मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी भाषा दिनानिमित्त...

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वप्रथम मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी, अमराठी, विविध जाती व पंथांच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठी मायभूमी पासून हजारो कोसो दूर राहून सुद्धा मराठी भाषा, संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या सर्वांना काल झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.! रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये पहिल्या पानावर "भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..." या मथळ्याखाली एक लेख छापून आला होता.

मराठी भाषा दिनानिमित्त...

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वप्रथम मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी, अमराठी, विविध जाती व पंथांच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठी मायभूमी पासून हजारो कोसो दूर राहून सुद्धा मराठी भाषा, संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या सर्वांना काल झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.! रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये पहिल्या पानावर "भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..." या मथळ्याखाली एक लेख छापून आला होता.

भाषा घडतांना

मनो ·

Bhakti 02/11/2022 - 11:06
छान मनोरंजक वाटतंय पुस्तक. मराठी भाषेच्या अशाच गमतीदार किश्श्यांचे पुस्तक वाचले होते.अनेकदा इथे विंदा दिलाय.आज परत देते बेलभाषा येथून डाऊनलोड करता येईल.

Bhakti 02/11/2022 - 11:06
छान मनोरंजक वाटतंय पुस्तक. मराठी भाषेच्या अशाच गमतीदार किश्श्यांचे पुस्तक वाचले होते.अनेकदा इथे विंदा दिलाय.आज परत देते बेलभाषा येथून डाऊनलोड करता येईल.

श्रीगुरुजी 02/11/2022 - 11:37
वाचून मजा आली. महाब्राह्मण म्हणजे नीच ब्राह्मण हा अर्थ कधीच ऐकला नाही. महायात्रा हा शब्द सुद्धा फक्त अंत्ययात्रा यासाठी वापरला जात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

वामन देशमुख 02/11/2022 - 11:42
महाब्राह्मण म्हणजे नीच ब्राह्मण हा अर्थ कधीच ऐकला नाही. महायात्रा हा शब्द सुद्धा फक्त अंत्ययात्रा यासाठी वापरला जात नाही.
#MeToo

अनिंद्य 02/11/2022 - 15:15
'बाहेरगांव' आणि 'महायात्रा' यावर खूप हसलो. ....फ्रेंच आणि इंग्लिश भाषिक समाजानी अनित्य भाषेतले बिघडणं-घडणं समर्थपणे पचवून भाषेचं प्रमाणीकरण करून त्या प्रमाणीकरणाचे असंख्य व्यावहारिक फायदे आपल्या समाजाला सातत्यानं मिळवून दिले..... अगदी पटले +१ मराठीचे पराकोटीचे धेडगुजरीकरण करून असे कोणते फायदे मराठी समाजाला मिळाले /मिळत आहेत ह्याचे मला अपार कुतूहल आहे.

In reply to by अनिंद्य

मराठीचे पराकोटीचे धेडगुजरीकरण = गरज नसतना न्यूनगंडास्तव ओढवून घेतलेले हिंदी भाषेचे अतिक्रमण

कंजूस 03/11/2022 - 10:36
पावती आहे. आवडला लेख. महापात्र - मयताचे विविध करणारे (उप्र.) महापात्रा - देवळाचे मुख्य ब्राह्मण (ओडिशा)

प्रचेतस 03/11/2022 - 10:59
लेख आवडला. मात्र महाब्राह्मण ह्या शब्दाविषयी साशंक आहे. उदा. महाभारतातील आरण्यक पर्वातील युधिष्ठिर लोमश संवादातील पुढील श्लोक पाहा. मान्धाता राजशार्दूलस्त्रिषु लोकेषु विश्रुतः | कथं जातो महाब्रह्मन्यौवनाश्वो नृपोत्तमः || हे महाब्राह्मणा, राजश्रेष्ठ मान्धाता सर्व लोकांत विख्यात आहे. त्या नृपश्रेष्ठ यौवनाश्वाची कथा मला सांग. आदिपर्वातीलच जनमेजय, वैशंपायन संवादात देखील असेच उदाहरण दिसेल. कृपस्यापि महाब्रह्मन्सम्भवं वक्तुमर्हसि | शरस्तम्भात्कथं जज्ञे कथं चास्त्राण्यवाप्तवान् || कृपाचार्यांसारख्या महाब्राह्मणांची उत्त्पती कशी झाले हे मला सांगावे. शरस्तंभापासून त्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांना अस्त्रांची प्राप्ती कशी झाली तेही मला सांगावे. बहुधा महाब्राह्मण ह्या शब्दाला निंदाव्यंजक स्वरुप नंतर प्राप्त झाले असे दिसते. अजून एक वेगळे गंमतीदार उदाहरण म्हणजे उत्तर भारतात प्रमुख स्वयंपाक्याला महाराज म्हणतात.

चौकस२१२ 04/11/2022 - 09:22
अनवधाने चुकीचे शब्द किंवा त्याचे चुकीचे रूपांतर/ भाषांतर करून काय गोंधळ आणि अनर्थ होतो याचे एक ऐकलेले उदाहरण मराठी लग्नपत्रिकेत चि . सौ . कां . अमुक अमुक असे लिहिलेले असते . त्याचे इंग्रजीत "रूपांतर " करताना चक्क SAU असे लिहितात असे पहिले आहे SAU चा इंग्रजीतील अर्थ वयात आलेली डुकरीण असा होतो ! ( हि माहिती चुकीची असले तर कृपया खोडावी )

In reply to by चौकस२१२

Definition of sow (Entry 1 of 2) 1: an adult female swine म्हणजे SAU एकवेळ ठीकाय. पण SOW व्ह्यायला नको!! ज्यांना मराठी कळत नाही, पण इंग्रजी बर्‍यापैकी/चांगलं कळतं, त्यांच्या भुवया वरती जातील हे नक्की!!

Bhakti 02/11/2022 - 11:06
छान मनोरंजक वाटतंय पुस्तक. मराठी भाषेच्या अशाच गमतीदार किश्श्यांचे पुस्तक वाचले होते.अनेकदा इथे विंदा दिलाय.आज परत देते बेलभाषा येथून डाऊनलोड करता येईल.

Bhakti 02/11/2022 - 11:06
छान मनोरंजक वाटतंय पुस्तक. मराठी भाषेच्या अशाच गमतीदार किश्श्यांचे पुस्तक वाचले होते.अनेकदा इथे विंदा दिलाय.आज परत देते बेलभाषा येथून डाऊनलोड करता येईल.

श्रीगुरुजी 02/11/2022 - 11:37
वाचून मजा आली. महाब्राह्मण म्हणजे नीच ब्राह्मण हा अर्थ कधीच ऐकला नाही. महायात्रा हा शब्द सुद्धा फक्त अंत्ययात्रा यासाठी वापरला जात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

वामन देशमुख 02/11/2022 - 11:42
महाब्राह्मण म्हणजे नीच ब्राह्मण हा अर्थ कधीच ऐकला नाही. महायात्रा हा शब्द सुद्धा फक्त अंत्ययात्रा यासाठी वापरला जात नाही.
#MeToo

अनिंद्य 02/11/2022 - 15:15
'बाहेरगांव' आणि 'महायात्रा' यावर खूप हसलो. ....फ्रेंच आणि इंग्लिश भाषिक समाजानी अनित्य भाषेतले बिघडणं-घडणं समर्थपणे पचवून भाषेचं प्रमाणीकरण करून त्या प्रमाणीकरणाचे असंख्य व्यावहारिक फायदे आपल्या समाजाला सातत्यानं मिळवून दिले..... अगदी पटले +१ मराठीचे पराकोटीचे धेडगुजरीकरण करून असे कोणते फायदे मराठी समाजाला मिळाले /मिळत आहेत ह्याचे मला अपार कुतूहल आहे.

In reply to by अनिंद्य

मराठीचे पराकोटीचे धेडगुजरीकरण = गरज नसतना न्यूनगंडास्तव ओढवून घेतलेले हिंदी भाषेचे अतिक्रमण

कंजूस 03/11/2022 - 10:36
पावती आहे. आवडला लेख. महापात्र - मयताचे विविध करणारे (उप्र.) महापात्रा - देवळाचे मुख्य ब्राह्मण (ओडिशा)

प्रचेतस 03/11/2022 - 10:59
लेख आवडला. मात्र महाब्राह्मण ह्या शब्दाविषयी साशंक आहे. उदा. महाभारतातील आरण्यक पर्वातील युधिष्ठिर लोमश संवादातील पुढील श्लोक पाहा. मान्धाता राजशार्दूलस्त्रिषु लोकेषु विश्रुतः | कथं जातो महाब्रह्मन्यौवनाश्वो नृपोत्तमः || हे महाब्राह्मणा, राजश्रेष्ठ मान्धाता सर्व लोकांत विख्यात आहे. त्या नृपश्रेष्ठ यौवनाश्वाची कथा मला सांग. आदिपर्वातीलच जनमेजय, वैशंपायन संवादात देखील असेच उदाहरण दिसेल. कृपस्यापि महाब्रह्मन्सम्भवं वक्तुमर्हसि | शरस्तम्भात्कथं जज्ञे कथं चास्त्राण्यवाप्तवान् || कृपाचार्यांसारख्या महाब्राह्मणांची उत्त्पती कशी झाले हे मला सांगावे. शरस्तंभापासून त्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांना अस्त्रांची प्राप्ती कशी झाली तेही मला सांगावे. बहुधा महाब्राह्मण ह्या शब्दाला निंदाव्यंजक स्वरुप नंतर प्राप्त झाले असे दिसते. अजून एक वेगळे गंमतीदार उदाहरण म्हणजे उत्तर भारतात प्रमुख स्वयंपाक्याला महाराज म्हणतात.

