मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या पाच गोष्टी कायम कराव्यात

श्रीगुरुजी ·

In reply to by हेमंत लाटकर

श्रीगुरुजी 14/09/2015 - 14:34
ते होणारच होतं. मूळ लेखच इतका जबरदस्त होता की तितका प्रतिभावान लेख लिहिण्याइतकी प्रतिभा आमच्यात बिलकुल नाही. त्यामुळे हे होणारच होतं.

In reply to by हेमंत लाटकर

श्रीगुरुजी 14/09/2015 - 14:34
ते होणारच होतं. मूळ लेखच इतका जबरदस्त होता की तितका प्रतिभावान लेख लिहिण्याइतकी प्रतिभा आमच्यात बिलकुल नाही. त्यामुळे हे होणारच होतं.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

सच्चे वरण

श्रीगुरुजी ·

पीके 06/09/2015 - 13:18
मला मराठी समजत नसल्यामुळे लेख समजला नाहि. फक्त जर्मन, ग्रीक आणी फ्रेंच भाषेतील शब्दांमुळे वरणावरती काहीतरि आहे एवढे कळले. क्रूपया कन्नड आनी तेलगु शब्द पण दिलात तर जास्त सोपे पडेल समजायला..

अभ्या.. 06/09/2015 - 13:52
@श्रीगुरुजी कच्चे हरण नावाची मांसाहारी आवृत्ती काढा. मग अच्चे सरण, जल तरण, जे काही काढायचे ते काढा पण एकदाचा हा विडंबनाचा तरास थांबवा. श्रीगुरुजी लिहितायत म्हणल्यावर मोदींच्या वरणभातावर नाहीतर दाळिंच्या भावावर, निदान डेरा सच्चा सौदावर लिहितील वाटले तर हे असले. :( काढून टाकतील हा तुम्हाला कार्यकारिणीतून. तुम्ही असले लिहिणे अपेक्षित नाही. ;)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 07/09/2015 - 10:04
त्यांनी "सत्तेचे कुरण" नावाचे पीठ आंबवायला घातले आहे. विरज्ण माईंकडे मागीतले पण त्या "नेहमीप्रमाणे" नाही म्हणाल्या मग अत्यंत जड अंतःकरणाने दादुमियांकडून अदमुरे लोणी आणले (त्यांचेकडील लोणीही आंबलेल्या दह्यापेक्षा जालीम असते अगदी रबडी-बासुंदीचेही दही बनवू शकते असा मिपामान्य समज्+संकेत आहे). पीठ पुरेसे लागेपर्यंत प्रतीक्षा करणेच आप्ल्या हाती आहे असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर चिमणु चोच्मारकर उर्फ "टोक्टॉक ताशीव" कळवीतो. अभामिपामांकसंचालीतवेळीदैनीक्तरूणभारतकासामनासकाळीवाचकांनाजागरण्त्रिकाळी यावर्तमानपत्रामधून साभार.

मारवा 06/09/2015 - 14:05
पेपरमधल्या बातम्या वाचुन भीती वाटते म्हणताय. अशा रुग्णांचे नातेवाइक ज्या जाहिराती टाकतात ती वाचुन तर चक्कर च येते. तुम्ही वाचली असेल बघा मराठी पेपरात छोट्या जाहीरातीत येते. अशी अमुक अमुक कामे करण्यासाठी विनापाश बाई पाहीजे. विनापाश म्हणजे नेमकी काय अपेक्षा असते अजुन कळलेल नाही. काही शब्द फिक्स होउन जातात जाहीरातवाल्यांचे होतकरु उमेदवार, गरजु, आणि ते मैत्री करायचीय? हिंदी पेपरात असतात अमुक अमुक बाबा लव्ह प्रोब्लम , सौतन से छुटकारा

मारवा 06/09/2015 - 14:18
जपानी भातशेती, भात आणि वजनाचा अन्योन्न संबंध धुतल्या तांदळासार खा खी म्हणजे नेमकी कशी भातखंडे यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी पाट मांडला भाताचा गाता दंगल गाणी या कवितेची अस्तीत्ववादी समीक्षा भाता लोहाराचा कुठल्या मटेरीयल ने बनवतात त्याची समकालीन उपयुक्तता काय ? यादवकालीन भात्याची वैशिष्ट्ये कुठली ? हिंदीतल्या तेरी जुदाई दिल को नही भाती मधील भाती हि मराठी भातांची (जेवणातल्या एकुलती एक पत्नी की) लोहाराच्या भाताची भार्या याचा व्युत्पत्तीशास्त्रान्वये इंडॉलॉजीच्या अंगाने अभ्यासपुर्ण लेख येउ दया. अजुन काय काय आहे तुमच्या भात्यात सगळे येउ द्या. भातावर जमेल तेवढा प्रकाश टाका ह.घ्या.

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 07/09/2015 - 00:07
भाते यांचा उल्लेख न केल्याबद्दल दुसरे ज्येष्ठ मिपाकर माहितगार यांचा कनिष्ठ मिपाकर बोका-ए-आझम यांच्याकडून मिशा फेंदारुन णिशेध!

तिमा 08/09/2015 - 16:43
सच्चे वरण मिळत नसेल तर सच्चे मरण मागावे, ते नक्की मिळेल.

पीके 06/09/2015 - 13:18
मला मराठी समजत नसल्यामुळे लेख समजला नाहि. फक्त जर्मन, ग्रीक आणी फ्रेंच भाषेतील शब्दांमुळे वरणावरती काहीतरि आहे एवढे कळले. क्रूपया कन्नड आनी तेलगु शब्द पण दिलात तर जास्त सोपे पडेल समजायला..

अभ्या.. 06/09/2015 - 13:52
@श्रीगुरुजी कच्चे हरण नावाची मांसाहारी आवृत्ती काढा. मग अच्चे सरण, जल तरण, जे काही काढायचे ते काढा पण एकदाचा हा विडंबनाचा तरास थांबवा. श्रीगुरुजी लिहितायत म्हणल्यावर मोदींच्या वरणभातावर नाहीतर दाळिंच्या भावावर, निदान डेरा सच्चा सौदावर लिहितील वाटले तर हे असले. :( काढून टाकतील हा तुम्हाला कार्यकारिणीतून. तुम्ही असले लिहिणे अपेक्षित नाही. ;)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 07/09/2015 - 10:04
त्यांनी "सत्तेचे कुरण" नावाचे पीठ आंबवायला घातले आहे. विरज्ण माईंकडे मागीतले पण त्या "नेहमीप्रमाणे" नाही म्हणाल्या मग अत्यंत जड अंतःकरणाने दादुमियांकडून अदमुरे लोणी आणले (त्यांचेकडील लोणीही आंबलेल्या दह्यापेक्षा जालीम असते अगदी रबडी-बासुंदीचेही दही बनवू शकते असा मिपामान्य समज्+संकेत आहे). पीठ पुरेसे लागेपर्यंत प्रतीक्षा करणेच आप्ल्या हाती आहे असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर चिमणु चोच्मारकर उर्फ "टोक्टॉक ताशीव" कळवीतो. अभामिपामांकसंचालीतवेळीदैनीक्तरूणभारतकासामनासकाळीवाचकांनाजागरण्त्रिकाळी यावर्तमानपत्रामधून साभार.

