठोबा, विठेश्वर!” “पापा, सॉरी, बाबा, माला आयडिया आली. मास्टरशेफ ज्यु फर्स्ट राऊंड साठी जोवार भाकरी बेस पिझ्झा विथ लिफी, अललॉट ऑफ व्हेजी टॉपिंग्स बनाउ?” “यु आर स्टील आफ्टर दॅट सिली शो? तुझे एम आय टी प्रेप क्लासेस नेक्स्ट वीक से शुरु होणार आहेत ना?