मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ?

माहितगार ·

पैसा 11/02/2016 - 23:00
ऊर्मिला पवार यांचे आत्मचरित्र आयदान अतिशय वाचनीय पुस्तक. त्यांचे लहानपण रत्नागिरीत गेले. टुटु सावंतची मुलगी त्यांची मैत्रीण. त्या सबंध कुटुंबाबद्दल आयदान मधे विस्ताराने लिहिले आहे. लेख, त्यातील विश्लेषण अतिशय आवडले.

अर्धवटराव 12/02/2016 - 02:15
हा असला मागासपणा संपायलाच हवा होता... जगात कुठेही का असेना... पण हि शुद्ध रक्ताची हौस त्याकाळी स्वाभावीक म्हणावी अशी होती. वाईट याचं वाटतं कि या बंदीस्त चौकटी अनेक चांगल्या गोष्टी देखील काळाच्या उदरात गडप करतात.

In reply to by अर्धवटराव

सौंदाळा 12/02/2016 - 11:23
हि शुद्ध रक्ताची हौस त्याकाळी स्वाभावीक म्हणावी अशी होती
अहो पारशी लोकांमधे अजुन पण ही हौस आहे असे म्हणतात

कंजूस 24/09/2019 - 06:03
आपल्याकडे आवडत्या आणि रुचणाऱ्या इतिहासावरच लिहिण्या बोलण्याची चाल आता आहेच ना? मग त्या काळातल्या अशा वागणाऱ्या लोकांचाच द्वेष का होतो? इजिप्तमध्ये काय झाले साडेतीन चार हजार वर्षांपूर्वी?

In reply to by कंजूस

माहितगार 24/09/2019 - 14:00
अद्याप प्रतिसादाचा काँटेक्स्ट समजला नाही -खासकरून कोणत्या नेमक्या द्वेषाची चर्चा प्रतिसादात आहे ते दुसरे इजिप्त बद्दलही विस्कटून सांगितल्यास समजून घेण्यास आवडेल.

जॉनविक्क 24/09/2019 - 08:33
परवा असेच नेपाळच्या राजघरण्याच्या हत्याकांडावर आधारित पुस्तक वाचले होते. माझा जन्म लोकशाहीत झाला आणी लोकशाहीचा मी समर्थकही आहे तरीही एखाद्या राजघरण्याच्या दुर्दैवाविषयी शेवटा विषयी वाचताना मनाला फार वाईटच वाटते.

पैसा 11/02/2016 - 23:00
ऊर्मिला पवार यांचे आत्मचरित्र आयदान अतिशय वाचनीय पुस्तक. त्यांचे लहानपण रत्नागिरीत गेले. टुटु सावंतची मुलगी त्यांची मैत्रीण. त्या सबंध कुटुंबाबद्दल आयदान मधे विस्ताराने लिहिले आहे. लेख, त्यातील विश्लेषण अतिशय आवडले.

अर्धवटराव 12/02/2016 - 02:15
हा असला मागासपणा संपायलाच हवा होता... जगात कुठेही का असेना... पण हि शुद्ध रक्ताची हौस त्याकाळी स्वाभावीक म्हणावी अशी होती. वाईट याचं वाटतं कि या बंदीस्त चौकटी अनेक चांगल्या गोष्टी देखील काळाच्या उदरात गडप करतात.

In reply to by अर्धवटराव

सौंदाळा 12/02/2016 - 11:23
हि शुद्ध रक्ताची हौस त्याकाळी स्वाभावीक म्हणावी अशी होती
अहो पारशी लोकांमधे अजुन पण ही हौस आहे असे म्हणतात

कंजूस 24/09/2019 - 06:03
आपल्याकडे आवडत्या आणि रुचणाऱ्या इतिहासावरच लिहिण्या बोलण्याची चाल आता आहेच ना? मग त्या काळातल्या अशा वागणाऱ्या लोकांचाच द्वेष का होतो? इजिप्तमध्ये काय झाले साडेतीन चार हजार वर्षांपूर्वी?

In reply to by कंजूस

माहितगार 24/09/2019 - 14:00
अद्याप प्रतिसादाचा काँटेक्स्ट समजला नाही -खासकरून कोणत्या नेमक्या द्वेषाची चर्चा प्रतिसादात आहे ते दुसरे इजिप्त बद्दलही विस्कटून सांगितल्यास समजून घेण्यास आवडेल.

जॉनविक्क 24/09/2019 - 08:33
परवा असेच नेपाळच्या राजघरण्याच्या हत्याकांडावर आधारित पुस्तक वाचले होते. माझा जन्म लोकशाहीत झाला आणी लोकशाहीचा मी समर्थकही आहे तरीही एखाद्या राजघरण्याच्या दुर्दैवाविषयी शेवटा विषयी वाचताना मनाला फार वाईटच वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या पुर्वेचा देश मयन्मारमधून बर्‍याच मोठ्या कालखंडानंतर तिथे लोकशाही सरकारची स्थापना झाल्याची बातमी आली. त्या सरकारमध्ये अजूनही मयन्मारी लष्कराचा (भारताच्या दृष्टीने, चीनला अप्रत्यक्षपणे भारता विरुद्धा काड्या चालू ठेवण्याची सोयीचा) सहभाग असणार आहे. मयन्मारमध्ये लोकशाही आली म्हणजे लगेच भारताचे मयन्मार सोबतचे संबंध सुधारतील का उर्वरीत आशियान देशांशी दळणवळण व्यापार सुलभ होण्यास काही मदत होईल का हे काळच सांगेल. पण तो आपल्या या धागा लेखाचा विषय नाही. धागा लेखाचा विषय आहे "थिबॉ मीन" या मयन्मारच्या (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट.

मामलेदार मिसळ पंढरी

मीउमेश ·

मृत्युन्जय 09/02/2016 - 13:13
आयला हा लेख तर पुण्यातुन ठाण्यात निर्यात झालेल्या एखाद्या पुणेकराने लिहिल्यासारखे वाटते. पुणेकर सुद्धा बेडेकर बद्दल असेच भरभरुन लिहितो. अवांतरः माझ्यासाठी बेडेकरची गोडसर मिसळ आणि मामलेदारचा झटका नेहमीच संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसरा नंबर दिवे आगरच्या आवळसकरांचा. मग बाकीचे बरेच आहेत.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

प्रचेतस 09/02/2016 - 13:54
=)) जे आहे ते आहे. मला व्यक्तीशः कोल्हापूरची फडतरे मिसळ आवडली. काहींना ती आवडत नाही. ज्याची त्याची चव. :)

In reply to by प्रचेतस

वेल्लाभट 09/02/2016 - 14:09
फडतरे रॉक्स! पण रत्नागिरीला मारुती मंदिराजवळ गोपाळ ची मिसळ खाऊन बघा एकदा. आमची ती नंबर वन आहे.

In reply to by वेल्लाभट

ज्जे बात.. वेल्लाभट गोपाळच्या मिसळीच्या आठवणीने एकदम हळवे केलेत हो. ह्याच मारुती मंदिराजवळाची गोपाळ आणी समोरील साईची मिसळ ह्याला जगात तोड नाही... :) :)

In reply to by स्वच्छंदी_मनोज

पैसा 09/02/2016 - 17:39
गोपाळपेक्षा साईश्वरी, त्याचाच वडापाव भारी असतो. आणि गावात गांधीची मिसळ लै भारी. त्याला गांध्याची मिसळ असं म्हणायचं असतं.

In reply to by पैसा

गवि 09/02/2016 - 17:44
नको नको.. रत्नागिरीच्या खाद्य आठवणी नकोत. मला तर विहार डिलक्सची मिसळपण आवडते. आणि त्याच्या समोर पंपाशेजारी तीस वर्षांपूर्वी "आहार" नावाची टपरी होती मिसळीची. ती बंद झाली असं कोणी सांगू नका.. यादोंके सब जुगनू जंगल में रहेते है..

In reply to by गवि

नन्दादीप 09/02/2016 - 17:59
आता चान्गल मोठ्ठ प्रस्थ झालय ते... महाराष्ट्रीय पन्जाबी चायनीज दाक्षिणात्य अस काय काय मिळत तिथे... रत्नागिरीतील मिसळीची ठिकाणे : भिडे उपहार गृह : पुणेरी मिसळ गोपाळ साईश्वरी गान्धी - टॉकीज समोर रसराज (पापडी मिसळ) - टॉकीज शेजारी माऊली (हल्ली दर्जा किंचीत खालावलाय) रुद्र (मालक जरी दाक्षिणात्य असला तरी मिसळ चा रस्सा घट्ट, खोबर्‍याच वाटप लावलेला असतो)

In reply to by नन्दादीप

विशाखा राऊत 09/02/2016 - 19:14
साईश्वरी सोबत वायंगणकरचा वडापाव पण बेस्ट. ताई गांधी मिसळला सध्या गोपाळ आणि रसराजने मागे टाकले आहे. आहार दणक्यात सुरु आहे. स्तंभावरची भेळ, थिबा पाँईटला बोंद्रेकाकींचा कोन, भेळ, मांडवी भेळ, छाया मधले पॅटीस बस आता जास्त आठवत नाही.

In reply to by विशाखा राऊत

गवि 09/02/2016 - 19:55
बोंद्रेकाकांनी थिबा पॉईंटवरच्या फळ्या लावून केलेल्या भेळस्टॉलवर पहिल्यांदा "पावभाजी" ही कन्सेप्ट रत्नागिरीत लाँच केली. मस्का पावभाजी, रुपया जास्त. नंतर हळुहळू खूप आले. पण त्यांनी फार फार आधी सुरु केला पदार्थ. त्यांची भेळही तुलनेपलीकडची. लहानपण आहे सगळं त्यात. कुठे तुलना करणार? एकदम पंधरा वर्षांच्या अंतराने गेलो. बोंद्रेंच्या स्टॉलवर शेवटचं तर वीस वर्षांहून जास्त झाली असतील त्यावेळी. पाऊस पडत होता. थिबा पॉईंट तसाच होता. तिकीट लावून उद्यानाचा अजून पायाही झाला नव्हता. बोंद्रेकाका एकटेच पावसात उभे होते. समोर गेल्यावर नावाने ओळखलं. भेळ बनवून दिली. डोळ्यात पाणीच आलं. पुढच्या एका वेळी भेळेचा कोनही खाल्ला, नवीन उद्यानही पाहिलं. पण बोंद्रेकाका नव्हते आणि थिबापॉईंटही गाडला गेला होता.

In reply to by गवि

पैसा 09/02/2016 - 20:37
रत्नागिरीत पावभाजी वैशाली मधे सुरुवात झाली बहुतेक. नंतर थिबा पॉइंटला बोंद्रेंच्याही आधी कलघटगीचा भेळेचा स्टॉल असायचा. नंतर मग बंदरावर लहान लहान हॉटेल्स सुरू झाली. पण आधी वाटेत मुरलीधराच्या देवळाबाहेर एकजण पानाच्या गादीसारख्या स्टॉलवरून भेळ द्यायचा. पांढर्‍या समुद्राजवळ गाड्यांवर भेळ मिळायची. ती खाणे हा आवडता उद्योग असायचा. आता पांढरा समुद्रच मरून गेला.

In reply to by पैसा

गवि 09/02/2016 - 21:31
मारुतीमंदिराच्या जवळ भाटवडेकर खानावळ म्हणून अस्सल राईसप्लेट फेम खानावळ होती. संध्याकाळनंतर बॅचलरांची फुल गर्दी. खानावळीचा फ्लेवरही टिपिकल. खेरीज स्टँडशेजारी हेळेकर शिक्केवाला प्रचंड पेढा. ..विहार डिलक्समधे तेव्हा दोन दालनं होती. अंधुक प्रकाश, संगीत.. एकीकडे शाकाहारी, दुसरीकडे मांसाहार अन परमिट रुम. विवेक लॉजसमोर साईकृपा की कायतरी. त्या वेळची "फाईन डाईन"च ही दोन्ही.

In reply to by गवि

पैसा 09/02/2016 - 21:54
विहार डिलक्स तेव्हा जरा पैशेवाल्यांसाठी म्हणून फेमस होतं. आता त्यानी रेस्टॉरंट दुसर्‍या कोणाला चालवायला दिलंय बहुतेल. क्वालितीही ती राहिली नाही. जुनं विठोबाच्या देवळाजवळचं विहार मात्र आपली चव टिकवून आहे. तसंच खानोलकरांचं प्रशांत लंच होम. रत्नागिरीतल्या खानावळींशी कधी संबंध आला नाही, पण भाटवडेकरांचं नाव आठवतंय. नित्यानंद चव्हाणचं अंगण नंतर बंद झालं. हेळेकरांचे आणि मलुष्ट्यांचे पेढे, कोहाळे पाक, चपटे पेढे अगदी तसेच्या तसे अजून मिळतात.

In reply to by पैसा

पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा खाली श्रीकृष्ण औषधालयाजवळचा, तिथेच विठोबा देवळाजवळच्या राजा आईस्क्रीम सेंटर मधे कसाटा आणी कुल्फी, साईश्वरी वडापाव, समाधानचा डोसा, अशोक हॉटेलची कुर्मापुरी (दुर्दैवाने पार्टनरच्या भांडणात बंद झाले हे :( ), छाया गेस्ट हाऊस मधले पियुष, पांढर्‍या समुद्रावरची भेळ आणी अनेक अनेक अनेक.. खंप्लीट नॉस्टॅल्जिक...

In reply to by स्वच्छंदी_मनोज

गवि 11/02/2016 - 15:05
पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा खाली श्रीकृष्ण औषधालयाजवळचा
खाली आणि वर याचा अर्थ रत्नागिरीतल्यांनाच बरोबर कळतो. बाहेरुन आलेल्यांना एखादा सडेकर "दुपारी जरा खालती जाऊन येतो" म्हणाला किंवा मधलीआळीकर "वरती वारा भरपूर सुटलेला काल" वगैरे बोलला की काही कळत नसे.

In reply to by गवि

बाहेरुन आलेल्यांना एखादा सडेकर "दुपारी जरा खालती जाऊन येतो" म्हणाला किंवा मधलीआळीकर "वरती वारा भरपूर सुटलेला काल" वगैरे बोलला की काही कळत नसे >>> एकदम करेक्ट.. सड्यावर जाऊन येतो असे म्हणणारे अजूनही रत्नागिरीत आहेत. आता सडा म्हणजे मेंटल हॉस्पिटलचा चढाव चढून वरती माळनाक्याला आले म्हणजेच असे पण त्यावेळी एस्टी स्टँड ही हद्द होती आणी माळनाका म्हणजे गावाच्या बाहेर. माळनाक्यावरच्या वैद्य वकीलांच्या बंगल्यातून समुद्र दिसत असे म्हणूनच त्या बंगल्याचे नाव 'सागर दर्शन' असे आहे. असो.. मिसळीच्या धाग्यावर बरेच अवांतर झाले.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

गवि 11/02/2016 - 16:22
कृपया लगेच रत्नागिरी असा धागा काढा. लगोलग येतोच. भेटू तिकडे. कोंकणातले इतरजणही आपापल्या गावाबद्दल चर्चा करतील.

In reply to by सुनील

विशाखा राऊत 11/02/2016 - 17:59
पेठा वेगळा.. कोहाळेपाक वेगळा. कोहाळेपाकमध्ये बहुदा खवा पण असतो. पेठा पांढराशुभ्र आणि कोहाळेपाक चॉकलेटी. इथे लोकांनी फज म्हणून खाल्ले हिहिहि

In reply to by वेल्लाभट

असंका 09/02/2016 - 15:04
एवढी भारी असते? गेली सहा वर्षं त्या गोपाळवरून जा ये करतोय. अगदी सुरुवातीला एकदा आत पाउल टाकलंय-सहा वर्षांपूर्वी. आता एकदा जायला हवं....

In reply to by वेल्लाभट

नन्दादीप 09/02/2016 - 16:04
आठवड्यातून एकदा तरी मिसळग्रहण करण्याचे व्रत घेतले आहे.... त्यातूनही गोपाळलाच जास्त... तशी हल्ली राधाकृष्ण टॉकीज च्या बाजूला नवीनच खास मिसळ सेंटर उघडलय... फरसाण न घालता फक्त पापडीची मिसळ.... झक्कास एकदम... अवांतर : नाही नाही म्हणता या प्रतिसादावर बरेच रत्नांग्रीकर मिपाकर समजले...

In reply to by पैसा

विशाखा राऊत 09/02/2016 - 19:17
ताई तेच ते पण आता सध्या नवीन सुरु झालेय. पायनॅपल शिरा मस्त असतो तिथे असे बहिण सांगत होती. कॉलेजला म्हणशील तर शेंबेकराच्या कँन्टीनचा कटवडा कोणी खाल्ला आहे की नाही? भेळ तर कधीही कुठेही मस्तच मिळते रत्नागिरीला.

In reply to by विशाखा राऊत

कॉलेजला म्हणशील तर शेंबेकराच्या कँन्टीनचा कटवडा कोणी खाल्ला आहे की नाही? >>> + १००. कॉलेजला असताना शेंबेकरांच्या कँटीनमध्येच पडीक असायचो आम्ही. त्यांचा मुलगा आमच्या बरोबरचा असल्याने आमची फुल वट कँटीनमध्ये :) :)

साहेब जास्त तिखट म्हणजे मिसळ भारी असे समजु नका. मागे खफवर लिहले होते तेच सांगतो त्या मिसळीला तिखटपणा आणण्यासाठी चुन्याच्या निवळीचे पाणी घालतात तेव्हा जरा जपुन.

मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब भरले, पण जर मामलेदार मिसळीचा ठाण्यातला अचूक पत्ता मिळाला असता तर कधी कधी ठाण्यात आगमन झाल्यास चव घ्यावी असा मानस आहे, मिपा बंधुच्या मार्गदर्शनच्या अपेक्षेत.

In reply to by भावना कल्लोळ

भावना कल्लोळ ठाणे रेल्वे स्टेशन पासुन अगदी चालत्या अंतरावर आहे. कोणालाही विचारा दुकानापर्यंत आणून सोडतील. ठाणे जिल्हा परिषद कार्यालयासमोरच!

In reply to by भावना कल्लोळ

मीउमेश 09/02/2016 - 14:49
ठाणे पश्चिम स्टेशन जवळच चालत ५-७ मिनिट अंतरावर आहे मामलेदार हाच मोठा लेन्दमार्क आहे मिसळीचा ठाण्यातला अचूक पत्ता मिळाला असता तर ? : अवांतर : हा अपमान आहे , ठाण्यात कुणालाही विचार नेउन सोडेल तिकडे…

संदीप डांगे 09/02/2016 - 14:34
मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी सगळ्या मिसळ बळेबळेच्या कॉप्या... त्याही धड नाही. ;-) खालील उतारा मी लिहिला नाही पण महाराष्ट्रात धा ठिकाणी खाल्ल्यावर हे खूपच पटलं: नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया ऐवजी मिसळ कॅपिटल ऑफ द वर्ल्ड घोषित करावे अशी माझी सरकार कडे मागणी आहे ,आणि नाशिककरना वाईन पेक्षा मिसळ जास्त भारी बनवता येते यावर माझा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शहरात मिसळ बनते पण त्यानी मिसळ कशी बनवावी हे नाशिकला येउन शिकून घ्यायला हवे . पुण्यात मला एकदा मिसळ मध्ये बेदाणा लागला होता , कडेलोटाची शिक्षा असती तर मी त्या हॉटेल मालकाला लोटून दिला असता . फरसाण आणि कांद्याचा चिखल उसळीत कालवण्याला काही शहरात मिसळ म्हणतात ,त्यांची मला दया येते. डायट मिसळ नावाचा एक बोगस पदार्थ मी एकदा खाल्ला होता हे मी मान खाली घालून कबूल करतो , परत हा गुन्हा मी करणार नाही , क्यालरी मोजून घाबरत घाबरत खायचा हा पदार्थच नाही . मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे , ही असली तर्री आपण खाल्ली तर काय परिणाम होईल असले भेकड विचार ज्यांच्या मनात येतात त्यांनी दह्यात बुडवून ढोकळा खावा, मिसळ नाही . छोट्या वाटीत वेगळी “तर्री ” देतो तो मुरलेला नाशिककर मिसळवाला नाही, खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो . तर्री वाढण्यात कंजूसपणा करणारा आणि त्याचे extra पैसे मागणारा हा नीच माणूस असतो , तो नाशिककर असू शकत नाही …. रस्सा आणि तर्री यातला फरक ज्यांना कळत नाही त्यांना नाशिकचे रेशन कार्ड मिळत नाही . मिसळ ही नाशिकची कुंभमेळ्या पेक्षा जास्त उदात्त ओळख असायला खरतर काहीच हरकत नाही पण मिसळीसाठी केंद्राचा निधी येत नाही आणि कुंभमेळ्यासाठी येतो म्हणून ठेकेदार आजही नाशिकला “मिसळ ग्राम” ऐवजी कुंभग्राम म्हणतात . नाशिकचा विकास आराखडा बनवताना Special Economic Zone (SEZ ) सारखे Special Misal Zone (SMZ ) सरकारने बनवायला हवेत . Readymix , Precook मिसळीच्या निर्यातीसाठी विशेष चालना द्यायला हवी . जगभरात राहणार्या भारतीयांची मोठीच सोय त्यामुळे होईल . Global Misal Festival नाशिक मध्ये साजरा केला जायला हवा . देखण्या models आपल्या हाताने मिसळीसाठी भराभर कांदा कापताहेत आणि त्यातल्या काही प्रेमाने तर्री वाढताहेत असले काहीतरी त्या फेस्टीवल असायला काहीच हरकत नाही . शालेय पोषण आहारात बेचव खिचडी ऐवजी मिसळ पाव दिला तर पोर जास्त आनंदाने शाळेत जातील आणि खातील , फक्त मिसळ नाशिकची हवी .अमुक एक गुन्हा केला तर आयुष्यभर मिसळ खाता येणार नाही अशी जर शिक्षा ठेवली तर नाशिककर तो गुन्हा कधीच करणार नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे . अनेक भुक्कड लोकांना पद्म पुरस्कार मिळताना मी पाहतो , मिसळ बनवण्याची अभिजात कला ज्यांनी टीकवून ठेवली आहे त्या एकाही नाशिककर मिसळवाल्याला अद्याप पद्मश्री मिळू नये याची मला खंत आहे . (मंदार भरडे -की भारदे?- यांच्या ब्लॉगपोस्टवरुन साभार)

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 09/02/2016 - 14:46
मखमलाबादची रामभाऊ पिंगळ्यांची काळा मसालावाली झणझणीत मिसळ आणि नदीजवळची समर्थ कोल्ड्रिंक्सजवळची एक मिसळ (नाव विसरलो. मिसळ जबराट असल्यामुळे नाव वगैरे फालतू तपशील लक्षात राहात नाहीत)या दोन्हीही अफाट. मामलेदार असते झणझणीत पण कधीकधी नुसताच तिखटपणा असतो असं वाटतं. पु.लं. कडून वाक्य उधार घेऊन म्हणतो - या मिसळींनी नाशिकच्या वाईनला जी झणझणीत साथ दिली ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या आसमानात पोचवून आली!

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 09/02/2016 - 15:11
मिसळ जबराट असल्यामुळे नाव वगैरे फालतू तपशील लक्षात राहात नाहीत >> अगदी अगदी. माझाही हाच प्रॉब्लेम होतो.

In reply to by बोका-ए-आझम

पगला गजोधर 09/02/2016 - 17:22
नाशिककडून सिन्नरमार्गे शिर्डीकडे जाताना कदाचित, वावी इथे बाजारपेठेतील टपरीवर, श्याम्पल रस्सा शेव पाव मिसळ खाल्ली, अतिशय शिम्पल पण तरीही चविष्ट होती…

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 09/02/2016 - 14:48
ते म्मिसळीच प्रॉपर हॉटेल टाइप काहितरी आहे ना नाशकात? तिथे मिसळीबरोबर पापड वगैरे असा सरंजाम असतो आणि मिसळ काहितरी ९० का १०० रुपयाला आहे. कुठले हॉटेले ते? बादवे एका दर्दी मिसळप्रेमीने सांगितल्याप्रमाणे एकदा खाण्यासाठी नाशकातली मिसळ चांगली वाटते पण काही खास असे नाही. सांगणारा पुणेकर होता आणि बेडेकरच्या प्रेमात आहे हे नमूद केले पाहिजे. याच माणसाने हे पण मान्य केले की बेडेकर पुणेकरांना सोडुन इतरांना आवडत नाही तसेच असावे हे :)

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 09/02/2016 - 15:22
अशी बरीच हॉटेलं आहेत. मिसळीबरोबर नागली-नाचणीचा पापड, तर्री, मिसळ वेगवेगळी एक्स्ट्रा... मिसळीत घटक पदार्थपण इतके की बास... बाकी बेडेकर प्रेमींबद्दल आणि पुणेकरांबद्दल बरोबरच आहे. आमच्या अकोलेकरांनाही पानीपुरी आणि बर्फाचा गोळा अकोल्यातल्याशिवाय कोणाचाच चांगला वाटत नाही. नॉस्टेल्जिक टैप.

In reply to by होबासराव

बावा आम्ही नवा मोबाइल घेतला होता ११०० नोकियाचा तवा जब जब नंबरं जमा करत जाओ!! आमचा एक गोलेवाला होता "टोपी" ओरिजिनल जौनपुर चा मुसलमान त्याले बी देल्ता नंबर!! गड़ी जवा जवा फोन करत जाय मस्त स्क्रीन वर "गोलेवाला कॉलिंग" दिसे!! अजुनगी हाय वाटते जित्ता थो!! आम्ही यक रुपयांचा गोला खात जाओ अन इतर कारमेल मधील मारवाड्याईचे लेकरं दहा दहा च्या आइस डिस खात बापा!!

In reply to by होबासराव

संदीप डांगे 09/02/2016 - 16:41
बापुसायेब सांगत होते ना हो की अनिरुद्धबॉची सासुरवाळी हाये आकोल्याले... मंग आपले पावनेबॉ नैत का?

In reply to by संदीप डांगे

होबासराव 09/02/2016 - 16:46
सांगा मंग पावनेबॉ (अनिरुध्दराव)* कई हाय नेक्श्ट अकोला वारी ? * आम्च्या अथि जावयाले राव लावाच लागते, आन अहो-काहो कराच लागते...जावयाले अरे कारे हे नागपुर फॅशन होय.

In reply to by होबासराव

अर्र स्वारी बरका … आतापासन पानीपुरीस. मार्चमध्ये चक्कर होईल मोस्टली. पन राव नका लाउ भो … आपन पयले मिपावाले ;)

In reply to by संदीप डांगे

मीउमेश 09/02/2016 - 14:56
मी जिकडे जातो तिकडची मिसळ हमखास खातोच बर्याच ठिकाणी शहरात, गावा - खेड्यातली मिसळ खाल्ली आहे नाशिक ची मिसळ इतकीशी नाही आवडली

In reply to by मीउमेश

संदीप डांगे 09/02/2016 - 15:09
कुठे आणि कधी खाल्ली ते महत्त्वाचे. आजकाल मिसळीच्या नावावर कोणीही सोम्यागोम्या दुकानं टाकायला लागलेत. असे झटके मीही सुरुवातीला खाल्ले. माझेही हेच मत होते. माझा मेहुणा एवढा का तुड तुड उडतो नाशिकच्या मिसळीवर ते मला काही कळेना. नंतर चित्र बदलले! :-)

In reply to by संदीप डांगे

भुमन्यु 09/02/2016 - 21:45
आठवणिंनी मन भरुन आलं. पोटापाण्यासाठी नासिक सुटलं आणि चांगल्या मिसळ पण. कॉलेजात असतांना सकाळी ७ - ७३० ला पण विहार किंवा श्यामसुंदर ला हजेरी लावायचो. नाही तर एच.पी.टी. च्या हिरव्या कँटीनला (२००२-०७) (जिमखान्या जवळ) रतीब लावलेलाच होता. पॉकेट मनी कमी असायमग, मग ३ मिसळ मागऊन त्यात ५ जण तृप्त होईपर्यंत पाव आणि तर्री मागवायचो. आता साधनाच्या चुलिवरच्या मिसळीबद्दल ऐकलंय. बघु कधी जम्तंय ते.

In reply to by शान्तिप्रिय

अभ्या.. 09/02/2016 - 14:56
मापं हे आमचे खास मित्र असले तरी मामलेदाराची मिसळ तेवढी खास नै. दोनतीन वेळा शनिवार असलेने खायचा योग हुकलेला पण एकदा खाल्लीच. अगदी बोगस म्हणले तरी चालेल. जेवढे कौतुक ऐकले होते त्याच्या १० टक्के सुध्दा भारीपणा आढळला नाही. कोल्हापूरची फडतरे तर लै वेळेला चाखलेली. ती एक वेळ भारी म्हणता येईल. जस्ट २ दिवसापूर्वी पंढरपूरला जाताना सोलापूरच्याच हद्दीत हायवेवर चटणीवाल्या ठेंगीलचीच ही मिसळ. m सोलापूरात तसे मिसळीचे जास्त प्रस्थ नाही. लाईन लावून हॉटेलात थांबणे हे धंदे पुणेमुंबईकरच करु जाणे. त्यामुळे मिसळीचे असे खास ठिकाण सोलापुरात नसले तरी ही मिसळ टेस्ट आणि झणझणीतपणात मामलेदाराच्या कीतीतरी उजवी होती. शिवाय आमचे सोलापुराचे स्पेशल रेट. मग काय....हाणली दाबून प्लस लिटरभर ताक. आहाहाहाहा.

In reply to by अभ्या..

थोडाफार दर्जा बदलला असेल पण मामलेदारला पर्याय नाही... माझ्या मताचा फेरविचार मी करावा असं वाटत असेल तर मला इतर ठिकाणं नेऊन दाखवा.... अवांतर .....आम्ही तुमच्या सोलापूरच्या शेंगाचटणी ,दहीआणि भाकरीवर लय मरतो !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 09/02/2016 - 15:40
मापंदादा एक ठिकाण तर वर दाखवलेलं हाय. त्यासाठी मात्र सोलापुरात यावं लागेल. या महिन्यात निमंत्रितांच्या कट्ट्याचा प्लान चालूय. तुम्हीबी या. दुपारी दहीचटणीभाकरी नंतर संध्याकाळी मिसळ खाऊ. कसे?

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 09/02/2016 - 15:51
नरीबाला हे काय एकलेले नाय ब्वा. आमच्या इथल्या ज्वारीला दगडी शाळू म्हणतात. पांढर्‍या शुभ्र अन पातळ भाकर्‍या होतात एवडे माहीत. आता कडक ५/१० भाकर्‍यांचे पाकीट पण मिळते. महिनाभर टिकते.

होबासराव 09/02/2016 - 14:44
मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे....जबरा खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो .. ह्याचा फायदा घेतलाय सप्तश्रुंगि ला...आन तर्रि आन रे बावा..वेटर कंटाळला होता.

मृत्युन्जय 09/02/2016 - 13:13
आयला हा लेख तर पुण्यातुन ठाण्यात निर्यात झालेल्या एखाद्या पुणेकराने लिहिल्यासारखे वाटते. पुणेकर सुद्धा बेडेकर बद्दल असेच भरभरुन लिहितो. अवांतरः माझ्यासाठी बेडेकरची गोडसर मिसळ आणि मामलेदारचा झटका नेहमीच संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसरा नंबर दिवे आगरच्या आवळसकरांचा. मग बाकीचे बरेच आहेत.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

प्रचेतस 09/02/2016 - 13:54
=)) जे आहे ते आहे. मला व्यक्तीशः कोल्हापूरची फडतरे मिसळ आवडली. काहींना ती आवडत नाही. ज्याची त्याची चव. :)

In reply to by प्रचेतस

वेल्लाभट 09/02/2016 - 14:09
फडतरे रॉक्स! पण रत्नागिरीला मारुती मंदिराजवळ गोपाळ ची मिसळ खाऊन बघा एकदा. आमची ती नंबर वन आहे.

In reply to by वेल्लाभट

ज्जे बात.. वेल्लाभट गोपाळच्या मिसळीच्या आठवणीने एकदम हळवे केलेत हो. ह्याच मारुती मंदिराजवळाची गोपाळ आणी समोरील साईची मिसळ ह्याला जगात तोड नाही... :) :)

In reply to by स्वच्छंदी_मनोज

पैसा 09/02/2016 - 17:39
गोपाळपेक्षा साईश्वरी, त्याचाच वडापाव भारी असतो. आणि गावात गांधीची मिसळ लै भारी. त्याला गांध्याची मिसळ असं म्हणायचं असतं.

In reply to by पैसा

गवि 09/02/2016 - 17:44
नको नको.. रत्नागिरीच्या खाद्य आठवणी नकोत. मला तर विहार डिलक्सची मिसळपण आवडते. आणि त्याच्या समोर पंपाशेजारी तीस वर्षांपूर्वी "आहार" नावाची टपरी होती मिसळीची. ती बंद झाली असं कोणी सांगू नका.. यादोंके सब जुगनू जंगल में रहेते है..

In reply to by गवि

नन्दादीप 09/02/2016 - 17:59
आता चान्गल मोठ्ठ प्रस्थ झालय ते... महाराष्ट्रीय पन्जाबी चायनीज दाक्षिणात्य अस काय काय मिळत तिथे... रत्नागिरीतील मिसळीची ठिकाणे : भिडे उपहार गृह : पुणेरी मिसळ गोपाळ साईश्वरी गान्धी - टॉकीज समोर रसराज (पापडी मिसळ) - टॉकीज शेजारी माऊली (हल्ली दर्जा किंचीत खालावलाय) रुद्र (मालक जरी दाक्षिणात्य असला तरी मिसळ चा रस्सा घट्ट, खोबर्‍याच वाटप लावलेला असतो)

In reply to by नन्दादीप

विशाखा राऊत 09/02/2016 - 19:14
साईश्वरी सोबत वायंगणकरचा वडापाव पण बेस्ट. ताई गांधी मिसळला सध्या गोपाळ आणि रसराजने मागे टाकले आहे. आहार दणक्यात सुरु आहे. स्तंभावरची भेळ, थिबा पाँईटला बोंद्रेकाकींचा कोन, भेळ, मांडवी भेळ, छाया मधले पॅटीस बस आता जास्त आठवत नाही.

In reply to by विशाखा राऊत

गवि 09/02/2016 - 19:55
बोंद्रेकाकांनी थिबा पॉईंटवरच्या फळ्या लावून केलेल्या भेळस्टॉलवर पहिल्यांदा "पावभाजी" ही कन्सेप्ट रत्नागिरीत लाँच केली. मस्का पावभाजी, रुपया जास्त. नंतर हळुहळू खूप आले. पण त्यांनी फार फार आधी सुरु केला पदार्थ. त्यांची भेळही तुलनेपलीकडची. लहानपण आहे सगळं त्यात. कुठे तुलना करणार? एकदम पंधरा वर्षांच्या अंतराने गेलो. बोंद्रेंच्या स्टॉलवर शेवटचं तर वीस वर्षांहून जास्त झाली असतील त्यावेळी. पाऊस पडत होता. थिबा पॉईंट तसाच होता. तिकीट लावून उद्यानाचा अजून पायाही झाला नव्हता. बोंद्रेकाका एकटेच पावसात उभे होते. समोर गेल्यावर नावाने ओळखलं. भेळ बनवून दिली. डोळ्यात पाणीच आलं. पुढच्या एका वेळी भेळेचा कोनही खाल्ला, नवीन उद्यानही पाहिलं. पण बोंद्रेकाका नव्हते आणि थिबापॉईंटही गाडला गेला होता.

In reply to by गवि

पैसा 09/02/2016 - 20:37
रत्नागिरीत पावभाजी वैशाली मधे सुरुवात झाली बहुतेक. नंतर थिबा पॉइंटला बोंद्रेंच्याही आधी कलघटगीचा भेळेचा स्टॉल असायचा. नंतर मग बंदरावर लहान लहान हॉटेल्स सुरू झाली. पण आधी वाटेत मुरलीधराच्या देवळाबाहेर एकजण पानाच्या गादीसारख्या स्टॉलवरून भेळ द्यायचा. पांढर्‍या समुद्राजवळ गाड्यांवर भेळ मिळायची. ती खाणे हा आवडता उद्योग असायचा. आता पांढरा समुद्रच मरून गेला.

In reply to by पैसा

गवि 09/02/2016 - 21:31
मारुतीमंदिराच्या जवळ भाटवडेकर खानावळ म्हणून अस्सल राईसप्लेट फेम खानावळ होती. संध्याकाळनंतर बॅचलरांची फुल गर्दी. खानावळीचा फ्लेवरही टिपिकल. खेरीज स्टँडशेजारी हेळेकर शिक्केवाला प्रचंड पेढा. ..विहार डिलक्समधे तेव्हा दोन दालनं होती. अंधुक प्रकाश, संगीत.. एकीकडे शाकाहारी, दुसरीकडे मांसाहार अन परमिट रुम. विवेक लॉजसमोर साईकृपा की कायतरी. त्या वेळची "फाईन डाईन"च ही दोन्ही.