मारवा 06/09/2015 - 14:05
पेपरमधल्या बातम्या वाचुन भीती वाटते म्हणताय. अशा रुग्णांचे नातेवाइक ज्या जाहिराती टाकतात ती वाचुन तर चक्कर च येते. तुम्ही वाचली असेल बघा मराठी पेपरात छोट्या जाहीरातीत येते. अशी अमुक अमुक कामे करण्यासाठी विनापाश बाई पाहीजे. विनापाश म्हणजे नेमकी काय अपेक्षा असते अजुन कळलेल नाही. काही शब्द फिक्स होउन जातात जाहीरातवाल्यांचे होतकरु उमेदवार, गरजु, आणि ते मैत्री करायचीय? हिंदी पेपरात असतात अमुक अमुक बाबा लव्ह प्रोब्लम , सौतन से छुटकारा

मारवा 06/09/2015 - 14:18
जपानी भातशेती, भात आणि वजनाचा अन्योन्न संबंध धुतल्या तांदळासार खा खी म्हणजे नेमकी कशी भातखंडे यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी पाट मांडला भाताचा गाता दंगल गाणी या कवितेची अस्तीत्ववादी समीक्षा भाता लोहाराचा कुठल्या मटेरीयल ने बनवतात त्याची समकालीन उपयुक्तता काय ? यादवकालीन भात्याची वैशिष्ट्ये कुठली ? हिंदीतल्या तेरी जुदाई दिल को नही भाती मधील भाती हि मराठी भातांची (जेवणातल्या एकुलती एक पत्नी की) लोहाराच्या भाताची भार्या याचा व्युत्पत्तीशास्त्रान्वये इंडॉलॉजीच्या अंगाने अभ्यासपुर्ण लेख येउ दया. अजुन काय काय आहे तुमच्या भात्यात सगळे येउ द्या. भातावर जमेल तेवढा प्रकाश टाका ह.घ्या.

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 07/09/2015 - 00:07
भाते यांचा उल्लेख न केल्याबद्दल दुसरे ज्येष्ठ मिपाकर माहितगार यांचा कनिष्ठ मिपाकर बोका-ए-आझम यांच्याकडून मिशा फेंदारुन णिशेध!

तिमा 08/09/2015 - 16:43
सच्चे वरण मिळत नसेल तर सच्चे मरण मागावे, ते नक्की मिळेल.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नात्यातले लुकडे जाडे

श्रीगुरुजी ·

In reply to by गामा पैलवान

१. जाड़े - यूरोपियन लुकडे - सीरियन पोरगे २. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन लुकडे - ठोकले जाणारे भारतीय ३. जाड़े - आपण मराठी लुकडे - उत्तर भारतीय ४. जाड़े - तमिळ लोक लुकडे - नॉन तमिलियन जनता गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे भूलचूक माफ़ी (सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 05/09/2015 - 12:43
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 06/09/2015 - 12:27
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-) आ.न., -गा.पै.

भीमराव 05/09/2015 - 08:41
'वजनाने लुकडे' ? लुकडे वजनाने असतात का आकाराने?

In reply to by गामा पैलवान

१. जाड़े - यूरोपियन लुकडे - सीरियन पोरगे २. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन लुकडे - ठोकले जाणारे भारतीय ३. जाड़े - आपण मराठी लुकडे - उत्तर भारतीय ४. जाड़े - तमिळ लोक लुकडे - नॉन तमिलियन जनता गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे भूलचूक माफ़ी (सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 05/09/2015 - 12:43
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 06/09/2015 - 12:27
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-) आ.न., -गा.पै.

भीमराव 05/09/2015 - 08:41
'वजनाने लुकडे' ? लुकडे वजनाने असतात का आकाराने?
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा ·

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

अजब महाभारत

चित्रगुप्त ·

dadadarekar 30/08/2015 - 05:48
त्या सत्यवतीच्या लेखातील ही वाक्ये पहा... आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे, .... वा ! काय हे सद्गुण !

In reply to by dadadarekar

हे मानवी (अव)गुण त्याअगोदर आणि त्यानंतरही अनेक मानवी समुहांनी जगभर अभिमानाने उधळत ठेवलेले आहेत... अर्थात सत्याला सामोरे जाण्याची कुवत नसल्याने सगळ्यांनाच ते कबूल करण्याची शरम वाटते हे अलाहिदा... मग सत्य झाकण्यासाठी वेगवेगळी काल्पनिक कथाकाव्ये रचून त्यांचे शतकानुशतके समर्थन केले जाते ! ... त्यामानाने सर्व सत्य निर्भिडपणे लिहून ठेवणारे आर्य किमान प्रामाणिक तरी होते* :) ====== * : "प्रामाणिक = बरोबर" असे असेलच असे नाही पण "अप्रामाणिक सारवासारव" यापेक्षा ते नक्की जास्त उजवे असते... कारण, सत्य कबूल केल्यावर निदान भविष्यात तरी सुधारण्याची शक्यता असते. ======

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मांत्रिक 30/08/2015 - 12:25
डॉ.साहेब अतिशय समर्पक उत्तर दिलेत. पण 'स्वपार्श्वलाल' वृत्तीने पछाडलेल्या असल्या मंडळींना ते कितपत पटेल हे सांगणे अवघड आहे.

In reply to by dadadarekar

त्यांनी लिहून ठेवले नसते तर तुमच्या प्रतिसादात... आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे, हे कुठून आले ? ते खोटे होते असे तुम्हाला म्हणायचे आहे की ते सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत ? काय ते नक्की ठरवा. (आता तुम्हाला तसे भास होतात असे सांगू नका, त्याचा अर्थ फार गंभीर होतो, दादासाहेब ! =)) ) पुराणपूर्व भारतीय लेखनात "चांगले ते १००% चांगले आणि वाईट ते १००% वाईट" दाखविण्याचा येडबंबू अट्टाहास दिसत नाही. हा प्रामाणिकपणाचाच भाग समजायला हवा. हा लेखनातला प्रामाणिक मोकळेपणा त्यानंतर भारतात आणि इतरत्र बहुतेक सर्वच धर्मग्रंथांत अभावानेच आढळतो. अर्थात, इतरांची कुरापत काढतानाच आपल्या आवडीच्या पुस्तकात लिहीले आहे ते सर्व खरेच्च आहे असे आंधळे मत असलेल्यांना जगभरचे सारासारविवेकी लोक हसतात हे दिसते आणि त्याचा रागही येतो... हे काय कमी हास्यास्पद आहे ?! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विवेकपटाईत 26/10/2015 - 20:05
वाल्मिकी आणि वेदव्यासांनी - निष्पक्ष भावाने पात्र रंगविले. बहुतेक ते त्या घडलेल्या घटनांचे साक्षी असावे. त्यापासून प्रेरणा घेऊन कवींनी/लेखकांनी त्या नंतर हजारोंच्या संख्येने कथा, कादंबरी, महाकाव्य, इत्यादी रचले. आपापल्या काळानुसार कवींनी त्यात आपली कल्पना मिसळली. काहींनी त्यांच्या काळाच्या परिस्थितीचे वर्णन या पात्रांचा आधार घेऊन केले. चित्रगुप्त यांनी आपला दृष्टीकोन मांडला. असो.