चौकस२१२ 04/11/2022 - 09:22
अनवधाने चुकीचे शब्द किंवा त्याचे चुकीचे रूपांतर/ भाषांतर करून काय गोंधळ आणि अनर्थ होतो याचे एक ऐकलेले उदाहरण मराठी लग्नपत्रिकेत चि . सौ . कां . अमुक अमुक असे लिहिलेले असते . त्याचे इंग्रजीत "रूपांतर " करताना चक्क SAU असे लिहितात असे पहिले आहे SAU चा इंग्रजीतील अर्थ वयात आलेली डुकरीण असा होतो ! ( हि माहिती चुकीची असले तर कृपया खोडावी )

In reply to by चौकस२१२

Definition of sow (Entry 1 of 2) 1: an adult female swine म्हणजे SAU एकवेळ ठीकाय. पण SOW व्ह्यायला नको!! ज्यांना मराठी कळत नाही, पण इंग्रजी बर्‍यापैकी/चांगलं कळतं, त्यांच्या भुवया वरती जातील हे नक्की!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
लेखक श्री. अविनाश बिनीवाले, त्यांच्या परवानगीने पुस्तकाचे प्रास्तविक आणि त्यातील दोन किस्से इथे मराठी वाचकांसाठी टाकतो आहे. मूळ पुस्तक: भाषा घडतांना संकल्पना-संशोधन-लेखन: श्री. अविनाश बिनीवाले गौतमी प्रकाशन किंमत: १३० रुपये प्रास्तविक भाषा म्हणजे बोली, लोकांकडून बोलली जाणारी भाषा ह्या अर्थानं भाषेचा विचार केला तर जगातल्या कोणत्याही भाषेत हळू हळू पण सातत्यानं बदल होत असतात.

दिंडी (गूढकथा)

vaibhav deshmukh ·

वातावरण निर्मीती,शब्दांकन,प्रवाह उत्तम जमलाय. घाईघाईत वाचल्याने शेवट लक्षात नाही आला. पण तो सुद्धा गुढच असणार आहे. उद्या परत एकदा निट लक्ष देऊन वाचणार आहे. खुप आवडली.

अप्रतिम गूढ. कथा आवडूनसुद्धा समजली असं म्हणायला धजावत नाही. आता आम्ही अनेकजण मिळून त्यांच्या सभोवती फेर धरू लागलो. त्यांच्या आसपास वेगाने हालचाली करू लागलो. तरी त्यांची तंद्रि भंग पावत नव्हती. शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.

In reply to by श्वेता व्यास

vaibhav deshmukh 20/09/2022 - 16:35
शेवट योग्य पकडलात तुम्ही. 'शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.' हे वाचकांवर सोडले आहे.

आता पुढच्या वेळी वारीला जायचे तर ही गोष्ट डोक्यात घोळवत जावे लागणार दिंडीतले अस्सल वारकरी असेच देहभान हरपुन चालत असतात, त्यांच्या बरोबर नुसते चालणे हा देखिल अनुभव असतो. त्यांच्या भोवती आमच्या सारख्या अनेक काळ्या आकृत्या चालत असतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

vaibhav deshmukh 21/09/2022 - 16:58
हाssss! एका मित्राने वारीचा असा अनुभव सांगितला होता. त्यालाच कथेत रूपांतरित केलं. वारीमध्ये तन - मन हरवते हे मात्र खरे.

तर्कवादी 21/09/2022 - 22:13
गूढकथेतील भूतं ही शक्यतो एकट्या दुकट्याला गाठतात.. गर्दीतही दिसणार्‍या भुतांचे वर्णन आवडले.

nutanm 22/09/2022 - 04:45
ते त्यांच्यच नादात पुढे जात होते व आम्ही पाठमोरे त्यांच्यापासून दूर जात होतौ अगदी रिकाम्या हाताने. वैभवजी नेहमीप्रमाणे ही अजून एक आपली गूढ कथा. शेवट अर्थात कळला नाही. कधीकधी खूपच गूढ शेवट असतो. रिकाम्या हाताने म्हणजे ? ते कोण व काय देणार होते. इथे मला आरती प्रभूंची एक कविता व गाणेही चाल दिलेले आहे आशाताईने किंवा लता ताईने गायले असावे नक्की आठवत नाही ,"गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे"फारच गूढ कथा !!

In reply to by nutanm

vaibhav deshmukh 22/09/2022 - 11:42
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नायकाचा अर्थातच मृत्यू होतो. शेवटी तोही त्या काळ्या आकृत्या बनतो. आणि दिंडीतील एखाद्याला वश करण्याचा प्रयत्न करतो. पण आता दिंडीत कोणीच वश होण्यासारखं नसतं. सगळे आपापल्या नामस्मरणात असतात.आणि शेवटी त्याला रिकाम्या हाताने परत जावे लागते.

एकदम मस्त!! मला असं वाटतंय की, शेवटी जो कथेचा नायक आहे तो स्वतः ती काळी आकृती बनतो जी आपण भूत आहे असं म्हणू. म्हणजे त्याला जाग येते वगैरे हे सगळे त्या भुताच्या मनाचे खेळ आहेत किंवा नायकाचा मृत्यू होऊन देखील त्याचं मन हे मानायला तयार नाहीये की आपण त्या भुतांमधले एक झालोय(अतार्किक आहे पण भुताच्या गोष्टींमध्ये सगळं चालतं :D). आणि तोच नायक नंतर त्या भूतांबरोबर दिंडीमधल्या वारकऱ्यांना मारायला जातो पण सगळे त्या प्रसंगातून निभावून जातात. @नागनिका: मला पण पहिल्यांदा तसंच वाटलं होतं. पण विचार केला की,पांडुरंग असता तर भीती नसती वाटली नायकाला!

In reply to by नचिकेत जवखेडकर

vaibhav deshmukh 22/09/2022 - 11:43
एकदम बरोबर शेवट ओळखलात. थोडा तर्क लावला की कळतो लगेच शेवट. मुद्दाम शेवट जरा गूढ आणि क्लिष्ट ठेवला.कथा जास्त गूढ वाटते. मनापासून आभार आपले.

वातावरण निर्मीती,शब्दांकन,प्रवाह उत्तम जमलाय. घाईघाईत वाचल्याने शेवट लक्षात नाही आला. पण तो सुद्धा गुढच असणार आहे. उद्या परत एकदा निट लक्ष देऊन वाचणार आहे. खुप आवडली.

अप्रतिम गूढ. कथा आवडूनसुद्धा समजली असं म्हणायला धजावत नाही. आता आम्ही अनेकजण मिळून त्यांच्या सभोवती फेर धरू लागलो. त्यांच्या आसपास वेगाने हालचाली करू लागलो. तरी त्यांची तंद्रि भंग पावत नव्हती. शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.

In reply to by श्वेता व्यास

vaibhav deshmukh 20/09/2022 - 16:35
शेवट योग्य पकडलात तुम्ही. 'शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.' हे वाचकांवर सोडले आहे.

आता पुढच्या वेळी वारीला जायचे तर ही गोष्ट डोक्यात घोळवत जावे लागणार दिंडीतले अस्सल वारकरी असेच देहभान हरपुन चालत असतात, त्यांच्या बरोबर नुसते चालणे हा देखिल अनुभव असतो. त्यांच्या भोवती आमच्या सारख्या अनेक काळ्या आकृत्या चालत असतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

vaibhav deshmukh 21/09/2022 - 16:58
हाssss! एका मित्राने वारीचा असा अनुभव सांगितला होता. त्यालाच कथेत रूपांतरित केलं. वारीमध्ये तन - मन हरवते हे मात्र खरे.

तर्कवादी 21/09/2022 - 22:13
गूढकथेतील भूतं ही शक्यतो एकट्या दुकट्याला गाठतात.. गर्दीतही दिसणार्‍या भुतांचे वर्णन आवडले.

nutanm 22/09/2022 - 04:45
ते त्यांच्यच नादात पुढे जात होते व आम्ही पाठमोरे त्यांच्यापासून दूर जात होतौ अगदी रिकाम्या हाताने. वैभवजी नेहमीप्रमाणे ही अजून एक आपली गूढ कथा. शेवट अर्थात कळला नाही. कधीकधी खूपच गूढ शेवट असतो. रिकाम्या हाताने म्हणजे ? ते कोण व काय देणार होते. इथे मला आरती प्रभूंची एक कविता व गाणेही चाल दिलेले आहे आशाताईने किंवा लता ताईने गायले असावे नक्की आठवत नाही ,"गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे"फारच गूढ कथा !!

In reply to by nutanm

vaibhav deshmukh 22/09/2022 - 11:42
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नायकाचा अर्थातच मृत्यू होतो. शेवटी तोही त्या काळ्या आकृत्या बनतो. आणि दिंडीतील एखाद्याला वश करण्याचा प्रयत्न करतो. पण आता दिंडीत कोणीच वश होण्यासारखं नसतं. सगळे आपापल्या नामस्मरणात असतात.आणि शेवटी त्याला रिकाम्या हाताने परत जावे लागते.

एकदम मस्त!! मला असं वाटतंय की, शेवटी जो कथेचा नायक आहे तो स्वतः ती काळी आकृती बनतो जी आपण भूत आहे असं म्हणू. म्हणजे त्याला जाग येते वगैरे हे सगळे त्या भुताच्या मनाचे खेळ आहेत किंवा नायकाचा मृत्यू होऊन देखील त्याचं मन हे मानायला तयार नाहीये की आपण त्या भुतांमधले एक झालोय(अतार्किक आहे पण भुताच्या गोष्टींमध्ये सगळं चालतं :D). आणि तोच नायक नंतर त्या भूतांबरोबर दिंडीमधल्या वारकऱ्यांना मारायला जातो पण सगळे त्या प्रसंगातून निभावून जातात. @नागनिका: मला पण पहिल्यांदा तसंच वाटलं होतं. पण विचार केला की,पांडुरंग असता तर भीती नसती वाटली नायकाला!

In reply to by नचिकेत जवखेडकर

vaibhav deshmukh 22/09/2022 - 11:43
एकदम बरोबर शेवट ओळखलात. थोडा तर्क लावला की कळतो लगेच शेवट. मुद्दाम शेवट जरा गूढ आणि क्लिष्ट ठेवला.कथा जास्त गूढ वाटते. मनापासून आभार आपले.
लेखनविषय:
दिंडी (गूढकथा) दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.                 पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.