In reply to by गवि

पैसा 09/02/2016 - 21:54
विहार डिलक्स तेव्हा जरा पैशेवाल्यांसाठी म्हणून फेमस होतं. आता त्यानी रेस्टॉरंट दुसर्‍या कोणाला चालवायला दिलंय बहुतेल. क्वालितीही ती राहिली नाही. जुनं विठोबाच्या देवळाजवळचं विहार मात्र आपली चव टिकवून आहे. तसंच खानोलकरांचं प्रशांत लंच होम. रत्नागिरीतल्या खानावळींशी कधी संबंध आला नाही, पण भाटवडेकरांचं नाव आठवतंय. नित्यानंद चव्हाणचं अंगण नंतर बंद झालं. हेळेकरांचे आणि मलुष्ट्यांचे पेढे, कोहाळे पाक, चपटे पेढे अगदी तसेच्या तसे अजून मिळतात.

In reply to by पैसा

पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा खाली श्रीकृष्ण औषधालयाजवळचा, तिथेच विठोबा देवळाजवळच्या राजा आईस्क्रीम सेंटर मधे कसाटा आणी कुल्फी, साईश्वरी वडापाव, समाधानचा डोसा, अशोक हॉटेलची कुर्मापुरी (दुर्दैवाने पार्टनरच्या भांडणात बंद झाले हे :( ), छाया गेस्ट हाऊस मधले पियुष, पांढर्‍या समुद्रावरची भेळ आणी अनेक अनेक अनेक.. खंप्लीट नॉस्टॅल्जिक...

In reply to by स्वच्छंदी_मनोज

गवि 11/02/2016 - 15:05
पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा खाली श्रीकृष्ण औषधालयाजवळचा
खाली आणि वर याचा अर्थ रत्नागिरीतल्यांनाच बरोबर कळतो. बाहेरुन आलेल्यांना एखादा सडेकर "दुपारी जरा खालती जाऊन येतो" म्हणाला किंवा मधलीआळीकर "वरती वारा भरपूर सुटलेला काल" वगैरे बोलला की काही कळत नसे.

In reply to by गवि

बाहेरुन आलेल्यांना एखादा सडेकर "दुपारी जरा खालती जाऊन येतो" म्हणाला किंवा मधलीआळीकर "वरती वारा भरपूर सुटलेला काल" वगैरे बोलला की काही कळत नसे >>> एकदम करेक्ट.. सड्यावर जाऊन येतो असे म्हणणारे अजूनही रत्नागिरीत आहेत. आता सडा म्हणजे मेंटल हॉस्पिटलचा चढाव चढून वरती माळनाक्याला आले म्हणजेच असे पण त्यावेळी एस्टी स्टँड ही हद्द होती आणी माळनाका म्हणजे गावाच्या बाहेर. माळनाक्यावरच्या वैद्य वकीलांच्या बंगल्यातून समुद्र दिसत असे म्हणूनच त्या बंगल्याचे नाव 'सागर दर्शन' असे आहे. असो.. मिसळीच्या धाग्यावर बरेच अवांतर झाले.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

गवि 11/02/2016 - 16:22
कृपया लगेच रत्नागिरी असा धागा काढा. लगोलग येतोच. भेटू तिकडे. कोंकणातले इतरजणही आपापल्या गावाबद्दल चर्चा करतील.

In reply to by सुनील

विशाखा राऊत 11/02/2016 - 17:59
पेठा वेगळा.. कोहाळेपाक वेगळा. कोहाळेपाकमध्ये बहुदा खवा पण असतो. पेठा पांढराशुभ्र आणि कोहाळेपाक चॉकलेटी. इथे लोकांनी फज म्हणून खाल्ले हिहिहि

In reply to by वेल्लाभट

असंका 09/02/2016 - 15:04
एवढी भारी असते? गेली सहा वर्षं त्या गोपाळवरून जा ये करतोय. अगदी सुरुवातीला एकदा आत पाउल टाकलंय-सहा वर्षांपूर्वी. आता एकदा जायला हवं....

In reply to by वेल्लाभट

नन्दादीप 09/02/2016 - 16:04
आठवड्यातून एकदा तरी मिसळग्रहण करण्याचे व्रत घेतले आहे.... त्यातूनही गोपाळलाच जास्त... तशी हल्ली राधाकृष्ण टॉकीज च्या बाजूला नवीनच खास मिसळ सेंटर उघडलय... फरसाण न घालता फक्त पापडीची मिसळ.... झक्कास एकदम... अवांतर : नाही नाही म्हणता या प्रतिसादावर बरेच रत्नांग्रीकर मिपाकर समजले...

In reply to by पैसा

विशाखा राऊत 09/02/2016 - 19:17
ताई तेच ते पण आता सध्या नवीन सुरु झालेय. पायनॅपल शिरा मस्त असतो तिथे असे बहिण सांगत होती. कॉलेजला म्हणशील तर शेंबेकराच्या कँन्टीनचा कटवडा कोणी खाल्ला आहे की नाही? भेळ तर कधीही कुठेही मस्तच मिळते रत्नागिरीला.

In reply to by विशाखा राऊत

कॉलेजला म्हणशील तर शेंबेकराच्या कँन्टीनचा कटवडा कोणी खाल्ला आहे की नाही? >>> + १००. कॉलेजला असताना शेंबेकरांच्या कँटीनमध्येच पडीक असायचो आम्ही. त्यांचा मुलगा आमच्या बरोबरचा असल्याने आमची फुल वट कँटीनमध्ये :) :)

साहेब जास्त तिखट म्हणजे मिसळ भारी असे समजु नका. मागे खफवर लिहले होते तेच सांगतो त्या मिसळीला तिखटपणा आणण्यासाठी चुन्याच्या निवळीचे पाणी घालतात तेव्हा जरा जपुन.

मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब भरले, पण जर मामलेदार मिसळीचा ठाण्यातला अचूक पत्ता मिळाला असता तर कधी कधी ठाण्यात आगमन झाल्यास चव घ्यावी असा मानस आहे, मिपा बंधुच्या मार्गदर्शनच्या अपेक्षेत.

In reply to by भावना कल्लोळ

भावना कल्लोळ ठाणे रेल्वे स्टेशन पासुन अगदी चालत्या अंतरावर आहे. कोणालाही विचारा दुकानापर्यंत आणून सोडतील. ठाणे जिल्हा परिषद कार्यालयासमोरच!

In reply to by भावना कल्लोळ

मीउमेश 09/02/2016 - 14:49
ठाणे पश्चिम स्टेशन जवळच चालत ५-७ मिनिट अंतरावर आहे मामलेदार हाच मोठा लेन्दमार्क आहे मिसळीचा ठाण्यातला अचूक पत्ता मिळाला असता तर ? : अवांतर : हा अपमान आहे , ठाण्यात कुणालाही विचार नेउन सोडेल तिकडे…

संदीप डांगे 09/02/2016 - 14:34
मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी सगळ्या मिसळ बळेबळेच्या कॉप्या... त्याही धड नाही. ;-) खालील उतारा मी लिहिला नाही पण महाराष्ट्रात धा ठिकाणी खाल्ल्यावर हे खूपच पटलं: नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया ऐवजी मिसळ कॅपिटल ऑफ द वर्ल्ड घोषित करावे अशी माझी सरकार कडे मागणी आहे ,आणि नाशिककरना वाईन पेक्षा मिसळ जास्त भारी बनवता येते यावर माझा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शहरात मिसळ बनते पण त्यानी मिसळ कशी बनवावी हे नाशिकला येउन शिकून घ्यायला हवे . पुण्यात मला एकदा मिसळ मध्ये बेदाणा लागला होता , कडेलोटाची शिक्षा असती तर मी त्या हॉटेल मालकाला लोटून दिला असता . फरसाण आणि कांद्याचा चिखल उसळीत कालवण्याला काही शहरात मिसळ म्हणतात ,त्यांची मला दया येते. डायट मिसळ नावाचा एक बोगस पदार्थ मी एकदा खाल्ला होता हे मी मान खाली घालून कबूल करतो , परत हा गुन्हा मी करणार नाही , क्यालरी मोजून घाबरत घाबरत खायचा हा पदार्थच नाही . मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे , ही असली तर्री आपण खाल्ली तर काय परिणाम होईल असले भेकड विचार ज्यांच्या मनात येतात त्यांनी दह्यात बुडवून ढोकळा खावा, मिसळ नाही . छोट्या वाटीत वेगळी “तर्री ” देतो तो मुरलेला नाशिककर मिसळवाला नाही, खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो . तर्री वाढण्यात कंजूसपणा करणारा आणि त्याचे extra पैसे मागणारा हा नीच माणूस असतो , तो नाशिककर असू शकत नाही …. रस्सा आणि तर्री यातला फरक ज्यांना कळत नाही त्यांना नाशिकचे रेशन कार्ड मिळत नाही . मिसळ ही नाशिकची कुंभमेळ्या पेक्षा जास्त उदात्त ओळख असायला खरतर काहीच हरकत नाही पण मिसळीसाठी केंद्राचा निधी येत नाही आणि कुंभमेळ्यासाठी येतो म्हणून ठेकेदार आजही नाशिकला “मिसळ ग्राम” ऐवजी कुंभग्राम म्हणतात . नाशिकचा विकास आराखडा बनवताना Special Economic Zone (SEZ ) सारखे Special Misal Zone (SMZ ) सरकारने बनवायला हवेत . Readymix , Precook मिसळीच्या निर्यातीसाठी विशेष चालना द्यायला हवी . जगभरात राहणार्या भारतीयांची मोठीच सोय त्यामुळे होईल . Global Misal Festival नाशिक मध्ये साजरा केला जायला हवा . देखण्या models आपल्या हाताने मिसळीसाठी भराभर कांदा कापताहेत आणि त्यातल्या काही प्रेमाने तर्री वाढताहेत असले काहीतरी त्या फेस्टीवल असायला काहीच हरकत नाही . शालेय पोषण आहारात बेचव खिचडी ऐवजी मिसळ पाव दिला तर पोर जास्त आनंदाने शाळेत जातील आणि खातील , फक्त मिसळ नाशिकची हवी .अमुक एक गुन्हा केला तर आयुष्यभर मिसळ खाता येणार नाही अशी जर शिक्षा ठेवली तर नाशिककर तो गुन्हा कधीच करणार नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे . अनेक भुक्कड लोकांना पद्म पुरस्कार मिळताना मी पाहतो , मिसळ बनवण्याची अभिजात कला ज्यांनी टीकवून ठेवली आहे त्या एकाही नाशिककर मिसळवाल्याला अद्याप पद्मश्री मिळू नये याची मला खंत आहे . (मंदार भरडे -की भारदे?- यांच्या ब्लॉगपोस्टवरुन साभार)

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 09/02/2016 - 14:46
मखमलाबादची रामभाऊ पिंगळ्यांची काळा मसालावाली झणझणीत मिसळ आणि नदीजवळची समर्थ कोल्ड्रिंक्सजवळची एक मिसळ (नाव विसरलो. मिसळ जबराट असल्यामुळे नाव वगैरे फालतू तपशील लक्षात राहात नाहीत)या दोन्हीही अफाट. मामलेदार असते झणझणीत पण कधीकधी नुसताच तिखटपणा असतो असं वाटतं. पु.लं. कडून वाक्य उधार घेऊन म्हणतो - या मिसळींनी नाशिकच्या वाईनला जी झणझणीत साथ दिली ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या आसमानात पोचवून आली!

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 09/02/2016 - 15:11
मिसळ जबराट असल्यामुळे नाव वगैरे फालतू तपशील लक्षात राहात नाहीत >> अगदी अगदी. माझाही हाच प्रॉब्लेम होतो.

In reply to by बोका-ए-आझम

पगला गजोधर 09/02/2016 - 17:22
नाशिककडून सिन्नरमार्गे शिर्डीकडे जाताना कदाचित, वावी इथे बाजारपेठेतील टपरीवर, श्याम्पल रस्सा शेव पाव मिसळ खाल्ली, अतिशय शिम्पल पण तरीही चविष्ट होती…

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 09/02/2016 - 14:48
ते म्मिसळीच प्रॉपर हॉटेल टाइप काहितरी आहे ना नाशकात? तिथे मिसळीबरोबर पापड वगैरे असा सरंजाम असतो आणि मिसळ काहितरी ९० का १०० रुपयाला आहे. कुठले हॉटेले ते? बादवे एका दर्दी मिसळप्रेमीने सांगितल्याप्रमाणे एकदा खाण्यासाठी नाशकातली मिसळ चांगली वाटते पण काही खास असे नाही. सांगणारा पुणेकर होता आणि बेडेकरच्या प्रेमात आहे हे नमूद केले पाहिजे. याच माणसाने हे पण मान्य केले की बेडेकर पुणेकरांना सोडुन इतरांना आवडत नाही तसेच असावे हे :)

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 09/02/2016 - 15:22
अशी बरीच हॉटेलं आहेत. मिसळीबरोबर नागली-नाचणीचा पापड, तर्री, मिसळ वेगवेगळी एक्स्ट्रा... मिसळीत घटक पदार्थपण इतके की बास... बाकी बेडेकर प्रेमींबद्दल आणि पुणेकरांबद्दल बरोबरच आहे. आमच्या अकोलेकरांनाही पानीपुरी आणि बर्फाचा गोळा अकोल्यातल्याशिवाय कोणाचाच चांगला वाटत नाही. नॉस्टेल्जिक टैप.

In reply to by होबासराव

बावा आम्ही नवा मोबाइल घेतला होता ११०० नोकियाचा तवा जब जब नंबरं जमा करत जाओ!! आमचा एक गोलेवाला होता "टोपी" ओरिजिनल जौनपुर चा मुसलमान त्याले बी देल्ता नंबर!! गड़ी जवा जवा फोन करत जाय मस्त स्क्रीन वर "गोलेवाला कॉलिंग" दिसे!! अजुनगी हाय वाटते जित्ता थो!! आम्ही यक रुपयांचा गोला खात जाओ अन इतर कारमेल मधील मारवाड्याईचे लेकरं दहा दहा च्या आइस डिस खात बापा!!

In reply to by होबासराव

संदीप डांगे 09/02/2016 - 16:41
बापुसायेब सांगत होते ना हो की अनिरुद्धबॉची सासुरवाळी हाये आकोल्याले... मंग आपले पावनेबॉ नैत का?

In reply to by संदीप डांगे

होबासराव 09/02/2016 - 16:46
सांगा मंग पावनेबॉ (अनिरुध्दराव)* कई हाय नेक्श्ट अकोला वारी ? * आम्च्या अथि जावयाले राव लावाच लागते, आन अहो-काहो कराच लागते...जावयाले अरे कारे हे नागपुर फॅशन होय.

In reply to by होबासराव

अर्र स्वारी बरका … आतापासन पानीपुरीस. मार्चमध्ये चक्कर होईल मोस्टली. पन राव नका लाउ भो … आपन पयले मिपावाले ;)

In reply to by संदीप डांगे

मीउमेश 09/02/2016 - 14:56
मी जिकडे जातो तिकडची मिसळ हमखास खातोच बर्याच ठिकाणी शहरात, गावा - खेड्यातली मिसळ खाल्ली आहे नाशिक ची मिसळ इतकीशी नाही आवडली

In reply to by मीउमेश

संदीप डांगे 09/02/2016 - 15:09
कुठे आणि कधी खाल्ली ते महत्त्वाचे. आजकाल मिसळीच्या नावावर कोणीही सोम्यागोम्या दुकानं टाकायला लागलेत. असे झटके मीही सुरुवातीला खाल्ले. माझेही हेच मत होते. माझा मेहुणा एवढा का तुड तुड उडतो नाशिकच्या मिसळीवर ते मला काही कळेना. नंतर चित्र बदलले! :-)

In reply to by संदीप डांगे

भुमन्यु 09/02/2016 - 21:45
आठवणिंनी मन भरुन आलं. पोटापाण्यासाठी नासिक सुटलं आणि चांगल्या मिसळ पण. कॉलेजात असतांना सकाळी ७ - ७३० ला पण विहार किंवा श्यामसुंदर ला हजेरी लावायचो. नाही तर एच.पी.टी. च्या हिरव्या कँटीनला (२००२-०७) (जिमखान्या जवळ) रतीब लावलेलाच होता. पॉकेट मनी कमी असायमग, मग ३ मिसळ मागऊन त्यात ५ जण तृप्त होईपर्यंत पाव आणि तर्री मागवायचो. आता साधनाच्या चुलिवरच्या मिसळीबद्दल ऐकलंय. बघु कधी जम्तंय ते.

In reply to by शान्तिप्रिय

अभ्या.. 09/02/2016 - 14:56
मापं हे आमचे खास मित्र असले तरी मामलेदाराची मिसळ तेवढी खास नै. दोनतीन वेळा शनिवार असलेने खायचा योग हुकलेला पण एकदा खाल्लीच. अगदी बोगस म्हणले तरी चालेल. जेवढे कौतुक ऐकले होते त्याच्या १० टक्के सुध्दा भारीपणा आढळला नाही. कोल्हापूरची फडतरे तर लै वेळेला चाखलेली. ती एक वेळ भारी म्हणता येईल. जस्ट २ दिवसापूर्वी पंढरपूरला जाताना सोलापूरच्याच हद्दीत हायवेवर चटणीवाल्या ठेंगीलचीच ही मिसळ. m सोलापूरात तसे मिसळीचे जास्त प्रस्थ नाही. लाईन लावून हॉटेलात थांबणे हे धंदे पुणेमुंबईकरच करु जाणे. त्यामुळे मिसळीचे असे खास ठिकाण सोलापुरात नसले तरी ही मिसळ टेस्ट आणि झणझणीतपणात मामलेदाराच्या कीतीतरी उजवी होती. शिवाय आमचे सोलापुराचे स्पेशल रेट. मग काय....हाणली दाबून प्लस लिटरभर ताक. आहाहाहाहा.

In reply to by अभ्या..

थोडाफार दर्जा बदलला असेल पण मामलेदारला पर्याय नाही... माझ्या मताचा फेरविचार मी करावा असं वाटत असेल तर मला इतर ठिकाणं नेऊन दाखवा.... अवांतर .....आम्ही तुमच्या सोलापूरच्या शेंगाचटणी ,दहीआणि भाकरीवर लय मरतो !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 09/02/2016 - 15:40
मापंदादा एक ठिकाण तर वर दाखवलेलं हाय. त्यासाठी मात्र सोलापुरात यावं लागेल. या महिन्यात निमंत्रितांच्या कट्ट्याचा प्लान चालूय. तुम्हीबी या. दुपारी दहीचटणीभाकरी नंतर संध्याकाळी मिसळ खाऊ. कसे?

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 09/02/2016 - 15:51
नरीबाला हे काय एकलेले नाय ब्वा. आमच्या इथल्या ज्वारीला दगडी शाळू म्हणतात. पांढर्‍या शुभ्र अन पातळ भाकर्‍या होतात एवडे माहीत. आता कडक ५/१० भाकर्‍यांचे पाकीट पण मिळते. महिनाभर टिकते.

होबासराव 09/02/2016 - 14:44
मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे....जबरा खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो .. ह्याचा फायदा घेतलाय सप्तश्रुंगि ला...आन तर्रि आन रे बावा..वेटर कंटाळला होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला. रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.

जिलबीचं प्रमाण किती असावं ?

नीलमोहर ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 14:33
नवलेखकांचे पेपरही फार कठीण तपासता तुम्ही :( चोप्य पस्ते असले तरी दोन्हीत फरक आहे, १. मूळ लेखनातील शुध्दलेखन सुधारून इथे लिहीले आहे ;) २. तेच शब्द, वेगळा अर्थ असे लिहीले आहे (असेच करतात न विडंबन ?) अज्ञानी विद्यार्थ्यांना त्या स्वाक्षरीविषयी अजून ज्ञान देणे ही नम्र विनंती.

In reply to by नीलमोहर

मार्कांचा विचार न करता नुसता पेपर भरायचा काम केलं की हे असं होतं. ;) इ विडंबन कसं असावं यासाठी यासाठी 'गुलाबाची फुले' हे किसन शिंदे यांच्या पुस्तकात वाचावं ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 15:08
मूळ लेखविषय एवढा जिव्हाळ्याचा असतांना त्यासमोर जिलबीचं काय कौतुक ... असो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 17:21
धन्यवाद सरजी :) प्रेरणाच भारी असल्यामुळे काम सोपं झालं.

माझे वैयक्तिक मत असे आहे की सदा काहितरीच - Sat, 30/01/2016 - 20:26 माझे वैयक्तिक मत असे आहे की जिलेबी ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या वेटोळ्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. - (आत्तापर्यंत तरी जिलेबी, इम्रती पासून कोसो दूर असलेला) सका.

In reply to by विजय पुरोहित

माझंही असंच मत आहे की माझा धागा हायज्याक करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. पण निमोचा धागा म्हणून मी माझ्या धाग्याबरोबर या धाग्याला तळाला जाऊ देणार नाही. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 02/02/2016 - 16:53
खत्म तर खत्म हे लै भारी केले बघा प्राडॉ. एका बंधनातून मला मुक्त केलेत. उगी काढू नये म्हणतेत पण आता संपलीच दोस्ती तर सांगतो. लै सोसले हो तुमच्या दोस्तीपायी. नाही नाही त्या लोकांचे ऐकून घेतले. नसलेला चांगुलपणा दाखवायचे नाटक आता बास्स. आता खुद गब्बर. ;)

In reply to by अभ्या..

वाटलच होतं हे सर्व तुम्ही तोंडावर काढणार म्हणून. मैत्रीसाठी सोसलं हे सांगावं लागलं अरे तुमचं प्रेम ढोंग होतं.अरे आमचं प्रेम टाइमपास नव्हतं. स्वत:ला सेफ करतांना दुसरा मेला तरी चालतो. ''अरे आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं ....... पैशाने नाही पण मनाने खुप श्रिमंत आहोत...... आम्ही आमच्या मनाचे राजे.... चल ये हो बाजू हवा येऊ दे. :) दगडू बिरुटे ;)

In reply to by अभ्या..

प्रसाद१९७१ 02/02/2016 - 14:58
-डिएसपी चढुदे
ह्या २ शब्द्दानी २ क्षण स्थब्द झालो. मग लक्षात आले की ह्यांना व्हिस्कीवाली डीएसपी म्हणायचे आहे.

In reply to by विजय पुरोहित

चला कधी बसायचं जिलेबी खायला ? औंधमधे "कढाई" नावाचं एक मस्त हॉटेल आहे. तिथली रबडी-जिलेबी मस्त असते!

जिलबी लग्नामुंजीच्या जेवणातली असो वा एखाद्या भंडार्यातली असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे!! खाणार फ़क्त मैद्याची किंवा माव्याचीच जिलबी त्यातही लालहिरव्या रंगाची कधीच नाही (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही गावच्या मशीदी बाहेर बचकाभर रंग घातलेली जिलबी खायच्या एक्सपेरिमेंट सुद्धा केल्या आहेत) तर खायची असली तर फ़क्त मावा किंवा मैदाच ती सुद्धा फ़क्त साजुक तुपातली असली तरच मस्त एक पावशेर घ्यावी अन कुस्करुन त्यात गरम दूध किंवा साईंचे दही २ चमचे सोडावे मग खरपुस कुरकुरीत तळलेली जिलबी अन दही/मठ्ठा/दूध घेऊन कोपर्यात बसावे तोच एक एक तुकडा चवीचवीने खावा हळूहळू आजुबाजूची मंडळी त्यांची जिलबी वचावचा खाऊस्तोवर चालवावा नंतर जडावलेले डोळे मिटुन पड़ी मारावी दही /दूध नसलेस एक लार्ज (जिलबी) + एक प्लेट इंदोरी जिरावण मारलेले पोहे घ्यावे सोबत वाफाळता चहा किंवा कॉफ़ी घ्यावी पण जिलबी फ़क्त न फ़क्त शुद्ध मावा किंवा मैदाच! बाकी अगदीच मावा/मैदा जिलबी नसल्यास डॉलर जिलबी सुद्धा चालवुन घेतो पण ते मणभर पाकात घोळलेले वातड तुकडे अजिबात नाही!!हलके हलके हळू हळू भरपुर जिलबी खावी अन मग पड़ी मारावी (विडंबन धागा विडंबन प्रतिसाद) (पोस्ट करावे का नाही ह्या विडंबनेतला) बाप्या

नाखु 02/02/2016 - 14:48
फक्त एकच बाकी सारे चिल्लर. चिल्लर गणती:
नाखु,टक्या,वल्ली,अभ्या,पम्या,चिमण्,मोदक आणि असंख्य परात्पर "चाहता यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले अनिवाशी/देशी/विदेशी/परदेशी/स्वदेशी/विलायती//जिरायती/बागायती/बगावती " वाचकवृंद

अन्नू 02/02/2016 - 15:33
प्रत्येकाला याचे एक ठराविक उत्तर देता येणे कठीण आहे. वय/लिंग/मानसिकता/जन्मजात असणारी जिलेबी टाकण्याची खोड आणि इतर आजार यावर हे अवलंबून आहे. 1. एक्स्ट्रीम एजेसमध्ये कमी जीलेब्या टाकणे- लहानपणी आणि अगदी म्हातारपणी कमीत-कमी जिलेब्या टाका. 2. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा कमी जिलेब्या टाकणे- जिलेबीचे युनिट सिस्टीम लक्षात घेतल्यास स्त्रियांना पुरुषांच्या मानाने ब‍र्‍याच कमी जिलेब्या टाकता येतात कारण त्यांच्या शरीराची रचना त्या प्रकारची आहे. 3. मानसिकता- काही लोकांना एक जिलेबी टाकली तरी अजुन एक-अजुन एक अशी हौस असते. काहींना चौथी टाकली तरी अजुन टाकावीशी वाटते. काहींच्या मनात जिलेबी टाकल्याने (भलतेच)अ‍ॅंटीसोशल विचार येतात. त्यांनी अर्थातच कमी जिलेबी टाकावी. 4. जन्मजात असणारी जिलेबीची खोड- काही लोकांच्या डोक्यात जिलेबीचे उत्पत्ती जलद होते तर काही लोकांत अगदी हळू. यात हळू उत्पत्तीवाले जिलेबीच्या दीर्घ (प्रतिसादांच्या भडीमाराच्या) परिणामांना बळी पडतात. 5. इतर आजार- नस्ती लहर, नर्वस सिस्टीम, मनोविकार, ब्लडपेटू आणि आपलाच घोडा दामटवणार्‍यांनी शक्यतो कमीच जिलेबी टाकावी. काही प्रकारच्या मनोविकारात जिलेबी टाकणे उपयुक्त असले तरी ती टाकावीच असे काही नाही किंवा न टाकल्याने मिपा ओसाड पडेल असेही नाही. आता सर्वसाधारण आणि हौशी माणसांसाठी गाईडलाईन्स- यात पुरुषांनी एका वेळेस 4 युनिट्स आणि स्त्रियांनी एका वेळेस दोन युनिटपेक्षा कमी जिलेबी टाकावी. एक स्टॅडर्ड युनिट म्हणजे साधारण: 10 पॅरा जिलेबी म्हणजे एक पानी लेख किंवा 100 ओळी स्वकथा किंवा 25-30 ओळी चर्चासत्र- अशा जिलेब्या! बरं त्याही आठवड्याला 14 युनिटपेक्षा कमी टाकाव्या अशीही एक रेकमेंडेशन आहे. एकाच वेळी हेवी (जिलेब्यात) मिपाला बिजी करणे हे तेवढीच अमाऊंट थोडी थोडी टाकण्यापेक्षा जास्त डॅमेज करते असाही अभ्यास आहे. मिपाकडे येणार्‍या अर्थातच इतर अशा जिलेब्यांनी त्रस्त लोकांच्या मिपा संपादक मंडळ 'हेड फंक्शन टेस्ट्स करते. त्यात त्यांच्या हेडमध्ये काही एंझाईम्स विशेषत: 'गामा' ग्लुकोज ट्रान्सफरेज लेवल बघून त्या धागाकर्त्याच्या जिलेबीने इतरांचे मानसिक संतुलन ढळत आहे का हे सांगु शकता येते. ती लेव्हल जास्त असेल तर कट द थ्रेड टू हाफ किंवा सभासद कंप्लीटली बॅन्ड असं सांगते. दिर्घकाळ आणि बेसुमार जिलेब्या टाकणार्‍यांच्या सिटी स्कॅनमध्ये वयानुसार मेंदुचा (अ)क्षय(टीआरपी) न टाकणार्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. जिलेब्यां टंकल्याने हातांच्या स्नायूंचा होणारा क्षय(जिलेबो'होलिक पण अंगाची हाडेओमोडीपथी) अगदीच अनप्रेडीक्टेबल आहे. सतत जिलेबी टाकणे याबरोबरच इतर म्हणजे बाजुला येऊन बसलेल्या स्वत:च्याच बायकोकडेही व्यवस्थित लक्ष न देणे हे त्याचे मुख्य कारण आहे. आता ठरवा किती जिलेब्या टाकायच्या ते!

In reply to by अन्नू

नीलमोहर 02/02/2016 - 17:31
बद्दल अज्जुन काही माहिती देवू शकाल का? स्वगत : अति जिलबी खाऊन मेंदू खराब होण्यापेक्षा, तो जास्तीत जास्त दिवस कसे चालेल ह्याची काळजी आत्ता पासूनच घेतली तर उत्तम. डोक्याची काळजी अधिक घेतली पाहिजे. हा साला मेंदू पण एकच असतो. देवाने कमीतकमी ४-५ डोकी तरी द्यायला हवी होती.

पैसा 02/02/2016 - 17:11
एक प्रश्न जिल्बी टाकल्यानंतर ती "पडली" की आपण धाग्यावर रहात नाही.. प्रतिक्रियांचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता.. ह्याची भीती वाटत नाही का? -घोस्ट बस्टर-

In reply to by पैसा

अन्नू 02/02/2016 - 17:33
म्हन्जे ही गोळी आंम्हालाच होती का! ;) पण तिथं दिलेला प्रतिसाद मी गुर्जींच्या विडंबनाला दिलेला आहे. त्यात वाईट काय आहे?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 14:33
नवलेखकांचे पेपरही फार कठीण तपासता तुम्ही :( चोप्य पस्ते असले तरी दोन्हीत फरक आहे, १. मूळ लेखनातील शुध्दलेखन सुधारून इथे लिहीले आहे ;) २. तेच शब्द, वेगळा अर्थ असे लिहीले आहे (असेच करतात न विडंबन ?) अज्ञानी विद्यार्थ्यांना त्या स्वाक्षरीविषयी अजून ज्ञान देणे ही नम्र विनंती.

In reply to by नीलमोहर

मार्कांचा विचार न करता नुसता पेपर भरायचा काम केलं की हे असं होतं. ;) इ विडंबन कसं असावं यासाठी यासाठी 'गुलाबाची फुले' हे किसन शिंदे यांच्या पुस्तकात वाचावं ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 15:08
मूळ लेखविषय एवढा जिव्हाळ्याचा असतांना त्यासमोर जिलबीचं काय कौतुक ... असो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 17:21
धन्यवाद सरजी :) प्रेरणाच भारी असल्यामुळे काम सोपं झालं.

माझे वैयक्तिक मत असे आहे की सदा काहितरीच - Sat, 30/01/2016 - 20:26 माझे वैयक्तिक मत असे आहे की जिलेबी ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या वेटोळ्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. - (आत्तापर्यंत तरी जिलेबी, इम्रती पासून कोसो दूर असलेला) सका.

In reply to by विजय पुरोहित

माझंही असंच मत आहे की माझा धागा हायज्याक करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. पण निमोचा धागा म्हणून मी माझ्या धाग्याबरोबर या धाग्याला तळाला जाऊ देणार नाही. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 02/02/2016 - 16:53
खत्म तर खत्म हे लै भारी केले बघा प्राडॉ. एका बंधनातून मला मुक्त केलेत. उगी काढू नये म्हणतेत पण आता संपलीच दोस्ती तर सांगतो. लै सोसले हो तुमच्या दोस्तीपायी. नाही नाही त्या लोकांचे ऐकून घेतले. नसलेला चांगुलपणा दाखवायचे नाटक आता बास्स. आता खुद गब्बर. ;)

In reply to by अभ्या..

वाटलच होतं हे सर्व तुम्ही तोंडावर काढणार म्हणून. मैत्रीसाठी सोसलं हे सांगावं लागलं अरे तुमचं प्रेम ढोंग होतं.अरे आमचं प्रेम टाइमपास नव्हतं. स्वत:ला सेफ करतांना दुसरा मेला तरी चालतो. ''अरे आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं ....... पैशाने नाही पण मनाने खुप श्रिमंत आहोत...... आम्ही आमच्या मनाचे राजे.... चल ये हो बाजू हवा येऊ दे. :) दगडू बिरुटे ;)

In reply to by अभ्या..

प्रसाद१९७१ 02/02/2016 - 14:58
-डिएसपी चढुदे
ह्या २ शब्द्दानी २ क्षण स्थब्द झालो. मग लक्षात आले की ह्यांना व्हिस्कीवाली डीएसपी म्हणायचे आहे.

In reply to by विजय पुरोहित

चला कधी बसायचं जिलेबी खायला ? औंधमधे "कढाई" नावाचं एक मस्त हॉटेल आहे. तिथली रबडी-जिलेबी मस्त असते!

जिलबी लग्नामुंजीच्या जेवणातली असो वा एखाद्या भंडार्यातली असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे!! खाणार फ़क्त मैद्याची किंवा माव्याचीच जिलबी त्यातही लालहिरव्या रंगाची कधीच नाही (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही गावच्या मशीदी बाहेर बचकाभर रंग घातलेली जिलबी खायच्या एक्सपेरिमेंट सुद्धा केल्या आहेत) तर खायची असली तर फ़क्त मावा किंवा मैदाच ती सुद्धा फ़क्त साजुक तुपातली असली तरच मस्त एक पावशेर घ्यावी अन कुस्करुन त्यात गरम दूध किंवा साईंचे दही २ चमचे सोडावे मग खरपुस कुरकुरीत तळलेली जिलबी अन दही/मठ्ठा/दूध घेऊन कोपर्यात बसावे तोच एक एक तुकडा चवीचवीने खावा हळूहळू आजुबाजूची मंडळी त्यांची जिलबी वचावचा खाऊस्तोवर चालवावा नंतर जडावलेले डोळे मिटुन पड़ी मारावी दही /दूध नसलेस एक लार्ज (जिलबी) + एक प्लेट इंदोरी जिरावण मारलेले पोहे घ्यावे सोबत वाफाळता चहा किंवा कॉफ़ी घ्यावी पण जिलबी फ़क्त न फ़क्त शुद्ध मावा किंवा मैदाच! बाकी अगदीच मावा/मैदा जिलबी नसल्यास डॉलर जिलबी सुद्धा चालवुन घेतो पण ते मणभर पाकात घोळलेले वातड तुकडे अजिबात नाही!!हलके हलके हळू हळू भरपुर जिलबी खावी अन मग पड़ी मारावी (विडंबन धागा विडंबन प्रतिसाद) (पोस्ट करावे का नाही ह्या विडंबनेतला) बाप्या

नाखु 02/02/2016 - 14:48
फक्त एकच बाकी सारे चिल्लर. चिल्लर गणती:
नाखु,टक्या,वल्ली,अभ्या,पम्या,चिमण्,मोदक आणि असंख्य परात्पर "चाहता यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले अनिवाशी/देशी/विदेशी/परदेशी/स्वदेशी/विलायती//जिरायती/बागायती/बगावती " वाचकवृंद

अन्नू 02/02/2016 - 15:33
प्रत्येकाला याचे एक ठराविक उत्तर देता येणे कठीण आहे. वय/लिंग/मानसिकता/जन्मजात असणारी जिलेबी टाकण्याची खोड आणि इतर आजार यावर हे अवलंबून आहे. 1. एक्स्ट्रीम एजेसमध्ये कमी जीलेब्या टाकणे- लहानपणी आणि अगदी म्हातारपणी कमीत-कमी जिलेब्या टाका. 2. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा कमी जिलेब्या टाकणे- जिलेबीचे युनिट सिस्टीम लक्षात घेतल्यास स्त्रियांना पुरुषांच्या मानाने ब‍र्‍याच कमी जिलेब्या टाकता येतात कारण त्यांच्या शरीराची रचना त्या प्रकारची आहे. 3. मानसिकता- काही लोकांना एक जिलेबी टाकली तरी अजुन एक-अजुन एक अशी हौस असते. काहींना चौथी टाकली तरी अजुन टाकावीशी वाटते. काहींच्या मनात जिलेबी टाकल्याने (भलतेच)अ‍ॅंटीसोशल विचार येतात. त्यांनी अर्थातच कमी जिलेबी टाकावी. 4. जन्मजात असणारी जिलेबीची खोड- काही लोकांच्या डोक्यात जिलेबीचे उत्पत्ती जलद होते तर काही लोकांत अगदी हळू. यात हळू उत्पत्तीवाले जिलेबीच्या दीर्घ (प्रतिसादांच्या भडीमाराच्या) परिणामांना बळी पडतात. 5. इतर आजार- नस्ती लहर, नर्वस सिस्टीम, मनोविकार, ब्लडपेटू आणि आपलाच घोडा दामटवणार्‍यांनी शक्यतो कमीच जिलेबी टाकावी. काही प्रकारच्या मनोविकारात जिलेबी टाकणे उपयुक्त असले तरी ती टाकावीच असे काही नाही किंवा न टाकल्याने मिपा ओसाड पडेल असेही नाही. आता सर्वसाधारण आणि हौशी माणसांसाठी गाईडलाईन्स- यात पुरुषांनी एका वेळेस 4 युनिट्स आणि स्त्रियांनी एका वेळेस दोन युनिटपेक्षा कमी जिलेबी टाकावी. एक स्टॅडर्ड युनिट म्हणजे साधारण: 10 पॅरा जिलेबी म्हणजे एक पानी लेख किंवा 100 ओळी स्वकथा किंवा 25-30 ओळी चर्चासत्र- अशा जिलेब्या! बरं त्याही आठवड्याला 14 युनिटपेक्षा कमी टाकाव्या अशीही एक रेकमेंडेशन आहे. एकाच वेळी हेवी (जिलेब्यात) मिपाला बिजी करणे हे तेवढीच अमाऊंट थोडी थोडी टाकण्यापेक्षा जास्त डॅमेज करते असाही अभ्यास आहे. मिपाकडे येणार्‍या अर्थातच इतर अशा जिलेब्यांनी त्रस्त लोकांच्या मिपा संपादक मंडळ 'हेड फंक्शन टेस्ट्स करते. त्यात त्यांच्या हेडमध्ये काही एंझाईम्स विशेषत: 'गामा' ग्लुकोज ट्रान्सफरेज लेवल बघून त्या धागाकर्त्याच्या जिलेबीने इतरांचे मानसिक संतुलन ढळत आहे का हे सांगु शकता येते. ती लेव्हल जास्त असेल तर कट द थ्रेड टू हाफ किंवा सभासद कंप्लीटली बॅन्ड असं सांगते. दिर्घकाळ आणि बेसुमार जिलेब्या टाकणार्‍यांच्या सिटी स्कॅनमध्ये वयानुसार मेंदुचा (अ)क्षय(टीआरपी) न टाकणार्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. जिलेब्यां टंकल्याने हातांच्या स्नायूंचा होणारा क्षय(जिलेबो'होलिक पण अंगाची हाडेओमोडीपथी) अगदीच अनप्रेडीक्टेबल आहे. सतत जिलेबी टाकणे याबरोबरच इतर म्हणजे बाजुला येऊन बसलेल्या स्वत:च्याच बायकोकडेही व्यवस्थित लक्ष न देणे हे त्याचे मुख्य कारण आहे. आता ठरवा किती जिलेब्या टाकायच्या ते!