महाभारतातल्या काही गोष्टी अजिबात न पटणाऱ्या आहेत. १. द्यूतामधले सगळे डाव दुर्योधनच जिंकतो.एकही डाव पांडव जिंकत नाहीत. यात पांडवांना काही गैर वाटत नाही. इतकेच काय, इतकी वर्ष आपण सगळे वाचत/ऐकत आहोत पण कोणालाही त्यात काही अयोग्य वाटत नाही . २. द्रौपदीला पणात जिंकून जेंव्हा पांडव परत येतात,तेंव्हा कुंती तिची 'वाटणी' करायला सांगते.तिच्याकडून ते अनवधानाने घडते. पण तिने ते मान्य करूनही द्गौपदीची 'वाटणी ' केली जाते । आणि द्गौपदीही त्याला सहज तयार होते . अजुनही अनेक गोष्टी सांगता येतील. जाणकार मिपाकर बऱ्याच गोष्टी येथे मांडु शकतील.

मारवा 30/08/2015 - 21:02
हि ब्रोकपा नावाने ओळखली जाणारी जमात मुळ आर्यांच्या टोळी पैकी एक आहे. काही कारणांनी हि टोळी वेगळी पडली व लेह लद्दाख मध्ये इतर आर्यांपासुन हजारो वर्ष विलग राहुन गेली. हे ओरीजनल आर्यन्स मानले जातात कारण यांच्यात वेगळे पडल्याने संकर झाला नाही असे मानले जाते. या जमातीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातुन व विशेषत: जर्मनीतुन अनेक मानववंश शास्त्रज्ञ इथे भेट देत असतात. यांच्यामध्ये आर्यांच्या मुळ परंपरा शारीरीक वैशिष्ट्ये सर्व टिकुन राहीलेली आहेत असे मानले जाते. अनेक जर्मन युरोपियन स्त्रीया इथे प्युअर सीड च्या शोधात ही येतात.जर्मन्सना प्युअर आर्यन सीड च फॅसीनेशन अजुनही आहे. वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना अजुनही काहिंच्या डोक्यात घट्ट रुतलेल्या आहेत. या आर्यांची शारीरीक वैशिष्ट्ये सभोवतालच्या मंगोलियन्स पेक्षा वेगळी आहेत. यामध्ये सर्वात महत्वाच म्हणजे एका स्त्रीने अनेक पुरुषांशी विवाह करण्याची मुळ आर्यन परंपरा पॉलिअ‍ॅन्ड्री अजुनही आढळते जी पुढे क्रमश: लोप पावली. हे ब्रोक पा ( ब्रोक पा लद्दाखी शब्द गोरी कातडी या अर्थाने वापरला जातो अजुनही अनेक अर्थ दाखवले जातात ) वंश शुद्दी ठेवण्यासाठी बिगर आर्यन शी विवाह कटाक्षाने टाळतात. यांच्या संदर्भात बरच रोचक लिखाण उपलब्ध आहे. काही लिंन्क्स वाचुन बघा १-http://www.tribuneindia.com/2002/20021117/spectrum/main1.htm २-http://www.openthemagazine.com/article/art-culture/the-last-of-the-aryans ३-http://theindianweekly.com.au/discovering-the-hidden-world-of-the-aryans-in-leh/

dadadarekar 30/08/2015 - 05:48
त्या सत्यवतीच्या लेखातील ही वाक्ये पहा... आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे, .... वा ! काय हे सद्गुण !

In reply to by dadadarekar

हे मानवी (अव)गुण त्याअगोदर आणि त्यानंतरही अनेक मानवी समुहांनी जगभर अभिमानाने उधळत ठेवलेले आहेत... अर्थात सत्याला सामोरे जाण्याची कुवत नसल्याने सगळ्यांनाच ते कबूल करण्याची शरम वाटते हे अलाहिदा... मग सत्य झाकण्यासाठी वेगवेगळी काल्पनिक कथाकाव्ये रचून त्यांचे शतकानुशतके समर्थन केले जाते ! ... त्यामानाने सर्व सत्य निर्भिडपणे लिहून ठेवणारे आर्य किमान प्रामाणिक तरी होते* :) ====== * : "प्रामाणिक = बरोबर" असे असेलच असे नाही पण "अप्रामाणिक सारवासारव" यापेक्षा ते नक्की जास्त उजवे असते... कारण, सत्य कबूल केल्यावर निदान भविष्यात तरी सुधारण्याची शक्यता असते. ======

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मांत्रिक 30/08/2015 - 12:25
डॉ.साहेब अतिशय समर्पक उत्तर दिलेत. पण 'स्वपार्श्वलाल' वृत्तीने पछाडलेल्या असल्या मंडळींना ते कितपत पटेल हे सांगणे अवघड आहे.

In reply to by dadadarekar

त्यांनी लिहून ठेवले नसते तर तुमच्या प्रतिसादात... आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे, हे कुठून आले ? ते खोटे होते असे तुम्हाला म्हणायचे आहे की ते सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत ? काय ते नक्की ठरवा. (आता तुम्हाला तसे भास होतात असे सांगू नका, त्याचा अर्थ फार गंभीर होतो, दादासाहेब ! =)) ) पुराणपूर्व भारतीय लेखनात "चांगले ते १००% चांगले आणि वाईट ते १००% वाईट" दाखविण्याचा येडबंबू अट्टाहास दिसत नाही. हा प्रामाणिकपणाचाच भाग समजायला हवा. हा लेखनातला प्रामाणिक मोकळेपणा त्यानंतर भारतात आणि इतरत्र बहुतेक सर्वच धर्मग्रंथांत अभावानेच आढळतो. अर्थात, इतरांची कुरापत काढतानाच आपल्या आवडीच्या पुस्तकात लिहीले आहे ते सर्व खरेच्च आहे असे आंधळे मत असलेल्यांना जगभरचे सारासारविवेकी लोक हसतात हे दिसते आणि त्याचा रागही येतो... हे काय कमी हास्यास्पद आहे ?! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विवेकपटाईत 26/10/2015 - 20:05
वाल्मिकी आणि वेदव्यासांनी - निष्पक्ष भावाने पात्र रंगविले. बहुतेक ते त्या घडलेल्या घटनांचे साक्षी असावे. त्यापासून प्रेरणा घेऊन कवींनी/लेखकांनी त्या नंतर हजारोंच्या संख्येने कथा, कादंबरी, महाकाव्य, इत्यादी रचले. आपापल्या काळानुसार कवींनी त्यात आपली कल्पना मिसळली. काहींनी त्यांच्या काळाच्या परिस्थितीचे वर्णन या पात्रांचा आधार घेऊन केले. चित्रगुप्त यांनी आपला दृष्टीकोन मांडला. असो.