वह्या पुस्तके

पाषाणभेद ·

टर्मीनेटर 19/07/2022 - 18:22
मस्त लेख! बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मी तर कॉलेजात एकच जाड वही सगळ्या विषयांना केली होती. कोपरे दुमडून प्रत्येक विषयाला पाने वाटून घेतली. खूप "अभ्यासू" असल्याने त्यातीलही बरीचशी पाने तिन वर्षांनंतरही कोरीच होती हा विषय वेगळा म्हणा.
अगदी अगदी 😀

मी २००८ साली १० वीला असताना आसाराम बापूंच्या वह्या आल्या होत्या मार्केटला. स्वस्त नी क्वालीटी पण होती. हल्ली दिसत नाहीत त्या वह्या. त्याच गुरूवचन वगैरे बरंच लिहीलेलं असायचं. अर्ध्या वर्गाच्या तरी त्याच वह्या असायच्या. वरिगात एक मारवाडी मुलगा होता. फक्त त्याच्याच कडे क्लासमेटच्या महागड्या वह्या असायच्या. क्लासमेटच्या वहीत ईंग्रजीत देशाची किंवा प्राण्याची माहीती असायची.

कंजूस 08/08/2022 - 08:58
मी खूप प्रयोग केलेत कवर घालण्यावर, बाइंडिंग करण्यावर. दप्तराचं वजन कमी करण्याचं कुणी पाहात नाही. उलट वाढवतच आहेत. वर्कबुकं शाळेने ठरवलेलीच घ्यायची. वही+पाठ्यपुस्तक+वर्कबुक (गुणिले पाच विषय.) मोबाईलचं वजन १५० ग्रामपेक्षा वाढलं की कोकलतात पण दप्तरांचं कमी करा ना. कॉलेजला गेलो आणि सर्व शालेय जाचक नियमांच्या तावडीतून सुटलो. फक्त एक फाईल ( फोल्डर) आणि त्यात दहा कागद ठेवले की काम होऊ लागले. फक्त जादा म्हणजे सायन्सचे प्रयोग जर्नल असे.

चौथा कोनाडा 08/08/2022 - 18:21
पुस्तकांना कव्हर हा विषय मस्त, खुसखुषीत पणे कव्हर केला ! आमचे आणि अर्थात् आमच्या चिरंजीवाचे ही हे शालेय दिवस आठवले ! झकास लेखन, पाभे !
माझ्या मते पुस्तकांना कव्हर लावूच नये. अगदीच लावायची ठरली तर मुखपृष्ठ व मलपृष्ठ इत्यादीवर जे चित्र असलेले पान असते ते कापून आपण लावलेल्या कव्हरवर पुन्हा चिकटवावी. अर्थात इतके कोणी करत नाही. वास्तविक पाहता, शालेय पुस्तकांच्या (त्यातही स्टेट बोर्डाची, बालभारतीची पुस्तके) कव्हरवर कितीतरी अर्थपूर्ण, सयुक्तीक व मनोरंजक चित्र असतात. लहान मुले गवतावर खेळत आहेत. एखाद्या इयत्तेच्या पुस्तकावरच्या चित्रात पक्षी, बदक आजूबाजूला आहेत. कौलारू घर किंवा शाळा मागे आहे. कुणा एका मुलाच्या हातात त्याच इयत्तेचे पुस्तक आहे ज्यावर तसलेच चित्र आहे. असल्या प्रकारची बालभारती, कुमारभारती, युवकभारतीची पुस्तके असतात. त्यात गणिताची पुस्तके असतील तर चित्रातील मुलांचा धिंगणा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी चिन्हांसोबत चाललेला असतो. आपल्या शि द फडणीस यांनीदेखील बालभारतीतील पुस्तकांत चित्रं रेखाटली आहेत.
एकदम सही ! पाभे +१ लेख !

टर्मीनेटर 19/07/2022 - 18:22
मस्त लेख! बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मी तर कॉलेजात एकच जाड वही सगळ्या विषयांना केली होती. कोपरे दुमडून प्रत्येक विषयाला पाने वाटून घेतली. खूप "अभ्यासू" असल्याने त्यातीलही बरीचशी पाने तिन वर्षांनंतरही कोरीच होती हा विषय वेगळा म्हणा.
अगदी अगदी 😀

मी २००८ साली १० वीला असताना आसाराम बापूंच्या वह्या आल्या होत्या मार्केटला. स्वस्त नी क्वालीटी पण होती. हल्ली दिसत नाहीत त्या वह्या. त्याच गुरूवचन वगैरे बरंच लिहीलेलं असायचं. अर्ध्या वर्गाच्या तरी त्याच वह्या असायच्या. वरिगात एक मारवाडी मुलगा होता. फक्त त्याच्याच कडे क्लासमेटच्या महागड्या वह्या असायच्या. क्लासमेटच्या वहीत ईंग्रजीत देशाची किंवा प्राण्याची माहीती असायची.

कंजूस 08/08/2022 - 08:58
मी खूप प्रयोग केलेत कवर घालण्यावर, बाइंडिंग करण्यावर. दप्तराचं वजन कमी करण्याचं कुणी पाहात नाही. उलट वाढवतच आहेत. वर्कबुकं शाळेने ठरवलेलीच घ्यायची. वही+पाठ्यपुस्तक+वर्कबुक (गुणिले पाच विषय.) मोबाईलचं वजन १५० ग्रामपेक्षा वाढलं की कोकलतात पण दप्तरांचं कमी करा ना. कॉलेजला गेलो आणि सर्व शालेय जाचक नियमांच्या तावडीतून सुटलो. फक्त एक फाईल ( फोल्डर) आणि त्यात दहा कागद ठेवले की काम होऊ लागले. फक्त जादा म्हणजे सायन्सचे प्रयोग जर्नल असे.

चौथा कोनाडा 08/08/2022 - 18:21
पुस्तकांना कव्हर हा विषय मस्त, खुसखुषीत पणे कव्हर केला ! आमचे आणि अर्थात् आमच्या चिरंजीवाचे ही हे शालेय दिवस आठवले ! झकास लेखन, पाभे !
माझ्या मते पुस्तकांना कव्हर लावूच नये. अगदीच लावायची ठरली तर मुखपृष्ठ व मलपृष्ठ इत्यादीवर जे चित्र असलेले पान असते ते कापून आपण लावलेल्या कव्हरवर पुन्हा चिकटवावी. अर्थात इतके कोणी करत नाही. वास्तविक पाहता, शालेय पुस्तकांच्या (त्यातही स्टेट बोर्डाची, बालभारतीची पुस्तके) कव्हरवर कितीतरी अर्थपूर्ण, सयुक्तीक व मनोरंजक चित्र असतात. लहान मुले गवतावर खेळत आहेत. एखाद्या इयत्तेच्या पुस्तकावरच्या चित्रात पक्षी, बदक आजूबाजूला आहेत. कौलारू घर किंवा शाळा मागे आहे. कुणा एका मुलाच्या हातात त्याच इयत्तेचे पुस्तक आहे ज्यावर तसलेच चित्र आहे. असल्या प्रकारची बालभारती, कुमारभारती, युवकभारतीची पुस्तके असतात. त्यात गणिताची पुस्तके असतील तर चित्रातील मुलांचा धिंगणा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी चिन्हांसोबत चाललेला असतो. आपल्या शि द फडणीस यांनीदेखील बालभारतीतील पुस्तकांत चित्रं रेखाटली आहेत.
एकदम सही ! पाभे +१ लेख !
जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते. आजकाल सरकारी शाळातच सरकारी पुस्तके मिळत असतात. त्यामुळे शालेय सामाना मिळणार्‍या दुकानांत पुस्तकांची विक्री सोडून वह्या व इतर गोष्टी विकायला ठेवतात. नाही म्हटले तरी इंग्रजी शाळांतील मुलांना मात्र पुस्तके दुकानातूनच खरेदी करावी लागतात.

मी, मराठी आणि माझं मराठी असणं

जे.पी.मॉर्गन ·

सुरिया 02/05/2022 - 07:14
आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली प्रेरणा, प्रजासत्ताक, प्रगल्भता आणि परीप्रेक्ष्य ह्यांचा समावेश मराठी माणसाला आपल्या उज्ज्वल वारशात आठवू नये ह्याची खंत वाटली. असो. बाकी सर्व आहेत च पण बाकी सर्वाँना सोबत घेऊन जायची प्रवृत्ती ही हवी हे बाबासाहेबांनी च शिकवले.

In reply to by सुरिया

Trump 02/05/2022 - 08:27
बाबासाहेबांनी नक्कीच खुप मोठी प्रेरणा दिली. तथाकथित त्यांचे अनुयायी त्यांच्या शिकवणीपासुन दुर जात आहेत ते पाहुन वाईट वाटते.

लेख आवडला नाही . पटलाही नाही . जे लोकं स्वतःहुन स्वतःच्याच लेखनातुन विरोधाभासी आहेत त्यांना एका माळेत ओवण्याचा अट्टहास का ? तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना आणि महात्मा फुले ह्यांना केवळ महाराष्ट्रात जन्मले , मराठी बोलायचे म्हणुन एका धाग्यात ओवत असला तर तो एक निष्फळ प्रयत्न आहे , अनाठायी अट्टहास आहे असेच वाटते ! त्यातुन तुमचा दोघांच्या सोडा , एकाच्याही लेखनाचा अभ्यास नाही इतकेच दिसुन येते बस्स... दोघे आपापल्या जागी ग्रेट असतील पण त्यांचा दृष्टीकोन एक नाहीये , विचार एक नाहीये , उलट अत्यंत विरुध्द आणि टोकाचे विचारिक मतभेद स्पष्ट आहेत ! धनंजय कीर / यदि फडके ह्यांनी संपादित केलेले अन महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले "महात्मा फुले समग्र वाङमय " इन्टरनेट वर उपलब्ध आहे. ही घ्या लिन्क : https://archive.org/details/MahatmaPhuleSamgraVanmay5Avruti त्यातीक काही लेखांश संदर्भ आपल्या अभ्यासासाठी देत आहे , वाचा विचार करा सत्सदबुध्दी वापरुन अनुमान काढा . (पी.डी.एफ फॉरमॅट असल्याने कॉपीपेस्ट करता येत नाहीये ) १. प्रस्तावना : लेखक लक्ष्मणशास्त्री जोशी , पान क्रं. वीस . शेवटचे दोन पॅराग्राफ , ज्ञानेश्वर महाराज आणि समस्त हिंदु समाजातील साहित्याविशयीचे विचार २. मामा परमानंद ह्यांस पत्र . ह्यातील दुसरा पॅराग्राफ . ३. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक : ह्यातील समर्थ रामदास स्वामी ह्यांचा अट्टल धुर्त आर्य रामदास असा उल्लेख आणि संबंदित चिंतन, पुढे "नीति" ह्या प्रकरणात रामायण आणि भागवताची केलेली चिकित्सा , त्यातच पुढे केलेला भगवान श्री कृष्णाचा चावट व्यभिचारी कृष्णाजी असा उल्लेख . ४. ज्ञानेश्वरी १२ वा अध्याय : ह्यावर महात्मा फुले ह्यांनी सविस्तर चिकित्सा केलेली आहे . ह्यात श्रीकृष्णाचा उल्लेख वारंवार बाळबोध कृष्णाजी असा केलेला आठळतो , शिवाय संपुर्ण अध्यायच निरर्थक आहे आसा काहीसा सुर आहे . ५. अखंड संग्रहातील दुसर्‍या विभागातील श्री गणेशाविषयीचा अभंग . हा संपुर्णपणे वाचनीय आणि चिंतनीय आहेच पण विशेष करुन ह्यातील काही कडव्यात फुल्या फुल्या फुल्या दिलेल्या आहेत हे बहुतेक अभद्र असांसदीय शब्द असावेत (आणि म्हणुनच प्रकाशकाने ते गाळले असावेत) असा एक साधारण अंदाज आहे . असो. समग्र लेखन वाचनीय आहे. आपण आधी वाचावे , चिंतन करावे ही नम्र विनंती. पुनश्च एकवार नमुद करत आहे की - दोघेही आपापल्या जागी ग्रेट आहेत, पण ते समविचारी नाहीत हे उघडपणे दिसत आहे, कृपाकरुन त्यांना एकामाळेत ओवण्याचा अट्टहास करु नका . मी माऊलींची ज्ञानेश्वरीही वाचली आहे त्यातीलही संदर्भ देऊ शकतो पण मला माझ्या वैयक्तिक श्रध्दांमुळे त्यांचा इथे उल्लेख करतानाही कसेसें होत आहे म्हणुन संदर्भ टाळतो. - इत्यलम