In reply to by अन्नू

नीलमोहर 02/02/2016 - 17:31
बद्दल अज्जुन काही माहिती देवू शकाल का? स्वगत : अति जिलबी खाऊन मेंदू खराब होण्यापेक्षा, तो जास्तीत जास्त दिवस कसे चालेल ह्याची काळजी आत्ता पासूनच घेतली तर उत्तम. डोक्याची काळजी अधिक घेतली पाहिजे. हा साला मेंदू पण एकच असतो. देवाने कमीतकमी ४-५ डोकी तरी द्यायला हवी होती.

पैसा 02/02/2016 - 17:11
एक प्रश्न जिल्बी टाकल्यानंतर ती "पडली" की आपण धाग्यावर रहात नाही.. प्रतिक्रियांचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता.. ह्याची भीती वाटत नाही का? -घोस्ट बस्टर-

In reply to by पैसा

अन्नू 02/02/2016 - 17:33
म्हन्जे ही गोळी आंम्हालाच होती का! ;) पण तिथं दिलेला प्रतिसाद मी गुर्जींच्या विडंबनाला दिलेला आहे. त्यात वाईट काय आहे?
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693 नमस्कार मंडळी, मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो. पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो. अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ. आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना? जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच. ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.

एअरलिफ्ट

Anand More ·

पगला गजोधर 25/01/2016 - 09:31
काल रात्रीच बघितला
चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
सेम पिंच, मलाही हेच वाटलेले. शेवटचा डायलॉग पण आवडला. 'भारतात भ्रष्टाचार गलथानपणा पाहून त्यावेळीही मला राग यायचा, आजही वाईट वाटते…. कोणी काय तर कोणी काय म्हणो, पण निदान 'या देशाने माझ्यासाठी काय केले ??' असा कृतघ्न प्रश्न तरी माझ्या मनाला स्पर्शून जात नाही, त्या घटनेनंतर … ' अश्या काहि अर्थाचा डायलॉग...

अदि 25/01/2016 - 10:21
हॉलिडे, बेबी आणि आता एयरलिफ्ट तिन्ही चित्रपट खूप आवडले. सगळ्या खानावळीपेक्षा छान आहे.

In reply to by सतिश गावडे

+१ उत्तम रसदार परिक्षण. कुवेतवरच्या इराकी आक्रमणाच्या वेळी ओमानमधे होतो. त्यावेळेच्य खूप आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद, मोरेसाहेब ! चित्रपट नक्कीच पाहणार !

कालच पाहिला. चांगला आहे. अरबस्थानात इतकी वर्षे राहात असल्यामुळे त्यातील भयानकता जास्तच जाणवते. अशा प्रसंगाला कोणालाही (हिन्दूस्थानी किंवा कुवेती अथवा कुणाही देशी व्यक्तींना) सामोरे जावे लागू नये. त्या काळातही मी मस्कतमध्येच होतो. इथल्या अरबांना कुवेती अरबांबद्दल कांही कणव वाटत नव्हती. ह्याला कारण कुवेती लोकांचा 'माज'. तेलावर कमाविलेल्या अफाट संपत्तीच्या जोरावर ते इतर अरबांना तुच्छ समजतात. त्यामुळे कुणा इतर अरबांना त्यांच्या बद्दल वाईट वाटले नाही. माझा त्या काळात सुपरमार्केटचा व्यवसाय होता. १० वर्षांची नोकरी सोडून सर्व जमापुंजी धंद्यात घातली होती. आणि ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जे तणावाचे, असुरक्षिततेचे वातावरण मस्कतमध्ये निर्माण झाले होते त्यामुळे घाऊक पुरवठ्याच्या गिर्‍हाईकांकडून (लेबर कँप्स) रोखीत येणारे पैसे २-३ महिन्याने येऊ लागले. आणि एक महिना उधार देणार्‍या सप्लायर्सनी उधारी बंद करून गळचेपी सुरु केली. कॅश फ्लो बोंबलला. धंदा बसला. असो. ह्या चित्रपटात अक्षयकुमारच्या जागी नसिरुद्दीन शहा आणि निम्रत कौर च्या जागी सुष्मिता सेन किंवा मनिषा कोईराला किंवा डिंपल कपाडिया ह्या पैकी कोणी जास्त आवडले असते. ह्यचा अर्थ अक्षयकुमार आणि निम्रत कौरच्या अभियात कांही उणीवा आहेत असे नाही पण नसिरुद्दीन शहा आणि उपरोलेखित नायिकांचा अभिनय अधिक परिणामकारक (इंटेन्स) वाटला असता.

आनंद, सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेले मनोगत अतिशय उत्तम आणि आवडलेही. एखाद्या ट्रिगरमुळे अनेकानेक स्मृति उसळून वर येतात त्यात त्या स्मृतींचा जोर तर असतोच पण तो ट्रिगरही अत्यंत परिणामकारक असतो हे ही आहेच. नीट मांडलं आहे सगळं. मला माझे खोबारचे-कुवेतचे दिवस आठवले. मी खोबारला गेलो तेव्हा सातेक वर्षंच झाली होती गल्फ वॉर होऊन गेल्याला. लोकांच्या मनात त्या सगळ्या आठवणी आगदी ताज्या होत्या. इराकी सैन्य सौदीत बर्‍यापैकी आत आले होते. लोक सांगायचे, इराकी सैन्य आत घुसत गेलं आणि सौदी सैन्य ढुंगणाला पाय लावून मागे हटत गेलं. कुवेती राजपरिवारातील बहुतेक लोक आणि असंख्य कुवेती सौदीत येऊन (पूर्वीच्या थाटामाटात) राहिले होते. स्थानिक सुन्नी सौदी सोडले तर कुणालाच कुवेतींबद्दल काहीही सहानुभूती नव्हती. अगदी स्थानिक शियांनादेखील. कुवेती लोक अत्यंत माजोरडे असाच लौकिक होता सर्वत्र. बरी अद्दल घडली त्यांना असंही म्हणायचे लोक. अमेरिकेच्या जीवावर इराकच्या कुरापती काढायचा उद्योग कुवेतींनी आरंभला होताच. संधी मिळताच इराकने वचपा काढला. सद्दामचे चुकले इतकेच की, त्याने अमेरिकेला विश्वासात न घेता हे सगळे केले. अमेरिकेसाठी कुवेत व सौदीचं तेल अत्यंत महत्त्वाचं होतं, तसंच पर्शियन आखातात आधीच इराणसारखा वैरी उभा होता, अजून एक शत्रू त्यांना परवडण्यासारखा नव्हता. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, सद्दम हुसेनला राक्षस ठरवून त्याचा केलेला बिमोड. सौदी किंवा कुवेतपेक्षा इराक सामाजिक दृष्ट्या कितीतरी जास्त पुढारलेला होता. लष्करी राजवट होती, गुप्त पोलिसांचा सुळसुळाट होता, लोकांवर अत्याचार होत होते, शिया व कुर्द लोकांवर सैन्याकडून अत्याचर होत होते या सगळ्या बाबी अत्यंत खर्‍या आहेत. पण हे सगळे अनेक वर्षांपासून चालू होते. तेव्हा कधीच कुणाला त्यांचा पुळका आला नाही. तेल धोक्यात आल्यावर मात्र हे सगळे आठवले. कुवेतला गेलो तेव्हा दुसरे गल्फ वॉर अजून व्हायचे होते. युद्धाचे ढग दिसू लागले होते दूरवर. इराकने कुवेतवर केलेल्या आक्रमणाच्या खुणा मात्र बर्‍याच ठिकाणी अगदी जपून ठेवल्याप्रमाणे दिसत असत. विमानतळावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा सर्वत्र दिसत असत. आक्रमणाच्या वेळी अडकलेल्या भारतीयांपैकी अनेकजण ओळखीचे झाले होते. त्यांच्याकडून इराकी सैनिकांच्या वागणुकीच्या हकिकती ऐकायला मिळत. एक मात्र खरे, इराकींनी प्रचंड लुटालूट केली, पण भारतीयांना फारसा त्रास नाही दिला. भारतीय म्हणलं की, केवळ चीजवस्तू घेऊन सोडून देत, मारहाण होत नसे किंवा स्त्रियांना काहीही केले जात नसे. माझ्या माहितीतलीच काही मराठी कुटुंबं वाळवंटातून प्रवास करत अम्मानमार्फत भारतात पोचली होती. काही लोक मोटारीतून प्रवास करत इराक, इराण, पाकिस्तानमार्फत वाघा बॉर्डरपर्यंत आले आणि अमृतसरला पोचले. ते सांगत की, त्यांना सगळीकडे मदत मिळाली. कित्येकांजवळ पासपोर्ट वगैरेही नव्हते. पण बहुतेकांनी मदतच केली, अगदी पाकिस्तानातही. खाण्यापिण्याची, मुलांसाठी औषधं वगैरेची मदत झाली. मात्र वाघा बॉर्डरवर तब्बल आठेक दिवस ताटकळावे लागले. कारण काय, तर पासपोर्ट नव्हते काहींजवळ. भारतीय नोकरशाहीच्या माणुसकीशून्य वागणुकीमुळे मुलाबाळांसकट अडकून पडले लोक. असो. आखातातील इतिहासातील हे एक फार मोठे प्रकरण आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यशोधरा 26/01/2016 - 19:53
भारतीय नोकरशाहीच्या माणुसकीशून्य
बिकादा, तुम्ही वाघा बॉर्डर पाहिलीच असेल. तिथे ठराविक खबरदारी बाळगणे लष्कर, नोकरशाही आणि देशाच्या हितासाठी श्रेयस्करच आहे. समजा खबरदारी घेतली नाही आणि केवळ माणूसकी म्हणून सरसकट प्रवेश दिले आणि त्यातून काही कांड उद्भवले तर तुमच्या आमच्यासारख्या व्यक्ती ह्याच लोकांचा निष्काळजीपणा देशाला भोवला म्हणून कळफलक बडवू! तेव्हा ह्या लोकांच्या डोक्यावर अशा बाबतीत काटेरी मुकूट असतो.

In reply to by यशोधरा

यशो, माझी भूमिका टिपिकल 'सरकार ना? नालायकच असणार!' अशा प्रकारची नाहीये / नसते. तू लिहिलेल्या सर्वच मुद्द्यांची जाण मलाही आहे. आणि घडलेल्या घटना सांगणार्‍या (आणि भोगावं लागलेल्या) व्यक्तीलाही होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय प्रवेश न देणे हे ठीकच. ते तसेच व्हायला हवे. पण जेव्हा, मानवीय आपत्तीत सापडलेली अनेक माणसे, बायकामुलांसकट हजारो मैल प्रवास करत, जीव मुठीत धरून तुमच्या दारात येतात तेव्हा 'मानवीय पातळीवर' मदत होणे आवश्यक असते. सरळ सरळ भारतीय आहेत असे समजून येणार्‍या, अनेकानेक भारतीय भाषा बोलणार्‍या समुदायाला बेसिक सहानुभूती तरी मिळायला हवी की नाही? त्यांना आत घेऊ नका फार तर. वेगळा कँप लावा. तिथे त्यांना खाऊपिऊ तरी घाला. मुलांना दूध द्या. गरजूंना वैद्यकीय मदत द्या. सुरूवातीला हे काहीच झाले नाही. शेवटी पाकिस्तानी अधिकार्‍यांनी सोय केली. असेच एक-दोन दिवस गेल्यावर मग मात्र कुठून तरी चक्रं फिरली आणि भारतीय अधिकार्‍यांनी मदत केली म्हणे. अर्थातच, मी हे सर्व ऐकले त्यालाही आता १४ वर्षं होऊन गेली, आणि तेव्हाही त्या घटनेला १० वर्षं झाली होती. मी मांडलेल्या तपशीलांमध्ये चुका होऊ शकतात / असतीलच. पण एकंदरीतच मला ज्या व्यक्तीकडून हे सर्व ऐकायला मिळाले होते ती अत्यंत वरिष्ठ, जबाबदार आणि मॅच्युअर व्यक्ती होती.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यशोधरा 27/01/2016 - 13:21
ओके. तुम्हांला मिळालेली माहिती जबाब्दार व्यक्तीकडून मिळाली हे गृहीत धरुनही मी पुन्हा हेच म्हणेन की बॉर्डरवरची गणिते सर्वसामान्यांच्या प्रथमदर्शी आकलनापेक्षा फार वेगळी असतात, तेव्हा केवळ मानवतेचा दृष्टीकोन ठेवणे भारताला आणि भारतीय अधिकार्‍यांना परवडणारे नसावे.

In reply to by यशोधरा

थोडं अधिक स्पष्ट करतो... सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊन / घेत असतानाही मानवतेची भूमिका घेता येते. ती घेतली गेली नाही, एवढेच.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे असे अनुभव विरळ नाहीत. आठदहा वर्षांपूर्वी जेद्दा (सौदी अरेबिया) मध्ये बरीच (काहीशे) छोटी दुकाने असलेला एक मोठा मॉल आगीच्या भक्षस्थानी पडला होता त्यावेळीही असेच काही ऐकले होते. त्या मॉलमधील दुकांनांत कमी पगारांची कामे करणारे व तेथेच रहणारे अनेक अशियाई देशांचे नागरीक होते. सौदी अरेबियामध्ये उच्च्पदस्थ परदेशी नागरीक सोडून इतरांचे पासपोर्ट्स त्यांचे स्पॉन्सर्स स्वतःच्या ताब्यात ठेवतात. अर्थात ऑफिसमध्ये ठेवलेले बहुतेक सर्व नोकरांचे पासपोर्ट्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुर्घटनेची माहिती समजताच बांगलादेश, श्रीलंका, फिलिपिन्स, इत्यादी देशाच्या वकिलातीतील अधिकारी तातडीने तेथे गेले व केवळ "मी देशाचा नागरीक आहे" इतक्या तोंडी दाव्यावर कपडे, ब्लँकेट्स, अन्नपदार्थ, पाणी, थोडे चलन अशी मदत करू लागले होते. भारतीय वकिलातीचे अधिकारी तीन दिवस "पासपोर्ट दाखवून भारतीय असल्याची खात्री करा तरच मदत मिळेल" या अटीवर अडकून बसले होते. त्या काळात ज्यांना स्वतःची व्यवस्था स्वतः करता येत नव्हती अश्या काही भारतियांना बांगलादेशी व श्रीलंकन अधिकार्‍यांनी विनाशर्त मदत केली असे समजले ! :( तिसर्‍या दिवसानंतर काही चक्रे फिरली व पासपोर्टविना मदत सुरू झाली !!! परदेशातील भारतीय वकिलातीत पासपोर्ट नवीनीकरण, इत्यादी सर्वसामान्य कामांसाठी भारतिय नागरिकांना ताटकळत ठेऊन परदेशी नागरिकांना तात्काळ सेवा देताना पाहिले आहे. अश्या सापत्न वागणूकीबाबत जबाब विचारला असता त्याचे अधिकार्‍यांना फारसे पडले आहे असे दिसले नाही. तद्दन सारवासारवीची सरकारी आणि/अथवा उद्धट उत्तरे तयार होती. हाच अनुभव एअर इंडियाने प्रवास करताना आला आहे. आतापर्यंत तीनदा देशभक्तीचा झटका येऊन एअर इंडियाने प्रवास केला आहे आणि दर वेळेस त्या निर्णयाचा पश्चाताप वाटावा असेच अनुभव आले आहेत. याविरुद्ध एकदा श्रीलंकन एअरलाईन्सने प्रवास केला तेव्हा, त्यातील हवाईसुंदर्‍या, खाडीदेशांत कनिष्ठ स्तराची कामे करणार्‍या आपल्या देशवासियांना केवळ उत्तम सुहास्य सेवा देत होत्या असेच नाही तर काहींना स्वतःहून चौकशी करून इमिग्रेशन कार्ड्सही भरून देताना दिसल्या... एअर इंडियाच्याच नव्हे तर इतर कोणत्याही एअरलाईन्सच्या तुलनेत हा एक सुखद झटकाच होता !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 27/01/2016 - 14:18
जाऊ द्या डॉक्टरसाहेब, त्या लोकांना कामाचा किती किती 'ताण' असतो ते तुम्हाला नाही माहित. ;-) 'काही चुकीचे झाल्यास माझे बखोट कुणी धरू नये' ह्यास सरकारी कामांमधे प्रथम प्राधान्य असते. ते सांभाळून होता होइल ती सर्व मदत सर्व शक्तीने ते करतच असतात. आजकाल परराष्ट्रमंत्र्यांचे ट्विट ज्यात म्हटलंय की "परदेशात कुणाही भारतीयाला काहीही समस्या असेल तर मदत केली जाईल" हे फार कौतुकाने फॉरवर्ड केल्या जाते. फॉरवर्ड करणारे हे विसरतात की हेच तर सरकारचे नॉर्मल काम आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेद्दाचं माहीत नाही. पण मी खोबारमध्ये पोचलो होतो त्याच्या एखाद दोन आठवड्यातच माझ्या घराच्या बाजूला असलेला अल शुला नावाचा मॉल आगीमुळे बेचिराख झाला होता. तीन दिवस आग धुमसत होती. त्यावेळेस हे असे पासपोर्ट वगैरे जळले होते. आग मुद्दाम लावण्यात आली होती, कारण एका प्रिन्सला तिथे नवीन मॉल बनवायचा होता असं मागाहून कळलं. फायर ब्रिगेडवाले आग विझवताना एका हातात तो पाण्याचा पाईप आणि दुसर्‍या हातात कोक/पेप्सीचे कॅन घेऊन गप्पा मारत प्रोक्षण केल्यासारखं पाणी मारताना बघितल्यामुळे त्या अफवेवर विश्वास बसला होता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यशोधरा 27/01/2016 - 16:06
परदेशामध्ये पासपोर्ट नूतनीकरणाचे काम १० दिवसांत कोणत्याही फॉलोअपशिवाय. २ महिन्यांचे बाळ घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवास करताना संपूर्ण प्रवासात एअर ईंडियाच्या कर्मचार्‍यांकडून मिळालेली अत्यंत सौहार्दपूर्ण मदत. असो. :)

Anand More 26/01/2016 - 17:11
प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद … त्या स्थळ काळाशी संबंधित स्वतःचे अनुभव शेअर केल्याबद्दल प्रभाकर पेठकर आणि बिपीन कार्यकर्ते यांचे विशेष आभार .

सतिश गावडे 26/01/2016 - 21:35
आज हा चित्रपट पाहीला. चित्रपट म्हणून न पाहता युद्धकाळातील एका सत्यघटनेचे नाट्यमय रुपांतर म्हणून पाहीला. नुकतेच अतुल कहाते लिखीत आयसीसवरील छोटेखानी पुस्तक वाचले होते. त्यात इराकवरील प्रकरणात इराकने कुवेतवर जो हल्ला केला त्याबद्दल सविस्तर लिहीले आहे. मात्र "एयरलिफ्ट"चा उल्लेख त्या पुस्तकात नाही. मात्र पुस्तक वाचताना जाणवत होते, आपण खुपच सुरक्षित वातावरणात आहोत. बाँबस्फोटांचे काही दुर्दैवी प्रकार वगळले तर आपल्या देशात युद्ध हे फक्त सीमेवर होते. सामान्य नागरीकांना त्याची झळ पोहचत नाही. जेव्हा परकीय आक्रमण देशांतर्गत भागात पोहचते तेव्हा सामान्य नागरीकांची गय केली जात नाही. आज हा चित्रपट पाहताना ही जाणिव ठळक झाली.

अजया 26/01/2016 - 21:53
तीन वर्षापूर्वी बहारिनला झालेला उठाव आठवत होता पिक्चर बघताना. उगाचच असे काही परत झाले तर ,माझ्या नवर्यावर अशी अडकायची वेळ आली तर .. असं काय काय उगाच मनात येऊन अत्यंत अस्वस्थ झाले सिनेमा बघताना आणि नंतरही.

ब़जरबट्टू 27/01/2016 - 10:47
माफ करा, मला तरी हा चित्रपट आवडला नाही.. मुळात Airlift या नावासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना जोडू शकला नाहीये. नक्की काय कौतुस्कापद आहे ? १,७०,००० भारतीयांनी युद्धप्रसंगी एकत्र येउन राहणे, का एवढ्या मोठ्या संखेने युध्दभूमीवरुन या लोकांना विमानाने बाहेर काढणे ? माझ्यामते तरी Airlift करणे जास्त कौतुस्कापद आहे. ४५० च्या आसपास विमानफेर्या युध्दभूमीवरुन करणे हा प्रसंग चित्रपटात मोजुन ५ मिनिटात आटोपण्यात आला आहे. पुर्ण चित्रपट केवळ अक्षयभोवती गुंफलेला वाटला. २ तासाच्या चित्रपटात १.५ तास सरकारी अनास्था दाखवुन शेवटी सरकारकडूनच केलेले सर्वात मोठ्या रेस्कू आपरेशनला असे चिंचवड बस फ़ेल आहे, म्हणून रावेत बस सोडली आहे, अश्या अविर्भावात दाखवणे, यातच किती विसंगती आहे. मुळात अख्खा सेकंड हाफ या योजनेत झालेले मिक्रोप्लांनिंग, राबलेली सरकारी यंत्रणा दाखवण्यात खर्ची झाली असती, तर हा चित्रपट नक्कीच आवडला असता.

In reply to by ब़जरबट्टू

जव्हेरगंज 31/01/2016 - 21:53
मुळात Airlift या नावासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना जोडू शकला नाहीये.>>>>+1000 मुळात अख्खा सेकंड हाफ या योजनेत झालेले मिक्रोप्लांनिंग, राबलेली सरकारी यंत्रणा दाखवण्यात खर्ची झाली असती, तर हा चित्रपट नक्कीच आवडला असता.>>>+10000000 पण तरीही चित्रपट आवडला ... शेवट गुंडाळ्यासारखा वाटला.

In reply to by ब़जरबट्टू

चिगो 31/01/2016 - 22:28
चित्रपट आवडला.. त्यातल्या सर्व अभिनेते/अभिनेत्रींचा अभिनयपण आवडला. पण तुमचा मुद्दा मला पटला. मलापण 'इतिहासातील सगळ्यात मोठं रेस्क्यु ऑपरेशन' ह्यावरुन त्याच्या 'इंट्रीकसीज' बघायला मिळतील, असं वाटलं होतं. पण एक कोहली सोडून बाकी काही सरकारी यंत्रणा तेव्हा कशी वागली, हे काही दाखवलं नाही.. असो. सरकारी यंत्रणेचे अपयश ही चर्चणीय आणि चर्वणीय घटना असते, यश नव्हे. तेव्हा चित्रपट आवडला हेच पुन्हा म्हणेल..

In reply to by ब़जरबट्टू

+१०००००००००००००००००००० अगदी प्रचंड सहमत , इतका गाजावाजा झाला आणि चित्रपट बघायला गेलो आणि पार निराश झालो , कुठेही युध्द सदृश्य परिस्थिती झाली की भारत सरकार बर्‍या पैकी सतर्क होते , इतक प्रचंड ओपरेशन भारत सरकारने पार पाडल त्याच फारस कौतुक दिसत नाही उलट नोकरशाहीवर टीका करण्यात बराच वेळ वाया घालवला आहे मुळात हा चित्रपट बर्‍या पैकी काल्पनिक आहे , इराकी आर्मी ओफीसॅर हिंदी बोलतो इत्यादी तद्दन खोट वाटत.. चित्रपटाने जास्तीत जास्त काल्पनिक गोष्टी दाखवून पार निराश केल राव ह्या पेक्षा बेबी आणि हॉलिडे खूप सरस आहेत (ते बघून ह्या चित्रपट बघण्यच ठरवू नका)

कालच हा चित्रपट पाहिला. बरा वाटला पण अगदी फार आवडला असं म्हणवत नाही. मी मुद्दमच आधी फारशी काहीच माहिती न घेता पाहिला. त्यामुळे अगदी कोर्‍या मनाने पहाता आला. सगळ्यात आधी तर चित्रपटाचा वेग फारच संथ आहे. बेबी मध्ये जसं भराभर नाट्य घडत जातं तसं इथे होत नाही. उलट गाणी वगैरे टाकल्याने (अगदी पहिल्या ३ मिनिटातच आयटम नंबर..!) अनेकदा महत्वाच्या प्रसंगातुन अकारण लक्ष उडते. ह्या प्रकारचे रेस्क्यु ऑपरेशन्स घडलेच नाहीत असं नाहीये.. पण तरीही ही घटना महत्वाची होती ते लोकांच्या संख्येमुळे. पावणे दोन लाख भारतीयांना सोडवण्याची ही एकमेव घटना असावी. "पावणे दोन लाख" हा भयंकर अंगावर येणारा आकडा आहे. पण संपुर्ण चित्रपटात तो अजिबात जाणवत नाही. एवढ्या लोकांची व्यवस्था दोन चार लोकांनी मिळुन एका शाळेत केली हे पटत नाही. हे लोक राहिले कसे? खाल्लं काय? पिण्याच्या पाण्याची सोय काय? औषधपाणी? रोजचा स्वयंपाक? त्याचे वितरण? टॉयलेट्स? कितीतरी गोष्टी होत्या. पण एवढ्या खोलात चित्रपट जातच नाही. एकदाही "रणजित कट्याल" हा मनुष्य पावणे दोन लाख लोकांची व्यवस्था पहात आहे असं वाटत नाही. तो फक्त म्हणत रहातो की आम्ही एवढे लोक अडकलेले आहोत.. भारतीय सरकारला मात्र अगदीच व्हिलन करुन टाकले आहे. आपल्या सरकारला रणजित कट्यालनेच फोन करुन कळवलं की असे हल्ले झालेत आणि आता पहा आमचं काहीतरी असं मला वाटायला लागलं. सरकारकडुन एकही प्रयत्न नाही झाला. कोहली नामक मनुष्याने तगादा लावुन काहीतरी करुन घेतलं इतकंच समजतं. पण ते ही नाट्य उरकले आहे. जॉर्डनची बॉर्डर उघडतात तो प्रसंग अजुन थरारक करता आला असता. एवढ्या प्रचंड संख्येने लोक एका देशातुन दुसर्‍या देशात जाणार असतील तर विचार करा किती प्रचंड गोंधळ उडेल. चित्रपटात मात्र लाईन लावुन एक माणुस नावं लिहुन घेतो आणि आजुबाजुच्या फोडलेल्या गाड्या गोळा करुन "पा व णे दो न ला ख" लोक जातात. अगदी दोन चार दिशांना पांगले म्हणलं तरी किमान चार पाचशे गाड्या एकत्र दिसायला नकोत का? अगदीच पाच पन्नास गाड्या.. त्यातही अर्ध्या कार.. कसे काय इतके लोक वाळवंटातुन प्रवास करत गेले? सरळ एका दमात १००० किमी प्रवास केला का? त्यांचं खाणं पिणं? काही म्हणजे काही दाखवलेलं नाही.. मुळात ह्या सगळ्या घटनेच्या "टाइमलाईन्स" कळतच नाहीत. किती दिवस हे लोक कुवेत मध्ये अडकले? किती दिवस प्रवास करत होते? एवढ्या लोकांना भारतात न्यायला किती दिवस लागले? सगळा खेळ "स्केल" चा होता. चित्रपट आपला कट्याल भोवतीच फिरत रहातो. पावणे दोन लाख फक्त आपलं म्हणायला. बरं एवढा निवांत चालवलेला पिक्चर, शेवटच्या माहिती देणार्‍या दोन स्लाईडला मात्र पळवला. नीट काही वाचताच आलं नाही. मी आपली कट्यालचे फोटो दाखवतील म्हणुन पहात होते तर मॅथ्युज आणि वेदी म्हणुन दोघं सेकंदाभरासाठी दिसले. हा काय प्रकार म्हणुन घरी येऊन गुगल करुन माहिती काढली थोडीफार तेव्हा कळालं की मुळात "रणजित कट्याल" नाहीच. मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा एका बिझिनेसमनने हे सगळं केलं आहे. पण ह्या घटनेत असणारे अनेक लोकांना त्यांचेही नाव माहिती असेलच असे नाही. एका लेखात असेही वाचले की ह्या घटनेत जवळपास ७५% केरळी लोक होते. त्यामुळे केरळमध्ये मॅथुजना आदराने आठवले जाते. ह्याच ढंगाचे नाव मुख्य हिरोला द्याला काय हरकत होती खरं तर? नेहमी पंजाबी बिझिनेसमनच का हवा असतो हे सगळं करायला? पण बॉलीवुड म्हणलं की काही गोष्टी सोडुन द्याव्या लगतात.. हे सगळं रेस्क्यु ऑपरेशन करायला खरं तर पुष्कळच महिने लागले. एअर इंडिअयाच्या जवळपास ५०० खेपा झाल्या होत्या म्हणतात. लोकांना वाळवंटात तंबु ठोकुन रहावं लागलं. एका लेखात तर ह्या भारतीयांमध्ये असणार्‍या एकाने UN ने पांघरुणं वगरे पुरवल्याचेही सांगितले आहे. हे सगळे बारकावे अर्थातच चित्रपटात नाहीत. सरकार करुन गुजराल तेव्हा परराष्ट्र मंत्री होते आणि ते स्वतः जाऊन सद्दामला भेटले होते. त्यांच्या सद्दम सोबतच्या फोटोवर बरीच टिकाही झाली होती. तेव्हा सरकार कशामुळे असे नकारात्मक दाखवले आहे ते कळत नाही. पिकचरच्या सुरवातीलाच "इस कहानी के सभी पात्र काल्पनिक है.." वगैरे दाखवल्यामुळे सत्य घटनेवर रचलेली ही एक कथा आहे. जास्त संताप वगैरे असलं काही झालं नाही पण खेद वाटला. बर्‍याच चांगल्या पद्धतीने दाखवता आली असती पण... असो..

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 27/01/2016 - 11:55
मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा एका बिझिनेसमनने हे सगळं केलं आहे. >> मॅथ्युज चे नाव सनी मॅथ्युज असे होते. मेसी म्हणजे प्रत्यक्षात "मसिहा मॅथ्युज" - "देवदूत" असे त्याला आदराने संबोधले गेले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

पगला गजोधर 27/01/2016 - 12:04
भारतीय लोकप्रतिनिधींना हलकासा व्हिलनिश टच आलाय खरं, त्यावेळी प्रत्यक्षात भारतात राजनैतिक अस्थिरता होती (लोकसभेत सरकारला विश्वासदर्शक ठराव इ गोष्टीत भयानक अडकलेलं होते), तरीही भारतीय सरकारने यथाशक्ती प्रयत्न केलेलेच. उदा. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सद्दामला आक्रमणानंतर बोल लावायचे टाळले, त्याच्या राजवटीशी जुळवून घेतले, (अग अग मगरी … तुझी पाठ किती मऊ याप्रकारे), अन्न व औषधे देऊ केली (तेलाच्या बदल्यात ह्युम्यानेटेरिअन बेसिसवर), भारतीय मिलिटरी विमाने जर लोकांना रेस्कू करायला, युद्धक्षेत्रात पाठवली असती, तर अजून परिस्थिती चिघळली असती, व क्लिअरन्स घेण्यात बराच काळ खर्ची पडला असता, म्हणूनच, पूर्ण विचाराअंती सिविलिअन एअर लाइन (सार्वजनिक क्षेत्रातली) वापरली, (र च्या क ने , आत्ता खासगी विमान कंपन्याच्या बाजूने जे सरकारी विमान कंपन्यांवर ताशेरे ओढतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की अश्या परिस्थितीत खासगी कंपन्या कदाचितच पुढे आल्या असत्या, की ज्या नेहमी फायदेशीर मार्गावर बिसिनेस घ्यायला नेहमी सरसावतात.)

मालोजीराव 27/01/2016 - 15:11
चित्रपट चांगला आहे, पण बर्याच महत्वाच्या गोष्टी दाखवल्या नाहीत. सद्दाम ला दाखवला नाही :) , ज्यांच्यामुळे Airlift शक्य झाले ते परराष्ट्र मंत्री गुजराल आणि सद्दाम ची तेव्हा गाजलेली गळाभेट दाखवली नाही. अर्थात हे दाखवलं असत तर चित्रपटाच्या हीरोचं क्रेडीट कमी झालं असतं

Anand More 27/01/2016 - 15:52
पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे ? तांत्रिक बाजू भक्कम आहेत की नाही? संपूर्ण घटनेला न्याय देण्यात लेखक दिग्दर्शक यशस्वी झाले की नाही? या सर्व प्रश्नांच्या फंदात न पडता, तो बघताना माझ्या मनात कोणते विचार आले ते मी नोंदवले आहे. हे पिक्चरचे समीक्षण किंवा रसग्रहण नाही. त्या तीन तासात मला आठवलेल्या गोष्टी असे माझ्या लेखाचे स्वरूप आहे.

In reply to by Anand More

संदीप डांगे 27/01/2016 - 16:09
मोरेसाहेब, डोण्ट वरी. पब्लिक धाग्याचा मूळ विषय पाहून लिहिते. धाग्यावर आपले म्हणणे मांडण्यासारखे वातावरण आहे का हे बघून प्रतिसाद येतात. बाजीराव-मस्तानी, कट्यार काळजात घुसली, ह्याबद्दल अनेक धागे निघाले. जिथे योग्य वाटले तिथे लोकांनी लिहिले. तेव्हाही मूळ लेखकाने कोणता दृष्टिकोण ठेवून लिहलंय हे बघितलं नाही. वातावरण बघितले. तुमच्या धाग्यावर इतरांचेही अनेक चांगले प्रतिसाद आले, ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by Anand More

सॉरी हां तुमच्या लेखावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मी वाचला नव्हता कारण त्यातुन स्टोरी कळेल असं मला वाटलं. लेख आवडला. म्हणजे चित्रपटापेक्षाही तुमच्या आठवणी जास्त आवडल्या!