महाभारतातल्या काही गोष्टी अजिबात न पटणाऱ्या आहेत. १. द्यूतामधले सगळे डाव दुर्योधनच जिंकतो.एकही डाव पांडव जिंकत नाहीत. यात पांडवांना काही गैर वाटत नाही. इतकेच काय, इतकी वर्ष आपण सगळे वाचत/ऐकत आहोत पण कोणालाही त्यात काही अयोग्य वाटत नाही . २. द्रौपदीला पणात जिंकून जेंव्हा पांडव परत येतात,तेंव्हा कुंती तिची 'वाटणी' करायला सांगते.तिच्याकडून ते अनवधानाने घडते. पण तिने ते मान्य करूनही द्गौपदीची 'वाटणी ' केली जाते । आणि द्गौपदीही त्याला सहज तयार होते . अजुनही अनेक गोष्टी सांगता येतील. जाणकार मिपाकर बऱ्याच गोष्टी येथे मांडु शकतील.

मारवा 30/08/2015 - 21:02
हि ब्रोकपा नावाने ओळखली जाणारी जमात मुळ आर्यांच्या टोळी पैकी एक आहे. काही कारणांनी हि टोळी वेगळी पडली व लेह लद्दाख मध्ये इतर आर्यांपासुन हजारो वर्ष विलग राहुन गेली. हे ओरीजनल आर्यन्स मानले जातात कारण यांच्यात वेगळे पडल्याने संकर झाला नाही असे मानले जाते. या जमातीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातुन व विशेषत: जर्मनीतुन अनेक मानववंश शास्त्रज्ञ इथे भेट देत असतात. यांच्यामध्ये आर्यांच्या मुळ परंपरा शारीरीक वैशिष्ट्ये सर्व टिकुन राहीलेली आहेत असे मानले जाते. अनेक जर्मन युरोपियन स्त्रीया इथे प्युअर सीड च्या शोधात ही येतात.जर्मन्सना प्युअर आर्यन सीड च फॅसीनेशन अजुनही आहे. वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना अजुनही काहिंच्या डोक्यात घट्ट रुतलेल्या आहेत. या आर्यांची शारीरीक वैशिष्ट्ये सभोवतालच्या मंगोलियन्स पेक्षा वेगळी आहेत. यामध्ये सर्वात महत्वाच म्हणजे एका स्त्रीने अनेक पुरुषांशी विवाह करण्याची मुळ आर्यन परंपरा पॉलिअ‍ॅन्ड्री अजुनही आढळते जी पुढे क्रमश: लोप पावली. हे ब्रोक पा ( ब्रोक पा लद्दाखी शब्द गोरी कातडी या अर्थाने वापरला जातो अजुनही अनेक अर्थ दाखवले जातात ) वंश शुद्दी ठेवण्यासाठी बिगर आर्यन शी विवाह कटाक्षाने टाळतात. यांच्या संदर्भात बरच रोचक लिखाण उपलब्ध आहे. काही लिंन्क्स वाचुन बघा १-http://www.tribuneindia.com/2002/20021117/spectrum/main1.htm २-http://www.openthemagazine.com/article/art-culture/the-last-of-the-aryans ३-http://theindianweekly.com.au/discovering-the-hidden-world-of-the-aryans-in-leh/
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

निमिष सोनार ·

मनीषा 27/08/2015 - 16:37
तसेच कधीही काही कारणास्तव तुम्ही सत्य सांगू शकत नसाल तर संपूर्णपणे असत्य बोलण्यापेक्षा केव्हाही अर्धसत्य बोलणे श्रेयस्कर असते! वेळ आली की सत्य समोर येतेच येते. पण ती वेळ साधणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या वेळेला प्रकट झालेल्या सत्याचा त्या त्या वेळेनुसार व परिस्थितीनुसार वेगवेगळा परिणाम होत असतो. याला मराठीत संधीसाधूपणा असे म्हणतात. आणि असं वागणार्‍या व्यक्तीला साळसूद असं म्हणतात. आणि जाणुनबुजुन संपूर्ण असत्य बोलणार्‍याला किंवा सत्य लपवून ठेवणार्‍याला खोटा किंवा लबाड म्हणतात.

अद्द्या 27/08/2015 - 17:42
पण तो हत्ती होता" ^^ तो हत्ती होता कि माणूस हे नाही माहित असं म्हणाला होता ना ? बाकी . अर्ध सत्य बोलून दुसऱ्याला फसवण्यापेक्षा जे काही आहे ते सरळ सागून जास्ती फायद्यात राहतो माणूस असा आजवरचा अनुभव . (महाभारतात हि ते केलेलं मला पटलेलं नाही . पण त्याने काय फरक पडतो म्हणा ) इतर वेळी आम्हीच कसे न्याय्य बाजूने लढतोय आणि आमचीच कशी बाजू सत्याची म्हणणारे पांडव या घटनेत फसवाफसवी करतात . असो . तुम्ही मेहनतीने लिहिताय . तर पुढल्या लेखाला शुभेच्चा

खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.
ह्या वाक्यावर हसावे की रडावे हेच कळेना ! =))

कारण ,द्रोणांनी आपला मुलगा अश्वत्थामा या आशयाने दुखी होऊन विचारले होते.आणि तो 'आशय' युधिष्ठरला न कळण्याइतका तो अडाणी नव्हता हे नक्कीच. म्हणूनच पूर्ण असत्यच बोलला युधिष्ठिर.

कूल बाळ 27/08/2015 - 21:20
'खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.' अश्वत्थामा अमर नव्हे, चिरन्जीव होता...

In reply to by संचित

कूल बाळ 28/08/2015 - 13:43
अमर म्हणजे ज्याना मरण / शेवट नाही. चिरन्जीव म्हणजे दीर्घयुशी किंवा जे अनेक युगे जगले / जगतील. सात चिरन्जीव पुढीलप्रमाणे: बळी परशुराम हनुमान विभीषण व्यासमुनी कृपाचार्य अश्वत्थामा

कूल बाळ 27/08/2015 - 21:36
एक वाचलेली जुनी गोष्ट. युधिष्टीराचा रथ जमिनिपासून चार अंगुले(फुट??) वर चालायचा (की धावायचा?). नरोवाकुंजरोवा मुळे रथ जमिनीवर आला.

मनीषा 27/08/2015 - 16:37
तसेच कधीही काही कारणास्तव तुम्ही सत्य सांगू शकत नसाल तर संपूर्णपणे असत्य बोलण्यापेक्षा केव्हाही अर्धसत्य बोलणे श्रेयस्कर असते! वेळ आली की सत्य समोर येतेच येते. पण ती वेळ साधणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या वेळेला प्रकट झालेल्या सत्याचा त्या त्या वेळेनुसार व परिस्थितीनुसार वेगवेगळा परिणाम होत असतो. याला मराठीत संधीसाधूपणा असे म्हणतात. आणि असं वागणार्‍या व्यक्तीला साळसूद असं म्हणतात. आणि जाणुनबुजुन संपूर्ण असत्य बोलणार्‍याला किंवा सत्य लपवून ठेवणार्‍याला खोटा किंवा लबाड म्हणतात.