सुरिया 02/05/2022 - 07:14
आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली प्रेरणा, प्रजासत्ताक, प्रगल्भता आणि परीप्रेक्ष्य ह्यांचा समावेश मराठी माणसाला आपल्या उज्ज्वल वारशात आठवू नये ह्याची खंत वाटली. असो. बाकी सर्व आहेत च पण बाकी सर्वाँना सोबत घेऊन जायची प्रवृत्ती ही हवी हे बाबासाहेबांनी च शिकवले.

In reply to by सुरिया

Trump 02/05/2022 - 08:27
बाबासाहेबांनी नक्कीच खुप मोठी प्रेरणा दिली. तथाकथित त्यांचे अनुयायी त्यांच्या शिकवणीपासुन दुर जात आहेत ते पाहुन वाईट वाटते.

लेख आवडला नाही . पटलाही नाही . जे लोकं स्वतःहुन स्वतःच्याच लेखनातुन विरोधाभासी आहेत त्यांना एका माळेत ओवण्याचा अट्टहास का ? तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना आणि महात्मा फुले ह्यांना केवळ महाराष्ट्रात जन्मले , मराठी बोलायचे म्हणुन एका धाग्यात ओवत असला तर तो एक निष्फळ प्रयत्न आहे , अनाठायी अट्टहास आहे असेच वाटते ! त्यातुन तुमचा दोघांच्या सोडा , एकाच्याही लेखनाचा अभ्यास नाही इतकेच दिसुन येते बस्स... दोघे आपापल्या जागी ग्रेट असतील पण त्यांचा दृष्टीकोन एक नाहीये , विचार एक नाहीये , उलट अत्यंत विरुध्द आणि टोकाचे विचारिक मतभेद स्पष्ट आहेत ! धनंजय कीर / यदि फडके ह्यांनी संपादित केलेले अन महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले "महात्मा फुले समग्र वाङमय " इन्टरनेट वर उपलब्ध आहे. ही घ्या लिन्क : https://archive.org/details/MahatmaPhuleSamgraVanmay5Avruti त्यातीक काही लेखांश संदर्भ आपल्या अभ्यासासाठी देत आहे , वाचा विचार करा सत्सदबुध्दी वापरुन अनुमान काढा . (पी.डी.एफ फॉरमॅट असल्याने कॉपीपेस्ट करता येत नाहीये ) १. प्रस्तावना : लेखक लक्ष्मणशास्त्री जोशी , पान क्रं. वीस . शेवटचे दोन पॅराग्राफ , ज्ञानेश्वर महाराज आणि समस्त हिंदु समाजातील साहित्याविशयीचे विचार २. मामा परमानंद ह्यांस पत्र . ह्यातील दुसरा पॅराग्राफ . ३. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक : ह्यातील समर्थ रामदास स्वामी ह्यांचा अट्टल धुर्त आर्य रामदास असा उल्लेख आणि संबंदित चिंतन, पुढे "नीति" ह्या प्रकरणात रामायण आणि भागवताची केलेली चिकित्सा , त्यातच पुढे केलेला भगवान श्री कृष्णाचा चावट व्यभिचारी कृष्णाजी असा उल्लेख . ४. ज्ञानेश्वरी १२ वा अध्याय : ह्यावर महात्मा फुले ह्यांनी सविस्तर चिकित्सा केलेली आहे . ह्यात श्रीकृष्णाचा उल्लेख वारंवार बाळबोध कृष्णाजी असा केलेला आठळतो , शिवाय संपुर्ण अध्यायच निरर्थक आहे आसा काहीसा सुर आहे . ५. अखंड संग्रहातील दुसर्‍या विभागातील श्री गणेशाविषयीचा अभंग . हा संपुर्णपणे वाचनीय आणि चिंतनीय आहेच पण विशेष करुन ह्यातील काही कडव्यात फुल्या फुल्या फुल्या दिलेल्या आहेत हे बहुतेक अभद्र असांसदीय शब्द असावेत (आणि म्हणुनच प्रकाशकाने ते गाळले असावेत) असा एक साधारण अंदाज आहे . असो. समग्र लेखन वाचनीय आहे. आपण आधी वाचावे , चिंतन करावे ही नम्र विनंती. पुनश्च एकवार नमुद करत आहे की - दोघेही आपापल्या जागी ग्रेट आहेत, पण ते समविचारी नाहीत हे उघडपणे दिसत आहे, कृपाकरुन त्यांना एकामाळेत ओवण्याचा अट्टहास करु नका . मी माऊलींची ज्ञानेश्वरीही वाचली आहे त्यातीलही संदर्भ देऊ शकतो पण मला माझ्या वैयक्तिक श्रध्दांमुळे त्यांचा इथे उल्लेख करतानाही कसेसें होत आहे म्हणुन संदर्भ टाळतो. - इत्यलम
लेखनविषय:
लेखनप्रकार
हो. मी मराठी आहे. म्हणजे नक्की कोण आहे? आणि मला मराठी का म्हणायचं? दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेली एक राजसि भाषा बोलतो, वाचतो, लिहितो म्हणून? की अपरांतापासून ते विदर्भापर्यंत आणि सातपुड्यापासून करवीरापर्यंत पसरलेल्या प्रदेशात राहतो म्हणून? पोहे, मोदक, पुरणपोळी, पिठलं, शिरा खातो म्हणून की घरी गणपती बसवतो, गुढी उभारतो, भंडारा उधळतो म्हणून? पृथ्वी, अग्नि, जल, वायु आणि आकाश ह्या पंचतत्वांनी सर्व चराचर सृष्टी बनली आहे, तसाच मी ही. पण तो "मी" म्हणजे फक्त माझं शरीर झालं. मी आज जो काही आहे त्या "मी" ला घडवण्याचं काम गेली शेकडो, कदाचित हजारो वर्षं चालू आहे.

यांनी घडवले माझे मराठी...

हेमंतकुमार ·

कंजूस 01/05/2022 - 06:28
भाषाविषयक स्मरणरंजन आवडले. तुमच्या आईचे कौतुक आहे. आकाशवाणीवरील ( आणि टिवीवरील) वृत्तनिवेदकांचे उच्चार शुद्धच असतात. त्यांना एक भाषेचा अभ्यासक्रम { स्वखर्चाने } पूर्ण करून परीक्षा द्यावी लागते.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 01/05/2022 - 08:53
तुमच्या आईचे
>>> नाही, आजीचे. ..
त्यांना एक भाषेचा अभ्यासक्रम { स्वखर्चाने } पूर्ण करून परीक्षा द्यावी लागते.
>>> चांगला उपक्रम व नियम.

Bhakti 01/05/2022 - 07:25
छान !भाषेचा अभिमान बाळगणे त्यासाठीचे विविध प्रयत्न प्रसंग, वर्णनआवडले. औपचारिक शिक्षणाची भाषेचे चांगले शिक्षक लाभणे हे खुप महत्वाचे आहे.भाषा भेसळ हा माझा संभाषणातला प्रश्न झालाय हे खरं! बरीच वर्षे वाचन कमी होत तेव्हा कविता गाणी,व्याकरणाची पुस्तके जी मन लावून वाचायची, शिक्षकांनी​ मराठी समृध्द झाले.(लेखामुळे बरोबर समृध्द शब्द समजला :)) एक उदाहरण आठवतेय वर्गात लाईट गेल्यानंतर पुन्हा आल्यावर मुलं ओरडली "लाईट आली" बाई म्हणाल्या "नाही लाईट आले ,गेले असं म्हणायचे."

In reply to by कंजूस

Bhakti 02/05/2022 - 09:01
ओह , समृद्ध मी अनेकदा अत्यंत जलद वाचून चुकीची संकल्पना​ करून घेते. धन्यवाद कंकाका! आशीर्वाद हा शब्दही शाळेत कायम शिकवला गेलाय.

In reply to by कंजूस

Bhakti 02/05/2022 - 09:18
"वाचेन" ..... वाचेल नाही हो मराठी व्याकरणात मी वाचेन ..... तो/ती वाचेल असे लिहीतात. मी येईन....... / तो/ती येतील मी जाईन .... तो/ती जाईल
विजुभाऊ यांनीही तोत्तोचान या पुस्तक परिचय धाग्यात चूक दुरूस्ती सुचविली _/\_ त्याचप्रमाणे बेलभाषा हे पुस्तक कधीही मी वाचत राहते.खुप छान आहे. या ठिकाणी राज्य मराठी विकास संस्था बेलभाषा आणि अनेक मराठी भाषेविषयी पुस्तके,ग्रंथ आहेत.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 02/05/2022 - 09:23
बेलभाषा हे पुस्तक
चांगला दुवा दिलात धन्यवाद. बेल भाषा हा शब्द लेखिकेच्या बेलवलकर आडनावावरून आला आहे, की त्याला अन्य काही अर्थ आहे ?