परीक्षण व त्या अनुषंगाने मांडलेले विचार असा लेख आवडला, चित्रपट बघेन. स्वाती

माझ्या मते मेध्यू ने एकट्याने लाख भर लोक घेऊन अम्मान ला जातांना दाखवणे हे सिनेमच्या अंगाने घेतलेली लिबर्टी होती जे सिनेमाच्या सुरवातीला दाखवले आहे. मात्र त्याने केलेले प्रयत्न इराक व दिल्लीत साधलेला संपर्क व निदान काही हजार लोकांना भारतात पाठवण्यास जबाबदार होता . दोन वर्ष अबुधाबी मध्ये होतो तेव्हा भारतीय दूतावासाचा सुखद अनुभव आला , खाडीभागात कनिष्ठ वर्गातील अनिवासी भारतीय राहतात त्यांचे पैसे सरकारला आवडायचे मात्र त्यांना सुविधा देण्यास त्यांचे उत्तर दायित्व घेण्यास आपण बांधील आहोत ह्याबाबत त्यांची उदासीनता असायची जेथे भारतातील भारतीयांना सरकारी कारभाराचा लाल्फितीचा अनुभव येतो तेथे खाडीदेशात लेबर केंप मध्ये राहणर्या लोकांची पर्व कोण करेल मोदी ह्यांनी यु ए इ मध्ये लेबर केंप ला भेट दिली त्या लोकांशी संवांद साधला ह्या गोष्टीला महत्व न देता त्यांचा मॉस्क ला भेट देण्याच्या बातमीवर चर्विचरण केले. ह्यामुळे केरळातील शहरात महानगरपालिकेत भाजपचे मुसंडी मारली. सिनेमा भयानक आवडला डोळ्यात पाणी तरळले. दुबई मधील आप्त मंडळींनी बाबरी निमित्ताने घडलेला किस्सा सांगितला होता बाबरी पडल्याचे टीव्ही वर पाहून तेथील केरळी मुसलमानांनी दुबई मध्ये रस्त्यावर मोर्चा काढला व हिंदूचे मंदिर तोडले हिंदू त्यावेळी दहशती खाली होते तेव्हा दुबई मधील सिंधी व इतर व्यापारी वर्गाने दुबईच्या शेखला दुबई सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा दिला व पुढे दुबई च्या शेखने स्वतः ते मंदिर बांधून दिले- आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

सुहास झेले 28/01/2016 - 10:16
सिनेमा बघितला... खूप काही मिसिंग वाटले. अनेक प्रसंगात ती गंभीरता दिसली नाही. सिनेमाचा वेळ वाढवून रेस्क्यू ऑपरेशनची आणखी दृश्य टाकली असती तर प्रभाव पडला असता असे वाटते. परीक्षणासाठी आभार :)

Anand More 28/01/2016 - 10:34
माझ्या एका मित्राचे मत आहे की, ही विद्यमान सरकारची एक प्रपोगंडा फिल्म आहे. त्याच्या मते या या चित्रपटात सरकारची भूमिका नगण्य आणि निष्क्रिय दाखवली आहे, जे वास्तवाला धरून नाही. असे करण्यामागचे कारण तेंव्हाचे सरकार वेगळ्या पक्षाचे होते. कोन्स्पिरसी थिअरिज वर कमी विश्वास असूनही मला हे मतही थोड्या प्रमाणात पटले आहे.

In reply to by Anand More

चौकटराजा 29/01/2016 - 17:21
सरकार जबाबदार दाखवले असते तर नायकाच्या देशभक्त प्रतिमेचे काय ? दुसरे असे की वास्तवात घडत असले तरी दगाबाज मित्र व यारी यात भारतीय प्रेक्षक यारी पसंत करतो.जारकर्म करणारी भारतीय स्त्री त्याला पडद्यावर आवडत नाही .एका नायकाने अनेकाना यमसदनी पिस्तूल न वापरता पाठ वल्याचे आवडते.

In reply to by पगला गजोधर

उदय८२ 31/01/2016 - 19:23
उत्तराखंडातून इनोव्हा वापरून १५००० गुजरात्यांना ज्यांनी बाहेर काढले. त्यावर नक्की एक चित्रपट येईल ;)

In reply to by उदय८२

पगला गजोधर 01/02/2016 - 09:21
उत्तराखंडातून इनोव्हा वापरून १५००० गुजरात्यांना ज्यांनी बाहेर काढले. त्यावर नक्की एक चित्रपट येईल
इथे, 'सिंगल ह्यांडेंडली' १५००० गुजरात्यांना बाहेर काढले, असा शब्दप्रयोग तुमच्याकडून राहिला… (आठवा रामायणातील मारुतीरायने 'सिंगल ह्यांडेंडली' पर्वत एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलेला… ) कोणी सांगावे, कदाचित पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी येईलही तसा चित्रपट…

In reply to by संदीप डांगे

पगला गजोधर 01/02/2016 - 10:24
हा बेपारी, अक्की पन बेपारी… ह्याला हलकी दाढी, त्याला पण दाढी…. हा शादीशुदा, तो पन शादीशुदा… अक्की इराकी सैनिक अधिकार्याला, वरपर्यंत ओळखी असल्याच्या थापा मारतो…. हा सिंगलह्यान्डेडली बरेच काही करतो, तो १.७ लाख भारतीयांना १००० किमी वर लपवून घेवून जातो… अजुन बरेच काहि....

In reply to by गामा पैलवान

गॅरी ट्रुमन 09/02/2016 - 09:33
जाऊ द्या हो गा.पै मोदीविरोधात गरळ ओकली की आपण किती पुरोगामी,लोकशाहीवादी,सहिष्णु इत्यादी इत्यादी सर्टिफिकिटे मिरवता येतात ना लोकांना. त्यातलाच हा एक प्रकार. भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या जागता पहारा या ब्लॉगवर अशाच प्रवृत्तीविषयी लिहिले आहे--"मोदी विरोधात काहीही बरळावे, कोणतेही आरोप करावेत, त्यावर माध्यमे तुटून पडतात. म्हणून असे विनोद निर्माण होत असतात." (मोदींनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली हा आरोप आझमखानने केला आहे त्याला तोरसेकर "असा" विनोद म्हणत आहेत) अशा लोकांकडे दस्तुरखुद्द मोदी जर "हाथी चाले अपनी चाल कुत्ते भौके हजार" असे म्हणत दुर्लक्ष करत असतील तर आपल्यासारख्यांनी तरी ते फार गांभीर्याने का घ्यावे?

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय 10/02/2016 - 14:57
बंधो ज्यांचा प्रताप होता त्या टैम्सने स्पष्टीकरण दिले आहे आणि मान्य केले आहे की ही त्यांचीच चूक होती. राजनाथ सिंग म्हणतात की " पार्टी वर्कर्सनी असे केलेले असु शकेल. पण आमचे असे काही म्हणणे नाही" . पार्टी वर्कर्सनी हे विधान केलेच असे काही ते म्हणाले नाही. ज्यांनी वातमी लिहिली त्यांनीच मान्य केले की चूक भाजपा, मोदी अथव त्यांच्या समर्थकांची नव्हती तर त्यांची स्वतःची होती. त्यानंतर इतर कोण काय म्हणते हे सर्वथा गौण आहे. काहिही करुन मोदींवर किंवा त्यांच्या समर्थकांवर टीका करायचीच या घाईत तुम्ही वरची गोष्ट विसरत आहात. अर्थात टाइम्स देखील मोदींचा पित्त्या आहे त्यामुळे तो देखील "भक्त" त्यामुळे ही परत भाज्पाचीच चूक असा आरडाओर्डा करायचा असेल तर गोष्ट वेगळी ;) शिवाय हे देखील वाचा: LUCKNOW: BJP chief Rajnath Singh on Wednesday said the Gujarat chief minister Narendra Modi never claimed that he has saved 15,000 Gujaratis from Uttarakhand. He was reacting to allegations that Modi made tall claims after his visit to calamity-struck Uttarakhand and tried to take political mileage. "Modi went to Uttarakhand to express his sympathies and it is being said that he evacuated 15,000 Gujaratis from there. I myself talked to him and he said that he never gave any such statement," said Singh while talking to reporters. "How it is being publicised is beyond his understanding," he added. Singh arrived in Lucknow for a two-day visit of the state on Wednesday. It was his first trip after being made national president of the party earlier this year. Twice his visit was cancelled in the past few months. Singh also flagged off the relief material collected by the state BJP unit for the Uttarakhand. The Congress and other parties had attacked the BJP for projecting Modi as Rambo following reports that the Gujarat chief minister helped in evacuating 15,000 Gujaratis who were stuck in Uttarakhand. Singh said he had appealed to party workers that not to politicise Uttarakhand disaster. The UP BJP also announced a financial assistance of Rs 56 lakh to Uttarakhand and Rs five lakh each to the kin of those killed in the helicopter crash during rescue operation in Uttarakhand. Singh said he had appealed to all party MPs and MLAs to donate at least their one month's salary.

In reply to by Anand More

मृत्युन्जय 08/02/2016 - 13:55
माझ्या एका मित्राचे मत आहे की, ही विद्यमान सरकारची एक प्रपोगंडा फिल्म आहे. कुठल्याही गोष्तीचे खापर मोदी आणि भाजपावर फोडण्याची कमाल हातोटी आहे ही. तुमच्या मित्राला खाली पॉईंट्स पुरवा तो अजुन खुष होइलः १. मूळ घटनेतील हिरो ख्रिश्चन असुनही चित्रपटात तो हिंदु दाखवण्यामागे मोदींचे षडयंत्र आहे २. हिंदी चित्रपटस्रूष्टीत इतके यशस्वी मुसलमान कलाकार असुनही हिंदु भाटियाला चित्रपटात घेण्यामागे जातीय आ़णि धर्मांध भाजपाचा हात आहे. ३. चित्रपटातले कटकटे पात्र ख्रिश्चन दाखवुन मूळ घटनेत नायक असलेल्या धर्माला खलनायक ठरवण्याचा संघीय डाव आहे. ४. जगात चित्रपट बनवण्यासाठी इतके विषय असताना मुसलमानांमधल्या युद्धावर चित्रपट बनवण्यामागे केंद्रसरकारचे मुस्लिमविरोधी धोरण कारणीभूत आहे. ५. मुसलमान इराकी सैन्याधिकारी भ्रष्ट दाखवुन मुसलमानांची जाणुनबुजुन अवहेलना करण्याचे आदेश प्रत्यक्ष मोहन भागवतांकडुनच दिले गेले होते. होउन जौद्या.

In reply to by मृत्युन्जय

Anand More 08/02/2016 - 14:18
हा हा हा.... काय वकील वगेरे आहात की काय? मी तर या वादाच्या भानगडीत पडतंच नाही.... मला आलेला अनुभव महत्वाचा..... असे मानून सगळ्यांनाच मान डोलावतो

In reply to by Anand More

पगला गजोधर 08/02/2016 - 14:51
आत्ताच ऐकलेल्या बातमीनुसार, सध्याच्या केंद्रसरकारने अक्की वर खुश होवून त्याला नेव्ही चा ब्रांड अँम्बँसीटर म्हणून नेमलेल आहे. ख खो मो जा अक्कीच्या या चित्रपटानंतर हा निव्वळ योगायोग समजावा, अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक कार्य एकमेवद्वितीय असावे.

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय 08/02/2016 - 15:06
अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक कार्य एकमेवद्वितीय असावे. तेंडुलकर इतकेच अद्वितीय असावे ;)

In reply to by मृत्युन्जय

Anand More 08/02/2016 - 15:08
तेंडुलकरांनी गाडीचा कर माफ करण्याचा अर्ज करून आपली देशभक्ती सिद्ध केलीच होती. आता मी पण देशभक्त व्हायचे म्हणतोय. पण कोणी गाडीच भेट देत नाहीये.

पगला गजोधर 25/01/2016 - 09:31
काल रात्रीच बघितला
चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
सेम पिंच, मलाही हेच वाटलेले. शेवटचा डायलॉग पण आवडला. 'भारतात भ्रष्टाचार गलथानपणा पाहून त्यावेळीही मला राग यायचा, आजही वाईट वाटते…. कोणी काय तर कोणी काय म्हणो, पण निदान 'या देशाने माझ्यासाठी काय केले ??' असा कृतघ्न प्रश्न तरी माझ्या मनाला स्पर्शून जात नाही, त्या घटनेनंतर … ' अश्या काहि अर्थाचा डायलॉग...

अदि 25/01/2016 - 10:21
हॉलिडे, बेबी आणि आता एयरलिफ्ट तिन्ही चित्रपट खूप आवडले. सगळ्या खानावळीपेक्षा छान आहे.

In reply to by सतिश गावडे

+१ उत्तम रसदार परिक्षण. कुवेतवरच्या इराकी आक्रमणाच्या वेळी ओमानमधे होतो. त्यावेळेच्य खूप आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद, मोरेसाहेब ! चित्रपट नक्कीच पाहणार !

कालच पाहिला. चांगला आहे. अरबस्थानात इतकी वर्षे राहात असल्यामुळे त्यातील भयानकता जास्तच जाणवते. अशा प्रसंगाला कोणालाही (हिन्दूस्थानी किंवा कुवेती अथवा कुणाही देशी व्यक्तींना) सामोरे जावे लागू नये. त्या काळातही मी मस्कतमध्येच होतो. इथल्या अरबांना कुवेती अरबांबद्दल कांही कणव वाटत नव्हती. ह्याला कारण कुवेती लोकांचा 'माज'. तेलावर कमाविलेल्या अफाट संपत्तीच्या जोरावर ते इतर अरबांना तुच्छ समजतात. त्यामुळे कुणा इतर अरबांना त्यांच्या बद्दल वाईट वाटले नाही. माझा त्या काळात सुपरमार्केटचा व्यवसाय होता. १० वर्षांची नोकरी सोडून सर्व जमापुंजी धंद्यात घातली होती. आणि ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जे तणावाचे, असुरक्षिततेचे वातावरण मस्कतमध्ये निर्माण झाले होते त्यामुळे घाऊक पुरवठ्याच्या गिर्‍हाईकांकडून (लेबर कँप्स) रोखीत येणारे पैसे २-३ महिन्याने येऊ लागले. आणि एक महिना उधार देणार्‍या सप्लायर्सनी उधारी बंद करून गळचेपी सुरु केली. कॅश फ्लो बोंबलला. धंदा बसला. असो. ह्या चित्रपटात अक्षयकुमारच्या जागी नसिरुद्दीन शहा आणि निम्रत कौर च्या जागी सुष्मिता सेन किंवा मनिषा कोईराला किंवा डिंपल कपाडिया ह्या पैकी कोणी जास्त आवडले असते. ह्यचा अर्थ अक्षयकुमार आणि निम्रत कौरच्या अभियात कांही उणीवा आहेत असे नाही पण नसिरुद्दीन शहा आणि उपरोलेखित नायिकांचा अभिनय अधिक परिणामकारक (इंटेन्स) वाटला असता.

आनंद, सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेले मनोगत अतिशय उत्तम आणि आवडलेही. एखाद्या ट्रिगरमुळे अनेकानेक स्मृति उसळून वर येतात त्यात त्या स्मृतींचा जोर तर असतोच पण तो ट्रिगरही अत्यंत परिणामकारक असतो हे ही आहेच. नीट मांडलं आहे सगळं. मला माझे खोबारचे-कुवेतचे दिवस आठवले. मी खोबारला गेलो तेव्हा सातेक वर्षंच झाली होती गल्फ वॉर होऊन गेल्याला. लोकांच्या मनात त्या सगळ्या आठवणी आगदी ताज्या होत्या. इराकी सैन्य सौदीत बर्‍यापैकी आत आले होते. लोक सांगायचे, इराकी सैन्य आत घुसत गेलं आणि सौदी सैन्य ढुंगणाला पाय लावून मागे हटत गेलं. कुवेती राजपरिवारातील बहुतेक लोक आणि असंख्य कुवेती सौदीत येऊन (पूर्वीच्या थाटामाटात) राहिले होते. स्थानिक सुन्नी सौदी सोडले तर कुणालाच कुवेतींबद्दल काहीही सहानुभूती नव्हती. अगदी स्थानिक शियांनादेखील. कुवेती लोक अत्यंत माजोरडे असाच लौकिक होता सर्वत्र. बरी अद्दल घडली त्यांना असंही म्हणायचे लोक. अमेरिकेच्या जीवावर इराकच्या कुरापती काढायचा उद्योग कुवेतींनी आरंभला होताच. संधी मिळताच इराकने वचपा काढला. सद्दामचे चुकले इतकेच की, त्याने अमेरिकेला विश्वासात न घेता हे सगळे केले. अमेरिकेसाठी कुवेत व सौदीचं तेल अत्यंत महत्त्वाचं होतं, तसंच पर्शियन आखातात आधीच इराणसारखा वैरी उभा होता, अजून एक शत्रू त्यांना परवडण्यासारखा नव्हता. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, सद्दम हुसेनला राक्षस ठरवून त्याचा केलेला बिमोड. सौदी किंवा कुवेतपेक्षा इराक सामाजिक दृष्ट्या कितीतरी जास्त पुढारलेला होता. लष्करी राजवट होती, गुप्त पोलिसांचा सुळसुळाट होता, लोकांवर अत्याचार होत होते, शिया व कुर्द लोकांवर सैन्याकडून अत्याचर होत होते या सगळ्या बाबी अत्यंत खर्‍या आहेत. पण हे सगळे अनेक वर्षांपासून चालू होते. तेव्हा कधीच कुणाला त्यांचा पुळका आला नाही. तेल धोक्यात आल्यावर मात्र हे सगळे आठवले. कुवेतला गेलो तेव्हा दुसरे गल्फ वॉर अजून व्हायचे होते. युद्धाचे ढग दिसू लागले होते दूरवर. इराकने कुवेतवर केलेल्या आक्रमणाच्या खुणा मात्र बर्‍याच ठिकाणी अगदी जपून ठेवल्याप्रमाणे दिसत असत. विमानतळावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा सर्वत्र दिसत असत. आक्रमणाच्या वेळी अडकलेल्या भारतीयांपैकी अनेकजण ओळखीचे झाले होते. त्यांच्याकडून इराकी सैनिकांच्या वागणुकीच्या हकिकती ऐकायला मिळत. एक मात्र खरे, इराकींनी प्रचंड लुटालूट केली, पण भारतीयांना फारसा त्रास नाही दिला. भारतीय म्हणलं की, केवळ चीजवस्तू घेऊन सोडून देत, मारहाण होत नसे किंवा स्त्रियांना काहीही केले जात नसे. माझ्या माहितीतलीच काही मराठी कुटुंबं वाळवंटातून प्रवास करत अम्मानमार्फत भारतात पोचली होती. काही लोक मोटारीतून प्रवास करत इराक, इराण, पाकिस्तानमार्फत वाघा बॉर्डरपर्यंत आले आणि अमृतसरला पोचले. ते सांगत की, त्यांना सगळीकडे मदत मिळाली. कित्येकांजवळ पासपोर्ट वगैरेही नव्हते. पण बहुतेकांनी मदतच केली, अगदी पाकिस्तानातही. खाण्यापिण्याची, मुलांसाठी औषधं वगैरेची मदत झाली. मात्र वाघा बॉर्डरवर तब्बल आठेक दिवस ताटकळावे लागले. कारण काय, तर पासपोर्ट नव्हते काहींजवळ. भारतीय नोकरशाहीच्या माणुसकीशून्य वागणुकीमुळे मुलाबाळांसकट अडकून पडले लोक. असो. आखातातील इतिहासातील हे एक फार मोठे प्रकरण आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यशोधरा 26/01/2016 - 19:53
भारतीय नोकरशाहीच्या माणुसकीशून्य
बिकादा, तुम्ही वाघा बॉर्डर पाहिलीच असेल. तिथे ठराविक खबरदारी बाळगणे लष्कर, नोकरशाही आणि देशाच्या हितासाठी श्रेयस्करच आहे. समजा खबरदारी घेतली नाही आणि केवळ माणूसकी म्हणून सरसकट प्रवेश दिले आणि त्यातून काही कांड उद्भवले तर तुमच्या आमच्यासारख्या व्यक्ती ह्याच लोकांचा निष्काळजीपणा देशाला भोवला म्हणून कळफलक बडवू! तेव्हा ह्या लोकांच्या डोक्यावर अशा बाबतीत काटेरी मुकूट असतो.

In reply to by यशोधरा

यशो, माझी भूमिका टिपिकल 'सरकार ना? नालायकच असणार!' अशा प्रकारची नाहीये / नसते. तू लिहिलेल्या सर्वच मुद्द्यांची जाण मलाही आहे. आणि घडलेल्या घटना सांगणार्‍या (आणि भोगावं लागलेल्या) व्यक्तीलाही होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय प्रवेश न देणे हे ठीकच. ते तसेच व्हायला हवे. पण जेव्हा, मानवीय आपत्तीत सापडलेली अनेक माणसे, बायकामुलांसकट हजारो मैल प्रवास करत, जीव मुठीत धरून तुमच्या दारात येतात तेव्हा 'मानवीय पातळीवर' मदत होणे आवश्यक असते. सरळ सरळ भारतीय आहेत असे समजून येणार्‍या, अनेकानेक भारतीय भाषा बोलणार्‍या समुदायाला बेसिक सहानुभूती तरी मिळायला हवी की नाही? त्यांना आत घेऊ नका फार तर. वेगळा कँप लावा. तिथे त्यांना खाऊपिऊ तरी घाला. मुलांना दूध द्या. गरजूंना वैद्यकीय मदत द्या. सुरूवातीला हे काहीच झाले नाही. शेवटी पाकिस्तानी अधिकार्‍यांनी सोय केली. असेच एक-दोन दिवस गेल्यावर मग मात्र कुठून तरी चक्रं फिरली आणि भारतीय अधिकार्‍यांनी मदत केली म्हणे. अर्थातच, मी हे सर्व ऐकले त्यालाही आता १४ वर्षं होऊन गेली, आणि तेव्हाही त्या घटनेला १० वर्षं झाली होती. मी मांडलेल्या तपशीलांमध्ये चुका होऊ शकतात / असतीलच. पण एकंदरीतच मला ज्या व्यक्तीकडून हे सर्व ऐकायला मिळाले होते ती अत्यंत वरिष्ठ, जबाबदार आणि मॅच्युअर व्यक्ती होती.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यशोधरा 27/01/2016 - 13:21
ओके. तुम्हांला मिळालेली माहिती जबाब्दार व्यक्तीकडून मिळाली हे गृहीत धरुनही मी पुन्हा हेच म्हणेन की बॉर्डरवरची गणिते सर्वसामान्यांच्या प्रथमदर्शी आकलनापेक्षा फार वेगळी असतात, तेव्हा केवळ मानवतेचा दृष्टीकोन ठेवणे भारताला आणि भारतीय अधिकार्‍यांना परवडणारे नसावे.

In reply to by यशोधरा

थोडं अधिक स्पष्ट करतो... सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊन / घेत असतानाही मानवतेची भूमिका घेता येते. ती घेतली गेली नाही, एवढेच.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे असे अनुभव विरळ नाहीत. आठदहा वर्षांपूर्वी जेद्दा (सौदी अरेबिया) मध्ये बरीच (काहीशे) छोटी दुकाने असलेला एक मोठा मॉल आगीच्या भक्षस्थानी पडला होता त्यावेळीही असेच काही ऐकले होते. त्या मॉलमधील दुकांनांत कमी पगारांची कामे करणारे व तेथेच रहणारे अनेक अशियाई देशांचे नागरीक होते. सौदी अरेबियामध्ये उच्च्पदस्थ परदेशी नागरीक सोडून इतरांचे पासपोर्ट्स त्यांचे स्पॉन्सर्स स्वतःच्या ताब्यात ठेवतात. अर्थात ऑफिसमध्ये ठेवलेले बहुतेक सर्व नोकरांचे पासपोर्ट्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुर्घटनेची माहिती समजताच बांगलादेश, श्रीलंका, फिलिपिन्स, इत्यादी देशाच्या वकिलातीतील अधिकारी तातडीने तेथे गेले व केवळ "मी देशाचा नागरीक आहे" इतक्या तोंडी दाव्यावर कपडे, ब्लँकेट्स, अन्नपदार्थ, पाणी, थोडे चलन अशी मदत करू लागले होते. भारतीय वकिलातीचे अधिकारी तीन दिवस "पासपोर्ट दाखवून भारतीय असल्याची खात्री करा तरच मदत मिळेल" या अटीवर अडकून बसले होते. त्या काळात ज्यांना स्वतःची व्यवस्था स्वतः करता येत नव्हती अश्या काही भारतियांना बांगलादेशी व श्रीलंकन अधिकार्‍यांनी विनाशर्त मदत केली असे समजले ! :( तिसर्‍या दिवसानंतर काही चक्रे फिरली व पासपोर्टविना मदत सुरू झाली !!! परदेशातील भारतीय वकिलातीत पासपोर्ट नवीनीकरण, इत्यादी सर्वसामान्य कामांसाठी भारतिय नागरिकांना ताटकळत ठेऊन परदेशी नागरिकांना तात्काळ सेवा देताना पाहिले आहे. अश्या सापत्न वागणूकीबाबत जबाब विचारला असता त्याचे अधिकार्‍यांना फारसे पडले आहे असे दिसले नाही. तद्दन सारवासारवीची सरकारी आणि/अथवा उद्धट उत्तरे तयार होती. हाच अनुभव एअर इंडियाने प्रवास करताना आला आहे. आतापर्यंत तीनदा देशभक्तीचा झटका येऊन एअर इंडियाने प्रवास केला आहे आणि दर वेळेस त्या निर्णयाचा पश्चाताप वाटावा असेच अनुभव आले आहेत. याविरुद्ध एकदा श्रीलंकन एअरलाईन्सने प्रवास केला तेव्हा, त्यातील हवाईसुंदर्‍या, खाडीदेशांत कनिष्ठ स्तराची कामे करणार्‍या आपल्या देशवासियांना केवळ उत्तम सुहास्य सेवा देत होत्या असेच नाही तर काहींना स्वतःहून चौकशी करून इमिग्रेशन कार्ड्सही भरून देताना दिसल्या... एअर इंडियाच्याच नव्हे तर इतर कोणत्याही एअरलाईन्सच्या तुलनेत हा एक सुखद झटकाच होता !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 27/01/2016 - 14:18
जाऊ द्या डॉक्टरसाहेब, त्या लोकांना कामाचा किती किती 'ताण' असतो ते तुम्हाला नाही माहित. ;-) 'काही चुकीचे झाल्यास माझे बखोट कुणी धरू नये' ह्यास सरकारी कामांमधे प्रथम प्राधान्य असते. ते सांभाळून होता होइल ती सर्व मदत सर्व शक्तीने ते करतच असतात. आजकाल परराष्ट्रमंत्र्यांचे ट्विट ज्यात म्हटलंय की "परदेशात कुणाही भारतीयाला काहीही समस्या असेल तर मदत केली जाईल" हे फार कौतुकाने फॉरवर्ड केल्या जाते. फॉरवर्ड करणारे हे विसरतात की हेच तर सरकारचे नॉर्मल काम आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेद्दाचं माहीत नाही. पण मी खोबारमध्ये पोचलो होतो त्याच्या एखाद दोन आठवड्यातच माझ्या घराच्या बाजूला असलेला अल शुला नावाचा मॉल आगीमुळे बेचिराख झाला होता. तीन दिवस आग धुमसत होती. त्यावेळेस हे असे पासपोर्ट वगैरे जळले होते. आग मुद्दाम लावण्यात आली होती, कारण एका प्रिन्सला तिथे नवीन मॉल बनवायचा होता असं मागाहून कळलं. फायर ब्रिगेडवाले आग विझवताना एका हातात तो पाण्याचा पाईप आणि दुसर्‍या हातात कोक/पेप्सीचे कॅन घेऊन गप्पा मारत प्रोक्षण केल्यासारखं पाणी मारताना बघितल्यामुळे त्या अफवेवर विश्वास बसला होता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यशोधरा 27/01/2016 - 16:06
परदेशामध्ये पासपोर्ट नूतनीकरणाचे काम १० दिवसांत कोणत्याही फॉलोअपशिवाय. २ महिन्यांचे बाळ घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवास करताना संपूर्ण प्रवासात एअर ईंडियाच्या कर्मचार्‍यांकडून मिळालेली अत्यंत सौहार्दपूर्ण मदत. असो. :)

Anand More 26/01/2016 - 17:11
प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद … त्या स्थळ काळाशी संबंधित स्वतःचे अनुभव शेअर केल्याबद्दल प्रभाकर पेठकर आणि बिपीन कार्यकर्ते यांचे विशेष आभार .

सतिश गावडे 26/01/2016 - 21:35
आज हा चित्रपट पाहीला. चित्रपट म्हणून न पाहता युद्धकाळातील एका सत्यघटनेचे नाट्यमय रुपांतर म्हणून पाहीला. नुकतेच अतुल कहाते लिखीत आयसीसवरील छोटेखानी पुस्तक वाचले होते. त्यात इराकवरील प्रकरणात इराकने कुवेतवर जो हल्ला केला त्याबद्दल सविस्तर लिहीले आहे. मात्र "एयरलिफ्ट"चा उल्लेख त्या पुस्तकात नाही. मात्र पुस्तक वाचताना जाणवत होते, आपण खुपच सुरक्षित वातावरणात आहोत. बाँबस्फोटांचे काही दुर्दैवी प्रकार वगळले तर आपल्या देशात युद्ध हे फक्त सीमेवर होते. सामान्य नागरीकांना त्याची झळ पोहचत नाही. जेव्हा परकीय आक्रमण देशांतर्गत भागात पोहचते तेव्हा सामान्य नागरीकांची गय केली जात नाही. आज हा चित्रपट पाहताना ही जाणिव ठळक झाली.

अजया 26/01/2016 - 21:53
तीन वर्षापूर्वी बहारिनला झालेला उठाव आठवत होता पिक्चर बघताना. उगाचच असे काही परत झाले तर ,माझ्या नवर्यावर अशी अडकायची वेळ आली तर .. असं काय काय उगाच मनात येऊन अत्यंत अस्वस्थ झाले सिनेमा बघताना आणि नंतरही.

ब़जरबट्टू 27/01/2016 - 10:47
माफ करा, मला तरी हा चित्रपट आवडला नाही.. मुळात Airlift या नावासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना जोडू शकला नाहीये. नक्की काय कौतुस्कापद आहे ? १,७०,००० भारतीयांनी युद्धप्रसंगी एकत्र येउन राहणे, का एवढ्या मोठ्या संखेने युध्दभूमीवरुन या लोकांना विमानाने बाहेर काढणे ? माझ्यामते तरी Airlift करणे जास्त कौतुस्कापद आहे. ४५० च्या आसपास विमानफेर्या युध्दभूमीवरुन करणे हा प्रसंग चित्रपटात मोजुन ५ मिनिटात आटोपण्यात आला आहे. पुर्ण चित्रपट केवळ अक्षयभोवती गुंफलेला वाटला. २ तासाच्या चित्रपटात १.५ तास सरकारी अनास्था दाखवुन शेवटी सरकारकडूनच केलेले सर्वात मोठ्या रेस्कू आपरेशनला असे चिंचवड बस फ़ेल आहे, म्हणून रावेत बस सोडली आहे, अश्या अविर्भावात दाखवणे, यातच किती विसंगती आहे. मुळात अख्खा सेकंड हाफ या योजनेत झालेले मिक्रोप्लांनिंग, राबलेली सरकारी यंत्रणा दाखवण्यात खर्ची झाली असती, तर हा चित्रपट नक्कीच आवडला असता.

In reply to by ब़जरबट्टू

जव्हेरगंज 31/01/2016 - 21:53
मुळात Airlift या नावासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना जोडू शकला नाहीये.>>>>+1000 मुळात अख्खा सेकंड हाफ या योजनेत झालेले मिक्रोप्लांनिंग, राबलेली सरकारी यंत्रणा दाखवण्यात खर्ची झाली असती, तर हा चित्रपट नक्कीच आवडला असता.>>>+10000000 पण तरीही चित्रपट आवडला ... शेवट गुंडाळ्यासारखा वाटला.

In reply to by ब़जरबट्टू

चिगो 31/01/2016 - 22:28
चित्रपट आवडला.. त्यातल्या सर्व अभिनेते/अभिनेत्रींचा अभिनयपण आवडला. पण तुमचा मुद्दा मला पटला. मलापण 'इतिहासातील सगळ्यात मोठं रेस्क्यु ऑपरेशन' ह्यावरुन त्याच्या 'इंट्रीकसीज' बघायला मिळतील, असं वाटलं होतं. पण एक कोहली सोडून बाकी काही सरकारी यंत्रणा तेव्हा कशी वागली, हे काही दाखवलं नाही.. असो. सरकारी यंत्रणेचे अपयश ही चर्चणीय आणि चर्वणीय घटना असते, यश नव्हे. तेव्हा चित्रपट आवडला हेच पुन्हा म्हणेल..

In reply to by ब़जरबट्टू

+१०००००००००००००००००००० अगदी प्रचंड सहमत , इतका गाजावाजा झाला आणि चित्रपट बघायला गेलो आणि पार निराश झालो , कुठेही युध्द सदृश्य परिस्थिती झाली की भारत सरकार बर्‍या पैकी सतर्क होते , इतक प्रचंड ओपरेशन भारत सरकारने पार पाडल त्याच फारस कौतुक दिसत नाही उलट नोकरशाहीवर टीका करण्यात बराच वेळ वाया घालवला आहे मुळात हा चित्रपट बर्‍या पैकी काल्पनिक आहे , इराकी आर्मी ओफीसॅर हिंदी बोलतो इत्यादी तद्दन खोट वाटत.. चित्रपटाने जास्तीत जास्त काल्पनिक गोष्टी दाखवून पार निराश केल राव ह्या पेक्षा बेबी आणि हॉलिडे खूप सरस आहेत (ते बघून ह्या चित्रपट बघण्यच ठरवू नका)

कालच हा चित्रपट पाहिला. बरा वाटला पण अगदी फार आवडला असं म्हणवत नाही. मी मुद्दमच आधी फारशी काहीच माहिती न घेता पाहिला. त्यामुळे अगदी कोर्‍या मनाने पहाता आला. सगळ्यात आधी तर चित्रपटाचा वेग फारच संथ आहे. बेबी मध्ये जसं भराभर नाट्य घडत जातं तसं इथे होत नाही. उलट गाणी वगैरे टाकल्याने (अगदी पहिल्या ३ मिनिटातच आयटम नंबर..!) अनेकदा महत्वाच्या प्रसंगातुन अकारण लक्ष उडते. ह्या प्रकारचे रेस्क्यु ऑपरेशन्स घडलेच नाहीत असं नाहीये.. पण तरीही ही घटना महत्वाची होती ते लोकांच्या संख्येमुळे. पावणे दोन लाख भारतीयांना सोडवण्याची ही एकमेव घटना असावी. "पावणे दोन लाख" हा भयंकर अंगावर येणारा आकडा आहे. पण संपुर्ण चित्रपटात तो अजिबात जाणवत नाही. एवढ्या लोकांची व्यवस्था दोन चार लोकांनी मिळुन एका शाळेत केली हे पटत नाही. हे लोक राहिले कसे? खाल्लं काय? पिण्याच्या पाण्याची सोय काय? औषधपाणी? रोजचा स्वयंपाक? त्याचे वितरण? टॉयलेट्स? कितीतरी गोष्टी होत्या. पण एवढ्या खोलात चित्रपट जातच नाही. एकदाही "रणजित कट्याल" हा मनुष्य पावणे दोन लाख लोकांची व्यवस्था पहात आहे असं वाटत नाही. तो फक्त म्हणत रहातो की आम्ही एवढे लोक अडकलेले आहोत.. भारतीय सरकारला मात्र अगदीच व्हिलन करुन टाकले आहे. आपल्या सरकारला रणजित कट्यालनेच फोन करुन कळवलं की असे हल्ले झालेत आणि आता पहा आमचं काहीतरी असं मला वाटायला लागलं. सरकारकडुन एकही प्रयत्न नाही झाला. कोहली नामक मनुष्याने तगादा लावुन काहीतरी करुन घेतलं इतकंच समजतं. पण ते ही नाट्य उरकले आहे. जॉर्डनची बॉर्डर उघडतात तो प्रसंग अजुन थरारक करता आला असता. एवढ्या प्रचंड संख्येने लोक एका देशातुन दुसर्‍या देशात जाणार असतील तर विचार करा किती प्रचंड गोंधळ उडेल. चित्रपटात मात्र लाईन लावुन एक माणुस नावं लिहुन घेतो आणि आजुबाजुच्या फोडलेल्या गाड्या गोळा करुन "पा व णे दो न ला ख" लोक जातात. अगदी दोन चार दिशांना पांगले म्हणलं तरी किमान चार पाचशे गाड्या एकत्र दिसायला नकोत का? अगदीच पाच पन्नास गाड्या.. त्यातही अर्ध्या कार.. कसे काय इतके लोक वाळवंटातुन प्रवास करत गेले? सरळ एका दमात १००० किमी प्रवास केला का? त्यांचं खाणं पिणं? काही म्हणजे काही दाखवलेलं नाही.. मुळात ह्या सगळ्या घटनेच्या "टाइमलाईन्स" कळतच नाहीत. किती दिवस हे लोक कुवेत मध्ये अडकले? किती दिवस प्रवास करत होते? एवढ्या लोकांना भारतात न्यायला किती दिवस लागले? सगळा खेळ "स्केल" चा होता. चित्रपट आपला कट्याल भोवतीच फिरत रहातो. पावणे दोन लाख फक्त आपलं म्हणायला. बरं एवढा निवांत चालवलेला पिक्चर, शेवटच्या माहिती देणार्‍या दोन स्लाईडला मात्र पळवला. नीट काही वाचताच आलं नाही. मी आपली कट्यालचे फोटो दाखवतील म्हणुन पहात होते तर मॅथ्युज आणि वेदी म्हणुन दोघं सेकंदाभरासाठी दिसले. हा काय प्रकार म्हणुन घरी येऊन गुगल करुन माहिती काढली थोडीफार तेव्हा कळालं की मुळात "रणजित कट्याल" नाहीच. मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा एका बिझिनेसमनने हे सगळं केलं आहे. पण ह्या घटनेत असणारे अनेक लोकांना त्यांचेही नाव माहिती असेलच असे नाही. एका लेखात असेही वाचले की ह्या घटनेत जवळपास ७५% केरळी लोक होते. त्यामुळे केरळमध्ये मॅथुजना आदराने आठवले जाते. ह्याच ढंगाचे नाव मुख्य हिरोला द्याला काय हरकत होती खरं तर? नेहमी पंजाबी बिझिनेसमनच का हवा असतो हे सगळं करायला? पण बॉलीवुड म्हणलं की काही गोष्टी सोडुन द्याव्या लगतात.. हे सगळं रेस्क्यु ऑपरेशन करायला खरं तर पुष्कळच महिने लागले. एअर इंडिअयाच्या जवळपास ५०० खेपा झाल्या होत्या म्हणतात. लोकांना वाळवंटात तंबु ठोकुन रहावं लागलं. एका लेखात तर ह्या भारतीयांमध्ये असणार्‍या एकाने UN ने पांघरुणं वगरे पुरवल्याचेही सांगितले आहे. हे सगळे बारकावे अर्थातच चित्रपटात नाहीत. सरकार करुन गुजराल तेव्हा परराष्ट्र मंत्री होते आणि ते स्वतः जाऊन सद्दामला भेटले होते. त्यांच्या सद्दम सोबतच्या फोटोवर बरीच टिकाही झाली होती. तेव्हा सरकार कशामुळे असे नकारात्मक दाखवले आहे ते कळत नाही. पिकचरच्या सुरवातीलाच "इस कहानी के सभी पात्र काल्पनिक है.." वगैरे दाखवल्यामुळे सत्य घटनेवर रचलेली ही एक कथा आहे. जास्त संताप वगैरे असलं काही झालं नाही पण खेद वाटला. बर्‍याच चांगल्या पद्धतीने दाखवता आली असती पण... असो..