अद्द्या 27/08/2015 - 17:42
पण तो हत्ती होता" ^^ तो हत्ती होता कि माणूस हे नाही माहित असं म्हणाला होता ना ? बाकी . अर्ध सत्य बोलून दुसऱ्याला फसवण्यापेक्षा जे काही आहे ते सरळ सागून जास्ती फायद्यात राहतो माणूस असा आजवरचा अनुभव . (महाभारतात हि ते केलेलं मला पटलेलं नाही . पण त्याने काय फरक पडतो म्हणा ) इतर वेळी आम्हीच कसे न्याय्य बाजूने लढतोय आणि आमचीच कशी बाजू सत्याची म्हणणारे पांडव या घटनेत फसवाफसवी करतात . असो . तुम्ही मेहनतीने लिहिताय . तर पुढल्या लेखाला शुभेच्चा

खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.
ह्या वाक्यावर हसावे की रडावे हेच कळेना ! =))

कारण ,द्रोणांनी आपला मुलगा अश्वत्थामा या आशयाने दुखी होऊन विचारले होते.आणि तो 'आशय' युधिष्ठरला न कळण्याइतका तो अडाणी नव्हता हे नक्कीच. म्हणूनच पूर्ण असत्यच बोलला युधिष्ठिर.

कूल बाळ 27/08/2015 - 21:20
'खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.' अश्वत्थामा अमर नव्हे, चिरन्जीव होता...

In reply to by संचित

कूल बाळ 28/08/2015 - 13:43
अमर म्हणजे ज्याना मरण / शेवट नाही. चिरन्जीव म्हणजे दीर्घयुशी किंवा जे अनेक युगे जगले / जगतील. सात चिरन्जीव पुढीलप्रमाणे: बळी परशुराम हनुमान विभीषण व्यासमुनी कृपाचार्य अश्वत्थामा

कूल बाळ 27/08/2015 - 21:36
एक वाचलेली जुनी गोष्ट. युधिष्टीराचा रथ जमिनिपासून चार अंगुले(फुट??) वर चालायचा (की धावायचा?). नरोवाकुंजरोवा मुळे रथ जमिनीवर आला.
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण: आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

महाभारताचे जीवन सार: (भाग १)

निमिष सोनार ·

अद्द्या 24/08/2015 - 12:41
"विरोधी पक्ष" असे नाव बदलले आणि "देखरेख पक्ष" असे नाव ठेवले तर? ^^ काय फरक पडेल नाव बदलल्याने ? माझं नाव मी क्लार्क केंट ठेवलं तर मी superman होणारे का ?

In reply to by अद्द्या

माझं नाव मी क्लार्क केंट ठेवलं तर मी superman होणारे का ?
हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!! कळावे आपलाच -जॉनी डेप-

_मनश्री_ 24/08/2015 - 15:22
कसल जीवनाच सार सत्ता आणि पैशासाठी नाती विसरून एकमेकांचे जीव घ्या , मग समोर तुमचा आजोबा असो किंवा गुरु मला पांडव प्रकर्षाने धर्मराज युधिष्ठिराचा तर भयंकर राग येतो … स्वतःच्या बायकोला पणाला लावले आणि हा म्हणे धर्मराज आणि बायको म्हणजे काय खेळण वाटल काय ५ जणात वाटून घ्यायला

In reply to by _मनश्री_

पण जर द्रौपदीने ठाम भूमिका,आणि काय ते स्त्रिया घेतात ती दुर्गावताराची कडक भूमिका घेतली असती,तर कोणी कशाला बायको वाटून घेतोय? एका हाताने टाळी वाजत नाही हो! आणि काय ते म्हणे कुंती सांगते जे काही आहे ते पाचजण वाटून घ्या.आणि पुर्वजन्मात म्हणे पाच पती मिळण्याचे वरदान मिळाले? छे छे असं कोठे असतं काय?

In reply to by _मनश्री_

हेमंत लाटकर 25/08/2015 - 15:16
कुंतीला माहित होते स्वयंवर अर्जुनच जिंकणार. कुंतीला कौरवांचा सुड घ्यायचा होता त्यासाठी पाच भाऊ एकत्र राहणे आवश्यक होते. द्रोपदी सुंदर होती तिच्यामुळे पाच भावात फुट पडू नये म्हणून कुंती पाच भावात वाटून घ्या असे म्हणाली. पंडू कुंती व माद्रिसहित वनसावात गेले. तेथे देवाला आवाहन करून कुंतीला यमापासून युधिष्टर, वायुपासून भीम, इंद्रापासून अर्जुन तसेच अश्विनीकुमारापासून नकुल व सहदेव झाले. हिमालयाच्या पायथ्याशी त्याकाळी काही जाती मध्ये बहुपति पद्धत अस्तिवात होती. चार किंवा पाच भावात एक पत्नी असायची.

द-बाहुबली 24/08/2015 - 15:37
आपण श्शक मधे महाभारत रचायचा प्रयत्न का बरे करुन बघत नाही ?

dadadarekar 25/08/2015 - 06:46
१. एक पक्ष्याचे जोडपे संभोग करत होते. एका पारध्याने बाण मारला. त्याला शाप मिळाला. २. एक हरणाचे जोडपे संभोग करत होते. पांडूने बाण मारला. त्याला शाप मिळाला. तात्पर्य : दुसर्‍याच्या संभोगात अडथळे आणू नयेत.

अन्या दातार 26/08/2015 - 14:10
कुणाच्या बाजू घेण्या-न घेण्याने फरक पडत नसेल तर कृष्ण कौरवांच्या बाजूने असता तर काय झाले असते असा एक प्रबंध लिहा ना सर. सोनार सरांचा पंखा अन्या

अद्द्या 24/08/2015 - 12:41
"विरोधी पक्ष" असे नाव बदलले आणि "देखरेख पक्ष" असे नाव ठेवले तर? ^^ काय फरक पडेल नाव बदलल्याने ? माझं नाव मी क्लार्क केंट ठेवलं तर मी superman होणारे का ?

In reply to by अद्द्या

माझं नाव मी क्लार्क केंट ठेवलं तर मी superman होणारे का ?
हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!! कळावे आपलाच -जॉनी डेप-

_मनश्री_ 24/08/2015 - 15:22
कसल जीवनाच सार सत्ता आणि पैशासाठी नाती विसरून एकमेकांचे जीव घ्या , मग समोर तुमचा आजोबा असो किंवा गुरु मला पांडव प्रकर्षाने धर्मराज युधिष्ठिराचा तर भयंकर राग येतो … स्वतःच्या बायकोला पणाला लावले आणि हा म्हणे धर्मराज आणि बायको म्हणजे काय खेळण वाटल काय ५ जणात वाटून घ्यायला

In reply to by _मनश्री_

पण जर द्रौपदीने ठाम भूमिका,आणि काय ते स्त्रिया घेतात ती दुर्गावताराची कडक भूमिका घेतली असती,तर कोणी कशाला बायको वाटून घेतोय? एका हाताने टाळी वाजत नाही हो! आणि काय ते म्हणे कुंती सांगते जे काही आहे ते पाचजण वाटून घ्या.आणि पुर्वजन्मात म्हणे पाच पती मिळण्याचे वरदान मिळाले? छे छे असं कोठे असतं काय?

In reply to by _मनश्री_

हेमंत लाटकर 25/08/2015 - 15:16
कुंतीला माहित होते स्वयंवर अर्जुनच जिंकणार. कुंतीला कौरवांचा सुड घ्यायचा होता त्यासाठी पाच भाऊ एकत्र राहणे आवश्यक होते. द्रोपदी सुंदर होती तिच्यामुळे पाच भावात फुट पडू नये म्हणून कुंती पाच भावात वाटून घ्या असे म्हणाली. पंडू कुंती व माद्रिसहित वनसावात गेले. तेथे देवाला आवाहन करून कुंतीला यमापासून युधिष्टर, वायुपासून भीम, इंद्रापासून अर्जुन तसेच अश्विनीकुमारापासून नकुल व सहदेव झाले. हिमालयाच्या पायथ्याशी त्याकाळी काही जाती मध्ये बहुपति पद्धत अस्तिवात होती. चार किंवा पाच भावात एक पत्नी असायची.

द-बाहुबली 24/08/2015 - 15:37
आपण श्शक मधे महाभारत रचायचा प्रयत्न का बरे करुन बघत नाही ?

dadadarekar 25/08/2015 - 06:46
१. एक पक्ष्याचे जोडपे संभोग करत होते. एका पारध्याने बाण मारला. त्याला शाप मिळाला. २. एक हरणाचे जोडपे संभोग करत होते. पांडूने बाण मारला. त्याला शाप मिळाला. तात्पर्य : दुसर्‍याच्या संभोगात अडथळे आणू नयेत.

अन्या दातार 26/08/2015 - 14:10
कुणाच्या बाजू घेण्या-न घेण्याने फरक पडत नसेल तर कृष्ण कौरवांच्या बाजूने असता तर काय झाले असते असा एक प्रबंध लिहा ना सर. सोनार सरांचा पंखा अन्या
महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com) #महाभारताचे_जीवन_सार: (भाग १) सतत एखाद्या व्यक्तीचा पक्ष घेणे किंवा त्यांची बाजू (चूक असली तरी) आयुष्यभर घेत राहणे याचे दुष्परिणाम चांगलेच आपल्या लक्षात येतात. अधर्म दिसत असूनही भीष्माने आयुष्यभर कौरवांची बाजू घेतली किंबहुना त्याला घ्यावी लागली, भलेही मनातून त्याला पांडव चांगले वाटत होते.

फस्ट बाइट लव्ह

कोमल ·

chetanlakhs 20/08/2015 - 00:37
टवाळा आवडे विनोद हे मिपाचे ब्रीदवाक्य आहे का? का विनाकारण ह्या धाग्याची टिंगल करता आहात?

खटपट्या 20/08/2015 - 13:36
आमी फ्लश करायला गेलो की नेहमीच सक्सेश होतो. कधी अनसक्सेश्फुल झाला तर आमी "सारंगधर सुखकारक वटी" घेतो. मग सगळं व्यवस्थीत होतं. "अतिशय टणक आणि चकचकीत काच" - हे वर्णन काळजाला भिडले

५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.
:) :) हसून हसून मेलो.

In reply to by द-बाहुबली

कोमल 20/08/2015 - 14:54
"एक मिपाकर म्हणून शरम वाटली" अहो अजुन हनिमून पिरिएड चालू आहे तुमचा.. खा, प्या, वाचा, मजा करा. कशाला इतक्यात मानापमानाच्या लफड्यात पडताय. पुन्हा नंतर ते करायचं आहेचं की.

In reply to by कोमल

द-बाहुबली 20/08/2015 - 15:44
कृपया ससंदर्भ स्पश्टीकरण द्याल का ? हे नक्कि काय सांगताय तुम्ही कोमलजी ? आपला प्रतीसाद कळला नाही.

मदनबाण 22/08/2015 - 09:36
५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला. स्ट्रेस फ्री झाल्या शिवाय मनसोक्त "आनंद" घेताच येत नाही ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح

chetanlakhs 20/08/2015 - 00:37
टवाळा आवडे विनोद हे मिपाचे ब्रीदवाक्य आहे का? का विनाकारण ह्या धाग्याची टिंगल करता आहात?

खटपट्या 20/08/2015 - 13:36
आमी फ्लश करायला गेलो की नेहमीच सक्सेश होतो. कधी अनसक्सेश्फुल झाला तर आमी "सारंगधर सुखकारक वटी" घेतो. मग सगळं व्यवस्थीत होतं. "अतिशय टणक आणि चकचकीत काच" - हे वर्णन काळजाला भिडले

५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.
:) :) हसून हसून मेलो.

In reply to by द-बाहुबली

कोमल 20/08/2015 - 14:54
"एक मिपाकर म्हणून शरम वाटली" अहो अजुन हनिमून पिरिएड चालू आहे तुमचा.. खा, प्या, वाचा, मजा करा. कशाला इतक्यात मानापमानाच्या लफड्यात पडताय. पुन्हा नंतर ते करायचं आहेचं की.

In reply to by कोमल

द-बाहुबली 20/08/2015 - 15:44
कृपया ससंदर्भ स्पश्टीकरण द्याल का ? हे नक्कि काय सांगताय तुम्ही कोमलजी ? आपला प्रतीसाद कळला नाही.

मदनबाण 22/08/2015 - 09:36
५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला. स्ट्रेस फ्री झाल्या शिवाय मनसोक्त "आनंद" घेताच येत नाही ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.

अस्तित्वकण

अर्थहीन ·

विवेकपटाईत 18/08/2015 - 19:34
मजा आली वाचून अस्वस्थ राहा, कनफ्युसड राहा, वडा पाव खा आणि पोटभर प्या ???? (काय प्यायचे ते प्रत्येकांनी आपसूक ठरवावे, शिवाम्बू- गौ मूत्र पासून ते ठर्रा- रम पर्यंत). ज्याला काहीच जमत नाही त्याचासाठी चहा आहेच.

gogglya 18/08/2015 - 20:00
+१ अगदी मनातल्या भावना लिहील्या आहेत आपण!

नीलमोहर 19/08/2015 - 11:01
कशाचा कशाला पत्ता नाही, कोणाचा कोणाला, फक्त कंफ्युजन निरंतर आहे..

chetanlakhs 20/08/2015 - 00:46
सत्य परिस्थिती सांगितली.. प्रत्येकजण स्वताचे घोडे पुढे पळवतो आहे..सामान्य आणि सो कौल्ड "अ-सामान्य" कोणी रोजच्या जगण्यासाठी तर कोणी आपली "larger than life" प्रतिमा टिकवण्यासाठी.. प्रत्येकाच्या दृष्टीने दुसरा क: पदार्थ आहे आजकाल..

विवेकपटाईत 18/08/2015 - 19:34
मजा आली वाचून अस्वस्थ राहा, कनफ्युसड राहा, वडा पाव खा आणि पोटभर प्या ???? (काय प्यायचे ते प्रत्येकांनी आपसूक ठरवावे, शिवाम्बू- गौ मूत्र पासून ते ठर्रा- रम पर्यंत). ज्याला काहीच जमत नाही त्याचासाठी चहा आहेच.

gogglya 18/08/2015 - 20:00
+१ अगदी मनातल्या भावना लिहील्या आहेत आपण!

नीलमोहर 19/08/2015 - 11:01
कशाचा कशाला पत्ता नाही, कोणाचा कोणाला, फक्त कंफ्युजन निरंतर आहे..

chetanlakhs 20/08/2015 - 00:46
सत्य परिस्थिती सांगितली.. प्रत्येकजण स्वताचे घोडे पुढे पळवतो आहे..सामान्य आणि सो कौल्ड "अ-सामान्य" कोणी रोजच्या जगण्यासाठी तर कोणी आपली "larger than life" प्रतिमा टिकवण्यासाठी.. प्रत्येकाच्या दृष्टीने दुसरा क: पदार्थ आहे आजकाल..
बरेच ब्राम्हवृंद, घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत... बरेच मराठे, चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत... उर्वरित महाराष्ट्र 'आम्हाला काही घेणं देणं नाही' या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय... "अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर "वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय... उभे केलेले कारखाने बंद पाडून तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब मोठमोठे मोर्चे काढ़तायत... इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय, तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय... राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत

मसाण

कोमल ·

खुप जणांकडून ऐकलं आहे. त्यात रिचा चड्ढा आणि संजय मिश्रा हे दोघेही प्रचंड गुणी कलाकार. संजय तर आवडता कलाकार त्यामुळे पिक्चर पाहणार हे नक्की. या विकांताला जाईन बहुदा. परिचयासाठी धन्यवाद !

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 12/08/2015 - 19:45
आयला किसना तू पण. चला जाऊया. तू तिकीट काढ. म्या पॉपकॉर्न खातो (च्यायला हे 'मी पॉर्न पाहतो' चालीवरचे वाक्य वाटायले)

In reply to by अभ्या..

प्यारे१ 12/08/2015 - 21:09
आयला अभ्या तू पण???? किस्नानं पॉपकॉर्न पुडा हातात धरलाय आणि अभ्या (डब्या) त्याच्या शेजारी (कसा त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही) बसून एकेक पॉपकॉर्न खातोय असं चित्र डोळ्यापुढे आलं. हलकं घ्या रे ! कोमल, छान परीक्षण. चित्रपटाचं नाव आजच वाचलं. मिळाल्यास पाहूच्च.

अस्वस्थामा 12/08/2015 - 17:36
लिहिलंय छान (अर्धेच वाचले). पण एक प्रश्न विचारावासा वाटतो. परिक्षणात इतका कथाभाग उघड करुन सांगण्याची गरज असते का ? मी चित्रपट पाहिला नाही पण अर्धे परिक्षण वाचतानाच बर्‍याचशा गोष्टी ज्या चित्रपटाच्या महत्वाच्या घटना आहेत त्या अशा उघड केलेल्या पाहून मग उरलेले वाचन थांबवले. किमान स्पॉइलर अलर्ट टाका हो पुढच्या वेळेस.

In reply to by अस्वस्थामा

कोमल 12/08/2015 - 18:09
कथेमध्ये सस्पेंस असा नाहिये फार. कलाकारांचा दमदार अभिनय पाहातांना जो अनुभव येतो त्यात चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आहे. तुमचा सल्ला मात्र नक्की ध्यानात ठेवेन.

बहिरुपी 12/08/2015 - 20:18
मी चित्रपट पाहिला आहे. सगळी कथाच सांगितलीत तुम्ही...आता थेटरात जावुन लोकं काय बघणार? बरं झालं अस्वस्थामा तुम्ही वाचायच थांबवलत ते. बाकी पिक्चर आवडला गेला आहे.

In reply to by बहिरुपी

कोमल 12/08/2015 - 20:32
बरंच झाल तुम्हाला परिक्षण नाही आवडल ते. मी फक्त छोटासा प्रयत्न केलेला मला आवडलेला चित्रपट माझ्या शब्दात मांडायचा. आता तुमच्या भाषेतून वेगळ, अनुभवी परिक्षण वाचायला नक्की आवडेल. वाट पाहातेय. लवकर येउद्या. कारण मसाण पुण्यात फक्त ५ चित्रपट गृहात् चालु आहे. लोकांनी 'थेटरात' जाऊन पाहिला पाहिजे ना..

In reply to by बहिरुपी

कोमल 12/08/2015 - 20:54
नकाच वाचू ओ. पण याच चित्रपटाच चांगले परिक्षण कसे झाले असते याचा फ़क्त एक आदर्श मला आणि भविष्यात परिक्षण लिहिणाऱ्याना मिळेल इतकेच. शिकाऊ आहे न मी अजून..

In reply to by कोमल

जडभरत 12/08/2015 - 20:50
कोमलताई लिहीत रहा. कोण जाणे आम्हाला हि चित्रपट बघायला मिळेल नं मिळेल! हां वरती फक्त सूचना लिहा की "कथा पूर्ण स्पष्ट केली आहे. त्यामुळे ज्यांना थिएटर मध्ये जाऊन पहावयाचा असेल त्यांनी परीक्षण वाचू नये." मला तर अतिशय आवडलं परीक्षण.

In reply to by जडभरत

कोमल 12/08/2015 - 21:05
आभार. पण मसाण बाबत कथा सांगणे आणि ती अनुभवणे यांत खूप फरक आहे. जसं 'थोडासा रूमानी हो जाये'ची खरी मजा चित्रपट पाहातांनाच येते, मग त्याची कथा शब्दांत उतरावली तरी चित्रपटापुढे ती केव्हाही फिकीच पडणार. मी यांच् कंप्यारीजन नाही करत, फक्त उदहारण म्हणून सांगितले.

In reply to by कोमल

जडभरत 12/08/2015 - 21:11
तुम्ही बरोबरच आहात! कथा ऐकणे व ती प्रत्यक्ष अनुभवणे यात खूप फरकंय!!! कथा ऐकल्याने मला तर नाही फरक पडत ती अनुभवण्यात. म्हणजे प्रेमाविषयी आपण सर्वच जण वाचतो पण त्यामुळे ते अनुभवताना कुठेही कमी येत नाही. असो!!!! ज्याचे त्याचे मत!!!!

जुइ 12/08/2015 - 20:25
मात्र वर सांगितल्या प्रमाणे कथा भाग इतका उघड करू नये. आमच्या सारख्यांना ज्यांना सिनेमाचे नाव आजच कळले असेल त्यांना मग सिनेमा जाऊन पाहण्यासारखे काही उरत नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/cinemagic/cine-review/Masaan/moviereview/48194115.cms हे परिक्षण वाचून हा चित्रपट बघितला. यात पूर्ण कथा दिलेली नाही. कथा कळली तरी बघायलाच हवा, असा हा चित्रपट आहे.

प्रियाजी 12/08/2015 - 23:53
मी हा चित्रपट पाहिला आहे. परिक्षणही वाचले आहे. तरीही एक सल्ला दीएन. परीक्षण वाचले तरीही चित्रपट जरूर बघा. पैसे वाया जाणार नाहित.पडद्यावर पाहूनच अनुभवण्यासारखे खूप काही आहे येथे.

यशोधरा 13/08/2015 - 11:25
मस्त लिहिलं आहेस परीक्षण. खूप आवडलं. हा चित्रपट पहायच्या यादीत आहे खरा, पण बघू शकेन का अशी भीतीही आहे. खूप अंगावर येतात असे चित्रपट. तू लिहित जा गं अशी परीक्षणं. झक्कास जमलंय.

खुप जणांकडून ऐकलं आहे. त्यात रिचा चड्ढा आणि संजय मिश्रा हे दोघेही प्रचंड गुणी कलाकार. संजय तर आवडता कलाकार त्यामुळे पिक्चर पाहणार हे नक्की. या विकांताला जाईन बहुदा. परिचयासाठी धन्यवाद !

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 12/08/2015 - 19:45
आयला किसना तू पण. चला जाऊया. तू तिकीट काढ. म्या पॉपकॉर्न खातो (च्यायला हे 'मी पॉर्न पाहतो' चालीवरचे वाक्य वाटायले)

In reply to by अभ्या..

प्यारे१ 12/08/2015 - 21:09
आयला अभ्या तू पण???? किस्नानं पॉपकॉर्न पुडा हातात धरलाय आणि अभ्या (डब्या) त्याच्या शेजारी (कसा त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही) बसून एकेक पॉपकॉर्न खातोय असं चित्र डोळ्यापुढे आलं. हलकं घ्या रे ! कोमल, छान परीक्षण. चित्रपटाचं नाव आजच वाचलं. मिळाल्यास पाहूच्च.

अस्वस्थामा 12/08/2015 - 17:36
लिहिलंय छान (अर्धेच वाचले). पण एक प्रश्न विचारावासा वाटतो. परिक्षणात इतका कथाभाग उघड करुन सांगण्याची गरज असते का ? मी चित्रपट पाहिला नाही पण अर्धे परिक्षण वाचतानाच बर्‍याचशा गोष्टी ज्या चित्रपटाच्या महत्वाच्या घटना आहेत त्या अशा उघड केलेल्या पाहून मग उरलेले वाचन थांबवले. किमान स्पॉइलर अलर्ट टाका हो पुढच्या वेळेस.

In reply to by अस्वस्थामा

कोमल 12/08/2015 - 18:09
कथेमध्ये सस्पेंस असा नाहिये फार. कलाकारांचा दमदार अभिनय पाहातांना जो अनुभव येतो त्यात चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आहे. तुमचा सल्ला मात्र नक्की ध्यानात ठेवेन.

बहिरुपी 12/08/2015 - 20:18
मी चित्रपट पाहिला आहे. सगळी कथाच सांगितलीत तुम्ही...आता थेटरात जावुन लोकं काय बघणार? बरं झालं अस्वस्थामा तुम्ही वाचायच थांबवलत ते. बाकी पिक्चर आवडला गेला आहे.

In reply to by बहिरुपी

कोमल 12/08/2015 - 20:32
बरंच झाल तुम्हाला परिक्षण नाही आवडल ते. मी फक्त छोटासा प्रयत्न केलेला मला आवडलेला चित्रपट माझ्या शब्दात मांडायचा. आता तुमच्या भाषेतून वेगळ, अनुभवी परिक्षण वाचायला नक्की आवडेल. वाट पाहातेय. लवकर येउद्या. कारण मसाण पुण्यात फक्त ५ चित्रपट गृहात् चालु आहे. लोकांनी 'थेटरात' जाऊन पाहिला पाहिजे ना..

In reply to by बहिरुपी

कोमल 12/08/2015 - 20:54
नकाच वाचू ओ. पण याच चित्रपटाच चांगले परिक्षण कसे झाले असते याचा फ़क्त एक आदर्श मला आणि भविष्यात परिक्षण लिहिणाऱ्याना मिळेल इतकेच. शिकाऊ आहे न मी अजून..

In reply to by कोमल

जडभरत 12/08/2015 - 20:50
कोमलताई लिहीत रहा. कोण जाणे आम्हाला हि चित्रपट बघायला मिळेल नं मिळेल! हां वरती फक्त सूचना लिहा की "कथा पूर्ण स्पष्ट केली आहे. त्यामुळे ज्यांना थिएटर मध्ये जाऊन पहावयाचा असेल त्यांनी परीक्षण वाचू नये." मला तर अतिशय आवडलं परीक्षण.

In reply to by जडभरत

कोमल 12/08/2015 - 21:05
आभार. पण मसाण बाबत कथा सांगणे आणि ती अनुभवणे यांत खूप फरक आहे. जसं 'थोडासा रूमानी हो जाये'ची खरी मजा चित्रपट पाहातांनाच येते, मग त्याची कथा शब्दांत उतरावली तरी चित्रपटापुढे ती केव्हाही फिकीच पडणार. मी यांच् कंप्यारीजन नाही करत, फक्त उदहारण म्हणून सांगितले.

In reply to by कोमल

जडभरत 12/08/2015 - 21:11
तुम्ही बरोबरच आहात! कथा ऐकणे व ती प्रत्यक्ष अनुभवणे यात खूप फरकंय!!! कथा ऐकल्याने मला तर नाही फरक पडत ती अनुभवण्यात. म्हणजे प्रेमाविषयी आपण सर्वच जण वाचतो पण त्यामुळे ते अनुभवताना कुठेही कमी येत नाही. असो!!!! ज्याचे त्याचे मत!!!!

जुइ 12/08/2015 - 20:25
मात्र वर सांगितल्या प्रमाणे कथा भाग इतका उघड करू नये. आमच्या सारख्यांना ज्यांना सिनेमाचे नाव आजच कळले असेल त्यांना मग सिनेमा जाऊन पाहण्यासारखे काही उरत नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/cinemagic/cine-review/Masaan/moviereview/48194115.cms हे परिक्षण वाचून हा चित्रपट बघितला. यात पूर्ण कथा दिलेली नाही. कथा कळली तरी बघायलाच हवा, असा हा चित्रपट आहे.

प्रियाजी 12/08/2015 - 23:53
मी हा चित्रपट पाहिला आहे. परिक्षणही वाचले आहे. तरीही एक सल्ला दीएन. परीक्षण वाचले तरीही चित्रपट जरूर बघा. पैसे वाया जाणार नाहित.पडद्यावर पाहूनच अनुभवण्यासारखे खूप काही आहे येथे.

यशोधरा 13/08/2015 - 11:25
मस्त लिहिलं आहेस परीक्षण. खूप आवडलं. हा चित्रपट पहायच्या यादीत आहे खरा, पण बघू शकेन का अशी भीतीही आहे. खूप अंगावर येतात असे चित्रपट. तू लिहित जा गं अशी परीक्षणं. झक्कास जमलंय.
कहानी शुरू होती है एक पोर्न से। देवी. एका कॉम्प्युटर क्लास मधली ट्यूटर. तिच्या एका मित्राकडे, पियुषकडे आकृष्ट होते. लैंगिक संबंधांचे कोडे उलगडण्यासाठी ती पोर्न पाहून पियुषसोबत एका स्वस्तातल्या लॉज मध्ये जाते. तिथे अचानक पडलेल्या पोलिसांच्या धाडीला घाबरून पियुष आत्महत्या करतो. पोलिसांनी या धाडीचा विडिओ बनवलेला असतो. त्यांपैकी एक इन्स्पेक्टर मिश्रा, देवी आणि तिच्या वडीलांपुढे एक मार्ग ठेवतो;
३ लाख रुपये द्या, कोर्ट-कचेरी आम्ही पाहून घेऊ नाहीतर तिचा विडिओ इंटरनेट वर टाकू.