आताच एअर फ्रान्स मधून प्रवास केला. उदघोषक, उदघोषीका फक्त फ्रेंच भाषेतच सूचना देतात.क्वचितच इतर भाषांचा उपयोग करतात. इतर भाषीय प्रवाशांना काहीच कळत नाही.. मातृभाषा टिकवण्यासाठी व विकसित करण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न केला पाहिजे.

तुमचं उत्कृष्ट प्रतीचं पण तरीही सहजसोपं वाटणारं मराठी वाचून मी नेहमीच भारावून जातो. आज या लेखामुळे त्यामागची पार्श्वभूमी कळली. माझ्या स्वतःच्या मराठी भाषेच्या 'असेल तेवढ्या' नैपुण्यासाठी तुमच्याप्रमाणेच कुटुंबीय, शिक्षक व सभोवतीचे इतर लोक यांचा मोठा वाटा आहे. ते तथाकथित नैपुण्य टिकवणारे अन वृद्धींगत करणारे घटक म्हणजे गेल्या दीड दशकांतला मनोगत अन मिपासारख्या मराठी संस्थळांवरचा वावर अन भारताबाहेरचे वास्तव्य.

हेमंतकुमार 01/05/2022 - 09:27
सकाळच्या सत्रात लागोपाठ प्रतिसाद दिलेल्या वरील सर्वांचे मनापासून आभार ! आज रविवार आणि महाराष्ट्र दिन असे दोन्ही आहेत. हा लेख आज प्रसिद्ध करणे उचित आहे. परंतु मनात वाटले होते, की आज सुट्टीचा दिवस असल्याने वाचकांचे लक्ष लवकर जाणार नाही. परंतु आपण सर्वांनी माझा हा समज खोटा ठरवलात त्याचा आनंद वाटतो. वरील प्रतिसादांमधील काही मुद्द्यांची दखल नंतर स्वतंत्रपणे घेतो.

हेमंतकुमार 01/05/2022 - 09:49
• भाषा भेसळ हा माझा संभाषणातला प्रश्न झालाय हे खरं! • मातृभाषा टिकवण्यासाठी व विकसित करण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न केला पाहिजे.
>>>>>> मराठीप्रेमी माणसाची याबाबतीत तारेवरची कसरत होतच आहे. निदान आपल्या कुटुंबात आणि या संस्थळावरील लेखनात तरी आपण आपली मराठी जपूया आणि विकसित करूया ही इच्छा. .....
तुमचं उत्कृष्ट प्रतीचं पण तरीही सहजसोपं वाटणारं मराठी
>>>> ‘सहजसोपं’ चा स्वीकार करतो. पण ‘उत्कृष्ट प्रतीचं’ हे विशेषण नको ! तसे लिहिणारे माझ्यासाठीही आदर्श असतील.

कंजूस 01/05/2022 - 11:44
एखादा मराठी शब्द रुजवला पाहिजे. ‘शेअर करणे’ असले भ्रष्ट रूप वापरण्याऐवजी “तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी” असे म्हणणे अधिक चांगले. आइची एक पाककृती 'तुम्हा सर्वांसाठी' देत आहे. वगैरे.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 01/05/2022 - 12:21
मराठी व इंग्लिश भाषेतील क्रियापदांची संख्या या मुद्द्यावरील एक रोचक लघुलेख इथे यातील हे निवडक :
इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीच्या शब्दसंग्रहात क्रियापदांची संख्या खूपच कमी आहे. जुन्यांपैकी अनेक क्रियापदं हळूहळू मागे पडत गेली आणि त्या प्रमाणात नवीन क्रियापदं वाढलेली नाहीत. अशा वेळी मराठीत आधीच असलेली क्रियापदं जाणीवपूर्वक वापरण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांचा अर्थविस्तार करून नवीन संकल्पनांसाठीसुद्धा ती वापरणं हा एक मार्ग आहे. याचबरोबर नवी क्रियापदं घडवणं हेही महत्त्वाचं आहे. उदा. उत्पादणे, आदरणे, क्रोधणे, नमस्कारणे अशी काही जुनी, काही नवी क्रियापदं प्रचारात आणू शकतो.

मिसळपाव 01/05/2022 - 21:02
कुमार१, लेख आवडला. तुमच्या आजीने पंच्चाहात्तराव्या वर्षी पीएचडी विद्यावाचस्पती ( ;-) ) पदवी मिळवली वाचून स्तिमित झालोय! कुठल्या क्षेत्रात आहे त्यांची पदवी? थोडं 'उद्धव' शब्दाबद्दल. आधीच चुकीचा लिहीला जातोय शब्द म्हणताय आणि त्यात कळफलकावर तो नीट लिहीताच येत नाहीये! निदान संगणकावरनं नाही लिहीता येतंय, कदाचित फोनवरनं किंवा गुगल टाईप वगैरे काही वापरून लिहीता येत असेल नीट. द ला ध जोडला की असा दिसतो - द्ध - आणि ध ला द जोडला की असा - ध्द. ध वर / खाली होतोय ईतकंच. पण "आम्लवात" आणि "अल्मा मॅटर" मधे जसे "म ला ल" आणि "ल ला म" जोडले आहेत, तसं द आणि ध च्या बाबतीत करताच येत नाहीये. थोडक्यात म्हणजे, कोणी ......या जोडाक्षरात अगोदर ‘द’ चा उच्चार होतो आणि मग ‘ध’ चा...... हे तंतोतंत लिहून दाखवलं तर 'उद्धव' दुरूस्त होईल!! असं का व्हावं कळफलकावर कोण जाणे. 'द' ला काना नाही त्यामुळे नाही. कारण ड किंवा ह ही अक्षरं 'बड्या', 'बाह्य' अशा जोडाक्षरांमधे व्यवस्थित लिहीता येताहेत. असो. अर्थात हा प्रश्न कळफलकावरनं लिहीतानचा आहे - हाती हवा तसा लिहीता येतोय. पण जरा उत्सुकता चाळवली गेली त्यामुळे हा उहापोह करतोय ईतकंच :-) टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

हेमंतकुमार 01/05/2022 - 21:22
उहापोह आवडला. आजीच्या विद्यावाचस्पती पदवीचा विषय "तीन प्रमुख रामायण ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास" होता. त्यांचे मार्गदर्शक अर्थातच त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते. कडकही होते. यांनी ७ वर्षे तिला अगदी पिदवून घेतले ! त्याकाळी संपूर्ण प्रबंध प्रथम हस्तलेखनातच लिहावा लागे. ...... द्ध >>>> 'द्' नंतर ध असे शेजारी लिहीणे >> हाही पर्याय बरोबर आहे. हे देखील आम्हाला कुलकर्णी गुरुजींनी शिकवले होते. आता संगणकावरील लेखनातील मजा सांगतो. विविध प्रकारांनी आपण टंकन करत असतो.. गूगल इनपुट टूल्स वापरुन टंकन केले की आपोआपच ‘द्ध’ असे रूप येते. अन्य काही प्रकारे 'द्' नंतर ध असे आपण व्यवस्थित फोडूनही लिहू शकतो. पण अन्य काही जाल-चौकटीतील एक गंमत पहा. तो पाय मोडका द आणि अख्खा ध जर आपण जवळ आणले तर आपोआप त्याचे शुद्ध एकत्रित रूप द्ध तयार होते प्रयत्न केला तरी सुटे राहतच नाही.

हेमंतकुमार 02/05/2022 - 19:05
अभिप्रायाबद्दल आभार ! .....
अशी जिद्दीची आजी
>>> आता हा विषय चाललाच आहे तर तिच्या जिद्दीचा एक भारी शैक्षणिक किस्सा सांगतो. आजीच्या एमए च्या शिक्षणाचा किस्सा तर भलताच रोचक आहे. तो तत्कालीन शासकीय धोरणावर प्रकाश टाकणारा असल्याने लिहितो. बीए झाल्यानंतर माझी आजी मनपाच्या शाळेत नोकरीस होती. आता तिला डोहाळे लागले होते एमए करायचे. पण तेव्हा एक विचित्र शासकीय नियम होता. या नोकरीतील शिक्षकांना एमए ला बसण्यास परवानगी नव्हती. आजीच्या मनात द्वंद्व झाले. पण शेवटी तिला शैक्षणिक उन्नती महत्त्वाची वाटली. तिने चोरून एमए साठी अर्ज भरला आणि एमए झाली. याचा सुगावा अधिकाऱ्यांना लागलाच. नियमानुसार कारवाई झाली आणि तिला राजीनामा द्यावा लागला. मग तिने तिच्या कारकीर्दीची उरलेली वर्षे एका खेड्यात जाऊन खाजगी शाळेमध्ये नोकरी केली. शिक्षणाच्या जिद्दीपुढे तिने सरकारी नोकरी जाण्याचा धोका सुद्धा पत्करला. ... तो नियम कालांतराने उडवला गेला व त्यापुढच्या पिढीतील शिक्षकांचे कल्याण झाले. तोपर्यंत, ज्यांनी कोणी नियमभंग केला असेल त्यांना किंमत चुकवावी लागली !

प्रदीप 03/05/2022 - 17:06
पण 'माझे मराठी' वर मात्र मी ठेचकाळलो आहे. ते 'माझी मराठी' असायला हवे, नाही का ? माफ करा, हे थोडेसे क्षिद्रान्वेषण होत आहे, पण विषयच तसा आहे.