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 27/01/2016 - 11:55
मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा एका बिझिनेसमनने हे सगळं केलं आहे. >> मॅथ्युज चे नाव सनी मॅथ्युज असे होते. मेसी म्हणजे प्रत्यक्षात "मसिहा मॅथ्युज" - "देवदूत" असे त्याला आदराने संबोधले गेले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

पगला गजोधर 27/01/2016 - 12:04
भारतीय लोकप्रतिनिधींना हलकासा व्हिलनिश टच आलाय खरं, त्यावेळी प्रत्यक्षात भारतात राजनैतिक अस्थिरता होती (लोकसभेत सरकारला विश्वासदर्शक ठराव इ गोष्टीत भयानक अडकलेलं होते), तरीही भारतीय सरकारने यथाशक्ती प्रयत्न केलेलेच. उदा. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सद्दामला आक्रमणानंतर बोल लावायचे टाळले, त्याच्या राजवटीशी जुळवून घेतले, (अग अग मगरी … तुझी पाठ किती मऊ याप्रकारे), अन्न व औषधे देऊ केली (तेलाच्या बदल्यात ह्युम्यानेटेरिअन बेसिसवर), भारतीय मिलिटरी विमाने जर लोकांना रेस्कू करायला, युद्धक्षेत्रात पाठवली असती, तर अजून परिस्थिती चिघळली असती, व क्लिअरन्स घेण्यात बराच काळ खर्ची पडला असता, म्हणूनच, पूर्ण विचाराअंती सिविलिअन एअर लाइन (सार्वजनिक क्षेत्रातली) वापरली, (र च्या क ने , आत्ता खासगी विमान कंपन्याच्या बाजूने जे सरकारी विमान कंपन्यांवर ताशेरे ओढतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की अश्या परिस्थितीत खासगी कंपन्या कदाचितच पुढे आल्या असत्या, की ज्या नेहमी फायदेशीर मार्गावर बिसिनेस घ्यायला नेहमी सरसावतात.)

मालोजीराव 27/01/2016 - 15:11
चित्रपट चांगला आहे, पण बर्याच महत्वाच्या गोष्टी दाखवल्या नाहीत. सद्दाम ला दाखवला नाही :) , ज्यांच्यामुळे Airlift शक्य झाले ते परराष्ट्र मंत्री गुजराल आणि सद्दाम ची तेव्हा गाजलेली गळाभेट दाखवली नाही. अर्थात हे दाखवलं असत तर चित्रपटाच्या हीरोचं क्रेडीट कमी झालं असतं

Anand More 27/01/2016 - 15:52
पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे ? तांत्रिक बाजू भक्कम आहेत की नाही? संपूर्ण घटनेला न्याय देण्यात लेखक दिग्दर्शक यशस्वी झाले की नाही? या सर्व प्रश्नांच्या फंदात न पडता, तो बघताना माझ्या मनात कोणते विचार आले ते मी नोंदवले आहे. हे पिक्चरचे समीक्षण किंवा रसग्रहण नाही. त्या तीन तासात मला आठवलेल्या गोष्टी असे माझ्या लेखाचे स्वरूप आहे.

In reply to by Anand More

संदीप डांगे 27/01/2016 - 16:09
मोरेसाहेब, डोण्ट वरी. पब्लिक धाग्याचा मूळ विषय पाहून लिहिते. धाग्यावर आपले म्हणणे मांडण्यासारखे वातावरण आहे का हे बघून प्रतिसाद येतात. बाजीराव-मस्तानी, कट्यार काळजात घुसली, ह्याबद्दल अनेक धागे निघाले. जिथे योग्य वाटले तिथे लोकांनी लिहिले. तेव्हाही मूळ लेखकाने कोणता दृष्टिकोण ठेवून लिहलंय हे बघितलं नाही. वातावरण बघितले. तुमच्या धाग्यावर इतरांचेही अनेक चांगले प्रतिसाद आले, ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by Anand More

सॉरी हां तुमच्या लेखावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मी वाचला नव्हता कारण त्यातुन स्टोरी कळेल असं मला वाटलं. लेख आवडला. म्हणजे चित्रपटापेक्षाही तुमच्या आठवणी जास्त आवडल्या!

परीक्षण व त्या अनुषंगाने मांडलेले विचार असा लेख आवडला, चित्रपट बघेन. स्वाती

माझ्या मते मेध्यू ने एकट्याने लाख भर लोक घेऊन अम्मान ला जातांना दाखवणे हे सिनेमच्या अंगाने घेतलेली लिबर्टी होती जे सिनेमाच्या सुरवातीला दाखवले आहे. मात्र त्याने केलेले प्रयत्न इराक व दिल्लीत साधलेला संपर्क व निदान काही हजार लोकांना भारतात पाठवण्यास जबाबदार होता . दोन वर्ष अबुधाबी मध्ये होतो तेव्हा भारतीय दूतावासाचा सुखद अनुभव आला , खाडीभागात कनिष्ठ वर्गातील अनिवासी भारतीय राहतात त्यांचे पैसे सरकारला आवडायचे मात्र त्यांना सुविधा देण्यास त्यांचे उत्तर दायित्व घेण्यास आपण बांधील आहोत ह्याबाबत त्यांची उदासीनता असायची जेथे भारतातील भारतीयांना सरकारी कारभाराचा लाल्फितीचा अनुभव येतो तेथे खाडीदेशात लेबर केंप मध्ये राहणर्या लोकांची पर्व कोण करेल मोदी ह्यांनी यु ए इ मध्ये लेबर केंप ला भेट दिली त्या लोकांशी संवांद साधला ह्या गोष्टीला महत्व न देता त्यांचा मॉस्क ला भेट देण्याच्या बातमीवर चर्विचरण केले. ह्यामुळे केरळातील शहरात महानगरपालिकेत भाजपचे मुसंडी मारली. सिनेमा भयानक आवडला डोळ्यात पाणी तरळले. दुबई मधील आप्त मंडळींनी बाबरी निमित्ताने घडलेला किस्सा सांगितला होता बाबरी पडल्याचे टीव्ही वर पाहून तेथील केरळी मुसलमानांनी दुबई मध्ये रस्त्यावर मोर्चा काढला व हिंदूचे मंदिर तोडले हिंदू त्यावेळी दहशती खाली होते तेव्हा दुबई मधील सिंधी व इतर व्यापारी वर्गाने दुबईच्या शेखला दुबई सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा दिला व पुढे दुबई च्या शेखने स्वतः ते मंदिर बांधून दिले- आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

सुहास झेले 28/01/2016 - 10:16
सिनेमा बघितला... खूप काही मिसिंग वाटले. अनेक प्रसंगात ती गंभीरता दिसली नाही. सिनेमाचा वेळ वाढवून रेस्क्यू ऑपरेशनची आणखी दृश्य टाकली असती तर प्रभाव पडला असता असे वाटते. परीक्षणासाठी आभार :)

Anand More 28/01/2016 - 10:34
माझ्या एका मित्राचे मत आहे की, ही विद्यमान सरकारची एक प्रपोगंडा फिल्म आहे. त्याच्या मते या या चित्रपटात सरकारची भूमिका नगण्य आणि निष्क्रिय दाखवली आहे, जे वास्तवाला धरून नाही. असे करण्यामागचे कारण तेंव्हाचे सरकार वेगळ्या पक्षाचे होते. कोन्स्पिरसी थिअरिज वर कमी विश्वास असूनही मला हे मतही थोड्या प्रमाणात पटले आहे.

In reply to by Anand More

चौकटराजा 29/01/2016 - 17:21
सरकार जबाबदार दाखवले असते तर नायकाच्या देशभक्त प्रतिमेचे काय ? दुसरे असे की वास्तवात घडत असले तरी दगाबाज मित्र व यारी यात भारतीय प्रेक्षक यारी पसंत करतो.जारकर्म करणारी भारतीय स्त्री त्याला पडद्यावर आवडत नाही .एका नायकाने अनेकाना यमसदनी पिस्तूल न वापरता पाठ वल्याचे आवडते.

In reply to by पगला गजोधर

उदय८२ 31/01/2016 - 19:23
उत्तराखंडातून इनोव्हा वापरून १५००० गुजरात्यांना ज्यांनी बाहेर काढले. त्यावर नक्की एक चित्रपट येईल ;)

In reply to by उदय८२

पगला गजोधर 01/02/2016 - 09:21
उत्तराखंडातून इनोव्हा वापरून १५००० गुजरात्यांना ज्यांनी बाहेर काढले. त्यावर नक्की एक चित्रपट येईल
इथे, 'सिंगल ह्यांडेंडली' १५००० गुजरात्यांना बाहेर काढले, असा शब्दप्रयोग तुमच्याकडून राहिला… (आठवा रामायणातील मारुतीरायने 'सिंगल ह्यांडेंडली' पर्वत एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलेला… ) कोणी सांगावे, कदाचित पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी येईलही तसा चित्रपट…

In reply to by संदीप डांगे

पगला गजोधर 01/02/2016 - 10:24
हा बेपारी, अक्की पन बेपारी… ह्याला हलकी दाढी, त्याला पण दाढी…. हा शादीशुदा, तो पन शादीशुदा… अक्की इराकी सैनिक अधिकार्याला, वरपर्यंत ओळखी असल्याच्या थापा मारतो…. हा सिंगलह्यान्डेडली बरेच काही करतो, तो १.७ लाख भारतीयांना १००० किमी वर लपवून घेवून जातो… अजुन बरेच काहि....

In reply to by गामा पैलवान

गॅरी ट्रुमन 09/02/2016 - 09:33
जाऊ द्या हो गा.पै मोदीविरोधात गरळ ओकली की आपण किती पुरोगामी,लोकशाहीवादी,सहिष्णु इत्यादी इत्यादी सर्टिफिकिटे मिरवता येतात ना लोकांना. त्यातलाच हा एक प्रकार. भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या जागता पहारा या ब्लॉगवर अशाच प्रवृत्तीविषयी लिहिले आहे--"मोदी विरोधात काहीही बरळावे, कोणतेही आरोप करावेत, त्यावर माध्यमे तुटून पडतात. म्हणून असे विनोद निर्माण होत असतात." (मोदींनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली हा आरोप आझमखानने केला आहे त्याला तोरसेकर "असा" विनोद म्हणत आहेत) अशा लोकांकडे दस्तुरखुद्द मोदी जर "हाथी चाले अपनी चाल कुत्ते भौके हजार" असे म्हणत दुर्लक्ष करत असतील तर आपल्यासारख्यांनी तरी ते फार गांभीर्याने का घ्यावे?

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय 10/02/2016 - 14:57
बंधो ज्यांचा प्रताप होता त्या टैम्सने स्पष्टीकरण दिले आहे आणि मान्य केले आहे की ही त्यांचीच चूक होती. राजनाथ सिंग म्हणतात की " पार्टी वर्कर्सनी असे केलेले असु शकेल. पण आमचे असे काही म्हणणे नाही" . पार्टी वर्कर्सनी हे विधान केलेच असे काही ते म्हणाले नाही. ज्यांनी वातमी लिहिली त्यांनीच मान्य केले की चूक भाजपा, मोदी अथव त्यांच्या समर्थकांची नव्हती तर त्यांची स्वतःची होती. त्यानंतर इतर कोण काय म्हणते हे सर्वथा गौण आहे. काहिही करुन मोदींवर किंवा त्यांच्या समर्थकांवर टीका करायचीच या घाईत तुम्ही वरची गोष्ट विसरत आहात. अर्थात टाइम्स देखील मोदींचा पित्त्या आहे त्यामुळे तो देखील "भक्त" त्यामुळे ही परत भाज्पाचीच चूक असा आरडाओर्डा करायचा असेल तर गोष्ट वेगळी ;) शिवाय हे देखील वाचा: LUCKNOW: BJP chief Rajnath Singh on Wednesday said the Gujarat chief minister Narendra Modi never claimed that he has saved 15,000 Gujaratis from Uttarakhand. He was reacting to allegations that Modi made tall claims after his visit to calamity-struck Uttarakhand and tried to take political mileage. "Modi went to Uttarakhand to express his sympathies and it is being said that he evacuated 15,000 Gujaratis from there. I myself talked to him and he said that he never gave any such statement," said Singh while talking to reporters. "How it is being publicised is beyond his understanding," he added. Singh arrived in Lucknow for a two-day visit of the state on Wednesday. It was his first trip after being made national president of the party earlier this year. Twice his visit was cancelled in the past few months. Singh also flagged off the relief material collected by the state BJP unit for the Uttarakhand. The Congress and other parties had attacked the BJP for projecting Modi as Rambo following reports that the Gujarat chief minister helped in evacuating 15,000 Gujaratis who were stuck in Uttarakhand. Singh said he had appealed to party workers that not to politicise Uttarakhand disaster. The UP BJP also announced a financial assistance of Rs 56 lakh to Uttarakhand and Rs five lakh each to the kin of those killed in the helicopter crash during rescue operation in Uttarakhand. Singh said he had appealed to all party MPs and MLAs to donate at least their one month's salary.

In reply to by Anand More

मृत्युन्जय 08/02/2016 - 13:55
माझ्या एका मित्राचे मत आहे की, ही विद्यमान सरकारची एक प्रपोगंडा फिल्म आहे. कुठल्याही गोष्तीचे खापर मोदी आणि भाजपावर फोडण्याची कमाल हातोटी आहे ही. तुमच्या मित्राला खाली पॉईंट्स पुरवा तो अजुन खुष होइलः १. मूळ घटनेतील हिरो ख्रिश्चन असुनही चित्रपटात तो हिंदु दाखवण्यामागे मोदींचे षडयंत्र आहे २. हिंदी चित्रपटस्रूष्टीत इतके यशस्वी मुसलमान कलाकार असुनही हिंदु भाटियाला चित्रपटात घेण्यामागे जातीय आ़णि धर्मांध भाजपाचा हात आहे. ३. चित्रपटातले कटकटे पात्र ख्रिश्चन दाखवुन मूळ घटनेत नायक असलेल्या धर्माला खलनायक ठरवण्याचा संघीय डाव आहे. ४. जगात चित्रपट बनवण्यासाठी इतके विषय असताना मुसलमानांमधल्या युद्धावर चित्रपट बनवण्यामागे केंद्रसरकारचे मुस्लिमविरोधी धोरण कारणीभूत आहे. ५. मुसलमान इराकी सैन्याधिकारी भ्रष्ट दाखवुन मुसलमानांची जाणुनबुजुन अवहेलना करण्याचे आदेश प्रत्यक्ष मोहन भागवतांकडुनच दिले गेले होते. होउन जौद्या.

In reply to by मृत्युन्जय

Anand More 08/02/2016 - 14:18
हा हा हा.... काय वकील वगेरे आहात की काय? मी तर या वादाच्या भानगडीत पडतंच नाही.... मला आलेला अनुभव महत्वाचा..... असे मानून सगळ्यांनाच मान डोलावतो

In reply to by Anand More

पगला गजोधर 08/02/2016 - 14:51
आत्ताच ऐकलेल्या बातमीनुसार, सध्याच्या केंद्रसरकारने अक्की वर खुश होवून त्याला नेव्ही चा ब्रांड अँम्बँसीटर म्हणून नेमलेल आहे. ख खो मो जा अक्कीच्या या चित्रपटानंतर हा निव्वळ योगायोग समजावा, अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक कार्य एकमेवद्वितीय असावे.

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय 08/02/2016 - 15:06
अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक कार्य एकमेवद्वितीय असावे. तेंडुलकर इतकेच अद्वितीय असावे ;)

In reply to by मृत्युन्जय

Anand More 08/02/2016 - 15:08
तेंडुलकरांनी गाडीचा कर माफ करण्याचा अर्ज करून आपली देशभक्ती सिद्ध केलीच होती. आता मी पण देशभक्त व्हायचे म्हणतोय. पण कोणी गाडीच भेट देत नाहीये.
लेखनविषय:
एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो. पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स.

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

पुणे मुंग्रापं ·

काही प्रमाणात सहमत , पण पूर्णतः नाही. छोटया मोठ्या प्रमाणात वसुली ठीक आहे, पण मोठ्या रकमेचा दावा असेल तर कर्मचाऱ्यावर अन्याय होईल . अगोदरच आपल्या इथे सरकारी कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. त्यात कामाचा ताण अधिक .वर अशा प्रकारची वसूली मागे लागली तर जरा जास्तच अवघड होईल .

In reply to by संदीप डांगे

साहेब , हा जोक नाहीये . माझ्याकडे विदा नाहीये पण बहुतांशी सरकारी अॉफिसेस मधे अक्षरशः ४०-५०% कर्मचारी आहेत. "सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारचे जावई" ही संकल्पना कधीच कालबाह्य झालीए.

In reply to by उगा काहितरीच

संदीप डांगे 25/01/2016 - 10:48
विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे किती टक्के कर्मचारी आहेत ह्यापेक्षा किती लोक शिस्तीत काम करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सर्वच घटक 'आमच्यावर कसा अन्याय होतो' ह्याची रडगाणी गात असतात. म्हणजे ते खरेच असते असे नाही. प्रत्येक गोष्टीला दुसर्‍या बाजूही असतात. @ मोदकजी, इथे कुठे सरसकटीकरण दिसले? अपवाद आणि वेरियेशन्स प्रत्येक बाबतीत जगात आहेत. पण मी नेहमी सरसकटीकरण करुनच बोलतो हा समजही तुम्ही माझ्याबाबतीत करत असलेल्या सरसकटीकरणाचा पुरावा आहे.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 11:55
इथे कुठे सरसकटीकरण दिसले? सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण - जोक करता काय राव? सरकारी नोकर म्हणजे नक्की कोणते नोकर तुम्ही गृहीत धरले आहेत? पुणे म्युन्सीपालिटीमध्ये उंदीर मारणार्‍या लोकांपासून ते सीमेवर लढणारे जवान सगळेच सरकारी नोकर आहेत. सगळेच जण पाट्या टाकत काम करतात असे म्हणायचे आहे का? ..आणि एकदा "सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण" हा जोक आहे असे मान्य केल्यानंतर त्यामध्ये अपवाद असतात, वेरियेशन्स असतात वगैरे गोष्टी तुमच्या मूळ विधानालाच छेद देत नाहीत का? तुम्ही नेहमीच सरसकटीकरण करत नाही असे माझ्या स्वाक्षरीवरून तुमच्या लक्षात येईल असे वाटले होते. ;)

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 12:10
मोदकजी, आक्षेप नेमका कशावर आहे? "काही" किंवा "बहुतेक" असे शब्द न वापरता लिहिले म्हणून काय? मूळ प्रतिसादात उगा यांनीही सरसकटीकरण केले आहे ते आपणास मान्य आहे का? त्यांचेच सरसकटीकरण उचलून मी 'जोक' म्हटलंय. ते माझे मत समजा. किंवा सरकारी नोकरांबाबत समाजात रूढ असलेली प्रतिमा समजा. एवढ्यासाठी लगेच अंगावर येण्याची तगमग नेमकी कशासाठी आहे? बाकी तुम्ही सूज्ञ आहात. एखादाच शब्द पकडून गुर्हाळ घालणे पटत नै बॉ. जोक आहे, जोकसारखा घ्या. त्यासाठीही विदा / स्पष्टीकरण मागायला लागणे जरा अतिच होते. तसे असेल तर जगातले सगळे जोक बाद होतील व कोणीच कोणावर कसलेही विनोद करू नये असे बळजबरीचे वातावरण होईल.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 12:35
आक्षेप याच्यावर आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना दुसर्‍या व्यक्तीच्या कामाप्रती थोडे संवेदनशील असावे आणि थोडाफार आदर द्यावा. तुमच्या वाक्यातून जाणारा संदेश चुकीचा आहे असे माझे मत आहे म्हणून उपप्रतिसाद दिला. मूळ प्रतिसादाशी बाडीस नसल्याने "अंशतः" शब्द वापरला आहे. ..मुळात आपण सगळे जण २४ तास आदर्शवत् वागतो का? मी सुद्धा आत्ता ऑफिसमध्ये मिपामिपा खेळतच आहे. तुमच्या व्यवसायामध्येही असे पाट्या टाकणारे लोक असतीलच मग (कदाचित तुम्हाला सरकारी नोकरांचा वाईट अनुभव आला असेल म्हणून) सरकारी नोकरांवर असलेला कामाचा ताण हा जोक कसाकाय असू शकेल?

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 13:03
मी स्पष्ट बोलूनही तुम्हाला शब्दच्छल करायचा असेल तर करा खुशाल. कामाबद्दल जोक नसून कामाच्या 'ताणा'बद्दल आहे हे आपणांस कळले नाही काय? ज्या वेगाने सरकारी ऑफिसात फायली सरकतात, ज्या वेगाने शासकिय निर्णय राबवले जातात, ज्या वेगाने जनतेला सेवा मिळते त्याबाबतीत आपण व सामान्यपणे सर्व नागरिक "ग्राहकांप्रति जबाबदार असलेल्या" सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या दर्जाबद्दल समाधानी असाल तर प्रश्नच उद्भवत नाही. सीमेवरचे सैनिक, इत्यादी चर्चेत आणून तुम्ही नको तिकडे विषय ताणताय असे वाटत नाही काय? प्रस्तुत धाग्यात ज्या सरकारी कर्मचार्‍यांच्या उत्तरदायित्वावर लिहिले आहे त्या सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या 'ताणा'बद्दल आहे जोक. पटत नसेल तर सोडून द्या. एवढं छिद्रान्वेषी व्हायची गरज तर वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

विदा काढा मग बोलू...
सरकारी खात्यातील माहिती सहजासहजी उपलब्ध नाही . आणि तेवढा वेळही नाही . पण तरीही एक लिंक मिळाली . भारतात सरकारी डॉक्टर कमी आहेत याची. शिवाय तुम्हीही lack of employees in government of india / maharashtra वगैरे गुगल करू शकता. पोलिसांची कमतरता आहेच हे तर तुम्हाला माहीत असेलच. शिवाय कोर्टात न्यायाधीशांची कमतरता वगैरे मुद्देही मध्यंतरी गाजलेच. वादासाठी वाद नाही सर , पण खरंच सरकारी कर्मचाऱ्यांना पण ताण असतो. विचार करा आपल्याला ज्या पिएमटीमध्ये चढणंही अवघड असते त्यात कंडक्टर नावाचा स.क. दिवसभर तिकीट काढत असतो. तुमच्या मित्र वा नातेवाईकांपैकी कुणी क्लास 3-2 स.क. असेल ना तर त्याला विचारा कसं अन् किती काम असतं ते. जिप मधे कुणी असेल ना क्लास 1 मित्र त्याला विचारा ४थी पास जिप अध्यक्ष मिटींगमधे उभे करतो तेव्हा कसं वाटतं ते. संदिप भाऊ, घराच्या बांधकामाच्या वेळी मला नप मधे बरंच काम पडायचं तिथे अक्षरशः ५ मिनिटे पण बसावेसे वाटत नसे. अशी अस्वच्छता होती पण तेथील कर्मचारी ८-१० तास बसत असत. अर्थात ही नाण्याची एक बाजू आहे . पाट्या टाकणारे कर्मचारी नाहीतच असे माझे म्हणजे नाही. पण सक म्हणजे रिकामटेकडे अथवा कामचुकारच हा मुद्दा पटला नाही इतकेच...

In reply to by मोदक

नाखु 23/01/2016 - 14:40
सरकारी खात्यात याच्या त्याच्याकडे बोट दाखवायची सवय असल्याने "बकरा" शोधून खापर फोडले जाईल. अवांतर :आता तर अगदी केंद्रीय उत्पादन शुलक ते विक्री कर पर्यंत "कंत्राटी" कामगार काम करताना दिसतात "बाबू लोक" निवांत्पणे त्यांच्यावर डाफरताना दिसतात तेव्हा जबाबदारी बिचार्या ग्राहकाने शोधणे आले. प्रत्ययवादी नाखु

विवेक ठाकूर 24/01/2016 - 00:49
जे अधिकारी /कर्मचारी ग्राहकांच्या नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्याकडून ही नुकसानभरपाईची रक्कम वसूल केली पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे . BOI National Swasthya Bima या योजनेखाली माझी मिडिक्लेम पॉलिसी होती. National Insurance Company मार्फत BOI ही योजना राबवते. विम्याचा वार्षिक हप्ता कस्टमरच्या अकाऊंटला डेबीट करुन NIC कडे पाठवायचा अशी लेड डाऊन प्रोसेस आहे. माझी पॉलिसी गेली अनेक वर्ष चालू होती. मागच्या वर्षी मात्र NIC नं बँकेला महिनाभर आधी पूर्व सूचना देऊनही बँकेनं प्रिमियम न भरल्यानं पॉलिसी लॅप्स झाली आणि मला पत्नीच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च स्वतःच्या पैश्यानी करावा लागला. या परिस्थितीत बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?

विजुभाऊ 25/01/2016 - 10:21
बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?
हो. त्या पूर्वी तुम्ही बँकेला तशा प्रकारच्या सुविधांसाठी सांगितलेले आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. एक शंका: एखादे कंपनी त्यांच्या वस्तुच्या सोबत काही मोफत सुविधा पुरवत असेल आणि जर त्या मोफत पुरवलेल्या सुविधेत काही तृटी आढळून आल्या तर अशा तृटींसाठी ग्राहक न्य्नायालयात जाता येते का?

In reply to by विजुभाऊ

विवेक ठाकूर 25/01/2016 - 12:00
आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. BOI-NSB ही योजनाच तशी आहे.

पैसा 25/01/2016 - 13:01
जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून पैसा न पैसा वसूल करतात. अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 15:51
अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.
ह्या बद्दल शंका वाटते. उद्योगपतींनी गेल्या २ दशकात काही लाख कोटींची कर्ज न फेडल्यामुळे एन पी ए झाली आहेत. ही रक्कम बँकेच्या कर्मचार्‍यांकडुन वसुल केली गेली आहे असे अजिबात वाटत नाही. उलट ही कर्ज देणारे रीटायर होऊन पेन्शन घेत असतील.

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 16:35
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 16:48
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.
पैसाताई - तुम्हाला असे म्हणायचे आहे की मल्या सारख्या लोकांना कर्ज देणार्‍या बँक अधिकार्‍यांवर काही कारवाई झाली आहे? कमीत कमी ७ बँकांचे शेकडो ( हो शेकडो ) अधिकारी मल्यांच्या कंपनीला कर्ज देण्यासाठी जबाबदार आहेत. त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत? तसेही रीटायर्मेंट बेनिफीट थांबवुन ह्या अधिकार्‍यांना काही फरक पडणार नाही, कारण ही असली कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल .

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 17:21
त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत?
एकेक केसबद्दल माहिती नाही. कारण स्टाफसंबंधीची माहिती बँकाकडून कधीच उघड होत नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिस सांगितली. सर्व एन पी ए च्या बाबत जबाबदारी निश्चित होते मग अधिकारी एक दोन असोत की शेकड्यात असोत. आणि जबाबदार ठरलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई होते. ती नक्की काय असेल हे मी सांगू शकणार नाही.
कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल
शक्य आहे. आमच्या सिंडिकेट बँकेच्या एका माजी सी एम डी ला मधे अशाच प्रकरणात अटक झाली होती.

नाखु 25/01/2016 - 16:30
यादी The All India Bank Employees Association has released a list of top defaulters to public sector banks and no prizes for guessing who tops the list. It is Vijay Mallya's Kingfisher Airlines. The airline company, which has remained grounded for more than one year, has Rs 2,673 crore worth of dues to public sector banks. The company has more than Rs 7,000 crore debt and banks have been trying their best to recover the amount. According to media reports, SBI, which has the largest exposure of Rs 1,600 crore to the troubled company, had moved to take over Kingfisher Villa, Mallya's bungalow in Goa. However, Mallya got a relief as a local court restrained the banks from taking over the villa and ordered status quo. AFPAFP At a recent function in Goa, Mallya had blamed all but himself for Kingfisher's ills. The second big defaulter is Mumbai-based Winsome Diamonds, which has Rs 2,660 crore loan from banks. The association has asked the government take steps to address the alarming rise of non-performing assets in the banking sector. It has asked the government to publish the list of defaulters on bank loans of Rs 1 crore and above and urged to make wilful default a criminal offence. मूळ स्त्रोत्र असोसिएशन्चे अधिक्रुत प्रेस रिलिज DO YOU KNOW DAYLIGHT ROBBERY ? Bad Loans in Public Sector Banks (March 2008) Rs. 39,000 crores Bad Loans in Public Sector Banks (March 2013) Rs. 1,64,000 crores Bad Loans in Public Sector Banks ( September 2013) Rs. 2,36,000 crores Bad Loans restructured & shown as good loans Rs. 3,25,000 crores Fresh Bad loans in the last 7 years Rs. 4,95,000 crores Profits transferred and adjusted for provisions towards bad loans (2008 to 13) Rs. 1,40,000 crores: Bad Loans in 172 Corporate Accounts (Rs.100 crores and above) Rs. 37,000 crores Bad Loans constituted by top 4 defaulters in PSBs Rs. 23,000 crores Bad Loans in top 30 bad loan accounts in 24 Banks Rs. 70,300 crores Bad Loans ( Suit Filed ) in 3250 Accounts (Rs. 1 crore & above) Rs. 43,795 crores

Bad loans written off in the last 13 years Rs. 2,04,000 crores

आणि हे जर खरे असेल तर सामान्य नागरिकांचे किती पैसे हडपले गेले आहेत या बँकाचे शेअर होल्डर आणि कायदेतज्ञ /सल्लागार/ विचारवंत कसे मूग गिळून गप्प बसले आहेत. मिपा जाणकारांनी प्रकाश्/कंदील्/दिवा दाखवावा मुकाट वाचक नाखु

In reply to by प्रसाद१९७१

त्यांच्या बरोबर मजा मारत होती आणि जोडीने आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून ओरबाडत होते. कधीतरी पार्टी बंद व्यायची गरज होती पण ते कधी होइल माहिती नाही.

काही प्रमाणात सहमत , पण पूर्णतः नाही. छोटया मोठ्या प्रमाणात वसुली ठीक आहे, पण मोठ्या रकमेचा दावा असेल तर कर्मचाऱ्यावर अन्याय होईल . अगोदरच आपल्या इथे सरकारी कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. त्यात कामाचा ताण अधिक .वर अशा प्रकारची वसूली मागे लागली तर जरा जास्तच अवघड होईल .

In reply to by संदीप डांगे

साहेब , हा जोक नाहीये . माझ्याकडे विदा नाहीये पण बहुतांशी सरकारी अॉफिसेस मधे अक्षरशः ४०-५०% कर्मचारी आहेत. "सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारचे जावई" ही संकल्पना कधीच कालबाह्य झालीए.

In reply to by उगा काहितरीच

संदीप डांगे 25/01/2016 - 10:48
विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे किती टक्के कर्मचारी आहेत ह्यापेक्षा किती लोक शिस्तीत काम करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सर्वच घटक 'आमच्यावर कसा अन्याय होतो' ह्याची रडगाणी गात असतात. म्हणजे ते खरेच असते असे नाही. प्रत्येक गोष्टीला दुसर्‍या बाजूही असतात. @ मोदकजी, इथे कुठे सरसकटीकरण दिसले? अपवाद आणि वेरियेशन्स प्रत्येक बाबतीत जगात आहेत. पण मी नेहमी सरसकटीकरण करुनच बोलतो हा समजही तुम्ही माझ्याबाबतीत करत असलेल्या सरसकटीकरणाचा पुरावा आहे.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 11:55
इथे कुठे सरसकटीकरण दिसले? सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण - जोक करता काय राव? सरकारी नोकर म्हणजे नक्की कोणते नोकर तुम्ही गृहीत धरले आहेत? पुणे म्युन्सीपालिटीमध्ये उंदीर मारणार्‍या लोकांपासून ते सीमेवर लढणारे जवान सगळेच सरकारी नोकर आहेत. सगळेच जण पाट्या टाकत काम करतात असे म्हणायचे आहे का? ..आणि एकदा "सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण" हा जोक आहे असे मान्य केल्यानंतर त्यामध्ये अपवाद असतात, वेरियेशन्स असतात वगैरे गोष्टी तुमच्या मूळ विधानालाच छेद देत नाहीत का? तुम्ही नेहमीच सरसकटीकरण करत नाही असे माझ्या स्वाक्षरीवरून तुमच्या लक्षात येईल असे वाटले होते. ;)

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 12:10
मोदकजी, आक्षेप नेमका कशावर आहे? "काही" किंवा "बहुतेक" असे शब्द न वापरता लिहिले म्हणून काय? मूळ प्रतिसादात उगा यांनीही सरसकटीकरण केले आहे ते आपणास मान्य आहे का? त्यांचेच सरसकटीकरण उचलून मी 'जोक' म्हटलंय. ते माझे मत समजा. किंवा सरकारी नोकरांबाबत समाजात रूढ असलेली प्रतिमा समजा. एवढ्यासाठी लगेच अंगावर येण्याची तगमग नेमकी कशासाठी आहे? बाकी तुम्ही सूज्ञ आहात. एखादाच शब्द पकडून गुर्हाळ घालणे पटत नै बॉ. जोक आहे, जोकसारखा घ्या. त्यासाठीही विदा / स्पष्टीकरण मागायला लागणे जरा अतिच होते. तसे असेल तर जगातले सगळे जोक बाद होतील व कोणीच कोणावर कसलेही विनोद करू नये असे बळजबरीचे वातावरण होईल.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 12:35
आक्षेप याच्यावर आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना दुसर्‍या व्यक्तीच्या कामाप्रती थोडे संवेदनशील असावे आणि थोडाफार आदर द्यावा. तुमच्या वाक्यातून जाणारा संदेश चुकीचा आहे असे माझे मत आहे म्हणून उपप्रतिसाद दिला. मूळ प्रतिसादाशी बाडीस नसल्याने "अंशतः" शब्द वापरला आहे. ..मुळात आपण सगळे जण २४ तास आदर्शवत् वागतो का? मी सुद्धा आत्ता ऑफिसमध्ये मिपामिपा खेळतच आहे. तुमच्या व्यवसायामध्येही असे पाट्या टाकणारे लोक असतीलच मग (कदाचित तुम्हाला सरकारी नोकरांचा वाईट अनुभव आला असेल म्हणून) सरकारी नोकरांवर असलेला कामाचा ताण हा जोक कसाकाय असू शकेल?