In reply to by प्रदीप

हेमंतकुमार 03/05/2022 - 17:39
हे थोडेसे क्षिद्रान्वेषण होत आहे,
>> अजिबात नाही ! चांगला मुद्दा काढलात. मी असे स्पष्टीकरण देतो : १. माझे मराठी बोलणे/ लिहिणे (त्यांनी) घडवले. २. माझी मराठी भाषा (त्यांनी) घडवली. संदर्भानुसार क्रियापद बदलू शकेल का ? जरूर सांगावे. अखेर (माझे) घडणे ही प्रक्रिया आयुष्यभर चालू राहणार आहे..... 😀 ......... किंवा बोलीभाषेत : " माझे संस्कृत इतके चांगले नाही" ( नपुसकलिंगी वापर)

मित्रहो 04/05/2022 - 12:00
खूप सुंदर लेखय तुमच्या आजींना त्रिवार अभिवादन, दंडवत मराठी भाषेतील बरेच शब्द संस्कृतशी साधर्म्य राखून आहेत. एक काळ असा होता की भाषणात संस्कृतमधले श्लोक सांगितले तर श्रोत्यांवर प्रभाव पडतो असा समज होता म्हणून त्याचा वापर व्हायचा आता तिचा जागा इंग्रजीने घेतली. संस्कृत, हिदी, कानडी, गुजराती या भाषेतून आलेल्या शब्दांना परभाषेतील शब्द म्हणायचे की मूळ मराठीचेच शब्द हा प्रश्न आहेच. मला तरी वाटते भाषा ही काळपरत्वे आणि जागेनुसार बदलतच जाते. हा बदलाचा प्रवाह थांबविणे कठीण आहे. फक्त इंग्रजीच नव्हे तर कालांतराने काही मँडरीन किंवा स्पॅनिश भाषेतील शब्द सुद्धा मराठीत आले तरी आश्चर्य वाटायला नको. आजची मराठी ही शंभर वर्षापूर्वीच्या मराठीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. छान लेख खूप धन्यवाद

हेमंतकुमार 04/05/2022 - 17:49
चांगले मुद्दे आलेत. या विषयाला दोन बाजू आहेत हे मान्य आहे. दोन्ही बाजूंचे माझे विचार मी लेखात व्यक्त केले आहेत. आता वाचकांनीही त्यांच्या मतानुसार जरूर व्यक्त व्हावे. काहीच हरकत नाही...

Nitin Palkar 04/05/2022 - 21:23
अतिशय सुंदर लेख..... नेहमीप्रमाणेच. सध्या सर्वसाधारणपणे गुगल इंडिक कि बोर्ड वापरला जातो (वै म). यात अनेक शब्द चुकीचे टंकले जातात. उद् घाटन (वस्तुतः हा एकच शब्द आहे) पण हा शब्द टंकताना तो उद्घाटन असा टंकला जातो. अर्थातच हा 'गुगल इंडिक कि बोर्ड'चा दोष आहे.... हे खरे आहे ... तरी .....

हेमंतकुमार 04/05/2022 - 21:32
'गुगल इंडिक कि बोर्ड'चा दोष आहे
सहमत. आपण हस्तलेखनात जेवढे शुद्धलेखन व्यवस्थित करू शकतो त्या तुलनेत संगणकाने केलेल्या लेखनाला मर्यादा आहेत. तुम्ही म्हणता तो कळफलक कदाचित माझ्या चलभाषमध्ये असावा. परंतु मोठ्या संगणकावर टंकन करताना मी तो वापरत नाही. सध्या माझे धोरण असे आहे. आधी बोलून टंकन करून घेतो. ते वर्डमध्ये व्यवस्थित साठवतो आणि मग गूगल इनपुट टूल्सने त्याचे संपादन करतो. एकंदरीत हा अनुभव चांगला आहे. परंतु चलभाषवरच्या शुद्धलेखनाला मर्यादा येतात हे निरीक्षण.

तर्कवादी 05/05/2022 - 16:44
लेख आवडला. मराठी भाषेच्या शुद्धतेबद्दलचा आग्रह भावला. आपण शुद्ध मराठी शब्द वापरत गेलो तर लोक हसतील किंवा काय अशी भिती बाजूला ठेवून जास्तीत जास्त शुद्ध बोलायचा प्रयत्न करायला हवा. अवांतर : अलीकडे काही दिवसापासून मिपावर वार्यातला "र्य" नीट टंकता येत नाही. दुसर्‍या सईटवरुन आणला आणि इथे चिकटवला तरी इथे गडबडतो (जसे : वार्‍यातला) . अशीच समस्या मला भ्रमणध्वनीवर (मोबाईल फोन) पण येते (मिपा नव्हे तर कुठल्याही अ‍ॅपमध्ये) मग त्यावर उपाय म्हणून मी एकदा मला हवा तसा र्य जालावरुन घेतला (कॉपी केला) आणि "टेक्स्ट शॉर्टकट" पर्यायाद्वारे त्या र्य चा rya असा शॉर्टकट बनवला. आता मला जेव्हा भ्रमणधवनीवर र्य टंकायचा करायचा असतो तेव्हा मी rya टंकतो आणि मग भ्रमणधवनीकडून सुचविलेल्या पर्यायातून माझा र्य निवडतो.

हेमंतकुमार 06/05/2022 - 16:54
अभिप्राय, पूरक माहिती, शुद्धलेखन चर्चा आणि प्रोत्साहनाबद्दल आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे !

हेमंतकुमार 25/05/2022 - 21:32
आताच मी सह्याद्री वाहिनीवर अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमात सई परांजपे यांची मुलाखत पाहिली. त्या मराठी खूप छान बोलतात. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी स्वतः केलेली 'खंत ' ही कविता म्हणून दाखवली. ती मराठी भाषेच्या दुरवस्थेबद्दल आहे. खूप आवडली मिळाल्यास जरूर वाचा.

कंजूस 01/05/2022 - 06:28
भाषाविषयक स्मरणरंजन आवडले. तुमच्या आईचे कौतुक आहे. आकाशवाणीवरील ( आणि टिवीवरील) वृत्तनिवेदकांचे उच्चार शुद्धच असतात. त्यांना एक भाषेचा अभ्यासक्रम { स्वखर्चाने } पूर्ण करून परीक्षा द्यावी लागते.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 01/05/2022 - 08:53
तुमच्या आईचे
>>> नाही, आजीचे. ..
त्यांना एक भाषेचा अभ्यासक्रम { स्वखर्चाने } पूर्ण करून परीक्षा द्यावी लागते.
>>> चांगला उपक्रम व नियम.

Bhakti 01/05/2022 - 07:25
छान !भाषेचा अभिमान बाळगणे त्यासाठीचे विविध प्रयत्न प्रसंग, वर्णनआवडले. औपचारिक शिक्षणाची भाषेचे चांगले शिक्षक लाभणे हे खुप महत्वाचे आहे.भाषा भेसळ हा माझा संभाषणातला प्रश्न झालाय हे खरं! बरीच वर्षे वाचन कमी होत तेव्हा कविता गाणी,व्याकरणाची पुस्तके जी मन लावून वाचायची, शिक्षकांनी​ मराठी समृध्द झाले.(लेखामुळे बरोबर समृध्द शब्द समजला :)) एक उदाहरण आठवतेय वर्गात लाईट गेल्यानंतर पुन्हा आल्यावर मुलं ओरडली "लाईट आली" बाई म्हणाल्या "नाही लाईट आले ,गेले असं म्हणायचे."

In reply to by कंजूस

Bhakti 02/05/2022 - 09:01
ओह , समृद्ध मी अनेकदा अत्यंत जलद वाचून चुकीची संकल्पना​ करून घेते. धन्यवाद कंकाका! आशीर्वाद हा शब्दही शाळेत कायम शिकवला गेलाय.

In reply to by कंजूस

Bhakti 02/05/2022 - 09:18
"वाचेन" ..... वाचेल नाही हो मराठी व्याकरणात मी वाचेन ..... तो/ती वाचेल असे लिहीतात. मी येईन....... / तो/ती येतील मी जाईन .... तो/ती जाईल
विजुभाऊ यांनीही तोत्तोचान या पुस्तक परिचय धाग्यात चूक दुरूस्ती सुचविली _/\_ त्याचप्रमाणे बेलभाषा हे पुस्तक कधीही मी वाचत राहते.खुप छान आहे. या ठिकाणी राज्य मराठी विकास संस्था बेलभाषा आणि अनेक मराठी भाषेविषयी पुस्तके,ग्रंथ आहेत.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 02/05/2022 - 09:23
बेलभाषा हे पुस्तक
चांगला दुवा दिलात धन्यवाद. बेल भाषा हा शब्द लेखिकेच्या बेलवलकर आडनावावरून आला आहे, की त्याला अन्य काही अर्थ आहे ?

आताच एअर फ्रान्स मधून प्रवास केला. उदघोषक, उदघोषीका फक्त फ्रेंच भाषेतच सूचना देतात.क्वचितच इतर भाषांचा उपयोग करतात. इतर भाषीय प्रवाशांना काहीच कळत नाही.. मातृभाषा टिकवण्यासाठी व विकसित करण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न केला पाहिजे.

तुमचं उत्कृष्ट प्रतीचं पण तरीही सहजसोपं वाटणारं मराठी वाचून मी नेहमीच भारावून जातो. आज या लेखामुळे त्यामागची पार्श्वभूमी कळली. माझ्या स्वतःच्या मराठी भाषेच्या 'असेल तेवढ्या' नैपुण्यासाठी तुमच्याप्रमाणेच कुटुंबीय, शिक्षक व सभोवतीचे इतर लोक यांचा मोठा वाटा आहे. ते तथाकथित नैपुण्य टिकवणारे अन वृद्धींगत करणारे घटक म्हणजे गेल्या दीड दशकांतला मनोगत अन मिपासारख्या मराठी संस्थळांवरचा वावर अन भारताबाहेरचे वास्तव्य.

हेमंतकुमार 01/05/2022 - 09:27
सकाळच्या सत्रात लागोपाठ प्रतिसाद दिलेल्या वरील सर्वांचे मनापासून आभार ! आज रविवार आणि महाराष्ट्र दिन असे दोन्ही आहेत. हा लेख आज प्रसिद्ध करणे उचित आहे. परंतु मनात वाटले होते, की आज सुट्टीचा दिवस असल्याने वाचकांचे लक्ष लवकर जाणार नाही. परंतु आपण सर्वांनी माझा हा समज खोटा ठरवलात त्याचा आनंद वाटतो. वरील प्रतिसादांमधील काही मुद्द्यांची दखल नंतर स्वतंत्रपणे घेतो.

हेमंतकुमार 01/05/2022 - 09:49
• भाषा भेसळ हा माझा संभाषणातला प्रश्न झालाय हे खरं! • मातृभाषा टिकवण्यासाठी व विकसित करण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न केला पाहिजे.
>>>>>> मराठीप्रेमी माणसाची याबाबतीत तारेवरची कसरत होतच आहे. निदान आपल्या कुटुंबात आणि या संस्थळावरील लेखनात तरी आपण आपली मराठी जपूया आणि विकसित करूया ही इच्छा. .....
तुमचं उत्कृष्ट प्रतीचं पण तरीही सहजसोपं वाटणारं मराठी
>>>> ‘सहजसोपं’ चा स्वीकार करतो. पण ‘उत्कृष्ट प्रतीचं’ हे विशेषण नको ! तसे लिहिणारे माझ्यासाठीही आदर्श असतील.

कंजूस 01/05/2022 - 11:44
एखादा मराठी शब्द रुजवला पाहिजे. ‘शेअर करणे’ असले भ्रष्ट रूप वापरण्याऐवजी “तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी” असे म्हणणे अधिक चांगले. आइची एक पाककृती 'तुम्हा सर्वांसाठी' देत आहे. वगैरे.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 01/05/2022 - 12:21
मराठी व इंग्लिश भाषेतील क्रियापदांची संख्या या मुद्द्यावरील एक रोचक लघुलेख इथे यातील हे निवडक :
इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीच्या शब्दसंग्रहात क्रियापदांची संख्या खूपच कमी आहे. जुन्यांपैकी अनेक क्रियापदं हळूहळू मागे पडत गेली आणि त्या प्रमाणात नवीन क्रियापदं वाढलेली नाहीत. अशा वेळी मराठीत आधीच असलेली क्रियापदं जाणीवपूर्वक वापरण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांचा अर्थविस्तार करून नवीन संकल्पनांसाठीसुद्धा ती वापरणं हा एक मार्ग आहे. याचबरोबर नवी क्रियापदं घडवणं हेही महत्त्वाचं आहे. उदा. उत्पादणे, आदरणे, क्रोधणे, नमस्कारणे अशी काही जुनी, काही नवी क्रियापदं प्रचारात आणू शकतो.

मिसळपाव 01/05/2022 - 21:02
कुमार१, लेख आवडला. तुमच्या आजीने पंच्चाहात्तराव्या वर्षी पीएचडी विद्यावाचस्पती ( ;-) ) पदवी मिळवली वाचून स्तिमित झालोय! कुठल्या क्षेत्रात आहे त्यांची पदवी? थोडं 'उद्धव' शब्दाबद्दल. आधीच चुकीचा लिहीला जातोय शब्द म्हणताय आणि त्यात कळफलकावर तो नीट लिहीताच येत नाहीये! निदान संगणकावरनं नाही लिहीता येतंय, कदाचित फोनवरनं किंवा गुगल टाईप वगैरे काही वापरून लिहीता येत असेल नीट. द ला ध जोडला की असा दिसतो - द्ध - आणि ध ला द जोडला की असा - ध्द. ध वर / खाली होतोय ईतकंच. पण "आम्लवात" आणि "अल्मा मॅटर" मधे जसे "म ला ल" आणि "ल ला म" जोडले आहेत, तसं द आणि ध च्या बाबतीत करताच येत नाहीये. थोडक्यात म्हणजे, कोणी ......या जोडाक्षरात अगोदर ‘द’ चा उच्चार होतो आणि मग ‘ध’ चा...... हे तंतोतंत लिहून दाखवलं तर 'उद्धव' दुरूस्त होईल!! असं का व्हावं कळफलकावर कोण जाणे. 'द' ला काना नाही त्यामुळे नाही. कारण ड किंवा ह ही अक्षरं 'बड्या', 'बाह्य' अशा जोडाक्षरांमधे व्यवस्थित लिहीता येताहेत. असो. अर्थात हा प्रश्न कळफलकावरनं लिहीतानचा आहे - हाती हवा तसा लिहीता येतोय. पण जरा उत्सुकता चाळवली गेली त्यामुळे हा उहापोह करतोय ईतकंच :-) टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

हेमंतकुमार 01/05/2022 - 21:22
उहापोह आवडला. आजीच्या विद्यावाचस्पती पदवीचा विषय "तीन प्रमुख रामायण ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास" होता. त्यांचे मार्गदर्शक अर्थातच त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते. कडकही होते. यांनी ७ वर्षे तिला अगदी पिदवून घेतले ! त्याकाळी संपूर्ण प्रबंध प्रथम हस्तलेखनातच लिहावा लागे. ...... द्ध >>>> 'द्' नंतर ध असे शेजारी लिहीणे >> हाही पर्याय बरोबर आहे. हे देखील आम्हाला कुलकर्णी गुरुजींनी शिकवले होते. आता संगणकावरील लेखनातील मजा सांगतो. विविध प्रकारांनी आपण टंकन करत असतो.. गूगल इनपुट टूल्स वापरुन टंकन केले की आपोआपच ‘द्ध’ असे रूप येते. अन्य काही प्रकारे 'द्' नंतर ध असे आपण व्यवस्थित फोडूनही लिहू शकतो. पण अन्य काही जाल-चौकटीतील एक गंमत पहा. तो पाय मोडका द आणि अख्खा ध जर आपण जवळ आणले तर आपोआप त्याचे शुद्ध एकत्रित रूप द्ध तयार होते प्रयत्न केला तरी सुटे राहतच नाही.

हेमंतकुमार 02/05/2022 - 19:05
अभिप्रायाबद्दल आभार ! .....
अशी जिद्दीची आजी
>>> आता हा विषय चाललाच आहे तर तिच्या जिद्दीचा एक भारी शैक्षणिक किस्सा सांगतो. आजीच्या एमए च्या शिक्षणाचा किस्सा तर भलताच रोचक आहे. तो तत्कालीन शासकीय धोरणावर प्रकाश टाकणारा असल्याने लिहितो. बीए झाल्यानंतर माझी आजी मनपाच्या शाळेत नोकरीस होती. आता तिला डोहाळे लागले होते एमए करायचे. पण तेव्हा एक विचित्र शासकीय नियम होता. या नोकरीतील शिक्षकांना एमए ला बसण्यास परवानगी नव्हती. आजीच्या मनात द्वंद्व झाले. पण शेवटी तिला शैक्षणिक उन्नती महत्त्वाची वाटली. तिने चोरून एमए साठी अर्ज भरला आणि एमए झाली. याचा सुगावा अधिकाऱ्यांना लागलाच. नियमानुसार कारवाई झाली आणि तिला राजीनामा द्यावा लागला. मग तिने तिच्या कारकीर्दीची उरलेली वर्षे एका खेड्यात जाऊन खाजगी शाळेमध्ये नोकरी केली. शिक्षणाच्या जिद्दीपुढे तिने सरकारी नोकरी जाण्याचा धोका सुद्धा पत्करला. ... तो नियम कालांतराने उडवला गेला व त्यापुढच्या पिढीतील शिक्षकांचे कल्याण झाले. तोपर्यंत, ज्यांनी कोणी नियमभंग केला असेल त्यांना किंमत चुकवावी लागली !

प्रदीप 03/05/2022 - 17:06
पण 'माझे मराठी' वर मात्र मी ठेचकाळलो आहे. ते 'माझी मराठी' असायला हवे, नाही का ? माफ करा, हे थोडेसे क्षिद्रान्वेषण होत आहे, पण विषयच तसा आहे.

In reply to by प्रदीप

हेमंतकुमार 03/05/2022 - 17:39
हे थोडेसे क्षिद्रान्वेषण होत आहे,
>> अजिबात नाही ! चांगला मुद्दा काढलात. मी असे स्पष्टीकरण देतो : १. माझे मराठी बोलणे/ लिहिणे (त्यांनी) घडवले. २. माझी मराठी भाषा (त्यांनी) घडवली. संदर्भानुसार क्रियापद बदलू शकेल का ? जरूर सांगावे. अखेर (माझे) घडणे ही प्रक्रिया आयुष्यभर चालू राहणार आहे..... 😀 ......... किंवा बोलीभाषेत : " माझे संस्कृत इतके चांगले नाही" ( नपुसकलिंगी वापर)

मित्रहो 04/05/2022 - 12:00
खूप सुंदर लेखय तुमच्या आजींना त्रिवार अभिवादन, दंडवत मराठी भाषेतील बरेच शब्द संस्कृतशी साधर्म्य राखून आहेत. एक काळ असा होता की भाषणात संस्कृतमधले श्लोक सांगितले तर श्रोत्यांवर प्रभाव पडतो असा समज होता म्हणून त्याचा वापर व्हायचा आता तिचा जागा इंग्रजीने घेतली. संस्कृत, हिदी, कानडी, गुजराती या भाषेतून आलेल्या शब्दांना परभाषेतील शब्द म्हणायचे की मूळ मराठीचेच शब्द हा प्रश्न आहेच. मला तरी वाटते भाषा ही काळपरत्वे आणि जागेनुसार बदलतच जाते. हा बदलाचा प्रवाह थांबविणे कठीण आहे. फक्त इंग्रजीच नव्हे तर कालांतराने काही मँडरीन किंवा स्पॅनिश भाषेतील शब्द सुद्धा मराठीत आले तरी आश्चर्य वाटायला नको. आजची मराठी ही शंभर वर्षापूर्वीच्या मराठीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. छान लेख खूप धन्यवाद

हेमंतकुमार 04/05/2022 - 17:49
चांगले मुद्दे आलेत. या विषयाला दोन बाजू आहेत हे मान्य आहे. दोन्ही बाजूंचे माझे विचार मी लेखात व्यक्त केले आहेत. आता वाचकांनीही त्यांच्या मतानुसार जरूर व्यक्त व्हावे. काहीच हरकत नाही...

Nitin Palkar 04/05/2022 - 21:23
अतिशय सुंदर लेख..... नेहमीप्रमाणेच. सध्या सर्वसाधारणपणे गुगल इंडिक कि बोर्ड वापरला जातो (वै म). यात अनेक शब्द चुकीचे टंकले जातात. उद् घाटन (वस्तुतः हा एकच शब्द आहे) पण हा शब्द टंकताना तो उद्घाटन असा टंकला जातो. अर्थातच हा 'गुगल इंडिक कि बोर्ड'चा दोष आहे.... हे खरे आहे ... तरी .....