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 13:03
मी स्पष्ट बोलूनही तुम्हाला शब्दच्छल करायचा असेल तर करा खुशाल. कामाबद्दल जोक नसून कामाच्या 'ताणा'बद्दल आहे हे आपणांस कळले नाही काय? ज्या वेगाने सरकारी ऑफिसात फायली सरकतात, ज्या वेगाने शासकिय निर्णय राबवले जातात, ज्या वेगाने जनतेला सेवा मिळते त्याबाबतीत आपण व सामान्यपणे सर्व नागरिक "ग्राहकांप्रति जबाबदार असलेल्या" सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या दर्जाबद्दल समाधानी असाल तर प्रश्नच उद्भवत नाही. सीमेवरचे सैनिक, इत्यादी चर्चेत आणून तुम्ही नको तिकडे विषय ताणताय असे वाटत नाही काय? प्रस्तुत धाग्यात ज्या सरकारी कर्मचार्‍यांच्या उत्तरदायित्वावर लिहिले आहे त्या सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या 'ताणा'बद्दल आहे जोक. पटत नसेल तर सोडून द्या. एवढं छिद्रान्वेषी व्हायची गरज तर वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

विदा काढा मग बोलू...
सरकारी खात्यातील माहिती सहजासहजी उपलब्ध नाही . आणि तेवढा वेळही नाही . पण तरीही एक लिंक मिळाली . भारतात सरकारी डॉक्टर कमी आहेत याची. शिवाय तुम्हीही lack of employees in government of india / maharashtra वगैरे गुगल करू शकता. पोलिसांची कमतरता आहेच हे तर तुम्हाला माहीत असेलच. शिवाय कोर्टात न्यायाधीशांची कमतरता वगैरे मुद्देही मध्यंतरी गाजलेच. वादासाठी वाद नाही सर , पण खरंच सरकारी कर्मचाऱ्यांना पण ताण असतो. विचार करा आपल्याला ज्या पिएमटीमध्ये चढणंही अवघड असते त्यात कंडक्टर नावाचा स.क. दिवसभर तिकीट काढत असतो. तुमच्या मित्र वा नातेवाईकांपैकी कुणी क्लास 3-2 स.क. असेल ना तर त्याला विचारा कसं अन् किती काम असतं ते. जिप मधे कुणी असेल ना क्लास 1 मित्र त्याला विचारा ४थी पास जिप अध्यक्ष मिटींगमधे उभे करतो तेव्हा कसं वाटतं ते. संदिप भाऊ, घराच्या बांधकामाच्या वेळी मला नप मधे बरंच काम पडायचं तिथे अक्षरशः ५ मिनिटे पण बसावेसे वाटत नसे. अशी अस्वच्छता होती पण तेथील कर्मचारी ८-१० तास बसत असत. अर्थात ही नाण्याची एक बाजू आहे . पाट्या टाकणारे कर्मचारी नाहीतच असे माझे म्हणजे नाही. पण सक म्हणजे रिकामटेकडे अथवा कामचुकारच हा मुद्दा पटला नाही इतकेच...

In reply to by मोदक

नाखु 23/01/2016 - 14:40
सरकारी खात्यात याच्या त्याच्याकडे बोट दाखवायची सवय असल्याने "बकरा" शोधून खापर फोडले जाईल. अवांतर :आता तर अगदी केंद्रीय उत्पादन शुलक ते विक्री कर पर्यंत "कंत्राटी" कामगार काम करताना दिसतात "बाबू लोक" निवांत्पणे त्यांच्यावर डाफरताना दिसतात तेव्हा जबाबदारी बिचार्या ग्राहकाने शोधणे आले. प्रत्ययवादी नाखु

विवेक ठाकूर 24/01/2016 - 00:49
जे अधिकारी /कर्मचारी ग्राहकांच्या नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्याकडून ही नुकसानभरपाईची रक्कम वसूल केली पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे . BOI National Swasthya Bima या योजनेखाली माझी मिडिक्लेम पॉलिसी होती. National Insurance Company मार्फत BOI ही योजना राबवते. विम्याचा वार्षिक हप्ता कस्टमरच्या अकाऊंटला डेबीट करुन NIC कडे पाठवायचा अशी लेड डाऊन प्रोसेस आहे. माझी पॉलिसी गेली अनेक वर्ष चालू होती. मागच्या वर्षी मात्र NIC नं बँकेला महिनाभर आधी पूर्व सूचना देऊनही बँकेनं प्रिमियम न भरल्यानं पॉलिसी लॅप्स झाली आणि मला पत्नीच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च स्वतःच्या पैश्यानी करावा लागला. या परिस्थितीत बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?

विजुभाऊ 25/01/2016 - 10:21
बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?
हो. त्या पूर्वी तुम्ही बँकेला तशा प्रकारच्या सुविधांसाठी सांगितलेले आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. एक शंका: एखादे कंपनी त्यांच्या वस्तुच्या सोबत काही मोफत सुविधा पुरवत असेल आणि जर त्या मोफत पुरवलेल्या सुविधेत काही तृटी आढळून आल्या तर अशा तृटींसाठी ग्राहक न्य्नायालयात जाता येते का?

In reply to by विजुभाऊ

विवेक ठाकूर 25/01/2016 - 12:00
आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. BOI-NSB ही योजनाच तशी आहे.

पैसा 25/01/2016 - 13:01
जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून पैसा न पैसा वसूल करतात. अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 15:51
अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.
ह्या बद्दल शंका वाटते. उद्योगपतींनी गेल्या २ दशकात काही लाख कोटींची कर्ज न फेडल्यामुळे एन पी ए झाली आहेत. ही रक्कम बँकेच्या कर्मचार्‍यांकडुन वसुल केली गेली आहे असे अजिबात वाटत नाही. उलट ही कर्ज देणारे रीटायर होऊन पेन्शन घेत असतील.

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 16:35
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 16:48
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.
पैसाताई - तुम्हाला असे म्हणायचे आहे की मल्या सारख्या लोकांना कर्ज देणार्‍या बँक अधिकार्‍यांवर काही कारवाई झाली आहे? कमीत कमी ७ बँकांचे शेकडो ( हो शेकडो ) अधिकारी मल्यांच्या कंपनीला कर्ज देण्यासाठी जबाबदार आहेत. त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत? तसेही रीटायर्मेंट बेनिफीट थांबवुन ह्या अधिकार्‍यांना काही फरक पडणार नाही, कारण ही असली कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल .

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 17:21
त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत?
एकेक केसबद्दल माहिती नाही. कारण स्टाफसंबंधीची माहिती बँकाकडून कधीच उघड होत नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिस सांगितली. सर्व एन पी ए च्या बाबत जबाबदारी निश्चित होते मग अधिकारी एक दोन असोत की शेकड्यात असोत. आणि जबाबदार ठरलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई होते. ती नक्की काय असेल हे मी सांगू शकणार नाही.
कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल
शक्य आहे. आमच्या सिंडिकेट बँकेच्या एका माजी सी एम डी ला मधे अशाच प्रकरणात अटक झाली होती.

नाखु 25/01/2016 - 16:30
यादी The All India Bank Employees Association has released a list of top defaulters to public sector banks and no prizes for guessing who tops the list. It is Vijay Mallya's Kingfisher Airlines. The airline company, which has remained grounded for more than one year, has Rs 2,673 crore worth of dues to public sector banks. The company has more than Rs 7,000 crore debt and banks have been trying their best to recover the amount. According to media reports, SBI, which has the largest exposure of Rs 1,600 crore to the troubled company, had moved to take over Kingfisher Villa, Mallya's bungalow in Goa. However, Mallya got a relief as a local court restrained the banks from taking over the villa and ordered status quo. AFPAFP At a recent function in Goa, Mallya had blamed all but himself for Kingfisher's ills. The second big defaulter is Mumbai-based Winsome Diamonds, which has Rs 2,660 crore loan from banks. The association has asked the government take steps to address the alarming rise of non-performing assets in the banking sector. It has asked the government to publish the list of defaulters on bank loans of Rs 1 crore and above and urged to make wilful default a criminal offence. मूळ स्त्रोत्र असोसिएशन्चे अधिक्रुत प्रेस रिलिज DO YOU KNOW DAYLIGHT ROBBERY ? Bad Loans in Public Sector Banks (March 2008) Rs. 39,000 crores Bad Loans in Public Sector Banks (March 2013) Rs. 1,64,000 crores Bad Loans in Public Sector Banks ( September 2013) Rs. 2,36,000 crores Bad Loans restructured & shown as good loans Rs. 3,25,000 crores Fresh Bad loans in the last 7 years Rs. 4,95,000 crores Profits transferred and adjusted for provisions towards bad loans (2008 to 13) Rs. 1,40,000 crores: Bad Loans in 172 Corporate Accounts (Rs.100 crores and above) Rs. 37,000 crores Bad Loans constituted by top 4 defaulters in PSBs Rs. 23,000 crores Bad Loans in top 30 bad loan accounts in 24 Banks Rs. 70,300 crores Bad Loans ( Suit Filed ) in 3250 Accounts (Rs. 1 crore & above) Rs. 43,795 crores

Bad loans written off in the last 13 years Rs. 2,04,000 crores

आणि हे जर खरे असेल तर सामान्य नागरिकांचे किती पैसे हडपले गेले आहेत या बँकाचे शेअर होल्डर आणि कायदेतज्ञ /सल्लागार/ विचारवंत कसे मूग गिळून गप्प बसले आहेत. मिपा जाणकारांनी प्रकाश्/कंदील्/दिवा दाखवावा मुकाट वाचक नाखु

In reply to by प्रसाद१९७१

त्यांच्या बरोबर मजा मारत होती आणि जोडीने आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून ओरबाडत होते. कधीतरी पार्टी बंद व्यायची गरज होती पण ते कधी होइल माहिती नाही.
काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं.

श्री गुरू...एक कोडे (भाग-१)

शरद ·

आनन्दा 23/01/2016 - 09:21
एक छोटासा प्रश्न - तुम्ही आस्तिक आहात, नास्तिक आहात, विज्ञानवादी की अज्ञेयवादी? स्पष्ट विचारतो कारण नंतर चर्चा करणे सोपे जाईल. राग नसावा.

In reply to by आनन्दा

सतिश गावडे 23/01/2016 - 14:02
तुम्ही आता ज्या पायरीवरुन हा प्रश्न विचारत आहात त्या पायरीच्या वरच्या पायरीवर गेलात की हा प्रश्नच पडणार नाही.

In reply to by सतिश गावडे

आनन्दा 23/01/2016 - 16:02
नाही हो.. लेखक यापैकी कोणत्या कॅतेगरीत बसतो हे कळले की तो कोणत्या प्रकारची चर्चा करण्यास उत्सुक आहे ते देखील कळते. नाहीतर मग आपण दिलेले सगळे प्रतिसाद व्यर्थ जातात. जुना अनुभव आहे म्हणून अगोदरच विचारतोय इतकेच. अजून तरी मला लेखकाची प्रतिमा संशोध अशीच दिसतेय. बघू, पुढच्या लेखांमधून भूमिका स्पष्ट होईल तेव्हा बघू.

In reply to by आनन्दा

आपले प्रतिसाद व्यर्थ जाणार नाहीत. आस्तिकांच्या बाजूने असले तर उदाहरण म्हणुन श्री शरद सर, किसना, यशोधरा, यांचा एक गट आस्तिक बाजूने आपल्या प्रतिसादाला लै भारी म्हणतील. नास्तिकांच्या बाजून आपण असाल तर आमचे कर्णधार यनावाला, धन्या, प्रचेतस आणि मी अंदाज पाहुन कधी इकडे कधी तिकडे राहीन. आपले प्रतिसाद व्यर्थ जाणार नाहीत तेव्हा लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

आनन्दा 23/01/2016 - 16:43
नाही हो.. लेखक यापैकी कोणत्या कॅतेगरीत बसतो हे कळले की तो कोणत्या प्रकारची चर्चा करण्यास उत्सुक आहे ते देखील कळते. नाहीतर मग आपण दिलेले सगळे प्रतिसाद व्यर्थ जातात. जुना अनुभव आहे म्हणून अगोदरच विचारतोय इतकेच. अजून तरी मला लेखकाची प्रतिमा संशोध अशीच दिसतेय. बघू, पुढच्या लेखांमधून भूमिका स्पष्ट होईल तेव्हा बघू.

सतिश गावडे 23/01/2016 - 15:52
ज्ञानीयांचा राजा, महाविष्णूचा अवतार असलेला ज्ञानेश्वर आपले सर्व कर्तुत्व केवळ दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या भावावर ओवाळून मोकळा कसा काय होतो ?
यातला "महाविष्णूचा अवतार" हा हरदासी कथेचा भाग सोडून दया. निवृत्तीनाथ हे जरी ज्ञानदेवांचे दोन वर्षांनी मोठे असलेले बंधू असले तरी ते ज्ञानदेवांचे गुरु होते. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे जरी महाराष्ट्रातील भागवत धर्माचे किंवा वारकरी पंथाचे अध्वर्यू असले तरीही हे दोघेही नाथपंथीय होते. आणि ते आपली नाथपंथीय गुरुपरंपरा कधीच विसरले नाहीत. ज्ञानदेव स्वतः आपल्या गुरू परंपरेबद्दल एका अभंगात म्हणतातः आदीनाथ गुरू सकळ सिद्धांचा | मच्छींद्र तयाचा मुख्य शिष्य || मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला | गोरक्ष वदला गहीनीप्रती || गहिनीप्रसादे निवृत्ती दातार | ज्ञानदेवा सार चोजविले || ज्ञानदेव आपले सारे कर्तुत्व आपल्या गुरूवर ओवाळून टाकतात याचा थोडाफार खुलासा नाथ संप्रदायाच्या साहित्यात मिळतो. शिव पार्वतीला समुद्रकिनारी आत्मज्ञान सांगत असताना ते एका माशाने ऐकले या दंतकथेबद्दल काही लिहायचे नाही मात्र मच्छींद्रनाथ हे नाथसंप्रदायाचे प्रथम प्रसारक मानले तरी नाथ संप्रदायाचा खरा विस्तार केला तो त्यांच्या शिष्याने, गोरक्षाने. नाथ संप्रदायात गोरक्षाचा शब्द शेवटचा मानला जायचा. आणि गोरक्षनाथांची आपल्या गुरूवर, मच्छिंद्रनाथांवर निस्सिम श्रद्धा होती. याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत ज्या "नवनाथ भक्तिसार" सारख्या ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. गोरक्षनाथांची ही गुरुभक्तीची शिकवण नाथ संप्रदायातील सर्वांनीच शिरोधार्य मानली. ज्ञानदेव गोरक्षनाथांच्या शिष्याच्या शिष्याचे शिष्य. त्यामुळे ज्ञानदेवांची गुरुभक्ती अवाजवी वाटली तरी तिचे मुळ त्यांच्या नाथ परंपरेच्या शिकवणीत आहे. गोरक्षनाथ गुरूबद्दल काय म्हणतात ते त्यांच्या "गोरखबाणी"तील "सबदीं"मध्ये वाचायला मिळते. वानगीदाखल काही सबदी: घटि घटि गोरष फिरै निरूता को घट जागे को घट सूता घटि घटि गोरष घटि घटि मीन आपा परचै गुरूमुषि चीन्ह भावार्थः प्रत्येक शरीरात गोरक्ष आत्मस्वरूपात चाहूल न देता फिरत असतो. काही व्यक्ती आत्मजागृत असतात तर काही त्याबाबत जाग आलेली नसते. प्रत्येक शरीरात गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथ आत्मरुपाने आहेत. गुरूमुखाने आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर शिष्य परमपदास पोहचतो. मांन्यां सबद चुकाया दंद निहचै राजा भरथरी परचै गोपीचंद निहचै नरवै बॅ निरदंद परचै जोगी परमानंद भावार्थः ज्याने गुरूवचन शिरोधार्य मानले त्याची द्वैतातून सुटका होते. गुरुवचनावर विश्वास ठेवल्याने राजा गोपीचंद आणि भर्तृहरी हे द्वैताद्वैताच्या पलिकडे गेले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाला. कोई बादी कोई बिबादी जोगी कौं बाद न करनां अठसठी तीरथ समंदि समावैं यूं जोगी कौं गुरूमुषि जरनां भावार्थः कोणाला वाद-विवादामध्ये रस असतो, कोणी अनाठायी वाद उकरून काढतो. योग्याने या सार्‍या वादांपासून दूर रहावे. अडुसष्ठ नद्यांचे पाणी समुद्रालाच मिळते त्याप्रमाणे शिष्याने गुरुला शरण जावे. गुरूवचन शिरोधार्य मानावे. गगन मंडलमे उंघा कूबा तहा अमृत का बासा सगुरा होई सु भरि भरि पीवै निगुरा जाइ पियासा भावार्थः गगनमंडळात एक उपड्या तोंडाची विहीर, जी सदैव अमृताने भरलेली असते. सद्गुरू प्रसादाने ते अमृत शिष्याला पोटभर प्यायला मिळते. ज्याला सदगुरूचा लाभ नाही झाला तो मात्र तहानलेलाच राहतो. इतकेच नव्हे तर स्वतः मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणतातः कहे मछिंदर सुनरे गोरख | जीनो ऊपर जाना || कृपा भई जब सदगुरूजीकी | आप आपकू चिन्हा || हे सारे वाचले की ज्ञानदेवांनी ठायी ठायी केलेल्या गुरू गुणगानाचे नवल वाटत नाही. ते आपल्या नाथ संप्रदायाच्या गुरू परंपरेला साजेल असेच वागले होते. ज्ञानदेव आपल्या समकालीन तसेच नंतरच्या पीढयांसाठी आदर्श शिष्य कसा असावा याचे उदाहरण ठरले. वारकरी संप्रदायातील संतांनी ज्ञानदेवांचाच कित्ता गिरवून गुरूमहिमा गायला.

पैसा 23/01/2016 - 17:16
लेख आवडला आणि सतिश गावडेचा प्रतिसादही. पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत.

मारवा 23/01/2016 - 20:03
जे कृष्णमुर्ती या तत्वज्ञा ची गुरु या संकल्पनेवर केलेली चर्चा अत्यंत मार्मिक मुलगामी अशी आहे. ज्या कोणाला या वेगळ्या दिशेने केलेल्या विश्लेषणात रस असेल त्यांच्यासाठी हा कॉपी पेस्ट चर्चा उतारा. मुळ पुस्तक ट्रॅडिशन अ‍ॅन्ड रीव्होल्युशन Tradition and Revolution Dialogue 21 Rishi Valley 23rd January 1971 'The Guru, Tradition and Freedom' Krishnamurti: Cou1d we enquire - not only from the traditional point of view but also relate the who1e field of tradition to what we have been talking about, to see the divergence, the contradictions, the similarities and dissimilarities? And a1so see if there is anything new in what we are saying. Let us discuss this; question it back and forth. A: We might start with the four purusharthas - dharma, artha, kama and moksha. If we examine the traditional approach to living, we see that tradition begins with the fact that human existence has these four aspects and each of them is vital, essential for the development of understanding. Krishnamurti: Should we not begin with the meaning of it all? A: The fundamentalists started with the meaning of it all, with the four aspects. Krishnamurti: Should we not enquire what it all means - human existence, human sorrow, conflict? What does it all mean? How do the professionals answer this question? SW: In the tradition, we find two clear directions. The orthodox direction which goes by verbal interpretation of facts and the breakaway tradition, as seen in Dattatreya and the yoga vasishtha. The seers who broke away, said "no guru", "We have discovered it for ourselves", "I will not swear by the Vedas", "the whole of nature, the whole world is my guru", "observe and understand the world". In Buddha also, there was a breaking away. His teaching represents the core of the breakaway pattern. Those who broke away were closely linked with life. If you read the yoga vasishtha, it says that the mind is full of thoughts, conflicts; and these conflicts arise because of desire and fear; unless you are able to resolve them, you cannot understand. It talks of negative thinking. Max Mueller and some others misinterpreted the word nirodha. The word does not mean suppression, it means negation. A great deal is said about gurus. The yoga vasishtha says that giving initiation and such other actions are meaningless. Awakening of the disciple is in right understanding and in awareness. That alone is the most primary responsible fact. These essentials are the core of the breakaway tradition. R: And yet there are many places in the yoga vasishtha where it says without a guru, you cannot find anything. A: Breakaway from what? If it is a breakaway from the social system, the breakaway tradition also continues the social system. SW: To the problem of understanding, tradition gives a formal verbal approach. In the breakaway tradition, this is not so. The breakaway is not from society. Both these traditions exist. In the mathas or monasteries, they talked of the Vedas but what they said had nothing to do with life; there were others who related all that they understood to life. But whatever was said had nothing to do with the society. R: How is it that the guru tradition has become so important? Krishnamurti: Shall we discuss this question of guru? Shall we begin with that? What does the word "guru" mean? SW: "Desika" is the right word, not guru. Desika means one who helps to awaken the disciple; one who helps the seeker to understand. The word means one who learns. R: The disciple is called shishya. Shishya is one who is capable of learning. SW: Guru means vast, beyond, great. Krishnamurti: The guru is one who is great, beyond, one who is profound, then what relationship has he to a disciple? SW: In the Upanishads, it is one of love and compassion. The Upanishads maintain that compassion is the contact between the guru and the disciple. Krishnamurti: How has the tradition now become authoritarian? How has a sense of discipline, of following, of acceptance of whatever the guru says, how has that been introduced into the relationship? The authoritarian, compulsive, destructive relationship comes in the way of real thinking, it destroys initiative. How has this relationship come into being? SW: It is difficult to say. The two approaches must have existed for a long time. In one tradition, the guru is taken as a friend, as a person the disciple loves; in that the guru is not authoritarian at all. The other tradition exploits. It wants authority, followers. A: Swamiji's main point is that there has not been a homogenous stream. There is the outsider and the conformist. A non-conformist is one who rejects society; he is outside society. R: We come back again to your first question - what is it all about, apart from the question of gurus what is the fundamental answer to life? Krishnamurti: I wonder if we could find out. Could you dig into it? Could you dig everything out of me? You understand what I mean? You come to a well and you get water according to the size of your bucket; whatever vessel you carry, that amount of water you get. You have read a great deal of the ancient literature, you have practised, you have read what we have talked about. You are well-equipped from the traditional point of view, and you know what is happening in the world. Now, you and I meet. Dig out of me as much as you can. Question me about everything, from the beginning to the end. Ques- tion deeply as the conformist and as the non-conformist, as a guru, as a non-guru, as a disciple and as a non-disciple. It is like going to a well with tremendous thirst, wanting to find out everything. Do it that way, Sir. Then I think it will be profitable. SW: Then can I be absolutely free? Krishnamurti: Break all the windows, because I feel wisdom is infinite. It has no limits, and because it has no frontiers, it is totally impersonal. So with all your experience, knowledge and understanding of tradition and the breakaway pattern which also becomes tradition, with what you know and what you have understood, from your own meditations, from your own life, you come to me. Do not be satisfied by just a few words. Dig deep. SW: I would like to know, how you came to it yourself? Krishnamurti: You want to know how this person came upon it? I could not tell you. You see, Sir, he apparently never went through any practice, discipline, jealousy, envy, ambition, competition, wanting power, position, prestige, fame. He did not want any of them. And therefore there was never any question of giving up. So when I say I really do not know, I think that would be the truth. Most of the traditional teachers go through, give up, practice, sacrifice, control; they sit under a tree and come upon clarity. SW: Then, another thing I would like to ask is, in your teachings, sensitivity, understanding, passive awareness, are factors that must saturate one's living. How did you come upon this? A: You may have had nothing to give up and therefore no discipline, no sadhana, but what about people who have something to give up? Krishnamurti: You are asking how I came upon this? I really could not tell you. Why do you bother about it? What importance is it how I got it? SW: It is curiosity, it is joy. Krishnamurti: Let us go beyond that. SW: The moment you say awareness, attention, sensitivity, one is so full of wonder, appreciation. How did you come to this? How is it that this man is able to talk like this? And when we analyse what you say, it is so scientific, rational and so full of meaning. Krishnamurti: You know the story of how the boy was picked up; he was born in the most orthodox Brahmin family; he was not conditioned by the tradition nor by any other factors through life - as a Hindu, as a theosophist. It did not touch him. First of all, I do not know why it did not touch him. A: This question which he asks may be put in another idiom. How did it happen that a person who was in the midst of an environment which laid maximum stress on phenomenal life did not get caught in that life? SW: K came by it. He is not able to explain but he talks and he uses certain terms and the whole logic of it is there; and it is a wonder to the listener how without anything he has come to it and yet there is logic. Krishnamurti: How is it that a man like K, not having read the sacred books, the scriptures of the east or west, how is it that not having experienced, given up, sacrificed, gone through the gamut of all this, how does he say these things? I really could not say, Sir. A: You gave the answer a minute ago; you said wisdom is not personal. Krishnamurti: But he says how is it that you got the wisdom without all this? SW: I am not asking how he came by it but in his talk there is such cogency, rationality, such perfect logical sequences. It comes and the listener finds beauty, joy. It is in his heart. Krishnamurti: When you say it has come because it is in his heart, I do not know how to put it. It comes. I do not know how; not from the heart or from the mind, but it comes. Or would you say, Sir, that it would come to any person who is really non-selfish? SW: Perfectly, yes. Krishnamurti: I think it would be the most logical answer. SW: Or is it that you saw the misery of mankind and then got it? Krishnamurti: No. To answer this question really properly, completely, one has to go into the whole question - there was that boy who was picked up; he went through all kinds of things - he was proclaimed the Messiah, he was worshipped, enormous amounts of property were given to him, he had a great following. All that did not touch him. He gave up land as he accepted land. There was that boy and he had never read philosophy, psychology, the sacred books and he never practised anything. And there was the quality of speaking from emptiness. SW: Yes, yes. Krishnamurti: You understand, Sir, there is never any accumulation from which he speaks. So when you ask such a question, "How do you say these things?," that involves a much greater question, which is, whether wisdom or whatever you would like to call it, can be contained in any particular consciousness or it lies beyond all particular consciousness? Sir, look at this valley, the hills, the trees, the rocks - the valley is all that. Without the content of the valley, there is no valley. Now, if there is no content in consciousness, there is no consciousness - in the sense of the limited. When you ask a question, "How is it that he says these things?" I really do not know. But it can be answered, that when it happens, the mind is completely empty. This does not mean that you become a medium. SW: I derive from this, that infinity is beauty, rationality, logic. It is full of symmetry in its expression. Krishnamurti: Sir, having said that which we just now said, what do you want to find out? You have capacity, you have read a great deal, you have knowledge, experience, you have practised and meditated - from there, ask. SW: Consciousness is bondage. Only from emptiness can one have entry into it. Krishnamurti: So you are asking how can a human being empty the mind? SW: There is a traditional idea of the adhikari, the person who can learn. And the traditional idea is that there are levels or differences in the persons who can receive or learn. What he can learn, depends on that difference. There are three levels. In the orthodox texts, they are mentioned as sattva, rajas and tamas. Those who belong to the first category - sattva - can have understanding by listening to a teacher, of understanding. The rajas category have to listen and recollect when they face a problem of life. The tamas ones cannot learn because their minds are too gross. In order to make the mind subtle, there are many methods, upasanas. Yoga starts with breath-control, meditation, the standing on the head. Even then, they say the asanas are only meant as a cleansing. It is said, whatever you do, be passive, observe "what is". Krishnamurti: You say, as human beings are constituted, there are levels, gradations of receptivity. They are not through with the becoming process and for such people, is it possible to come upon this? SW: That is one part of it. The other is that with most people, there are moments of understanding. But they slip away. It is a constant struggle. What does one do? Krishnamurti: What is the question? SW: What is such a person to do? Krishnamurti: Knowing there are levels, is it possible to cut across these levels? A: Is that a question of time? SW: Can we cut across these levels or are there processes by which we can transcend the levels? R: Tradition says that a long process of time is necessary. SW: I do not agree with that. R: One must have the competence to understand. A: I say my life is a life of becoming. When I come and sit with you, you say time is irrelevant. I say "yes" because it is clear, but I am back again in the field of time, effort, etc., and this thing which I feel I understand, slips away. Krishnamurti: The question is fairly clear. The question is that when I listen, I seem to understand and when I go away it is gone. And the other point is, how is one who is not bright, who is not rational, to break through his conditioning and come upon it? What is your answer to this? SW: My answer from experience, the traditional answer, let man do some type of meditation by which the mind is made much more alert. Krishnamurti: That is, do certain practices, do certain exercises, breathing, etc., till the mind is capable of understanding. And the other who says when I listen to you, I understand but it slips away. These are the two problems. First of all take a mind that has no capacity; now, how is it capable of seeing? How is such a mind capable of seeing, understanding, without practice, without the time process? Time implies process, right? Without time, how is such a mind to come upon this? My mind is dull. My mind has not the clarity to understand this thing immediately. So you tell me to practice, to breathe, to eat less, you ask me to practice all the methods and systems which will help to make my mind sharp, clear sensitive. All that involves time and when you allow time, there are other factors which enter into the mind. If I have to go from here to there, to cover that distance takes time. In covering that distance there are other factors entering during the voyage so that I never reach there. Before I reach there I see something beautiful and I am carried away. The way is not a straight, narrow path on which I walk. Innumerable factors are happening. These incidents, happenings, impressions are going to change the movement of direction. And that thing which I am trying to understand is not a fixed point either. A: The point that it is not a fixed thing should be explored. Krishnamurti: I say my mind is confused, is disturbed, I do not understand. You tell me to understand by doing these things. So you have established understanding as a fixed point, and it is not a fixed point. SW: It is not a fixed point. Krishnamurti Obviously. If it is a fixed point, and I am going towards it, there are other factors which enter in my journey towards it and these factors are going to influence me much more than the end. A: That end is a projection of the unknowing mind. Krishnamurti: That way is not the way at all. First see it. It is not a fixed point, and it can never be a fixed point; therefore, I say that is a false thing altogether. Then as it is not the way, since you are denying the whole thing, you have wiped away a tremendous field - all practices, all meditations, all knowledge. Then what have I left? I am left with the fact that I am confused, that I am dull. Now, how do I know I am dull, how do I know I am confused? Only through comparison, because I see that you are very perceptive and I say, through comparison, through measurement, I am dull. I do not compare and I see what I have done through comparison. I have reduced myself to a state which I call dull through comparison, and I see that is not the way either. So I reject comparison. Am I dull then, if I do not compare? So I have rejected the system, a process, a fixed end which you have evolved as a means of enlightenment through time. I say comparison is not the way. Measurement means distance. SW: Does it mean, that this understanding is not a matter vitally connected with capacity at all? We started with capacity. Krishnamurti: I say I listen to you Swamiji but I do not understand. I do not know what it is that I do not understand, but you show me - time, process, fixed point, etc. You show it to me, and I deny them. So what has happened to my mind? In the very rejection, denial, the mind has become less dull. The rejection of the false makes the mind clear; and the rejection of comparison which is also false, makes the mind sharp. So, what have I left now? I know I am dull only in comparison with you. Dullness exists in my measuring myself with what is called brightness and I say I will not measure. Therefore, am I dull? I have completely rejected comparison and comparison means conformity. What have I left? The thing I have called dull is not dull. It is "what it is". What have I left at the end of all this? All that I have left is, I will not compare any more. I will not measure myself with somebody who is superior to me and I will not tread this path which is beautifully laid down for me. So I reject all the structures which man has imposed upon me to achieve enlightenment. So, where am I? I start from the beginning. I know nothing about enlightenment, understanding, process, comparison, becoming. I have thrown them away. I do not know. Knowledge is the means of getting hurt and tradition is the instrument by which I get hurt. I do not want that instrument and, therefore, I am not hurt. I start with complete innocence. Innocence means a mind that is incapable of being hurt. Now, I say to myself, why did they not see this simple fact that there is no fixed point. Why? Why did they pile all this on the human mind so that I have to wade through all this, to discard all this? It is very interesting, Sir. Why go through all this process if I have to discard it? Why did you not tell me do not compare; truth is not a fixed point? Do I flower in goodness through comparison? Can humility be gained through time, practice? Obviously not. And yet you have insisted on practice, why? When you insist on practice, you think that you are going to a fixed point. So you have deceived yourself and you are deceiving me. You do not say to me: you know nothing and I know nothing, let us find out if what all the things human beings have imposed on other human beings are true or false. They have said enlightenment is something to be achieved through time, through discipline, through the guru. Let us find out, search it out. Why have human beings imposed upon human beings something which is not true? Human beings have tortured themselves, castigated themselves to get enlightenment as though enlightenment was a fixed point. And they end up blind. I think that is why, Sir, the so-called man of error is much nearer the truth than the man who practises to reach the truth. A man who practises truth becomes impure, unchaste.

उडन खटोला 23/01/2016 - 22:30
मंडळी मी नास्तिक नाही . परंतु गुरुचरित्र असो वा अन्य धर्मग्रंथ , अगदी कुराण बायबल झेंद अवेसता काहीही असो ... हे ज्या काळात लिहिले गेले तो काळ व त्या काळातील लोकांची जगाबद्दलचे ज्ञान , वैज्ञानिक माहिती व वैश्विक जाणीव यावर मर्यादा होत्या हे मान्य करावेच लागेल. आजही आपण एखाद्या विषयात पूर्ण ज्ञानी आहोत असे म्हणता येत नाही ,याचे कारण आजतागायत पृथ्वीखेरीज अन्यत्र पाणी नाही ,त्यामुळे अन्यत्र जीवसृष्टी नाही . व परग्रहस्थ एलियन अथवा देव हे कविकल्पना आहे ,असे म्हणत असू ...परंतु नुकत्याच हाती आलेल्या माहितीवरून चंद्र व मंगल ग्रहांवर पाणी आहे व इतर ग्रह/उपग्रह इत्यादींवर देखील पाणी ,हवा अथवा जीवसृष्टि आहे अथवा असू शकते असे शास्त्रज्ञ म्हणू लागलेत , साहजिकच आतापर्यंत चे कथित विज्ञानवादी व नास्तिक म्हणा हवेतर आता तोंडावर आपटले आहेत ...असो तर मला सांगायचे ते असे की जसजसा काळ पुढे जाईल तसतसे नवीन शोध लागत जातील , नवीन माहिती पुढे येईल . छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे 1640 साली जर कोणी मनुष्य आजच्यासारखा मोबाइल घेवून आला असता ,तर त्याला नक्कीच देव समजून चमत्कार म्हणून गणला गेला असता ...... साहजिकच माझे असे मत आहे की "गुरु"व गुरुभक्ती ही संकल्पना मागच्या काळात जरी पॉप्युलर असली तरी आजच्या काळात ती जशीच्या तशी स्वीकारणे अवघड आहे... व्यावहारिक गुरु व मोक्षगुरू असे दोन भेद असतात ... आज अध्यात्माचा बाजार बघता मोक्षगुरू कोणी नाहीच ,कारण सगळे गुरुकडे हे दे ते दे म्हणून मागतच असतात ... असा सगळा प्रकार आहे. त्यातच भोंदू गुरूंचा देखील सुळसुळाट झालेला आहे. धर्म अन अध्यात्माच्या नावाखाली ब्लॅक मॅजिक चे काले धंदे करून पोत भरणारे अन भक्तांची वाट लावणारे क्षुद्रगुरू देखील आहेत यास्तव आंधळी गुरुभक्ती नसावी ,असेच सांगावेसे वाटते

आनन्दा 23/01/2016 - 09:21
एक छोटासा प्रश्न - तुम्ही आस्तिक आहात, नास्तिक आहात, विज्ञानवादी की अज्ञेयवादी? स्पष्ट विचारतो कारण नंतर चर्चा करणे सोपे जाईल. राग नसावा.

In reply to by आनन्दा

सतिश गावडे 23/01/2016 - 14:02
तुम्ही आता ज्या पायरीवरुन हा प्रश्न विचारत आहात त्या पायरीच्या वरच्या पायरीवर गेलात की हा प्रश्नच पडणार नाही.

In reply to by सतिश गावडे

आनन्दा 23/01/2016 - 16:02
नाही हो.. लेखक यापैकी कोणत्या कॅतेगरीत बसतो हे कळले की तो कोणत्या प्रकारची चर्चा करण्यास उत्सुक आहे ते देखील कळते. नाहीतर मग आपण दिलेले सगळे प्रतिसाद व्यर्थ जातात. जुना अनुभव आहे म्हणून अगोदरच विचारतोय इतकेच. अजून तरी मला लेखकाची प्रतिमा संशोध अशीच दिसतेय. बघू, पुढच्या लेखांमधून भूमिका स्पष्ट होईल तेव्हा बघू.

In reply to by आनन्दा

आपले प्रतिसाद व्यर्थ जाणार नाहीत. आस्तिकांच्या बाजूने असले तर उदाहरण म्हणुन श्री शरद सर, किसना, यशोधरा, यांचा एक गट आस्तिक बाजूने आपल्या प्रतिसादाला लै भारी म्हणतील. नास्तिकांच्या बाजून आपण असाल तर आमचे कर्णधार यनावाला, धन्या, प्रचेतस आणि मी अंदाज पाहुन कधी इकडे कधी तिकडे राहीन. आपले प्रतिसाद व्यर्थ जाणार नाहीत तेव्हा लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

आनन्दा 23/01/2016 - 16:43
नाही हो.. लेखक यापैकी कोणत्या कॅतेगरीत बसतो हे कळले की तो कोणत्या प्रकारची चर्चा करण्यास उत्सुक आहे ते देखील कळते. नाहीतर मग आपण दिलेले सगळे प्रतिसाद व्यर्थ जातात. जुना अनुभव आहे म्हणून अगोदरच विचारतोय इतकेच. अजून तरी मला लेखकाची प्रतिमा संशोध अशीच दिसतेय. बघू, पुढच्या लेखांमधून भूमिका स्पष्ट होईल तेव्हा बघू.

सतिश गावडे 23/01/2016 - 15:52
ज्ञानीयांचा राजा, महाविष्णूचा अवतार असलेला ज्ञानेश्वर आपले सर्व कर्तुत्व केवळ दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या भावावर ओवाळून मोकळा कसा काय होतो ?
यातला "महाविष्णूचा अवतार" हा हरदासी कथेचा भाग सोडून दया. निवृत्तीनाथ हे जरी ज्ञानदेवांचे दोन वर्षांनी मोठे असलेले बंधू असले तरी ते ज्ञानदेवांचे गुरु होते. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे जरी महाराष्ट्रातील भागवत धर्माचे किंवा वारकरी पंथाचे अध्वर्यू असले तरीही हे दोघेही नाथपंथीय होते. आणि ते आपली नाथपंथीय गुरुपरंपरा कधीच विसरले नाहीत. ज्ञानदेव स्वतः आपल्या गुरू परंपरेबद्दल एका अभंगात म्हणतातः आदीनाथ गुरू सकळ सिद्धांचा | मच्छींद्र तयाचा मुख्य शिष्य || मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला | गोरक्ष वदला गहीनीप्रती || गहिनीप्रसादे निवृत्ती दातार | ज्ञानदेवा सार चोजविले || ज्ञानदेव आपले सारे कर्तुत्व आपल्या गुरूवर ओवाळून टाकतात याचा थोडाफार खुलासा नाथ संप्रदायाच्या साहित्यात मिळतो. शिव पार्वतीला समुद्रकिनारी आत्मज्ञान सांगत असताना ते एका माशाने ऐकले या दंतकथेबद्दल काही लिहायचे नाही मात्र मच्छींद्रनाथ हे नाथसंप्रदायाचे प्रथम प्रसारक मानले तरी नाथ संप्रदायाचा खरा विस्तार केला तो त्यांच्या शिष्याने, गोरक्षाने. नाथ संप्रदायात गोरक्षाचा शब्द शेवटचा मानला जायचा. आणि गोरक्षनाथांची आपल्या गुरूवर, मच्छिंद्रनाथांवर निस्सिम श्रद्धा होती. याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत ज्या "नवनाथ भक्तिसार" सारख्या ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. गोरक्षनाथांची ही गुरुभक्तीची शिकवण नाथ संप्रदायातील सर्वांनीच शिरोधार्य मानली. ज्ञानदेव गोरक्षनाथांच्या शिष्याच्या शिष्याचे शिष्य. त्यामुळे ज्ञानदेवांची गुरुभक्ती अवाजवी वाटली तरी तिचे मुळ त्यांच्या नाथ परंपरेच्या शिकवणीत आहे. गोरक्षनाथ गुरूबद्दल काय म्हणतात ते त्यांच्या "गोरखबाणी"तील "सबदीं"मध्ये वाचायला मिळते. वानगीदाखल काही सबदी: घटि घटि गोरष फिरै निरूता को घट जागे को घट सूता घटि घटि गोरष घटि घटि मीन आपा परचै गुरूमुषि चीन्ह भावार्थः प्रत्येक शरीरात गोरक्ष आत्मस्वरूपात चाहूल न देता फिरत असतो. काही व्यक्ती आत्मजागृत असतात तर काही त्याबाबत जाग आलेली नसते. प्रत्येक शरीरात गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथ आत्मरुपाने आहेत. गुरूमुखाने आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर शिष्य परमपदास पोहचतो. मांन्यां सबद चुकाया दंद निहचै राजा भरथरी परचै गोपीचंद निहचै नरवै बॅ निरदंद परचै जोगी परमानंद भावार्थः ज्याने गुरूवचन शिरोधार्य मानले त्याची द्वैतातून सुटका होते. गुरुवचनावर विश्वास ठेवल्याने राजा गोपीचंद आणि भर्तृहरी हे द्वैताद्वैताच्या पलिकडे गेले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाला. कोई बादी कोई बिबादी जोगी कौं बाद न करनां अठसठी तीरथ समंदि समावैं यूं जोगी कौं गुरूमुषि जरनां भावार्थः कोणाला वाद-विवादामध्ये रस असतो, कोणी अनाठायी वाद उकरून काढतो. योग्याने या सार्‍या वादांपासून दूर रहावे. अडुसष्ठ नद्यांचे पाणी समुद्रालाच मिळते त्याप्रमाणे शिष्याने गुरुला शरण जावे. गुरूवचन शिरोधार्य मानावे. गगन मंडलमे उंघा कूबा तहा अमृत का बासा सगुरा होई सु भरि भरि पीवै निगुरा जाइ पियासा भावार्थः गगनमंडळात एक उपड्या तोंडाची विहीर, जी सदैव अमृताने भरलेली असते. सद्गुरू प्रसादाने ते अमृत शिष्याला पोटभर प्यायला मिळते. ज्याला सदगुरूचा लाभ नाही झाला तो मात्र तहानलेलाच राहतो. इतकेच नव्हे तर स्वतः मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणतातः कहे मछिंदर सुनरे गोरख | जीनो ऊपर जाना || कृपा भई जब सदगुरूजीकी | आप आपकू चिन्हा || हे सारे वाचले की ज्ञानदेवांनी ठायी ठायी केलेल्या गुरू गुणगानाचे नवल वाटत नाही. ते आपल्या नाथ संप्रदायाच्या गुरू परंपरेला साजेल असेच वागले होते. ज्ञानदेव आपल्या समकालीन तसेच नंतरच्या पीढयांसाठी आदर्श शिष्य कसा असावा याचे उदाहरण ठरले. वारकरी संप्रदायातील संतांनी ज्ञानदेवांचाच कित्ता गिरवून गुरूमहिमा गायला.

पैसा 23/01/2016 - 17:16
लेख आवडला आणि सतिश गावडेचा प्रतिसादही. पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत.

मारवा 23/01/2016 - 20:03
जे कृष्णमुर्ती या तत्वज्ञा ची गुरु या संकल्पनेवर केलेली चर्चा अत्यंत मार्मिक मुलगामी अशी आहे. ज्या कोणाला या वेगळ्या दिशेने केलेल्या विश्लेषणात रस असेल त्यांच्यासाठी हा कॉपी पेस्ट चर्चा उतारा. मुळ पुस्तक ट्रॅडिशन अ‍ॅन्ड रीव्होल्युशन Tradition and Revolution Dialogue 21 Rishi Valley 23rd January 1971 'The Guru, Tradition and Freedom' Krishnamurti: Cou1d we enquire - not only from the traditional point of view but also relate the who1e field of tradition to what we have been talking about, to see the divergence, the contradictions, the similarities and dissimilarities? And a1so see if there is anything new in what we are saying. Let us discuss this; question it back and forth. A: We might start with the four purusharthas - dharma, artha, kama and moksha. If we examine the traditional approach to living, we see that tradition begins with the fact that human existence has these four aspects and each of them is vital, essential for the development of understanding. Krishnamurti: Should we not begin with the meaning of it all? A: The fundamentalists started with the meaning of it all, with the four aspects. Krishnamurti: Should we not enquire what it all means - human existence, human sorrow, conflict? What does it all mean? How do the professionals answer this question? SW: In the tradition, we find two clear directions. The orthodox direction which goes by verbal interpretation of facts and the breakaway tradition, as seen in Dattatreya and the yoga vasishtha. The seers who broke away, said "no guru", "We have discovered it for ourselves", "I will not swear by the Vedas", "the whole of nature, the whole world is my guru", "observe and understand the world". In Buddha also, there was a breaking away. His teaching represents the core of the breakaway pattern. Those who broke away were closely linked with life. If you read the yoga vasishtha, it says that the mind is full of thoughts, conflicts; and these conflicts arise because of desire and fear; unless you are able to resolve them, you cannot understand. It talks of negative thinking. Max Mueller and some others misinterpreted the word nirodha. The word does not mean suppression, it means negation. A great deal is said about gurus. The yoga vasishtha says that giving initiation and such other actions are meaningless. Awakening of the disciple is in right understanding and in awareness. That alone is the most primary responsible fact. These essentials are the core of the breakaway tradition. R: And yet there are many places in the yoga vasishtha where it says without a guru, you cannot find anything. A: Breakaway from what? If it is a breakaway from the social system, the breakaway tradition also continues the social system. SW: To the problem of understanding, tradition gives a formal verbal approach. In the breakaway tradition, this is not so. The breakaway is not from society. Both these traditions exist. In the mathas or monasteries, they talked of the Vedas but what they said had nothing to do with life; there were others who related all that they understood to life. But whatever was said had nothing to do with the society. R: How is it that the guru tradition has become so important? Krishnamurti: Shall we discuss this question of guru? Shall we begin with that? What does the word "guru" mean? SW: "Desika" is the right word, not guru. Desika means one who helps to awaken the disciple; one who helps the seeker to understand. The word means one who learns. R: The disciple is called shishya. Shishya is one who is capable of learning. SW: Guru means vast, beyond, great. Krishnamurti: The guru is one who is great, beyond, one who is profound, then what relationship has he to a disciple? SW: In the Upanishads, it is one of love and compassion. The Upanishads maintain that compassion is the contact between the guru and the disciple. Krishnamurti: How has the tradition now become authoritarian? How has a sense of discipline, of following, of acceptance of whatever the guru says, how has that been introduced into the relationship? The authoritarian, compulsive, destructive relationship comes in the way of real thinking, it destroys initiative. How has this relationship come into being? SW: It is difficult to say. The two approaches must have existed for a long time. In one tradition, the guru is taken as a friend, as a person the disciple loves; in that the guru is not authoritarian at all. The other tradition exploits. It wants authority, followers. A: Swamiji's main point is that there has not been a homogenous stream. There is the outsider and the conformist. A non-conformist is one who rejects society; he is outside society. R: We come back again to your first question - what is it all about, apart from the question of gurus what is the fundamental answer to life? Krishnamurti: I wonder if we could find out. Could you dig into it? Could you dig everything out of me? You understand what I mean? You come to a well and you get water according to the size of your bucket; whatever vessel you carry, that amount of water you get. You have read a great deal of the ancient literature, you have practised, you have read what we have talked about. You are well-equipped from the traditional point of view, and you know what is happening in the world. Now, you and I meet. Dig out of me as much as you can. Question me about everything, from the beginning to the end. Ques- tion deeply as the conformist and as the non-conformist, as a guru, as a non-guru, as a disciple and as a non-disciple. It is like going to a well with tremendous thirst, wanting to find out everything. Do it that way, Sir. Then I think it will be profitable. SW: Then can I be absolutely free? Krishnamurti: Break all the windows, because I feel wisdom is infinite. It has no limits, and because it has no frontiers, it is totally impersonal. So with all your experience, knowledge and understanding of tradition and the breakaway pattern which also becomes tradition, with what you know and what you have understood, from your own meditations, from your own life, you come to me. Do not be satisfied by just a few words. Dig deep. SW: I would like to know, how you came to it yourself? Krishnamurti: You want to know how this person came upon it? I could not tell you. You see, Sir, he apparently never went through any practice, discipline, jealousy, envy, ambition, competition, wanting power, position, prestige, fame. He did not want any of them. And therefore there was never any question of giving up. So when I say I really do not know, I think that would be the truth. Most of the traditional teachers go through, give up, practice, sacrifice, control; they sit under a tree and come upon clarity. SW: Then, another thing I would like to ask is, in your teachings, sensitivity, understanding, passive awareness, are factors that must saturate one's living. How did you come upon this? A: You may have had nothing to give up and therefore no discipline, no sadhana, but what about people who have something to give up? Krishnamurti: You are asking how I came upon this? I really could not tell you. Why do you bother about it? What importance is it how I got it? SW: It is curiosity, it is joy. Krishnamurti: Let us go beyond that. SW: The moment you say awareness, attention, sensitivity, one is so full of wonder, appreciation. How did you come to this? How is it that this man is able to talk like this? And when we analyse what you say, it is so scientific, rational and so full of meaning. Krishnamurti: You know the story of how the boy was picked up; he was born in the most orthodox Brahmin family; he was not conditioned by the tradition nor by any other factors through life - as a Hindu, as a theosophist. It did not touch him. First of all, I do not know why it did not touch him. A: This question which he asks may be put in another idiom. How did it happen that a person who was in the midst of an environment which laid maximum stress on phenomenal life did not get caught in that life? SW: K came by it. He is not able to explain but he talks and he uses certain terms and the whole logic of it is there; and it is a wonder to the listener how without anything he has come to it and yet there is logic. Krishnamurti: How is it that a man like K, not having read the sacred books, the scriptures of the east or west, how is it that not having experienced, given up, sacrificed, gone through the gamut of all this, how does he say these things? I really could not say, Sir. A: You gave the answer a minute ago; you said wisdom is not personal. Krishnamurti: But he says how is it that you got the wisdom without all this? SW: I am not asking how he came by it but in his talk there is such cogency, rationality, such perfect logical sequences. It comes and the listener finds beauty, joy. It is in his heart. Krishnamurti: When you say it has come because it is in his heart, I do not know how to put it. It comes. I do not know how; not from the heart or from the mind, but it comes. Or would you say, Sir, that it would come to any person who is really non-selfish? SW: Perfectly, yes. Krishnamurti: I think it would be the most logical answer. SW: Or is it that you saw the misery of mankind and then got it? Krishnamurti: No. To answer this question really properly, completely, one has to go into the whole question - there was that boy who was picked up; he went through all kinds of things - he was proclaimed the Messiah, he was worshipped, enormous amounts of property were given to him, he had a great following. All that did not touch him. He gave up land as he accepted land. There was that boy and he had never read philosophy, psychology, the sacred books and he never practised anything. And there was the quality of speaking from emptiness. SW: Yes, yes. Krishnamurti: You understand, Sir, there is never any accumulation from which he speaks. So when you ask such a question, "How do you say these things?," that involves a much greater question, which is, whether wisdom or whatever you would like to call it, can be contained in any particular consciousness or it lies beyond all particular consciousness? Sir, look at this valley, the hills, the trees, the rocks - the valley is all that. Without the content of the valley, there is no valley. Now, if there is no content in consciousness, there is no consciousness - in the sense of the limited. When you ask a question, "How is it that he says these things?" I really do not know. But it can be answered, that when it happens, the mind is completely empty. This does not mean that you become a medium. SW: I derive from this, that infinity is beauty, rationality, logic. It is full of symmetry in its expression. Krishnamurti: Sir, having said that which we just now said, what do you want to find out? You have capacity, you have read a great deal, you have knowledge, experience, you have practised and meditated - from there, ask. SW: Consciousness is bondage. Only from emptiness can one have entry into it. Krishnamurti: So you are asking how can a human being empty the mind? SW: There is a traditional idea of the adhikari, the person who can learn. And the traditional idea is that there are levels or differences in the persons who can receive or learn. What he can learn, depends on that difference. There are three levels. In the orthodox texts, they are mentioned as sattva, rajas and tamas. Those who belong to the first category - sattva - can have understanding by listening to a teacher, of understanding. The rajas category have to listen and recollect when they face a problem of life. The tamas ones cannot learn because their minds are too gross. In order to make the mind subtle, there are many methods, upasanas. Yoga starts with breath-control, meditation, the standing on the head. Even then, they say the asanas are only meant as a cleansing. It is said, whatever you do, be passive, observe "what is". Krishnamurti: You say, as human beings are constituted, there are levels, gradations of receptivity. They are not through with the becoming process and for such people, is it possible to come upon this? SW: That is one part of it. The other is that with most people, there are moments of understanding. But they slip away. It is a constant struggle. What does one do? Krishnamurti: What is the question? SW: What is such a person to do? Krishnamurti: Knowing there are levels, is it possible to cut across these levels? A: Is that a question of time? SW: Can we cut across these levels or are there processes by which we can transcend the levels? R: Tradition says that a long process of time is necessary. SW: I do not agree with that. R: One must have the competence to understand. A: I say my life is a life of becoming. When I come and sit with you, you say time is irrelevant. I say "yes" because it is clear, but I am back again in the field of time, effort, etc., and this thing which I feel I understand, slips away. Krishnamurti: The question is fairly clear. The question is that when I listen, I seem to understand and when I go away it is gone. And the other point is, how is one who is not bright, who is not rational, to break through his conditioning and come upon it? What is your answer to this? SW: My answer from experience, the traditional answer, let man do some type of meditation by which the mind is made much more alert. Krishnamurti: That is, do certain practices, do certain exercises, breathing, etc., till the mind is capable of understanding. And the other who says when I listen to you, I understand but it slips away. These are the two problems. First of all take a mind that has no capacity; now, how is it capable of seeing? How is such a mind capable of seeing, understanding, without practice, without the time process? Time implies process, right? Without time, how is such a mind to come upon this? My mind is dull. My mind has not the clarity to understand this thing immediately. So you tell me to practice, to breathe, to eat less, you ask me to practice all the methods and systems which will help to make my mind sharp, clear sensitive. All that involves time and when you allow time, there are other factors which enter into the mind. If I have to go from here to there, to cover that distance takes time. In covering that distance there are other factors entering during the voyage so that I never reach there. Before I reach there I see something beautiful and I am carried away. The way is not a straight, narrow path on which I walk. Innumerable factors are happening. These incidents, happenings, impressions are going to change the movement of direction. And that thing which I am trying to understand is not a fixed point either. A: The point that it is not a fixed thing should be explored. Krishnamurti: I say my mind is confused, is disturbed, I do not understand. You tell me to understand by doing these things. So you have established understanding as a fixed point, and it is not a fixed point. SW: It is not a fixed point. Krishnamurti Obviously. If it is a fixed point, and I am going towards it, there are other factors which enter in my journey towards it and these factors are going to influence me much more than the end. A: That end is a projection of the unknowing mind. Krishnamurti: That way is not the way at all. First see it. It is not a fixed point, and it can never be a fixed point; therefore, I say that is a false thing altogether. Then as it is not the way, since you are denying the whole thing, you have wiped away a tremendous field - all practices, all meditations, all knowledge. Then what have I left? I am left with the fact that I am confused, that I am dull. Now, how do I know I am dull, how do I know I am confused? Only through comparison, because I see that you are very perceptive and I say, through comparison, through measurement, I am dull. I do not compare and I see what I have done through comparison. I have reduced myself to a state which I call dull through comparison, and I see that is not the way either. So I reject comparison. Am I dull then, if I do not compare? So I have rejected the system, a process, a fixed end which you have evolved as a means of enlightenment through time. I say comparison is not the way. Measurement means distance. SW: Does it mean, that this understanding is not a matter vitally connected with capacity at all? We started with capacity. Krishnamurti: I say I listen to you Swamiji but I do not understand. I do not know what it is that I do not understand, but you show me - time, process, fixed point, etc. You show it to me, and I deny them. So what has happened to my mind? In the very rejection, denial, the mind has become less dull. The rejection of the false makes the mind clear; and the rejection of comparison which is also false, makes the mind sharp. So, what have I left now? I know I am dull only in comparison with you. Dullness exists in my measuring myself with what is called brightness and I say I will not measure. Therefore, am I dull? I have completely rejected comparison and comparison means conformity. What have I left? The thing I have called dull is not dull. It is "what it is". What have I left at the end of all this? All that I have left is, I will not compare any more. I will not measure myself with somebody who is superior to me and I will not tread this path which is beautifully laid down for me. So I reject all the structures which man has imposed upon me to achieve enlightenment. So, where am I? I start from the beginning. I know nothing about enlightenment, understanding, process, comparison, becoming. I have thrown them away. I do not know. Knowledge is the means of getting hurt and tradition is the instrument by which I get hurt. I do not want that instrument and, therefore, I am not hurt. I start with complete innocence. Innocence means a mind that is incapable of being hurt. Now, I say to myself, why did they not see this simple fact that there is no fixed point. Why? Why did they pile all this on the human mind so that I have to wade through all this, to discard all this? It is very interesting, Sir. Why go through all this process if I have to discard it? Why did you not tell me do not compare; truth is not a fixed point? Do I flower in goodness through comparison? Can humility be gained through time, practice? Obviously not. And yet you have insisted on practice, why? When you insist on practice, you think that you are going to a fixed point. So you have deceived yourself and you are deceiving me. You do not say to me: you know nothing and I know nothing, let us find out if what all the things human beings have imposed on other human beings are true or false. They have said enlightenment is something to be achieved through time, through discipline, through the guru. Let us find out, search it out. Why have human beings imposed upon human beings something which is not true? Human beings have tortured themselves, castigated themselves to get enlightenment as though enlightenment was a fixed point. And they end up blind. I think that is why, Sir, the so-called man of error is much nearer the truth than the man who practises to reach the truth. A man who practises truth becomes impure, unchaste.

उडन खटोला 23/01/2016 - 22:30
मंडळी मी नास्तिक नाही . परंतु गुरुचरित्र असो वा अन्य धर्मग्रंथ , अगदी कुराण बायबल झेंद अवेसता काहीही असो ... हे ज्या काळात लिहिले गेले तो काळ व त्या काळातील लोकांची जगाबद्दलचे ज्ञान , वैज्ञानिक माहिती व वैश्विक जाणीव यावर मर्यादा होत्या हे मान्य करावेच लागेल. आजही आपण एखाद्या विषयात पूर्ण ज्ञानी आहोत असे म्हणता येत नाही ,याचे कारण आजतागायत पृथ्वीखेरीज अन्यत्र पाणी नाही ,त्यामुळे अन्यत्र जीवसृष्टी नाही . व परग्रहस्थ एलियन अथवा देव हे कविकल्पना आहे ,असे म्हणत असू ...परंतु नुकत्याच हाती आलेल्या माहितीवरून चंद्र व मंगल ग्रहांवर पाणी आहे व इतर ग्रह/उपग्रह इत्यादींवर देखील पाणी ,हवा अथवा जीवसृष्टि आहे अथवा असू शकते असे शास्त्रज्ञ म्हणू लागलेत , साहजिकच आतापर्यंत चे कथित विज्ञानवादी व नास्तिक म्हणा हवेतर आता तोंडावर आपटले आहेत ...असो तर मला सांगायचे ते असे की जसजसा काळ पुढे जाईल तसतसे नवीन शोध लागत जातील , नवीन माहिती पुढे येईल . छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे 1640 साली जर कोणी मनुष्य आजच्यासारखा मोबाइल घेवून आला असता ,तर त्याला नक्कीच देव समजून चमत्कार म्हणून गणला गेला असता ...... साहजिकच माझे असे मत आहे की "गुरु"व गुरुभक्ती ही संकल्पना मागच्या काळात जरी पॉप्युलर असली तरी आजच्या काळात ती जशीच्या तशी स्वीकारणे अवघड आहे... व्यावहारिक गुरु व मोक्षगुरू असे दोन भेद असतात ... आज अध्यात्माचा बाजार बघता मोक्षगुरू कोणी नाहीच ,कारण सगळे गुरुकडे हे दे ते दे म्हणून मागतच असतात ... असा सगळा प्रकार आहे. त्यातच भोंदू गुरूंचा देखील सुळसुळाट झालेला आहे. धर्म अन अध्यात्माच्या नावाखाली ब्लॅक मॅजिक चे काले धंदे करून पोत भरणारे अन भक्तांची वाट लावणारे क्षुद्रगुरू देखील आहेत यास्तव आंधळी गुरुभक्ती नसावी ,असेच सांगावेसे वाटते
लेखनविषय:
लेखनप्रकार
( भाग १. भारतात गुरूभक्ती का रुजली असावी ? थोडा इतिहास. भागे २.. मला वाटते.) गुरू ही भारतीय संस्कृतीतली एक महत्वाची संकल्पना आहे. अध्यात्म तर सोडाच पण संगीत, नृत्य अशा ललित कलांमध्येही ही गुरूभक्ती म्हणजे टोकाची, अंतीम श्रद्धेची, भावना आहे/ होती असे आढळून येते. भावूक, श्रद्धाळू शिष्याचे सोडा, तुम्ही त्याच्याकडे कणवेने, गरीब बिचारा, त्याला अक्कल नाही, अशा विविध दृष्टीकोनातून पाहू शकता. विषेशत: त्या विषयातले खोल ज्ञान आपणास नसेल तर अशी भुमिका घेणे सोपे जाते.

१०० स्मार्ट सिटी आव्हाने की स्मार्ट नेत्यांची कसोटी

नितीनचंद्र ·

खेडूत 23/01/2016 - 22:03
आत्ता एबीपी मझावर तेल अवीव शहराची फिल्म लागली होती. यू त्युब वर आली तर नक्की पहा. ते २०१४ मधील सर्वांत स्मार्ट शहर ठरले. सर्वांत जास्त भर लोकसहभागाचा होता. आपल्याकडे नेमके तेच होणार नाही आणि अफाट लोक्संख्या. फारच दूरचा प्रवास आहे खरा!

"पिंपरी- चिंचवड्ला" सामान्यांचे जीवन सुखदायी होईल असा आराखडा मांडणारा नेता अद्याप नाही. तो निर्माण होईल अशी सध्याची नेत्यांची फळी पाहता दिसत नाही. ह्या वाक्यातील "पिंपरी-चिंचवडच्या" जागी कुठलेही गाव टाकले तरी चालण्यासारखे आहे.

पिंपरी- चिंचवड्ला सामान्यांचे जीवन सुखदायी होईल असा आराखडा मांडणारा नेता अद्याप नाही. तो निर्माण होईल अशी सध्याची नेत्यांची फळी पाहता दिसत नाही.
मी सर्वप्रथम २००२ साली पिंपरी चिंचवडमध्ये राहिलो आहे व नंतरही अधून मधून भेट दिली आहे. माझ्या निरिक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातल्या इतर अनेक मोठ्या शहरांपेक्षा उत्तमपणे चालवलेला शहरी भाग म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भाग. शहरात राहणार्‍या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा घटक म्हणजे रस्ते. रस्त्यांच्या बाबतीत पिंपरी चिंचवडची स्थिती खरच चांगली होती (अजूनही असावी असा अंदाज आहे). पूर्वी वाचल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मनपाला आशियातल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिकेचा पुरस्कार मिळाला होता. बहुधा अनिल डिग्गीकर त्या काळात मनपा आयुक्त होते. शेजारच्याच पुणे मनपाचा गलथान कारभार पाहिला तर पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकच कौतुक करावेसे वाटते.

In reply to by श्रीरंग_जोशी

बबन ताम्बे 25/01/2016 - 18:38
निगडी ते दापोडी कार/बाईकने पंधरा ते वीस मिनिटात , पण हॅरीस ब्रीजच्यापुढे नेहमीची बोंब. तिच गोष्ट रावेत ते औंध (पिंचि हद्द) आणि त्यापुढे पुणे कॉर्पोरेशन हद्द. पिंपरी-चिंचवड हद्दीतून जाणारा जुना मुंबई पुणे रोड खुपच देखणा केला आहे. प्राधीकरणातील रोड देखील खूप प्रशस्त आहेत. चांगल्याला चांगलेच म्हणावे. त्या तुलनेत पुणे महापालीका क्षेत्रात जी नवीन डेव्हलपमेंट झाली तिथे रोड प्लानींगच्या नावाने बोंबच आहे. उदा. कल्याणीनगर, विमान नगर मधील अंतर्गत रस्ते, नवा विमानतळ रस्ता, मगरपट्टा आणि अ‍ॅमनोरा पार्कमधून जाणारा बाय पास रस्ता. जिकडे जावे तिथे वहातूक कोंडी. आमच्या एका मॅनेजरचे वहातूक कोंडीमुळे विमान हुकले. ते पण कल्याणीनगरपासून लोहगाव विमानतळ गाठताना. अंतर फक्त चार किमी . पण वहातुक कोंडीत एक तास अडकला.

खेडूत 23/01/2016 - 22:03
आत्ता एबीपी मझावर तेल अवीव शहराची फिल्म लागली होती. यू त्युब वर आली तर नक्की पहा. ते २०१४ मधील सर्वांत स्मार्ट शहर ठरले. सर्वांत जास्त भर लोकसहभागाचा होता. आपल्याकडे नेमके तेच होणार नाही आणि अफाट लोक्संख्या. फारच दूरचा प्रवास आहे खरा!

"पिंपरी- चिंचवड्ला" सामान्यांचे जीवन सुखदायी होईल असा आराखडा मांडणारा नेता अद्याप नाही. तो निर्माण होईल अशी सध्याची नेत्यांची फळी पाहता दिसत नाही. ह्या वाक्यातील "पिंपरी-चिंचवडच्या" जागी कुठलेही गाव टाकले तरी चालण्यासारखे आहे.

पिंपरी- चिंचवड्ला सामान्यांचे जीवन सुखदायी होईल असा आराखडा मांडणारा नेता अद्याप नाही. तो निर्माण होईल अशी सध्याची नेत्यांची फळी पाहता दिसत नाही.
मी सर्वप्रथम २००२ साली पिंपरी चिंचवडमध्ये राहिलो आहे व नंतरही अधून मधून भेट दिली आहे. माझ्या निरिक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातल्या इतर अनेक मोठ्या शहरांपेक्षा उत्तमपणे चालवलेला शहरी भाग म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भाग. शहरात राहणार्‍या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा घटक म्हणजे रस्ते. रस्त्यांच्या बाबतीत पिंपरी चिंचवडची स्थिती खरच चांगली होती (अजूनही असावी असा अंदाज आहे). पूर्वी वाचल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मनपाला आशियातल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिकेचा पुरस्कार मिळाला होता. बहुधा अनिल डिग्गीकर त्या काळात मनपा आयुक्त होते. शेजारच्याच पुणे मनपाचा गलथान कारभार पाहिला तर पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकच कौतुक करावेसे वाटते.

In reply to by श्रीरंग_जोशी

बबन ताम्बे 25/01/2016 - 18:38
निगडी ते दापोडी कार/बाईकने पंधरा ते वीस मिनिटात , पण हॅरीस ब्रीजच्यापुढे नेहमीची बोंब. तिच गोष्ट रावेत ते औंध (पिंचि हद्द) आणि त्यापुढे पुणे कॉर्पोरेशन हद्द. पिंपरी-चिंचवड हद्दीतून जाणारा जुना मुंबई पुणे रोड खुपच देखणा केला आहे. प्राधीकरणातील रोड देखील खूप प्रशस्त आहेत. चांगल्याला चांगलेच म्हणावे. त्या तुलनेत पुणे महापालीका क्षेत्रात जी नवीन डेव्हलपमेंट झाली तिथे रोड प्लानींगच्या नावाने बोंबच आहे. उदा. कल्याणीनगर, विमान नगर मधील अंतर्गत रस्ते, नवा विमानतळ रस्ता, मगरपट्टा आणि अ‍ॅमनोरा पार्कमधून जाणारा बाय पास रस्ता. जिकडे जावे तिथे वहातूक कोंडी. आमच्या एका मॅनेजरचे वहातूक कोंडीमुळे विमान हुकले. ते पण कल्याणीनगरपासून लोहगाव विमानतळ गाठताना. अंतर फक्त चार किमी . पण वहातुक कोंडीत एक तास अडकला.
लेखनविषय:
कालच म्हणजे २१/१/२०१६ ला चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात स्मार्ट सिटी आव्हाने या विषयावर रोटरी क्लब आयोजीत शिशीर व्याखानमाला यात एक परिसंवाद झाला. आज काल प्रचार नाही तर सर्व व्यर्थ या तत्वावर मोठे वक्ते येऊनही रामकृष्ण मोरे सभागृह अर्धे भरेल इतकी गर्दी दिसली नाही. जे कोणी होते ते सर्व निवृत्त आणि वेळ घालवायचे साधन म्हणुन आलेले. तरुणाई मोजकीच दिसत होती. या परिसंवादात श्री अभय फिरोदीया.

सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे, कोणती घ्यावी????

काकासाहेब केंजळे ·

भाते 20/01/2016 - 15:24
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती यासाठी हा आहे ना? जो उठतो तो फालतू धागे काढतो. कुठे नेऊन ठेवलंय मिपा? संमंस विनंती - हा धागा अप्रकाशित करावा आणि सर्वांना या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन करावे.

In reply to by उगा काहितरीच

भाते 20/01/2016 - 16:05
मागे असाच निरर्थक धागा आला होता त्यावेळी सुध्दा मी अशीच प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी तेव्हा संमंमध्ये असलेल्या एका मिपाकराने मला अश्या धाग्यांवर 'सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती' या धाग्याचा दुवा देण्याची सूचना केली होती. अश्या धाग्यांमुळेच मिपावर अनावश्यक धाग्यांची संख्या वाढत जाते.

In reply to by भाते

प्रसाद१९७१ 20/01/2016 - 16:21
त्यावेळी तेव्हा संमंमध्ये असलेल्या एका मिपाकराने मला अश्या धाग्यांवर 'सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती' या धाग्याचा दुवा देण्याची सूचना केली होती
आता कारभारी बदलले आहेत, जुन्या आठवणींचा उपयोग नाही.

In reply to by काकासाहेब केंजळे

1. Alto K series Engine preferably 2. Ford Figo 3. Indica 4. Santro सेकंड हँड घेताय तर शक्यतो पेट्रोल इंजिनचं घ्या. घेतल्यावर एक सर्व्हिसिंग करुन घ्या. बॅटरी, टायर्सची अवस्था वगैरेंवर विशेष लक्ष द्या. गाडी घेतल्यावर साधारण सुरुवातीचे १००० किमी गाडीच्या वागणुकीवर विशेष लक्ष द्या. खास करुन कुठेही काही घासल्याचे आवाज, वळण घेताना व्हायब्रेशन्स वगैरे वगैरे.

काळा पहाड 20/01/2016 - 19:36
१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.? - बघून घ्यावी २. डीझेल घ्यावी की पेट्रोल.? - पेट्रोल ३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत? - मारूती, मर्सिडीझ, ऑडी, व्होल्वो, बीएमडब्ल्यू, बेन्टली, अल्फा रोमियो, रोल्स रॉयस ४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ? - सर्व्हिसिंग ५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय? - हो ६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे. - मारूती, नॅनो

संदीप डांगे 20/01/2016 - 22:54
१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.? आपल्या खात्रीच्या मॅकेनिककडून चांगली तपासणी करून घ्यावी. मॅकेनिक सेकंडमध्येही डील करणारा असेल तर नेऊ नये कारण तो काहीबाही कारण सांगून तुम्हाला त्याच्याकडची एखादी घ्यायला लावेल. दोन मित्र, एखादा तरबेज व्यवसायिक ड्रायवर अशा दोघा-तिघांना सोबत घेऊन जावे. प्रत्येकाला टेस्ट-ड्राइवचा अनुभव विचारावा. शक्यतो ओळखीतली गाडी बघावी. अ‍ॅक्सिडेंट हिस्टरी पोलिसांकडे तपासावी, जमले तर महिन्द्रा-फर्स्ट-चॉइसकडे फिफ्टीपॉईण्ट चाचणी करून घ्यावी. कुठलेही डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच असू नये. टायर नीट बघून घ्यावे, अनियमितपणे घासलेले दिसल्यास सावध. सगळे फ्युज नीट बसवलेले व सारी एलेक्ट्रिकल्स नीट काम करतायत का ते बघणे, एसी तपासून घेणे. दहा मिनिटाच्या राईडमधे एसी चे मेजर प्रॉब्लेम लक्षात येत नाहीत. ब्रेकींग आणि स्पीडब्रेकरक्रॉसिंगला गाडी कशी रीअ‍ॅक्ट करते त्यावर गाडीचे रीफ्लेक्सेस कळतात. अंडरबॉडी गंजलेले वैगेरे आहे का ते बघणे, सर्विस हिस्टरी असणे अनिवार्य असावे. कोणती काळजी घ्यावी ह्या तीन शब्दाबद्दल तीन हजार शब्दांचा लेख कमी पडेल.... तस्मात् इतुकेच! २. डीझेल घ्यावी की पेट्रोल.? जुनी नेहमी पेट्रोल घ्यावी. ३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत? गाड्या कोणाच्या मालकीच्या आहेत ह्यावर त्या रीलायबल आहेत की नाही हे ठरतं. एखादी गाडी किती जुनी आहे यावर ठरतं. सेकंडहॅण्ड ही एक व्हेग कंसेप्ट आहे. सहा महिने जुनी पण सेकण्ड हॅन्ड आणि ६० वर्षे जुनी पण सेकंडहॅण्ड. पण सहा महिन्यात २ लाख किमी वैगेरे चाललेली गाडी अजिबात रीलायबल नसेल मग ती अगदी रोल्स रोयस असली तरी. मोरल ऑफ द स्टोरी: इट डीपेण्ड्स ऑन द फर्स्ट हॅन्ड. ४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ? जे मेकॅनिक सांगेल तेवढेच. गाडीला जे गरजेचे आहे तेच करावे. अशा व्हेग प्रश्नाचे काय उत्तर द्यावे बरे? सहा महिने जुनी एम-एल-२५० चे काय काम करुन घेणार आणि पॅसेंजर ट्रॅवेलींगमधे दहा वर्षे वापरलेल्या जुन्या टवेरा-सुमो-इनोवाचे काय काय काम करुन घेणार असा स्पेसिफिक प्रश्न विचारा जरा. ५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय? अगेन इट डिपेन्ड्स ऑन सो मेनी थिंग्स. ६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे. नुस्तं बजेट नाही चालणार. यात मर्सिडीजपण मिळेल दादा., पण तुम्हाला तिचा नंतरचा मेंटेनन्स परवडणार नाही. तुम्ही ओनरशिप कॉस्ट किती परवडेल, किती जुनी हवी १ वर्ष, २ वर्श, ५ वर्ष, दर तीन-सहा महिन्याला ती किती हजाराचे काम काढेल तर तुम्हाला चालण्यासारखे आहे. वैगेरे खूप जंजाळ आहे. मुळात आपला धाग्यातले प्रश्न फार व्हेग आहेत किंवा मनात कुठलीतरी गाडी धरून टाकलेले आहेत. ते डीटेल्स टाका मग काही चर्चा होईल. सल्ला योग्यच मिळेल. अंधेरेमें तीर चलाके बस टेम्पास होना है....

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 21/01/2016 - 10:28
एक सूचना -- जवळच्या मेकॅनिकच्या सल्ल्याने गाडी मुळीच घेऊ नये. कारण गाडी जितकी खराब तितका त्याला नंतरच्या काळात मिळणारा मलिदा. महिंद्र फर्स्ट-चॉइस किंवा मारुती ट्रू व्हाल्यु कडे गाड्या थोड्या (१०-१५ हजार रुपयांनी) महाग पडतील परंतु त्या नक्कीच खात्रीलायक असतात. एकदा तेथे भेट देऊन पहा तरी आपल्या बजेट मध्ये साधारण कोणत्या गाड्या बसतात. एक सर्व साधारण सूचना -- शक्यतो गाडी ४ वर्षे पेक्षा जास्त जुनी किंवा ५०,००० किमी पेक्षा जास्त चाललेली घेऊ नये. अन्यथा गाडी घरी कमी आणि ग्यारेज मध्ये जास्त अशी वेळ येऊ शकते.

In reply to by संदीप डांगे

सगळ्या मुद्द्यांशी सहमती. पण जर मुंबईत राहत असाल तर कुठलेही डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच नसलेली गाडी म्हणजे दुर्मिळच.

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 23/01/2016 - 22:09
अहो त्याचा अर्थ असा की डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच आधीच्या मालकाने स्वतः खर्च करून दुरुस्त करून द्यावे. अन्यथा दोन-तीन ठिकाणी जरी ते काम काढलं तर सरळ १०-१२ हजारालाही फटका बसू शकतो. त्यामुळे जे काही काम असेल ते हॅन्ड-ओवरच्या आधी पहिल्या मालकाने नीट करुन दिले पाहिजे. एकदा गाडी ताब्यात घेतल्यावर उपयोग राहत नाही तक्रारीचा.

In reply to by संदीप डांगे

धडपड्या 27/01/2016 - 19:48
अजून काही जोडता येईल... बॅटरी, टायर, स्पेअर टायर चेक करावेत.. शक्यतो वॅारंटी कार्डस मागावीत.. मुंबई सारख्या ठिकाणी, खार्या वार्यांमुळे गाड्यांचे पत्रे लौकर गंजतात.. त्यामुळे वरुन कितीही सुंदर दिसत असली, तरी अंडरबॅाडी, ईंजिन कंपार्टमेंटस् चेक करावेत.. सर्व काचांवर प्रॅाडक्शन वर्ष नोंदवलेले असते, त्यामुळे अपघात झाला झोता, अथवा नाही, हे तपासता येउ शकते.. सस्पेंशनचे माउंटिंग चेक करावे.. रबर बूश चेक करावे... अजूनही बरेच लिहीता येईल.. त्यापेक्षा, सरळ सर्टिफाईड गाड्या घ्याव्यात

आनंदी गोपाळ 20/01/2016 - 23:33
तर सेकंडहँड घेऊ नका. अडीच लाखात मस्त नवी नॅनो येईल. कॅश! सेकंडच का हवीये? नवीनवी शिकलोय, पहिली सेकंढँड घेऊ. ठोकली तर काय प्रॉब्लेम नाय.. असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :) नवी गाडी घेतली की आपण काळजीपूर्वक चालवतो. ठोकली जात नाही. अन ठोकलीच तर आपणच ठोकतो. मग काय प्रॉब्लेमेय?

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 21/01/2016 - 11:17
नवी गाडी घेतली की आपण काळजीपूर्वक चालवतो. ठोकली जात नाही.
जुनी गाडी घेतली की आपण निष्काळजीपणे चालवतो आणि ठोकतो नाही का!! काय आनंदीबाई !!
अन ठोकलीच तर आपणच ठोकतो. मग काय प्रॉब्लेमेय?
म्हणजे काय? गाडी आपण ठोकली तर काही प्रोब्लेम नाही? दुसर्‍या कुणी ठोकली तर प्रॉब्लेम आहे? कसलं अव्वाच्या सव्वा बोलताय...
नवीनवी शिकलोय, पहिली सेकंढँड घेऊ. ठोकली तर काय प्रॉब्लेम नाय.. असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :)
कुणापेक्षा कमी? आइन्स्टाइन पेक्षा? की आपल्या स्वतःपेक्षा? एखादा विचार चुकला म्हणजे मुळात अक्कलच कमी असल्याचा सरसकट दाखला देणे हे प्रगल्भतेचं लक्षण आहे? :( पहिली गाडी ही सेकंड हँड गाडी नसावी याचं कारण जर ती चालवताना काही अडचण आली, तर तुम्हाला कळत नाही की चुक तुमची आहे का गाडीची. नवी गाडी असताना मनात ही शंका यायला वाव कमी असतो.

In reply to by असंका

सनईचौघडा 21/01/2016 - 12:48
अहो असंका तुम्हाला कळत कसे नाही ? अहो ते डॉक्टर आहेत. मग त्यांचा बुद्ध्यांक अंमळ जास्तच नाही का इतरांपेक्षा?

In reply to by आनंदी गोपाळ

इमानदारीत सांगायचं,तर सेकंडहँड घेऊ नका. अडीच लाखात मस्त नवी नॅनो येईल. कॅश! एकदम बरोबर असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :) हे कशाला ? प्रत्येक वेळी समोरच्याचा बुध्यांक काढून आपला बुध्यंकाबद्दल टिमकी वाजवणे कधी थांबवणार ?

सेकंड हँड घेण्यापेक्षा नवीनच घ्या. २-३ लाख बजेट असेल तर डाउन पेमेंट २ लाख आणि ईतर लोन मिळुन ५-६ ची कार येइल. घटस्फोटीतेपेक्षा नवीन बरी :)

विजुभाऊ 22/01/2016 - 12:42
मुंबईत प्रीमीयर कंपनीच्या बर्‍याच सेदान क्लास मधील पद्मिनी गाड्या उपलब्ध असतात. त्या तुम्हाला अगदीच कमी म्हणजे २०/३० हजारात मिळून जातील. आणखी विषेश म्हणजे त्या गाड्यांची एक खात्री असते की ठोकल्या तरी आपल्याला काळजी नसते. ज्याची गाडी ठोकली जाते त्यालाच काळजी असते.

कलंत्री 23/01/2016 - 15:42
एकंदरीतच चांगले मार्गदर्शन मिळालेले दिसते. दोन तीन मित्रांशी चर्चा करा, अजून विचारात स्पष्टता येइल. जूनी गाडी घेण्यापेक्षा नवीनच घ्या.

ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे आभार. कालच Ford Figo Duratorq Diesel ZXI 1.4 घेतली , सेकंड हॅण्ड.३ लाख ४० हजारला मिळाली. गाडीचे रनिंग ४०००० किमी झाले आहे. खरे तर जवळच्या अनेकांनी सेदान घ्यावी असे सुचवले होते, व्हीलबेस जास्त असल्याने रस्त्यावर स्टेबल राहते म्हणून, पण शेवटी बजेटचा प्रश्न असल्याने हॅचबॅक घेतली.सर्वांचे आभार

In reply to by संदीप डांगे

रुस्तम 28/01/2016 - 11:11
+१ तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे गाडी घेतांना कसे निराकरण केले ते सर्वानाच वाचायला आवडेल.

In reply to by काकासाहेब केंजळे

श्रीगुरुजी 28/01/2016 - 20:29
अभिनंदन नानासाहेब! आता माईंना घेऊन नव्या गाडीतून मस्तपैकी एखाद्या घाटातबिटात फिरायला जा.

In reply to by पैसा

संदीप डांगे 28/01/2016 - 23:33
आय माय स्वारी बर्का तै! त्येंना इचारलंच है सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या म्हणून. तेंनी धागा सोडून दिला. काम सरो, वैद्य मरो!

In reply to by संदीप डांगे

प्रसाद१९७१ 29/01/2016 - 10:12
अगदी अगदी. आणि २.५ लाखाचे बजेट सांगुन ३.४ लाखाची गाडी घेतली. आधीच ३.४ चे बजेट आहे असे सांगितले असते तर माझी गाडी घेताय का म्हणुन तरी विचारले असते.

In reply to by प्रसाद१९७१

संदीप डांगे 29/01/2016 - 10:18
नाय हो तुमचं अन् तुमच्या गाडीचं नशीब हेवढं हुच्च नाय. एका भावी नोबेलविजेता डॉक्टरला तुम्ही गाडी विकली हे समाधान तुम्हाला मिळायचं नसेल.

भाते 20/01/2016 - 15:24
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती यासाठी हा आहे ना? जो उठतो तो फालतू धागे काढतो. कुठे नेऊन ठेवलंय मिपा? संमंस विनंती - हा धागा अप्रकाशित करावा आणि सर्वांना या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन करावे.

In reply to by उगा काहितरीच

भाते 20/01/2016 - 16:05
मागे असाच निरर्थक धागा आला होता त्यावेळी सुध्दा मी अशीच प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी तेव्हा संमंमध्ये असलेल्या एका मिपाकराने मला अश्या धाग्यांवर 'सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती' या धाग्याचा दुवा देण्याची सूचना केली होती. अश्या धाग्यांमुळेच मिपावर अनावश्यक धाग्यांची संख्या वाढत जाते.

In reply to by भाते

प्रसाद१९७१ 20/01/2016 - 16:21
त्यावेळी तेव्हा संमंमध्ये असलेल्या एका मिपाकराने मला अश्या धाग्यांवर 'सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती' या धाग्याचा दुवा देण्याची सूचना केली होती
आता कारभारी बदलले आहेत, जुन्या आठवणींचा उपयोग नाही.

In reply to by काकासाहेब केंजळे

1. Alto K series Engine preferably 2. Ford Figo 3. Indica 4. Santro सेकंड हँड घेताय तर शक्यतो पेट्रोल इंजिनचं घ्या. घेतल्यावर एक सर्व्हिसिंग करुन घ्या. बॅटरी, टायर्सची अवस्था वगैरेंवर विशेष लक्ष द्या. गाडी घेतल्यावर साधारण सुरुवातीचे १००० किमी गाडीच्या वागणुकीवर विशेष लक्ष द्या. खास करुन कुठेही काही घासल्याचे आवाज, वळण घेताना व्हायब्रेशन्स वगैरे वगैरे.

काळा पहाड 20/01/2016 - 19:36
१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.? - बघून घ्यावी २. डीझेल घ्यावी की पेट्रोल.? - पेट्रोल ३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत? - मारूती, मर्सिडीझ, ऑडी, व्होल्वो, बीएमडब्ल्यू, बेन्टली, अल्फा रोमियो, रोल्स रॉयस ४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ? - सर्व्हिसिंग ५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय? - हो ६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे. - मारूती, नॅनो

संदीप डांगे 20/01/2016 - 22:54
१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.? आपल्या खात्रीच्या मॅकेनिककडून चांगली तपासणी करून घ्यावी. मॅकेनिक सेकंडमध्येही डील करणारा असेल तर नेऊ नये कारण तो काहीबाही कारण सांगून तुम्हाला त्याच्याकडची एखादी घ्यायला लावेल. दोन मित्र, एखादा तरबेज व्यवसायिक ड्रायवर अशा दोघा-तिघांना सोबत घेऊन जावे. प्रत्येकाला टेस्ट-ड्राइवचा अनुभव विचारावा. शक्यतो ओळखीतली गाडी बघावी. अ‍ॅक्सिडेंट हिस्टरी पोलिसांकडे तपासावी, जमले तर महिन्द्रा-फर्स्ट-चॉइसकडे फिफ्टीपॉईण्ट चाचणी करून घ्यावी. कुठलेही डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच असू नये. टायर नीट बघून घ्यावे, अनियमितपणे घासलेले दिसल्यास सावध. सगळे फ्युज नीट बसवलेले व सारी एलेक्ट्रिकल्स नीट काम करतायत का ते बघणे, एसी तपासून घेणे. दहा मिनिटाच्या राईडमधे एसी चे मेजर प्रॉब्लेम लक्षात येत नाहीत. ब्रेकींग आणि स्पीडब्रेकरक्रॉसिंगला गाडी कशी रीअ‍ॅक्ट करते त्यावर गाडीचे रीफ्लेक्सेस कळतात. अंडरबॉडी गंजलेले वैगेरे आहे का ते बघणे, सर्विस हिस्टरी असणे अनिवार्य असावे. कोणती काळजी घ्यावी ह्या तीन शब्दाबद्दल तीन हजार शब्दांचा लेख कमी पडेल.... तस्मात् इतुकेच! २. डीझेल घ्यावी की पेट्रोल.? जुनी नेहमी पेट्रोल घ्यावी. ३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत? गाड्या कोणाच्या मालकीच्या आहेत ह्यावर त्या रीलायबल आहेत की नाही हे ठरतं. एखादी गाडी किती जुनी आहे यावर ठरतं. सेकंडहॅण्ड ही एक व्हेग कंसेप्ट आहे. सहा महिने जुनी पण सेकण्ड हॅन्ड आणि ६० वर्षे जुनी पण सेकंडहॅण्ड. पण सहा महिन्यात २ लाख किमी वैगेरे चाललेली गाडी अजिबात रीलायबल नसेल मग ती अगदी रोल्स रोयस असली तरी. मोरल ऑफ द स्टोरी: इट डीपेण्ड्स ऑन द फर्स्ट हॅन्ड. ४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ? जे मेकॅनिक सांगेल तेवढेच. गाडीला जे गरजेचे आहे तेच करावे. अशा व्हेग प्रश्नाचे काय उत्तर द्यावे बरे? सहा महिने जुनी एम-एल-२५० चे काय काम करुन घेणार आणि पॅसेंजर ट्रॅवेलींगमधे दहा वर्षे वापरलेल्या जुन्या टवेरा-सुमो-इनोवाचे काय काय काम करुन घेणार असा स्पेसिफिक प्रश्न विचारा जरा. ५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय? अगेन इट डिपेन्ड्स ऑन सो मेनी थिंग्स. ६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे. नुस्तं बजेट नाही चालणार. यात मर्सिडीजपण मिळेल दादा., पण तुम्हाला तिचा नंतरचा मेंटेनन्स परवडणार नाही. तुम्ही ओनरशिप कॉस्ट किती परवडेल, किती जुनी हवी १ वर्ष, २ वर्श, ५ वर्ष, दर तीन-सहा महिन्याला ती किती हजाराचे काम काढेल तर तुम्हाला चालण्यासारखे आहे. वैगेरे खूप जंजाळ आहे. मुळात आपला धाग्यातले प्रश्न फार व्हेग आहेत किंवा मनात कुठलीतरी गाडी धरून टाकलेले आहेत. ते डीटेल्स टाका मग काही चर्चा होईल. सल्ला योग्यच मिळेल. अंधेरेमें तीर चलाके बस टेम्पास होना है....

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 21/01/2016 - 10:28
एक सूचना -- जवळच्या मेकॅनिकच्या सल्ल्याने गाडी मुळीच घेऊ नये. कारण गाडी जितकी खराब तितका त्याला नंतरच्या काळात मिळणारा मलिदा. महिंद्र फर्स्ट-चॉइस किंवा मारुती ट्रू व्हाल्यु कडे गाड्या थोड्या (१०-१५ हजार रुपयांनी) महाग पडतील परंतु त्या नक्कीच खात्रीलायक असतात. एकदा तेथे भेट देऊन पहा तरी आपल्या बजेट मध्ये साधारण कोणत्या गाड्या बसतात. एक सर्व साधारण सूचना -- शक्यतो गाडी ४ वर्षे पेक्षा जास्त जुनी किंवा ५०,००० किमी पेक्षा जास्त चाललेली घेऊ नये. अन्यथा गाडी घरी कमी आणि ग्यारेज मध्ये जास्त अशी वेळ येऊ शकते.

In reply to by संदीप डांगे

सगळ्या मुद्द्यांशी सहमती. पण जर मुंबईत राहत असाल तर कुठलेही डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच नसलेली गाडी म्हणजे दुर्मिळच.

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 23/01/2016 - 22:09
अहो त्याचा अर्थ असा की डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच आधीच्या मालकाने स्वतः खर्च करून दुरुस्त करून द्यावे. अन्यथा दोन-तीन ठिकाणी जरी ते काम काढलं तर सरळ १०-१२ हजारालाही फटका बसू शकतो. त्यामुळे जे काही काम असेल ते हॅन्ड-ओवरच्या आधी पहिल्या मालकाने नीट करुन दिले पाहिजे. एकदा गाडी ताब्यात घेतल्यावर उपयोग राहत नाही तक्रारीचा.

In reply to by संदीप डांगे

धडपड्या 27/01/2016 - 19:48
अजून काही जोडता येईल... बॅटरी, टायर, स्पेअर टायर चेक करावेत.. शक्यतो वॅारंटी कार्डस मागावीत.. मुंबई सारख्या ठिकाणी, खार्या वार्यांमुळे गाड्यांचे पत्रे लौकर गंजतात.. त्यामुळे वरुन कितीही सुंदर दिसत असली, तरी अंडरबॅाडी, ईंजिन कंपार्टमेंटस् चेक करावेत.. सर्व काचांवर प्रॅाडक्शन वर्ष नोंदवलेले असते, त्यामुळे अपघात झाला झोता, अथवा नाही, हे तपासता येउ शकते.. सस्पेंशनचे माउंटिंग चेक करावे.. रबर बूश चेक करावे... अजूनही बरेच लिहीता येईल.. त्यापेक्षा, सरळ सर्टिफाईड गाड्या घ्याव्यात

आनंदी गोपाळ 20/01/2016 - 23:33
तर सेकंडहँड घेऊ नका. अडीच लाखात मस्त नवी नॅनो येईल. कॅश! सेकंडच का हवीये? नवीनवी शिकलोय, पहिली सेकंढँड घेऊ. ठोकली तर काय प्रॉब्लेम नाय.. असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :) नवी गाडी घेतली की आपण काळजीपूर्वक चालवतो. ठोकली जात नाही. अन ठोकलीच तर आपणच ठोकतो. मग काय प्रॉब्लेमेय?

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 21/01/2016 - 11:17
नवी गाडी घेतली की आपण काळजीपूर्वक चालवतो. ठोकली जात नाही.
जुनी गाडी घेतली की आपण निष्काळजीपणे चालवतो आणि ठोकतो नाही का!! काय आनंदीबाई !!
अन ठोकलीच तर आपणच ठोकतो. मग काय प्रॉब्लेमेय?
म्हणजे काय? गाडी आपण ठोकली तर काही प्रोब्लेम नाही? दुसर्‍या कुणी ठोकली तर प्रॉब्लेम आहे? कसलं अव्वाच्या सव्वा बोलताय...
नवीनवी शिकलोय, पहिली सेकंढँड घेऊ. ठोकली तर काय प्रॉब्लेम नाय.. असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :)
कुणापेक्षा कमी? आइन्स्टाइन पेक्षा? की आपल्या स्वतःपेक्षा? एखादा विचार चुकला म्हणजे मुळात अक्कलच कमी असल्याचा सरसकट दाखला देणे हे प्रगल्भतेचं लक्षण आहे? :( पहिली गाडी ही सेकंड हँड गाडी नसावी याचं कारण जर ती चालवताना काही अडचण आली, तर तुम्हाला कळत नाही की चुक तुमची आहे का गाडीची. नवी गाडी असताना मनात ही शंका यायला वाव कमी असतो.

In reply to by असंका

सनईचौघडा 21/01/2016 - 12:48
अहो असंका तुम्हाला कळत कसे नाही ? अहो ते डॉक्टर आहेत. मग त्यांचा बुद्ध्यांक अंमळ जास्तच नाही का इतरांपेक्षा?

In reply to by आनंदी गोपाळ

इमानदारीत सांगायचं,तर सेकंडहँड घेऊ नका. अडीच लाखात मस्त नवी नॅनो येईल. कॅश! एकदम बरोबर असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :) हे कशाला ? प्रत्येक वेळी समोरच्याचा बुध्यांक काढून आपला बुध्यंकाबद्दल टिमकी वाजवणे कधी थांबवणार ?

सेकंड हँड घेण्यापेक्षा नवीनच घ्या. २-३ लाख बजेट असेल तर डाउन पेमेंट २ लाख आणि ईतर लोन मिळुन ५-६ ची कार येइल. घटस्फोटीतेपेक्षा नवीन बरी :)

विजुभाऊ 22/01/2016 - 12:42
मुंबईत प्रीमीयर कंपनीच्या बर्‍याच सेदान क्लास मधील पद्मिनी गाड्या उपलब्ध असतात. त्या तुम्हाला अगदीच कमी म्हणजे २०/३० हजारात मिळून जातील. आणखी विषेश म्हणजे त्या गाड्यांची एक खात्री असते की ठोकल्या तरी आपल्याला काळजी नसते. ज्याची गाडी ठोकली जाते त्यालाच काळजी असते.

कलंत्री 23/01/2016 - 15:42
एकंदरीतच चांगले मार्गदर्शन मिळालेले दिसते. दोन तीन मित्रांशी चर्चा करा, अजून विचारात स्पष्टता येइल. जूनी गाडी घेण्यापेक्षा नवीनच घ्या.

ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे आभार. कालच Ford Figo Duratorq Diesel ZXI 1.4 घेतली , सेकंड हॅण्ड.३ लाख ४० हजारला मिळाली. गाडीचे रनिंग ४०००० किमी झाले आहे. खरे तर जवळच्या अनेकांनी सेदान घ्यावी असे सुचवले होते, व्हीलबेस जास्त असल्याने रस्त्यावर स्टेबल राहते म्हणून, पण शेवटी बजेटचा प्रश्न असल्याने हॅचबॅक घेतली.सर्वांचे आभार

In reply to by संदीप डांगे

रुस्तम 28/01/2016 - 11:11
+१ तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे गाडी घेतांना कसे निराकरण केले ते सर्वानाच वाचायला आवडेल.

In reply to by काकासाहेब केंजळे

श्रीगुरुजी 28/01/2016 - 20:29
अभिनंदन नानासाहेब! आता माईंना घेऊन नव्या गाडीतून मस्तपैकी एखाद्या घाटातबिटात फिरायला जा.

In reply to by पैसा

संदीप डांगे 28/01/2016 - 23:33
आय माय स्वारी बर्का तै! त्येंना इचारलंच है सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या म्हणून. तेंनी धागा सोडून दिला. काम सरो, वैद्य मरो!

In reply to by संदीप डांगे

प्रसाद१९७१ 29/01/2016 - 10:12
अगदी अगदी. आणि २.५ लाखाचे बजेट सांगुन ३.४ लाखाची गाडी घेतली. आधीच ३.४ चे बजेट आहे असे सांगितले असते तर माझी गाडी घेताय का म्हणुन तरी विचारले असते.

In reply to by प्रसाद१९७१

संदीप डांगे 29/01/2016 - 10:18
नाय हो तुमचं अन् तुमच्या गाडीचं नशीब हेवढं हुच्च नाय. एका भावी नोबेलविजेता डॉक्टरला तुम्ही गाडी विकली हे समाधान तुम्हाला मिळायचं नसेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे.हॅचबॅक प्रकारातली गाडी अपेक्षीत आहे.माझा वापर जास्त नसणार आहे, महीण्याला कमाल १००० कीमी वापर होणार आहे.माझे काही प्रश्न आहेत .जाणकारांनी प्रकाश टाकावा. १. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.? २. डीझेल घ्यावी की पेट्रोल.? ३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत? ४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ? ५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय? ६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे. धन्यवाद.

साहित्यिक कसले हे !

सुधीर मुतालीक ·

गामा पैलवान 18/01/2016 - 01:45
सुधीर मुतालीक, तुम्ही अगदी पोटतिडीकेनं लिहिलंय. म्हणूनच सवाई गंधर्व महोत्सव आणि साहित्य संमेलनातला मला आकळलेला फरक सांगावासा वाटतो. त्याचं असं आहे की सवाई गंधर्व महोत्सवात जे कलाकार असतात त्यांनी भारतीय संगीताच्या प्राचीन परंपरेत राहून कला जोपासलेली असते. मात्र साहित्य संमेलनातल्या व्यासपीठावरील लोकं साहित्याची व्याख्या विसरलेले आहेत. साहित्य ही संज्ञा स + हित या शब्दांतून उत्पन्न झालेली आहे. त्यात सर्वांचे सामायिक हित अभिप्रेत आहे. व्यासपीठावरचेच्या बहुतांश लोकांना सामायिक हित कशाशी खातात ते ठाऊक नाही. शिवाय भरीस भर म्हणून राजकारणी आणि त्यांचा गलिच्छ पैसा आहेच. त्यातून रसिकांना काय डोंबल्याचा अमृतानुभव येणारे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 18/01/2016 - 02:24
याच्यापेक्षाही बेसिक फरक म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव खाजगी ट्रस्ट आयोजित करतो, प्रायोजक मिळवतो, एकही सरकारी पैसा घेत नाही. इतकंच कशाला - थोर्भारतीयसांगीतिकप्रपंरेलाजोपासण्यासाठी दहा वाजता लाऊडस्पीकर बंदचा नियम बारापर्यंत ताणावा यासाठी पुणे मनपाच्या नाकदोऱ्याही काढत नाही. साहित्य संमेलनाचा ग्यासच सरकारी अनुदानावर पेटतो. त्यामुळे त्या बापाचे उतराई व्हायची जबाबदारी आपोआप येते.

उनाड 18/01/2016 - 06:45
इतर अनेक साहित्य सम्मेलने ( सावरकर, कोकण, विद्रोही, मुस्लिम ) होतात. तिथे अध्यक्षपदासाठी मारामारी होत नाही. हे मोठे संमेलन गेली काही वर्षे चमको गिरी करण्यासाठीच भरत आहे. ज्यांच्या साहित्याबद्दल आदर वाटाव असे साहित्यिकही वय विसरून निवडणूकिलउह्ब्भे रहातात, गावोगाव मते मागत हिंडतात, जाणत्या राजाल साकडे घालतात, हरले कि रुसून बसतात.

कंजूस 18/01/2016 - 07:52
खरं आहे. आमच्या डोंबिवलीत रोटरीने भरवलेले सासं ला तिन्ही दिवस होतो.अंधकवी संमेलनही वेगळे ठेवले होते.

उनाड 18/01/2016 - 08:01
साहित्य संमेलनाचे अध्यक्शपद दीड दिवसाच्या गणपती पेक्षाही कमी असते. पूर्वी निदान उद्घाटन समारंभात तरी अध्यक्षांची शान असायची. आता उद्घटनालाही डझनभर नेते असल्याने अध्यक्ष कुठेतरी कोपच्यात असतात. तरीही अध्यक्ष होण्यासाठी केविलवाणी धडपड.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 18/01/2016 - 13:30
प्राडॉ, सहमत आहे. त्याचं काय असतं की एखाद्या साहित्यिकाच्या कलाकृती वाचून वाचकाच्या जाणीव प्रगल्भ झालेल्या असतात. त्यामुळे काही रसिकांना तो साहित्यिक जीवनाच्या सगळ्या अंगांत परिपूर्ण असेलसं वाटू लागतं. पण प्रत्यक्षात हे खरं असेलंच असं नाही. ज्यांना महाराष्ट्राचं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून गौरवलं गेलं होतं ते पु.ल.देशपांडे खाजगी आयुष्यात सर्वसामान्यासारखेच होते. सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' पुस्तकात बरंच वर्णन आलं आहे. त्यामुळे लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नया है वह 19/01/2016 - 15:42
लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत
. लेखक(माणुस) मोजायचा असेल तर त्याचे आत्मचरित्र वाचावे. त्यातुनही त्याचे सर्व पैलु समजतीलच असे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी असंबंध्द प्रश्न आहे, पण ठिके. महानोर जेवढे अस्तित्वात आहेत तेवढे वाचलेत, सर !!!पण म्हणुन मग पुढे काय ? मी ही एक प्रश्न विचारतो ! लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ?

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> अगदी असंबंध्द प्रश्न आहे. अजिबात नाही. माझं म्हणनं मग तुम्हाला कळलं नाही. गामा पैलवान यांनी माझ्या प्रतिसादाचा विस्तार केला आहे. लेखक एक माणूस आहे त्यालाही सामान्य माणसाचे षडरीपुनी ग्रासलं आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्याने केलेल्या लेखनावर आपण सॉरी मी एक वाचक म्हणून प्रेम करतो. उदा. 'तिच्या स्वप्नात सतरावी लेणी पहाडाएवढा गौतम बुद्ध जगाचं दु:ख कमी करायला निघालेला. शांत करुण डोळ्यांचा. शुभ्रलांब अंगरख्यातला भिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी बारा वर्षांनी. त्याची बायको यशोधरा दारात उभी मुलगा भिक्षा वाढणारा ती कारुण्यमयी भीतिग्रस्त. मनानं मोडलेली. बाळाला सावरते. कित्येक वर्षांनी नवर्‍याला साक्षात सामोरा बघावं भिक्षापात्र घेऊन. पुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात महात्मा गौतम बुद्ध करुण डोळ्यांचा'' (पृ. ६४. अजिठा, ना.धो.महानोर मधुन साभार) ना.धो.महानोर यांच्या वरील चित्रबद्ध ओळी वाचतांना माझ्या डोळ्यासमोर लेणी आणि चित्र येतं. मा.श्री. शरदपवार आणि त्यांचे संबंध येत नाहीत. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 19/01/2016 - 10:45
१७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील गौतम बुद्ध, यशोधरा आणि राहुलचे चित्र करुणरसाने ओतप्रोत भरलेले आहे. सिंपली फ़्याण्टास्टिक.

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ? नाही. लस्कर ये तैय्यबा ही एक दहशतवादी संघाटना आहे त्या संघटनेचं सामाजिक योगदान कशाप्रकारचं आहे हे अजिबात माहिती नाही. आपण सांगितलं तर माझ्याबरोबर अनेकांचं सामान्य ज्ञान वाढेल. -दिलीप बिरुटे

सस्नेह 19/01/2016 - 16:13
बाकी, साहित्य आणि साहित्यिक एकरस असलेले फारच कमी पाहिले आहेत. ...साहित्याशी एकनिष्ठ पाडगावकर एखादाच असतो. आणि तो संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजकारणे करीत नाही.

गामा पैलवान 18/01/2016 - 01:45
सुधीर मुतालीक, तुम्ही अगदी पोटतिडीकेनं लिहिलंय. म्हणूनच सवाई गंधर्व महोत्सव आणि साहित्य संमेलनातला मला आकळलेला फरक सांगावासा वाटतो. त्याचं असं आहे की सवाई गंधर्व महोत्सवात जे कलाकार असतात त्यांनी भारतीय संगीताच्या प्राचीन परंपरेत राहून कला जोपासलेली असते. मात्र साहित्य संमेलनातल्या व्यासपीठावरील लोकं साहित्याची व्याख्या विसरलेले आहेत. साहित्य ही संज्ञा स + हित या शब्दांतून उत्पन्न झालेली आहे. त्यात सर्वांचे सामायिक हित अभिप्रेत आहे. व्यासपीठावरचेच्या बहुतांश लोकांना सामायिक हित कशाशी खातात ते ठाऊक नाही. शिवाय भरीस भर म्हणून राजकारणी आणि त्यांचा गलिच्छ पैसा आहेच. त्यातून रसिकांना काय डोंबल्याचा अमृतानुभव येणारे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 18/01/2016 - 02:24
याच्यापेक्षाही बेसिक फरक म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव खाजगी ट्रस्ट आयोजित करतो, प्रायोजक मिळवतो, एकही सरकारी पैसा घेत नाही. इतकंच कशाला - थोर्भारतीयसांगीतिकप्रपंरेलाजोपासण्यासाठी दहा वाजता लाऊडस्पीकर बंदचा नियम बारापर्यंत ताणावा यासाठी पुणे मनपाच्या नाकदोऱ्याही काढत नाही. साहित्य संमेलनाचा ग्यासच सरकारी अनुदानावर पेटतो. त्यामुळे त्या बापाचे उतराई व्हायची जबाबदारी आपोआप येते.

उनाड 18/01/2016 - 06:45
इतर अनेक साहित्य सम्मेलने ( सावरकर, कोकण, विद्रोही, मुस्लिम ) होतात. तिथे अध्यक्षपदासाठी मारामारी होत नाही. हे मोठे संमेलन गेली काही वर्षे चमको गिरी करण्यासाठीच भरत आहे. ज्यांच्या साहित्याबद्दल आदर वाटाव असे साहित्यिकही वय विसरून निवडणूकिलउह्ब्भे रहातात, गावोगाव मते मागत हिंडतात, जाणत्या राजाल साकडे घालतात, हरले कि रुसून बसतात.

कंजूस 18/01/2016 - 07:52
खरं आहे. आमच्या डोंबिवलीत रोटरीने भरवलेले सासं ला तिन्ही दिवस होतो.अंधकवी संमेलनही वेगळे ठेवले होते.

उनाड 18/01/2016 - 08:01
साहित्य संमेलनाचे अध्यक्शपद दीड दिवसाच्या गणपती पेक्षाही कमी असते. पूर्वी निदान उद्घाटन समारंभात तरी अध्यक्षांची शान असायची. आता उद्घटनालाही डझनभर नेते असल्याने अध्यक्ष कुठेतरी कोपच्यात असतात. तरीही अध्यक्ष होण्यासाठी केविलवाणी धडपड.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 18/01/2016 - 13:30
प्राडॉ, सहमत आहे. त्याचं काय असतं की एखाद्या साहित्यिकाच्या कलाकृती वाचून वाचकाच्या जाणीव प्रगल्भ झालेल्या असतात. त्यामुळे काही रसिकांना तो साहित्यिक जीवनाच्या सगळ्या अंगांत परिपूर्ण असेलसं वाटू लागतं. पण प्रत्यक्षात हे खरं असेलंच असं नाही. ज्यांना महाराष्ट्राचं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून गौरवलं गेलं होतं ते पु.ल.देशपांडे खाजगी आयुष्यात सर्वसामान्यासारखेच होते. सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' पुस्तकात बरंच वर्णन आलं आहे. त्यामुळे लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नया है वह 19/01/2016 - 15:42
लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत
. लेखक(माणुस) मोजायचा असेल तर त्याचे आत्मचरित्र वाचावे. त्यातुनही त्याचे सर्व पैलु समजतीलच असे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी असंबंध्द प्रश्न आहे, पण ठिके. महानोर जेवढे अस्तित्वात आहेत तेवढे वाचलेत, सर !!!पण म्हणुन मग पुढे काय ? मी ही एक प्रश्न विचारतो ! लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ?

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> अगदी असंबंध्द प्रश्न आहे. अजिबात नाही. माझं म्हणनं मग तुम्हाला कळलं नाही. गामा पैलवान यांनी माझ्या प्रतिसादाचा विस्तार केला आहे. लेखक एक माणूस आहे त्यालाही सामान्य माणसाचे षडरीपुनी ग्रासलं आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्याने केलेल्या लेखनावर आपण सॉरी मी एक वाचक म्हणून प्रेम करतो. उदा. 'तिच्या स्वप्नात सतरावी लेणी पहाडाएवढा गौतम बुद्ध जगाचं दु:ख कमी करायला निघालेला. शांत करुण डोळ्यांचा. शुभ्रलांब अंगरख्यातला भिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी बारा वर्षांनी. त्याची बायको यशोधरा दारात उभी मुलगा भिक्षा वाढणारा ती कारुण्यमयी भीतिग्रस्त. मनानं मोडलेली. बाळाला सावरते. कित्येक वर्षांनी नवर्‍याला साक्षात सामोरा बघावं भिक्षापात्र घेऊन. पुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात महात्मा गौतम बुद्ध करुण डोळ्यांचा'' (पृ. ६४. अजिठा, ना.धो.महानोर मधुन साभार) ना.धो.महानोर यांच्या वरील चित्रबद्ध ओळी वाचतांना माझ्या डोळ्यासमोर लेणी आणि चित्र येतं. मा.श्री. शरदपवार आणि त्यांचे संबंध येत नाहीत. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 19/01/2016 - 10:45
१७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील गौतम बुद्ध, यशोधरा आणि राहुलचे चित्र करुणरसाने ओतप्रोत भरलेले आहे. सिंपली फ़्याण्टास्टिक.

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ? नाही. लस्कर ये तैय्यबा ही एक दहशतवादी संघाटना आहे त्या संघटनेचं सामाजिक योगदान कशाप्रकारचं आहे हे अजिबात माहिती नाही. आपण सांगितलं तर माझ्याबरोबर अनेकांचं सामान्य ज्ञान वाढेल. -दिलीप बिरुटे

सस्नेह 19/01/2016 - 16:13
बाकी, साहित्य आणि साहित्यिक एकरस असलेले फारच कमी पाहिले आहेत. ...साहित्याशी एकनिष्ठ पाडगावकर एखादाच असतो. आणि तो संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजकारणे करीत नाही.
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.