हेमंतकुमार 04/05/2022 - 21:32
'गुगल इंडिक कि बोर्ड'चा दोष आहे
सहमत. आपण हस्तलेखनात जेवढे शुद्धलेखन व्यवस्थित करू शकतो त्या तुलनेत संगणकाने केलेल्या लेखनाला मर्यादा आहेत. तुम्ही म्हणता तो कळफलक कदाचित माझ्या चलभाषमध्ये असावा. परंतु मोठ्या संगणकावर टंकन करताना मी तो वापरत नाही. सध्या माझे धोरण असे आहे. आधी बोलून टंकन करून घेतो. ते वर्डमध्ये व्यवस्थित साठवतो आणि मग गूगल इनपुट टूल्सने त्याचे संपादन करतो. एकंदरीत हा अनुभव चांगला आहे. परंतु चलभाषवरच्या शुद्धलेखनाला मर्यादा येतात हे निरीक्षण.

तर्कवादी 05/05/2022 - 16:44
लेख आवडला. मराठी भाषेच्या शुद्धतेबद्दलचा आग्रह भावला. आपण शुद्ध मराठी शब्द वापरत गेलो तर लोक हसतील किंवा काय अशी भिती बाजूला ठेवून जास्तीत जास्त शुद्ध बोलायचा प्रयत्न करायला हवा. अवांतर : अलीकडे काही दिवसापासून मिपावर वार्यातला "र्य" नीट टंकता येत नाही. दुसर्‍या सईटवरुन आणला आणि इथे चिकटवला तरी इथे गडबडतो (जसे : वार्‍यातला) . अशीच समस्या मला भ्रमणध्वनीवर (मोबाईल फोन) पण येते (मिपा नव्हे तर कुठल्याही अ‍ॅपमध्ये) मग त्यावर उपाय म्हणून मी एकदा मला हवा तसा र्य जालावरुन घेतला (कॉपी केला) आणि "टेक्स्ट शॉर्टकट" पर्यायाद्वारे त्या र्य चा rya असा शॉर्टकट बनवला. आता मला जेव्हा भ्रमणधवनीवर र्य टंकायचा करायचा असतो तेव्हा मी rya टंकतो आणि मग भ्रमणधवनीकडून सुचविलेल्या पर्यायातून माझा र्य निवडतो.

हेमंतकुमार 06/05/2022 - 16:54
अभिप्राय, पूरक माहिती, शुद्धलेखन चर्चा आणि प्रोत्साहनाबद्दल आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे !

हेमंतकुमार 25/05/2022 - 21:32
आताच मी सह्याद्री वाहिनीवर अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमात सई परांजपे यांची मुलाखत पाहिली. त्या मराठी खूप छान बोलतात. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी स्वतः केलेली 'खंत ' ही कविता म्हणून दाखवली. ती मराठी भाषेच्या दुरवस्थेबद्दल आहे. खूप आवडली मिळाल्यास जरूर वाचा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(दि. २७/२/२०२२ रोजी झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा लेख अन्यत्र प्रकाशित झाला होता. आजच्या मराठी राजभाषा दिनानिमित्त तो काही सुधारणांसह इथे प्रसिद्ध करत आहे. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !) …… आपली मातृभाषा आपल्या कानावर बालपणापासून पडू लागते. पुढे आपले विविध टप्प्यांवरील शिक्षण आणि जनसंपर्क यातून ती विकसित होते. माझी मराठी भाषा विकसित होण्यात माझ्या अनेक गुरुजनांचा वाटा आणि मार्गदर्शन आहे.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

पाषाणभेद ·

In reply to by चौकस२१२

सुरसंगम 06/12/2021 - 06:55
लाल झेंडा म्हणजे? कळलं नाही कोणी स्पष्ट समजवून लिहलं काय? मुळात मराठी संमेलन असताना हिंदितुन का बरं निषेध?

साहित्य संमेलनात सरकारचा सहभाग वाढल्यामुळे, मी टाळतो .... द्रोणाचार्यांनी संजीवनी विद्या आणली, असा नविन इतिहास शिकण्यासाठी, आमची मानसिक तयारी नाही...

यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही. फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.

चित्रगुप्त 07/12/2021 - 08:55
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?

nutanm 12/12/2021 - 18:42
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.

पाषाणभेद 16/12/2021 - 00:56
@मनो आणि जे हा धागा आता नव्याने उघडतील त्यांचेसाठी:- वरील फोटो लिंक्स या फेबू वरून शेअर केल्या होत्या. फेबू चालूपणा करते. काही काळानंतर फोटोंचे टोकन बदलत राहते ते. मग काही काळानंतर टोकन जुळले नाही तर मग फोटो दिसेनासे होतात. तुम्ही आपल्या फेबूच्या मिपाकर - Mipakar या पेजवर जावून फोटो पाहू शकतात. https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806342332751179/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806341122751300/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806336689418410/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806332576085488/

चौथा कोनाडा 16/12/2021 - 20:40
प्रचि दिसत नाहीत. नविन खिडकीत उघडले तर "URL signature expired" असा संदेश झळकतो.

फोटो विना-फेसबुक दिसु शकणार नाहीत काय ?

चौथा कोनाडा 18/12/2021 - 16:07
धन्यू पाभे ! खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रचि फेबु खात्यावर टाक्ल्यामुळे पहायला मिळाले ! प्रचि छानच आहेत, धन्स वन्सएकदा ! - चौको

In reply to by चौकस२१२

सुरसंगम 06/12/2021 - 06:55
लाल झेंडा म्हणजे? कळलं नाही कोणी स्पष्ट समजवून लिहलं काय? मुळात मराठी संमेलन असताना हिंदितुन का बरं निषेध?

साहित्य संमेलनात सरकारचा सहभाग वाढल्यामुळे, मी टाळतो .... द्रोणाचार्यांनी संजीवनी विद्या आणली, असा नविन इतिहास शिकण्यासाठी, आमची मानसिक तयारी नाही...

यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही. फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.

चित्रगुप्त 07/12/2021 - 08:55
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?

nutanm 12/12/2021 - 18:42
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.

पाषाणभेद 16/12/2021 - 00:56
@मनो आणि जे हा धागा आता नव्याने उघडतील त्यांचेसाठी:- वरील फोटो लिंक्स या फेबू वरून शेअर केल्या होत्या. फेबू चालूपणा करते. काही काळानंतर फोटोंचे टोकन बदलत राहते ते. मग काही काळानंतर टोकन जुळले नाही तर मग फोटो दिसेनासे होतात. तुम्ही आपल्या फेबूच्या मिपाकर - Mipakar या पेजवर जावून फोटो पाहू शकतात. https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806342332751179/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806341122751300/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806336689418410/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806332576085488/

चौथा कोनाडा 16/12/2021 - 20:40
प्रचि दिसत नाहीत. नविन खिडकीत उघडले तर "URL signature expired" असा संदेश झळकतो.

फोटो विना-फेसबुक दिसु शकणार नाहीत काय ?

चौथा कोनाडा 18/12/2021 - 16:07
धन्यू पाभे ! खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रचि फेबु खात्यावर टाक्ल्यामुळे पहायला मिळाले ! प्रचि छानच आहेत, धन्स वन्सएकदा ! - चौको
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

तोंड भरून बोला !

हेमंतकुमार ·

Bhakti 18/11/2021 - 16:12
तोंडाळरावांच्या सौ.तोंडाळबाईपण तोंडपाटिलकीत पुढारलेल्या होत्या.घरातल्या गोष्टींबाबत त्यांच्या तोंडावर तीळ भिजत नसे, त्यांचे बोलणे ऐकतांना समोरच्याची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था होत.

त्यांचे झाल्यावर तोंडाळराव अध्यक्षांच्या जवळ आले आणि त्यांच्या तोंडाशी तोंड देऊ लागले. पण आज अध्यक्षांचा पारा चढलेला होता. ते रावांवर गुरकावले, “तोंडदेखले नका सांगू आम्हाला तुम्ही. मागच्या प्रकरणात तुम्हीच आमच्या तोंडाला पाने पुसलीत. चला, निघा इथून”.

विजुभाऊ 18/11/2021 - 18:30
बोलणराचे तोंड धरता येते का कधी? तोंड फाटेस्तोवर बोलायचे आणि मग तोंडावर पडायचे या राउतांच्या सवयीमुळे नेहमीच वादाला तोम्ड फुटते. ( बाय द वे राउत एकदा बारामतीच्या काकाम्च्या भाच्याला मु@@ तोंडाचे असे म्हणाले होते. हे त्यांना नसेल आठवत)

Bhakti 18/11/2021 - 16:12
तोंडाळरावांच्या सौ.तोंडाळबाईपण तोंडपाटिलकीत पुढारलेल्या होत्या.घरातल्या गोष्टींबाबत त्यांच्या तोंडावर तीळ भिजत नसे, त्यांचे बोलणे ऐकतांना समोरच्याची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था होत.

त्यांचे झाल्यावर तोंडाळराव अध्यक्षांच्या जवळ आले आणि त्यांच्या तोंडाशी तोंड देऊ लागले. पण आज अध्यक्षांचा पारा चढलेला होता. ते रावांवर गुरकावले, “तोंडदेखले नका सांगू आम्हाला तुम्ही. मागच्या प्रकरणात तुम्हीच आमच्या तोंडाला पाने पुसलीत. चला, निघा इथून”.

विजुभाऊ 18/11/2021 - 18:30
बोलणराचे तोंड धरता येते का कधी? तोंड फाटेस्तोवर बोलायचे आणि मग तोंडावर पडायचे या राउतांच्या सवयीमुळे नेहमीच वादाला तोम्ड फुटते. ( बाय द वे राउत एकदा बारामतीच्या काकाम्च्या भाच्याला मु@@ तोंडाचे असे म्हणाले होते. हे त्यांना नसेल आठवत)
लेखनविषय:
लेखनप्रकार
गंमती वाक्प्रचारांच्या : भाग २ भाग-१ इथे ................................................................................................................... मागील भागात आपण हाताचे वाक्प्रचार एकत्र गुंफून एक गमतीशीर गोष्ट रचली. या भागात ‘तोंड’ या शब्दावरूनचे २५ वाक्प्रचार घेऊन अन्य एक गोष्ट रचली आहे. तोंडाचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी.