मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी आयफोन-कर

विश्वेश ·

मिसळपाव 14/08/2016 - 01:38
जम्या, जम्या! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

सतिश गावडे 14/08/2016 - 10:07
आय फोन का मजा तुम क्या जानोगे एंड्रोइड और विंडोज बाबू. आय फोनमध्ये आयच्या प्रेमाचा जिव्हाळा आहे, जो एंड्रोइड और विंडोज फोनमध्ये नाही.

सध्या तरी आमच्याकडे नोकियाचे जुने मॉडेल आहे आणि ते अद्याप तरी बोलणे-ऐकणे व्यवस्थित करत आहे. शिवाय सुडोकू पण आहे आणि बोनस म्हणून घड्याळ आणि ते पण अलार्म सकट. शिवाय ते पोकेमॉन सारखी भानगड नाही आणि लगेच चार्ज होतो. शिवाय चार्जिंग टिकते पण २-३ दिवस. (अज्ञानी) मुवि

गामा पैलवान 14/08/2016 - 12:25
समोरचा फोन विंडोज किंवा सिम्बियनचा असला तरी 'तुमच्या अँड्रॉईडछाप फोनचं ...' अशा तुकड्याने संभाषणाची सुरुवात करावी. मात्र फार डिटेलमध्ये जाऊ नये. नाहीतर कोणी अँड्रॉईडवाला तुम्हाला रूट अॅक्सेस मिळवायचे सत्राशेसाठ प्रकार ऐकवेल. वर तुमचा फोन कारामुक्त (=जेलब्रोकन) आहे का असंही विचारेल. ही मात्र खरोखरंच आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा वेळेस 'कारामोचन करून काय माझ्या आयफोनास जनरल अँड्रॉईडछाप बनवू का', असं बोलून एक तु.क. टाकावा. -गा.पै.

कंजूस 14/08/2016 - 13:39
ब्लॅकब्री ची सर कुणालाच नाही हे आइफोनवालेही जाणून असतात.त्या दुख:वर मीठ म्हणून एक मि डॅालरस मोजून हॅकरकडून आरोपीचा आइफोन ब्रेक करवून घेतला न्यु पोलिसांनी.

=)) बाकी आम्हा बीबी१० वाल्यांची याबाबत भूमिका म्हणजे, "आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में". - रंगा करवंदीकर

चिनार 16/08/2016 - 13:55
मस्त जमलाय.. अजून वाचायला आवडेल.. आमची स्मार्ट फोनची व्यथा खालील दोन लेखात मंडळी आहे.. http://www.misalpav.com/node/27462 http://www.misalpav.com/node/36533

मी-सौरभ 17/08/2016 - 12:55
कल्पना विस्तार मस्त केलाय. अजुन थोडा मोठा लेख असता तर जास्त मज्जा आली असती.

बब्बा 17/08/2016 - 17:49
मुंबईकर, पुणेकर कि नागपूरकर ह्या पु ल च्या मूळ कथाकथानातील...... "पुणेकर" ह्या स्वभावविशेषाचा छान वापर केलाय.

मिसळपाव 14/08/2016 - 01:38
जम्या, जम्या! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

सतिश गावडे 14/08/2016 - 10:07
आय फोन का मजा तुम क्या जानोगे एंड्रोइड और विंडोज बाबू. आय फोनमध्ये आयच्या प्रेमाचा जिव्हाळा आहे, जो एंड्रोइड और विंडोज फोनमध्ये नाही.

सध्या तरी आमच्याकडे नोकियाचे जुने मॉडेल आहे आणि ते अद्याप तरी बोलणे-ऐकणे व्यवस्थित करत आहे. शिवाय सुडोकू पण आहे आणि बोनस म्हणून घड्याळ आणि ते पण अलार्म सकट. शिवाय ते पोकेमॉन सारखी भानगड नाही आणि लगेच चार्ज होतो. शिवाय चार्जिंग टिकते पण २-३ दिवस. (अज्ञानी) मुवि

गामा पैलवान 14/08/2016 - 12:25
समोरचा फोन विंडोज किंवा सिम्बियनचा असला तरी 'तुमच्या अँड्रॉईडछाप फोनचं ...' अशा तुकड्याने संभाषणाची सुरुवात करावी. मात्र फार डिटेलमध्ये जाऊ नये. नाहीतर कोणी अँड्रॉईडवाला तुम्हाला रूट अॅक्सेस मिळवायचे सत्राशेसाठ प्रकार ऐकवेल. वर तुमचा फोन कारामुक्त (=जेलब्रोकन) आहे का असंही विचारेल. ही मात्र खरोखरंच आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा वेळेस 'कारामोचन करून काय माझ्या आयफोनास जनरल अँड्रॉईडछाप बनवू का', असं बोलून एक तु.क. टाकावा. -गा.पै.

कंजूस 14/08/2016 - 13:39
ब्लॅकब्री ची सर कुणालाच नाही हे आइफोनवालेही जाणून असतात.त्या दुख:वर मीठ म्हणून एक मि डॅालरस मोजून हॅकरकडून आरोपीचा आइफोन ब्रेक करवून घेतला न्यु पोलिसांनी.

=)) बाकी आम्हा बीबी१० वाल्यांची याबाबत भूमिका म्हणजे, "आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में". - रंगा करवंदीकर

चिनार 16/08/2016 - 13:55
मस्त जमलाय.. अजून वाचायला आवडेल.. आमची स्मार्ट फोनची व्यथा खालील दोन लेखात मंडळी आहे.. http://www.misalpav.com/node/27462 http://www.misalpav.com/node/36533

मी-सौरभ 17/08/2016 - 12:55
कल्पना विस्तार मस्त केलाय. अजुन थोडा मोठा लेख असता तर जास्त मज्जा आली असती.

बब्बा 17/08/2016 - 17:49
मुंबईकर, पुणेकर कि नागपूरकर ह्या पु ल च्या मूळ कथाकथानातील...... "पुणेकर" ह्या स्वभावविशेषाचा छान वापर केलाय.
तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर ... आता तुम्हाला आयफोन-कर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक फोन च्या फिचर वरून मतभेद करायला शिका. म्हणजे आपल्या फोन मध्ये आहे का, आपल्या फोनमधील फिचरचा दर्जा काय, एकूण उपयोग काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.

रूस्तम

महासंग्राम ·

In reply to by संदीप डांगे

जावू द्या हो.... तुम्ही नका टेंशन घेवू. थोडे आजुबाजूला बघीतले की हिंदी सिनेमाचा पैसा नक्की कुठे जातो, ह्याचा अंदाज प्रत्येकाला वेगळा-वेगळा येतो. हिंदी सिनेमावाले समाजासाठी कुठलीही भरीव कामगिरी करत नसल्याने, मी माझ्या कष्टाचा पैसा आजकाल ह्यांच्यावर ओवाळत नाही. आपल्या पैशाने, इतरांची घरे पोसण्यात मला तरी रस नाही. आणि झोपेचे सोंग घेतलेल्या मंडळींना जागे करण्यात अजिबात अर्थ नाही. (ह्यात तुम्ही मोडत नाही.)

In reply to by मुक्त विहारि

चंपाबाई 15/08/2016 - 09:01
सिनेमाच्या निर्मितीमुळे निर्माता, कलाकार, डायरेक्टर , संकलन, संगीत , टॉकिजवाले ... मॉलवाले तिथले पॉपकॉर्नवाले.. शेकडो लोकांची पोटं भरत असतात ... सिनेमा पटत नसेल तर तुम्ही तुमच्या शेतात मंजुळाबाई किर्टेगावकारांचा तमाशा आणून मनोरंजन करुन घ्या.

In reply to by चंपाबाई

"सिनेमाच्या निर्मितीमुळे निर्माता, कलाकार, डायरेक्टर , संकलन, संगीत , टॉकिजवाले ... मॉलवाले तिथले पॉपकॉर्नवाले.. शेकडो लोकांची पोटं भरत असतात ..." मस्त हो.... आणि मग हे बॅकस्टेजवाले तंत्रज्ञ आजारी पडले की त्यांना कुणीही वाली नसतो. "सिनेमा पटत नसेल तर तुम्ही तुमच्या शेतात मंजुळाबाई किर्टेगावकारांचा तमाशा आणून मनोरंजन करुन घ्या." कशाला? आमचे मनोरंजन करायला इथले डू.आय.डी. आणि त्यांचे गहन-विचार समर्थ आहेत.

In reply to by मुक्त विहारि

चंपाबाई 15/08/2016 - 11:44
शेताचा मालक शेतमजुर म्हातारे / आजारी झाल्यावर मदत करतात का ? भाजी विकणार्‍या आज्जीला शेतकरी मदत करतात का ?

In reply to by चंपाबाई

सिनेमाच्या अर्थकारणांत "शेती" कुठून आली? फारच मनोरंजक लिहिता, बुवा तुम्ही. अर्थात, आता तुम्ही वाट्टेल तो बादरायण संबंध कुठल्याही धाग्यावर जोडू शकता, ह्यात आजकाल नवल वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

चंपाबाई 15/08/2016 - 17:20
सिनेमा व्यवसायातील लोकानी आपल्या व्यवसायातील गरजू लोकाना मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे, तर इतर व्यवसातील लोकानीही ते तत्व पाळायला नको का ?

In reply to by चंपाबाई

तुम्ही अहमदशहा अब्दालीची दाढी... मुश्ताक अहमदला चिकटवण्यात माहीर आहात... गोष्ट सिनेमाची आणि तुम्हाला व्यथा शेतीची.... भलतेच विनोदी आहात हो तुम्ही...

In reply to by मुक्त विहारि

चंपाबाई 15/08/2016 - 23:42
शेती हे इतर व्यवसायाचे एक उदाहरण म्हणुन वापरले. मूळ मुद्दा हा आहे .... सिनेमा व्यवसायातील लोकानी आपल्या व्यवसायातील गरजू लोकाना मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे, तर इतर व्यवसातील लोकानीही ते तत्व पाळायला नको का ?

In reply to by मुक्त विहारि

संदीप डांगे 15/08/2016 - 09:04
ह्या अर्थकारणावर मी मागे एक सविस्तर प्रतिसाद लिहिला होता, मिळाला की लिंक देतो, थोडक्यात टॉप फिल्म्स च्या निर्मितीमागे भाईचा पैसा आणि रिअल इस्टेट चा भाव वाढणे ह्यचा संबंध आहे, ह्यात सामान्यांचा पैसा लुटून वरून भाववाढ लादली जाते, कआल्या ढगाला सोनेरी किनार म्हटलं तर ९० टक्के मराठी लोक्स (कलाकार, तंत्रज्ञ) बॉलीवूड मध्ये असल्याने त्यांच्या पोटापाण्याची सोय होते,यात निसटतं समाधान आहे,

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 15/08/2016 - 17:53
८०-९० च्या दशकात होती हे माहीत आहे. त्याचे अनेक किस्से ऐकलेले आणि काही पाहिलेले पण आहेत. पण आत्ताही तसं आहे? तेव्हा चित्रपट चालला तरच निर्माता पैसे कमवायचा. परिणामी त्याला no questions asked अशा स्त्रोतांकडून पैसे उचलावे लागत. त्यामुळे अंडरवर्ल्डचा पैसा येत गेला. Hollywood मध्येही माफियाचे पैसे होतेच. पण आता निर्माते अनेक मार्गांनी - Music rights, web rights, merchandising, broadcast rights वगैरे मार्गांनी पैसे कमावतात. चित्रपट चालणं हा त्यामुळे बोनस असतो. तो पडला तरी निर्माता गाळात जात नाही. अंडरवर्ल्डचा पैसा काळ्याचा पांढरा करण्यासाठी येत असेल हे मान्य आहे पण त्याची पकड आहे हे पटत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 15/08/2016 - 20:42
अंडरवर्ल्ड पूर्वीसारखं राहिलं नसून खूप सॉफीस्तिकेटेड झालं आहे, पकड नाही तर प्रत्यक्ष कॉर्पोरेट टाईप काम करतंय, आज बंदूक डोक्यावर लावून खंडणी उकळत नाहीत तर प्रत्यक्ष भागीदारी असते, यात पोलीस, नेते, प्रशासकीय अधिकारी सगळ्यांचीच भागीदारी असते, चित्रपट व बतम्यांमधून जे व जसं दिसतं त्यापेक्षा वेगळं आहे आज अंडरवर्ल्ड.

In reply to by संदीप डांगे

हिंदी सिनेमा बघणे हा पण एक प्रकारे राष्ट्रदोह होवू शकतो. कारण मग आपला पैसा आंतकवाद्यांना पण जायचे चान्सेस आहेत. स्वगत : असे असेल तर आम्ही हिंदी सिनेमे बघत नाही, हे उत्तमच म्हणायचे.

In reply to by मुक्त विहारि

संदीप डांगे 15/08/2016 - 21:20
राष्ट्रद्रोह तर आहेच! पण तो इंग्रजी सिनेमे बघितल्याने टळतो हाही गैरसमज आहे! किंबहुना आपण जे काही खरेदी करतो त्यातला कुठला ना कुठला भाग राष्ट्रविरोधी घटकांकडे जाण्याची शक्यता असते, अनेक गोष्टी दृष्टीआड असतात ते बरेच असते!

In reply to by संदीप डांगे

चिनार 16/08/2016 - 10:33
मुविकाका... जगभरातल्या सिनेमांचे रेव्हेन्यू जनरेशन बघितले तर त्यात हिंदी सिनेमांचा वाटा जास्तीत जास्त 20 टक्के असेल. हा 20 टक्के पैसा चुकीच्या कामांसाठी वापरला जातो असे आपले मत आहे हे आपल्या प्रतिसादांवरून कळते. पण उरलेला 80 टक्के पैसा सत्कारणी लागतो ह्याविषयी काही मत/विदा/पुरावा आहे का ? नाहीतर हिंदी सिनेमे बघणं जर राष्ट्रद्रोह असेल तर इंग्रजी सिनेमे बघणं हे अखिल मानवजातीविरुद्ध केलेलं कृत्य सुद्धा ठरू शकतं.. अर्थात गोऱ्यांचं सगळंच चांगलं/पवित्र असं मानणारी मंडळी आहेतच आपल्याकडे..

चंपाबाई 14/08/2016 - 10:48
छान .. आधीही दोन सिनेमे निघाले होते ना? अशोककुमारचा एक आणि दुसरा विनोद खन्ना का?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 14/08/2016 - 23:53
हा नानावटी खटल्यावर आधारित होता. विनोद खन्नाच्या अचानक मध्ये गाभा तोच असला तरी कथा वेगळी केली होती, उदाहरणार्थ त्यातला सैन्याधिकारी आपल्या पत्नीची हत्या करतो. ये रास्ते है प्यारके आणि रुस्तममध्ये सैन्याधिकारी पत्नीच्या प्रियकराची हत्या करतो.

मनिमौ 14/08/2016 - 19:31
आज सकाळीच रुस्तुम पाहिला.मला खुप छान वाटला अर्थात गाणी अजिबात नसली तरी चालले असते

मदनबाण 14/08/2016 - 20:44
रुस्तम या चित्रपट चित्रपटा बद्धल थोडेफारच ऐकले होते,आज हा धागा पाहिला आणि मला जयंत काकांच्या लेखाची आठवण झाली... त्याचे दुवे इथे देतो :- कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट. कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho

अजया 15/08/2016 - 12:12
काल पाहिला सिनेमा.त्यातल्या अगदी उठून दिसणाऱ्या काही त्रुटी नजरेआड केल्या तर चांगला आहे सिनेमा! एकदा अक्षयकुमारसाठी बघायला हरकत नाही.

चौथा कोनाडा 15/08/2016 - 12:40
छान आटोपशीर परिक्षण ! आज काल फक्त एखादा बिग बजेट सिनेमा म्हण्जे सबकुछ हिरो.... दुसर्‍या लोकांचं कौतुक कोणी करतच नाही ! पवन मल्होत्रा आणि कुमुद मिश्राचा उल्लेख करून या लेखाला चार चांद लागलेत ! या परिक्षणामूळे सिनेमा पाहायची उत्सुकता वाढलीय !

पैसा 16/08/2016 - 10:11
काल सिनेमा पाहिला. एकदा बघायला चांगला आहे. सिनेमॅटिक लिबर्टी आणि धंद्याचे गणित म्हणून मूळ घटनेशी फारकत घेऊन बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. पण गाड्या, कपडे इत्यादि बरेच काळाशी सुसंगत आहे. हिंदी सिनेमात असे फार कमी वेळा बघायला मिळते. गाणी बरीच सुश्राव्य वाटली. इल्याना गोग्गोड दिसली आहे. अभिनय पवन मल्होत्रा आणि कुमुद मिश्राचा आवडला. प्रीती माखिजाचे काम करणारीसुद्धा बर्‍यापैकी आवडली. अक्षयकुमार आपल्या मर्यादेत चांगले काम करतो. सचिन खेडेकर, उषा नाडकर्णी आणि अनंग देसाईंना फारसे कौतुक करण्यासारखे काम नाही. ओके ओके. हा सिनेमा एकूणात ठीकठाक आहे. पैसे वाया घालवले असे वाटले नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

महासंग्राम 17/08/2016 - 09:43
डॉक एक शंका आहे, एखादा लष्करी सेवेतील अधिकाऱ्यावर अश्या खटल्यात आरोप सिद्ध झाला तर त्याचं त्याच्यावर लष्कर काही वेगळी कारवाई करत का ??? जसे कि कोर्टमार्शल/सेवेतून बडतर्फ करणे

In reply to by महासंग्राम

मला भारतिय लष्कराच्या नियमांबद्दल सखोल माहिती नाही. डॉ खरे याबाबत विश्वासू माहिती देऊ शकतील असे वाटते.

In reply to by महासंग्राम

बोका-ए-आझम 18/08/2016 - 01:59
लष्कराच्या कायद्यांनुसार जे गुन्हे असतात, उदाहरणार्थ insubordination, cowardly behavior, treason - यांच्यासंदर्भात केलं जातं. नानावटींवरचा खटला हा एका लष्करी अधिकाऱ्यावर भरलेला खटला असला तरी तो लष्करी कायद्यांचा भंग केल्यामुळे भरलेला नव्हता. त्यामुळे त्यात court martial झालं नसेल. सेवेतून बडतर्फी झाली असावी. किमान suspend तर केलं असणारच.

या चित्रपटाच्या निमित्ताने जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या लेखमालेची आठवण झाली कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट पैजारबुवा,

नानावटी केसवर आधारीत एक मराठी नाटक आलं होतं. मला वाटतं 'माझा कुणा म्हणू मी?' असं कांहीतरी नांव होतं. ती ह्या केसवरील आधारीत पहिली कलाकृती असा माझा अंदाज आहे. ह्या नाटकाचा कुठेही उल्लेख नाही ह्याचे वाईट वाटले. बाकी, आज पाहणार आहे 'रुस्तम'.

In reply to by प्रभाकर पेठकर

नानावटी केसवर आधारीत एक मराठी नाटक आलं होतं. मला वाटतं 'माझा कुणा म्हणू मी?' असं कांहीतरी नांव होतं. माफी असावी. ते मराठी नाटक 'अपराध मीच केला' हे होतं.

In reply to by संदीप डांगे

जावू द्या हो.... तुम्ही नका टेंशन घेवू. थोडे आजुबाजूला बघीतले की हिंदी सिनेमाचा पैसा नक्की कुठे जातो, ह्याचा अंदाज प्रत्येकाला वेगळा-वेगळा येतो. हिंदी सिनेमावाले समाजासाठी कुठलीही भरीव कामगिरी करत नसल्याने, मी माझ्या कष्टाचा पैसा आजकाल ह्यांच्यावर ओवाळत नाही. आपल्या पैशाने, इतरांची घरे पोसण्यात मला तरी रस नाही. आणि झोपेचे सोंग घेतलेल्या मंडळींना जागे करण्यात अजिबात अर्थ नाही. (ह्यात तुम्ही मोडत नाही.)

In reply to by मुक्त विहारि

चंपाबाई 15/08/2016 - 09:01
सिनेमाच्या निर्मितीमुळे निर्माता, कलाकार, डायरेक्टर , संकलन, संगीत , टॉकिजवाले ... मॉलवाले तिथले पॉपकॉर्नवाले.. शेकडो लोकांची पोटं भरत असतात ... सिनेमा पटत नसेल तर तुम्ही तुमच्या शेतात मंजुळाबाई किर्टेगावकारांचा तमाशा आणून मनोरंजन करुन घ्या.

In reply to by चंपाबाई

"सिनेमाच्या निर्मितीमुळे निर्माता, कलाकार, डायरेक्टर , संकलन, संगीत , टॉकिजवाले ... मॉलवाले तिथले पॉपकॉर्नवाले.. शेकडो लोकांची पोटं भरत असतात ..." मस्त हो.... आणि मग हे बॅकस्टेजवाले तंत्रज्ञ आजारी पडले की त्यांना कुणीही वाली नसतो. "सिनेमा पटत नसेल तर तुम्ही तुमच्या शेतात मंजुळाबाई किर्टेगावकारांचा तमाशा आणून मनोरंजन करुन घ्या." कशाला? आमचे मनोरंजन करायला इथले डू.आय.डी. आणि त्यांचे गहन-विचार समर्थ आहेत.

In reply to by मुक्त विहारि

चंपाबाई 15/08/2016 - 11:44
शेताचा मालक शेतमजुर म्हातारे / आजारी झाल्यावर मदत करतात का ? भाजी विकणार्‍या आज्जीला शेतकरी मदत करतात का ?

In reply to by चंपाबाई

सिनेमाच्या अर्थकारणांत "शेती" कुठून आली? फारच मनोरंजक लिहिता, बुवा तुम्ही. अर्थात, आता तुम्ही वाट्टेल तो बादरायण संबंध कुठल्याही धाग्यावर जोडू शकता, ह्यात आजकाल नवल वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

चंपाबाई 15/08/2016 - 17:20
सिनेमा व्यवसायातील लोकानी आपल्या व्यवसायातील गरजू लोकाना मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे, तर इतर व्यवसातील लोकानीही ते तत्व पाळायला नको का ?

In reply to by चंपाबाई

तुम्ही अहमदशहा अब्दालीची दाढी... मुश्ताक अहमदला चिकटवण्यात माहीर आहात... गोष्ट सिनेमाची आणि तुम्हाला व्यथा शेतीची.... भलतेच विनोदी आहात हो तुम्ही...

In reply to by मुक्त विहारि

चंपाबाई 15/08/2016 - 23:42
शेती हे इतर व्यवसायाचे एक उदाहरण म्हणुन वापरले. मूळ मुद्दा हा आहे .... सिनेमा व्यवसायातील लोकानी आपल्या व्यवसायातील गरजू लोकाना मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे, तर इतर व्यवसातील लोकानीही ते तत्व पाळायला नको का ?

In reply to by मुक्त विहारि

संदीप डांगे 15/08/2016 - 09:04
ह्या अर्थकारणावर मी मागे एक सविस्तर प्रतिसाद लिहिला होता, मिळाला की लिंक देतो, थोडक्यात टॉप फिल्म्स च्या निर्मितीमागे भाईचा पैसा आणि रिअल इस्टेट चा भाव वाढणे ह्यचा संबंध आहे, ह्यात सामान्यांचा पैसा लुटून वरून भाववाढ लादली जाते, कआल्या ढगाला सोनेरी किनार म्हटलं तर ९० टक्के मराठी लोक्स (कलाकार, तंत्रज्ञ) बॉलीवूड मध्ये असल्याने त्यांच्या पोटापाण्याची सोय होते,यात निसटतं समाधान आहे,

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 15/08/2016 - 17:53
८०-९० च्या दशकात होती हे माहीत आहे. त्याचे अनेक किस्से ऐकलेले आणि काही पाहिलेले पण आहेत. पण आत्ताही तसं आहे? तेव्हा चित्रपट चालला तरच निर्माता पैसे कमवायचा. परिणामी त्याला no questions asked अशा स्त्रोतांकडून पैसे उचलावे लागत. त्यामुळे अंडरवर्ल्डचा पैसा येत गेला. Hollywood मध्येही माफियाचे पैसे होतेच. पण आता निर्माते अनेक मार्गांनी - Music rights, web rights, merchandising, broadcast rights वगैरे मार्गांनी पैसे कमावतात. चित्रपट चालणं हा त्यामुळे बोनस असतो. तो पडला तरी निर्माता गाळात जात नाही. अंडरवर्ल्डचा पैसा काळ्याचा पांढरा करण्यासाठी येत असेल हे मान्य आहे पण त्याची पकड आहे हे पटत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 15/08/2016 - 20:42
अंडरवर्ल्ड पूर्वीसारखं राहिलं नसून खूप सॉफीस्तिकेटेड झालं आहे, पकड नाही तर प्रत्यक्ष कॉर्पोरेट टाईप काम करतंय, आज बंदूक डोक्यावर लावून खंडणी उकळत नाहीत तर प्रत्यक्ष भागीदारी असते, यात पोलीस, नेते, प्रशासकीय अधिकारी सगळ्यांचीच भागीदारी असते, चित्रपट व बतम्यांमधून जे व जसं दिसतं त्यापेक्षा वेगळं आहे आज अंडरवर्ल्ड.

In reply to by संदीप डांगे

हिंदी सिनेमा बघणे हा पण एक प्रकारे राष्ट्रदोह होवू शकतो. कारण मग आपला पैसा आंतकवाद्यांना पण जायचे चान्सेस आहेत. स्वगत : असे असेल तर आम्ही हिंदी सिनेमे बघत नाही, हे उत्तमच म्हणायचे.

In reply to by मुक्त विहारि

संदीप डांगे 15/08/2016 - 21:20
राष्ट्रद्रोह तर आहेच! पण तो इंग्रजी सिनेमे बघितल्याने टळतो हाही गैरसमज आहे! किंबहुना आपण जे काही खरेदी करतो त्यातला कुठला ना कुठला भाग राष्ट्रविरोधी घटकांकडे जाण्याची शक्यता असते, अनेक गोष्टी दृष्टीआड असतात ते बरेच असते!

In reply to by संदीप डांगे

चिनार 16/08/2016 - 10:33
मुविकाका... जगभरातल्या सिनेमांचे रेव्हेन्यू जनरेशन बघितले तर त्यात हिंदी सिनेमांचा वाटा जास्तीत जास्त 20 टक्के असेल. हा 20 टक्के पैसा चुकीच्या कामांसाठी वापरला जातो असे आपले मत आहे हे आपल्या प्रतिसादांवरून कळते. पण उरलेला 80 टक्के पैसा सत्कारणी लागतो ह्याविषयी काही मत/विदा/पुरावा आहे का ? नाहीतर हिंदी सिनेमे बघणं जर राष्ट्रद्रोह असेल तर इंग्रजी सिनेमे बघणं हे अखिल मानवजातीविरुद्ध केलेलं कृत्य सुद्धा ठरू शकतं.. अर्थात गोऱ्यांचं सगळंच चांगलं/पवित्र असं मानणारी मंडळी आहेतच आपल्याकडे..

चंपाबाई 14/08/2016 - 10:48
छान .. आधीही दोन सिनेमे निघाले होते ना? अशोककुमारचा एक आणि दुसरा विनोद खन्ना का?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 14/08/2016 - 23:53
हा नानावटी खटल्यावर आधारित होता. विनोद खन्नाच्या अचानक मध्ये गाभा तोच असला तरी कथा वेगळी केली होती, उदाहरणार्थ त्यातला सैन्याधिकारी आपल्या पत्नीची हत्या करतो. ये रास्ते है प्यारके आणि रुस्तममध्ये सैन्याधिकारी पत्नीच्या प्रियकराची हत्या करतो.

मनिमौ 14/08/2016 - 19:31
आज सकाळीच रुस्तुम पाहिला.मला खुप छान वाटला अर्थात गाणी अजिबात नसली तरी चालले असते

मदनबाण 14/08/2016 - 20:44
रुस्तम या चित्रपट चित्रपटा बद्धल थोडेफारच ऐकले होते,आज हा धागा पाहिला आणि मला जयंत काकांच्या लेखाची आठवण झाली... त्याचे दुवे इथे देतो :- कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट. कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho

अजया 15/08/2016 - 12:12
काल पाहिला सिनेमा.त्यातल्या अगदी उठून दिसणाऱ्या काही त्रुटी नजरेआड केल्या तर चांगला आहे सिनेमा! एकदा अक्षयकुमारसाठी बघायला हरकत नाही.

चौथा कोनाडा 15/08/2016 - 12:40
छान आटोपशीर परिक्षण ! आज काल फक्त एखादा बिग बजेट सिनेमा म्हण्जे सबकुछ हिरो.... दुसर्‍या लोकांचं कौतुक कोणी करतच नाही ! पवन मल्होत्रा आणि कुमुद मिश्राचा उल्लेख करून या लेखाला चार चांद लागलेत ! या परिक्षणामूळे सिनेमा पाहायची उत्सुकता वाढलीय !

पैसा 16/08/2016 - 10:11
काल सिनेमा पाहिला. एकदा बघायला चांगला आहे. सिनेमॅटिक लिबर्टी आणि धंद्याचे गणित म्हणून मूळ घटनेशी फारकत घेऊन बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. पण गाड्या, कपडे इत्यादि बरेच काळाशी सुसंगत आहे. हिंदी सिनेमात असे फार कमी वेळा बघायला मिळते. गाणी बरीच सुश्राव्य वाटली. इल्याना गोग्गोड दिसली आहे. अभिनय पवन मल्होत्रा आणि कुमुद मिश्राचा आवडला. प्रीती माखिजाचे काम करणारीसुद्धा बर्‍यापैकी आवडली. अक्षयकुमार आपल्या मर्यादेत चांगले काम करतो. सचिन खेडेकर, उषा नाडकर्णी आणि अनंग देसाईंना फारसे कौतुक करण्यासारखे काम नाही. ओके ओके. हा सिनेमा एकूणात ठीकठाक आहे. पैसे वाया घालवले असे वाटले नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

महासंग्राम 17/08/2016 - 09:43
डॉक एक शंका आहे, एखादा लष्करी सेवेतील अधिकाऱ्यावर अश्या खटल्यात आरोप सिद्ध झाला तर त्याचं त्याच्यावर लष्कर काही वेगळी कारवाई करत का ??? जसे कि कोर्टमार्शल/सेवेतून बडतर्फ करणे

In reply to by महासंग्राम

मला भारतिय लष्कराच्या नियमांबद्दल सखोल माहिती नाही. डॉ खरे याबाबत विश्वासू माहिती देऊ शकतील असे वाटते.

In reply to by महासंग्राम

बोका-ए-आझम 18/08/2016 - 01:59
लष्कराच्या कायद्यांनुसार जे गुन्हे असतात, उदाहरणार्थ insubordination, cowardly behavior, treason - यांच्यासंदर्भात केलं जातं. नानावटींवरचा खटला हा एका लष्करी अधिकाऱ्यावर भरलेला खटला असला तरी तो लष्करी कायद्यांचा भंग केल्यामुळे भरलेला नव्हता. त्यामुळे त्यात court martial झालं नसेल. सेवेतून बडतर्फी झाली असावी. किमान suspend तर केलं असणारच.

या चित्रपटाच्या निमित्ताने जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या लेखमालेची आठवण झाली कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट पैजारबुवा,

नानावटी केसवर आधारीत एक मराठी नाटक आलं होतं. मला वाटतं 'माझा कुणा म्हणू मी?' असं कांहीतरी नांव होतं. ती ह्या केसवरील आधारीत पहिली कलाकृती असा माझा अंदाज आहे. ह्या नाटकाचा कुठेही उल्लेख नाही ह्याचे वाईट वाटले. बाकी, आज पाहणार आहे 'रुस्तम'.

In reply to by प्रभाकर पेठकर

नानावटी केसवर आधारीत एक मराठी नाटक आलं होतं. मला वाटतं 'माझा कुणा म्हणू मी?' असं कांहीतरी नांव होतं. माफी असावी. ते मराठी नाटक 'अपराध मीच केला' हे होतं.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा. युद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो.

दीर्घकालीन रोगांचे उपचार : समज-गैरसमजातून जाणारी निर्णयप्रक्रिया

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by स्पा

धन्यवाद ! पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे लेखाचा उद्द्येश "व्यावहारीक निर्णयात उपयोगी पडणारे काही विचार" इतकाच सीमीत आहे... हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

राही 25/07/2016 - 10:39
अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच. या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार.

कंजूस 25/07/2016 - 10:57
लेख दुर्धर रोगांच्या बाबतीत आहे आणि >>सर्व माहिती मिळाल्यावर अंतिम निर्णय मात्र रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाने घेणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी सर्व काही त्यांनाच निभाऊन न्यायचे असते.>>हे अगदी खरे आहे.

चौकटराजा 25/07/2016 - 11:05
हा लेख बारकाईने वाचल्यास फारच बदल आपल्या रोगाला व्यवस्थापित करण्यात होईल. रोगाबरोबरच घरातील इतर लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यात होईल. अल्झायमर (सौम्य) झालेल्या माझ्या आईकडे ती एकदा "रूग्ण" आहे . अल्झायमर दुरूस्त होणारा नाही हे कळल्यावर माझी मनोभूमिका बदलली व ताण कमी झाला. मला डायबेटीस झाला व रक्तदाबही सुरू झाला याचा मला अजिबात मानसिक धक्का बसला नाही. कारण मी खवय्या नाही व मला भटकणे हे आनंदाचे निधान वाटते. आता "आम्ही जायाचं तर की कवातरी पटदिशी " या वसंत बापटांच्या कविते प्रमाणे मृत्यूकडेही पहाण्याचा दृष्टीकोन आहे. देव दयेने मला लाभली जगावेगळी श्रीमंती अशी मनोधारणा होण्यासाठी ग्लास किती भरला आहे हे पहावे लागते रिकाम्याच्या विचार अस्वस्थता या पलिकडे काहीही देत नाही. आनंदी वृती 'तो' दिवस जवळ आल्यावर शारिरीक वेदनांवर किती मात करते यावर आपण खरंच काही कमावले आहे का याचे उत्तर मिळेल.

विटेकर 25/07/2016 - 12:58
उत्तम लेख ! दुर्दैवाने सगळेच डोक्टर असा विचार करत नाहीत. रोग व्यवस्थापन हा मोठा विषय आहे.

साधा मुलगा 25/07/2016 - 13:24
डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साधा मुलगा 25/07/2016 - 13:24
डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साती 25/07/2016 - 22:22
डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख. यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.

उत्तम लेख. दीर्घ मुदतीचं खडतर जीवन आणि कमी मुदतीचं सुसह्य/आनंददायी जीवन यांमधला 'योग्य' पर्याय निवडण्याची गरज असते. ही निवड सोपी नसते, आणि प्रत्येकासाठी त्या खडतर/सुसह्य/आनंददायी या शब्दांची व्याख्या वेगळी असते. पण किमान या दोन पर्यायांचा विचार व्हायला हवा हा मुद्दा चांगल्या रीतीने अधोरेखित केलेला आहे. फक्त स्वतःच्या आणि इतर काहींच्या अनुभवावर आधारित असलेल्या मतापेक्षा अधिकारी व्यक्तीच्या संकलित ज्ञानावर आधारित असलेल्या विचारपूर्व आणि संयत सल्ल्याला अधिक महत्त्व मिळायला हवं.

सोनू 31/07/2016 - 23:12
उत्तम लेख. आताचे काही धागे व प्रतिक्रीया पाहता खरच गरज होती याची.

विदेशी वचाळ 01/08/2016 - 06:58
आजारी माणसाचा आजार हा केवळ त्या माणसावर घाव घालत नाही. तो कुटुंबातल्या इतरांना हि त्रास देत असतो . आणि इतरांचे स्वभाव पण त्यामुळे बदलतात. डॉक्टर साहेबांनी उदाहरणे घेतलेली योग्य आहेत. जास्तीत जास्त समाजात अशी मंडळी सापडतातच (मधुमेह असणारी किंवा रक्त दाब असणारी ). आणि त्या बाबत आता समाज जागृत पण झाला आहे. पण दुर्धर रोगांचेबाबतीत आपण फारच मागे असतो. लोकांना नेमके काय झाले आहे हेच माहिती नसते. पूर्वग्रह जबरदस्त असतो . माहितीतली उदाहरणे हि अपूर्ण माहितीचे अड्डे असतात . कर्क रोग बाबत थोडेसे सांगतो . मला जेवढे कळते त्यावरून हा रोग म्हणजे एका रोग नाही . अनेक प्रकारचे कर्क रोग असतात . आणि त्यांवर उपाय म्हणून आज पर्यंत तरी किमो आणि रेडिएशन हेच माहिती होते. आता इम्युनो थेरपी म्हणून नवा प्रकार आहे. पण आज पर्यंत मी कोठलाच डॉक्टर सरसकट सगळे कर्क रोग मिटवून देतो म्हणून प्रसिद्धी पावलेला पाहिलेला नाही आहे. पण जवळच्या एका व्यक्तीस हा रोग झाल्यावर गंडे ताईत यांपासून अंगारे धुपारे येथे पर्यन्त सगळे उपाय सांगणारे येऊन गेले. आमचे औषध कुठलाही कर्क रोग लगेच बारा करते असे सांगणारे येऊन गेले. झाडाच्या सालीचे औषध देणारे झाले. टोमॅटो चा जूस प्या म्हणणारे झाले .केवळ हळदी घ्या सांगून झाले. पण ह्या पैकी कोणीही हे औषध का लागू पडेल हे सांगत नाही . बरे तसे विचारले तर औषध देणाऱ्यांपेक्षा त्यांची माहिती सांगणारच जास्त दुखावतो. हे सगळे उपाय करत असताना रोगी सोडून घराचे इतर लोकांना किती भोगावे लागत असेल ह्याचा कोठेच हिशोब नसतो . अमका बाबा म्हणाला कि 'दही खाऊ नका' कि पुढचे दोन आठवडे दही बंद. मग दुसरा कोणीतरी येतो तो सांगतो कि केवळ दही खाऊनच कोणाचा कर्क रोग गेला . कि दही जोरात. तेच नारळ पाण्याचे. कोणीतरी सांगितले कि डाळ कुकर मध्ये शिजवली कि सत्व जाते. कि गेला कुकर माळ्यावर . चार आठवड्यांनी परत खाली आला. पण ह्या सगळ्या मागे एका मोठे कारण आहे . ते म्हणजे अज्ञान . आपल्याला जीव शास्त्रात गती नसणे . ज्या माणसाला कर्क रोग कशाने होते हे जराजरा कळले तो माणूस उगाच कुकर माळ्यावर चढवत नाही. तेव्हां डॉक्टर साहेब , विषय खूप चांगला आहे पण गरज आहे ती समाज प्रबोधनाची. कर्करोग म्हणजे माणसाचा डी एन ए मध्ये होणारे असाध्य बदल . हे जर लोकांना सोप्या भाषेत समजावू शकलो तर कितीतरी त्रास वाचू शकेल . आणि आपण आपले आयुष्य / जीवन समजू शकू . आणि जसा कर्क रोग तसाच दुसरा कोठलाही दुर्धर रोग, हे सांगणे ना लगे .

मंजूताई 01/08/2016 - 06:59
अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच. या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार. +1 डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख. यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.+ साती , मनावर घ्याच

In reply to by स्पा

धन्यवाद ! पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे लेखाचा उद्द्येश "व्यावहारीक निर्णयात उपयोगी पडणारे काही विचार" इतकाच सीमीत आहे... हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

राही 25/07/2016 - 10:39
अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच. या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार.

कंजूस 25/07/2016 - 10:57
लेख दुर्धर रोगांच्या बाबतीत आहे आणि >>सर्व माहिती मिळाल्यावर अंतिम निर्णय मात्र रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाने घेणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी सर्व काही त्यांनाच निभाऊन न्यायचे असते.>>हे अगदी खरे आहे.

चौकटराजा 25/07/2016 - 11:05
हा लेख बारकाईने वाचल्यास फारच बदल आपल्या रोगाला व्यवस्थापित करण्यात होईल. रोगाबरोबरच घरातील इतर लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यात होईल. अल्झायमर (सौम्य) झालेल्या माझ्या आईकडे ती एकदा "रूग्ण" आहे . अल्झायमर दुरूस्त होणारा नाही हे कळल्यावर माझी मनोभूमिका बदलली व ताण कमी झाला. मला डायबेटीस झाला व रक्तदाबही सुरू झाला याचा मला अजिबात मानसिक धक्का बसला नाही. कारण मी खवय्या नाही व मला भटकणे हे आनंदाचे निधान वाटते. आता "आम्ही जायाचं तर की कवातरी पटदिशी " या वसंत बापटांच्या कविते प्रमाणे मृत्यूकडेही पहाण्याचा दृष्टीकोन आहे. देव दयेने मला लाभली जगावेगळी श्रीमंती अशी मनोधारणा होण्यासाठी ग्लास किती भरला आहे हे पहावे लागते रिकाम्याच्या विचार अस्वस्थता या पलिकडे काहीही देत नाही. आनंदी वृती 'तो' दिवस जवळ आल्यावर शारिरीक वेदनांवर किती मात करते यावर आपण खरंच काही कमावले आहे का याचे उत्तर मिळेल.

विटेकर 25/07/2016 - 12:58
उत्तम लेख ! दुर्दैवाने सगळेच डोक्टर असा विचार करत नाहीत. रोग व्यवस्थापन हा मोठा विषय आहे.

साधा मुलगा 25/07/2016 - 13:24
डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साधा मुलगा 25/07/2016 - 13:24
डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साती 25/07/2016 - 22:22
डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख. यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.

उत्तम लेख. दीर्घ मुदतीचं खडतर जीवन आणि कमी मुदतीचं सुसह्य/आनंददायी जीवन यांमधला 'योग्य' पर्याय निवडण्याची गरज असते. ही निवड सोपी नसते, आणि प्रत्येकासाठी त्या खडतर/सुसह्य/आनंददायी या शब्दांची व्याख्या वेगळी असते. पण किमान या दोन पर्यायांचा विचार व्हायला हवा हा मुद्दा चांगल्या रीतीने अधोरेखित केलेला आहे. फक्त स्वतःच्या आणि इतर काहींच्या अनुभवावर आधारित असलेल्या मतापेक्षा अधिकारी व्यक्तीच्या संकलित ज्ञानावर आधारित असलेल्या विचारपूर्व आणि संयत सल्ल्याला अधिक महत्त्व मिळायला हवं.

सोनू 31/07/2016 - 23:12
उत्तम लेख. आताचे काही धागे व प्रतिक्रीया पाहता खरच गरज होती याची.

विदेशी वचाळ 01/08/2016 - 06:58
आजारी माणसाचा आजार हा केवळ त्या माणसावर घाव घालत नाही. तो कुटुंबातल्या इतरांना हि त्रास देत असतो . आणि इतरांचे स्वभाव पण त्यामुळे बदलतात. डॉक्टर साहेबांनी उदाहरणे घेतलेली योग्य आहेत. जास्तीत जास्त समाजात अशी मंडळी सापडतातच (मधुमेह असणारी किंवा रक्त दाब असणारी ). आणि त्या बाबत आता समाज जागृत पण झाला आहे. पण दुर्धर रोगांचेबाबतीत आपण फारच मागे असतो. लोकांना नेमके काय झाले आहे हेच माहिती नसते. पूर्वग्रह जबरदस्त असतो . माहितीतली उदाहरणे हि अपूर्ण माहितीचे अड्डे असतात . कर्क रोग बाबत थोडेसे सांगतो . मला जेवढे कळते त्यावरून हा रोग म्हणजे एका रोग नाही . अनेक प्रकारचे कर्क रोग असतात . आणि त्यांवर उपाय म्हणून आज पर्यंत तरी किमो आणि रेडिएशन हेच माहिती होते. आता इम्युनो थेरपी म्हणून नवा प्रकार आहे. पण आज पर्यंत मी कोठलाच डॉक्टर सरसकट सगळे कर्क रोग मिटवून देतो म्हणून प्रसिद्धी पावलेला पाहिलेला नाही आहे. पण जवळच्या एका व्यक्तीस हा रोग झाल्यावर गंडे ताईत यांपासून अंगारे धुपारे येथे पर्यन्त सगळे उपाय सांगणारे येऊन गेले. आमचे औषध कुठलाही कर्क रोग लगेच बारा करते असे सांगणारे येऊन गेले. झाडाच्या सालीचे औषध देणारे झाले. टोमॅटो चा जूस प्या म्हणणारे झाले .केवळ हळदी घ्या सांगून झाले. पण ह्या पैकी कोणीही हे औषध का लागू पडेल हे सांगत नाही . बरे तसे विचारले तर औषध देणाऱ्यांपेक्षा त्यांची माहिती सांगणारच जास्त दुखावतो. हे सगळे उपाय करत असताना रोगी सोडून घराचे इतर लोकांना किती भोगावे लागत असेल ह्याचा कोठेच हिशोब नसतो . अमका बाबा म्हणाला कि 'दही खाऊ नका' कि पुढचे दोन आठवडे दही बंद. मग दुसरा कोणीतरी येतो तो सांगतो कि केवळ दही खाऊनच कोणाचा कर्क रोग गेला . कि दही जोरात. तेच नारळ पाण्याचे. कोणीतरी सांगितले कि डाळ कुकर मध्ये शिजवली कि सत्व जाते. कि गेला कुकर माळ्यावर . चार आठवड्यांनी परत खाली आला. पण ह्या सगळ्या मागे एका मोठे कारण आहे . ते म्हणजे अज्ञान . आपल्याला जीव शास्त्रात गती नसणे . ज्या माणसाला कर्क रोग कशाने होते हे जराजरा कळले तो माणूस उगाच कुकर माळ्यावर चढवत नाही. तेव्हां डॉक्टर साहेब , विषय खूप चांगला आहे पण गरज आहे ती समाज प्रबोधनाची. कर्करोग म्हणजे माणसाचा डी एन ए मध्ये होणारे असाध्य बदल . हे जर लोकांना सोप्या भाषेत समजावू शकलो तर कितीतरी त्रास वाचू शकेल . आणि आपण आपले आयुष्य / जीवन समजू शकू . आणि जसा कर्क रोग तसाच दुसरा कोठलाही दुर्धर रोग, हे सांगणे ना लगे .

मंजूताई 01/08/2016 - 06:59
अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच. या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार. +1 डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख. यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.+ साती , मनावर घ्याच
"दुर्धर" आणि/अथवा "दीर्घकालीन" आणि/अथवा "असाध्य" रोग हे केवळ रुग्णाच्या शरिरावरच नाही तर मनावर व जीवनशैलीवर जोरदार आघात करतात. याशिवाय ते रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांच्यावरही शारिरीक, मानसिक व भावनिक प्रभाव टाकतात. अर्थातच, अश्या रोगांचे उपचार ठरविताना रुग्णाच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीबरोबर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीचा विचार अत्यावश्यक ठरतो. हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

खेडूत ·

एक वेगळ्या विषयावरील लेख. आवडला. रेडीयोबद्द्ल लहानपणापासूनच आकर्षण होते. सध्या एफ एम चॅनेलची चलती आहे. अगदी मोबाईल, कार म्युझिक सिस्टीम मधे ही याचा अंतर्भाव असतो. मात्र पुर्वीचे ए. एम. चॅनेल्स या उपकरणांवर चालू शकतात काय ? किंवा चालत नसतील तर ते ऐकण्यासाठी काय पर्याय आहेत ? मागेही मिपावर, मला वाटतं २६ जुलै २००५ च्या मुंबईत आलेल्या पुरानंतर पर्यायी संपर्क साधनांचा विचार करताना हॅम रेडियो किंवा तत्त्सम संपर्क साधनांची चर्चा झाली होती. मात्र पुढे काही प्रगती झाली काय ? ते कळायला मार्ग नाही. आपल्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by धर्मराजमुटके

खेडूत 19/07/2016 - 22:11
कार रेडिओत ए एम लागतेच. मात्र कम्युनिटी रेडिओ फक्त एफ एम वर चालतात, वर दिलेल्या कंपन् संख्येत. हॅम रेडिओ ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. रेडिओपेक्शा ते सम्पर्काचे माध्यम आहे. असो. पुढच्या कार्यक्रमाला तुम्हालाही कळवतो.

In reply to by खेडूत

धन्यवाद. बहुतेक मलाच चॅनेल सेट कसे करायचे ते कळत नसावे. बाकी मुंबईतून कोणते ए. एम चॅनेल व्यवस्थित ऐकू शकता येतील त्याची माहिती यानिमित्ताने मिळाली तर बरे होईल. माझ्या माहितीप्रमाणे ए एम चे प्रक्षेपण एफ एम पेक्षा जास्त अंतरापर्यंत होऊ शकते. चुक असल्यास दुरुस्ती करावी. मला वाटते पुर्वीच्या रेडीयो मधे ए एम व्यतिरिक्त अजून एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असायची. बहुधा मिडियम वेव्ह की शॉर्टवेव्ह ? नक्की आठवत नाही. दुसरे असे की एफ एम चे प्रक्षेपण काही भागात नीट ऐकू येत नाही. त्यावर काही उपाय आहे का ? म्हणजे जादाचे रिसीव्हर (मराठी शब्द) बसविणे वगैरे ?

In reply to by यशोधरा

खेडूत 19/07/2016 - 22:03
वेळ आणि दिवस ऐच्छिक असतो. मुख्य काम सुसंवाद- बोलणे/ शिकवणे समस्या समजून घेणे इ. समूहाप्रमाणे ते बदलते. शहरी समुदायात कामगार स्त्रिया, मुले यांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण असे कांहीतरी. पुढच्या वेळी आधी कळवतो. मुलांना/ महिलांना वाचण्यासाठी मराठी पुस्तके चालतील.

कम्युनिटी रेडिओबाबत उत्तम माहिती लिहिली आहे. २००४ साली आमच्या कॉलेजने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्याबाबत विचार केला होता. माझ्यासकट काही विद्यार्थ्यांंना त्यासाठी काय काय लागेल ते जालावर शोधण्याचे काम दिले होते. अण्णा विद्यापीठाच्या संस्थळावर मोलाची माहिती मिळाली होती.

खेडूत 21/07/2016 - 11:55
सर्व वाचक आणि प्रतिसाद्कांचे आभार. इथे अनेक विषयांत अभ्यास असणारे अन सामाजिक जाणीव जिवंत असलेले सदस्य असल्यानेच ओळख करून दिली. लवकरच उपक्रमाची माहिती कळवतोय..

अभ्या.. 21/07/2016 - 12:01
खेडुतराव, मला कमर्शिअल रेडिओ (एफएम) च्या स्क्रिप्ट लिहायचा आणभव आहे. जाहिराती, आरजे मेन्शन्स, ट्याग्स वगैरे. मी काय करू शकेन?

एक वेगळ्या विषयावरील लेख. आवडला. रेडीयोबद्द्ल लहानपणापासूनच आकर्षण होते. सध्या एफ एम चॅनेलची चलती आहे. अगदी मोबाईल, कार म्युझिक सिस्टीम मधे ही याचा अंतर्भाव असतो. मात्र पुर्वीचे ए. एम. चॅनेल्स या उपकरणांवर चालू शकतात काय ? किंवा चालत नसतील तर ते ऐकण्यासाठी काय पर्याय आहेत ? मागेही मिपावर, मला वाटतं २६ जुलै २००५ च्या मुंबईत आलेल्या पुरानंतर पर्यायी संपर्क साधनांचा विचार करताना हॅम रेडियो किंवा तत्त्सम संपर्क साधनांची चर्चा झाली होती. मात्र पुढे काही प्रगती झाली काय ? ते कळायला मार्ग नाही. आपल्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by धर्मराजमुटके

खेडूत 19/07/2016 - 22:11
कार रेडिओत ए एम लागतेच. मात्र कम्युनिटी रेडिओ फक्त एफ एम वर चालतात, वर दिलेल्या कंपन् संख्येत. हॅम रेडिओ ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. रेडिओपेक्शा ते सम्पर्काचे माध्यम आहे. असो. पुढच्या कार्यक्रमाला तुम्हालाही कळवतो.

In reply to by खेडूत

धन्यवाद. बहुतेक मलाच चॅनेल सेट कसे करायचे ते कळत नसावे. बाकी मुंबईतून कोणते ए. एम चॅनेल व्यवस्थित ऐकू शकता येतील त्याची माहिती यानिमित्ताने मिळाली तर बरे होईल. माझ्या माहितीप्रमाणे ए एम चे प्रक्षेपण एफ एम पेक्षा जास्त अंतरापर्यंत होऊ शकते. चुक असल्यास दुरुस्ती करावी. मला वाटते पुर्वीच्या रेडीयो मधे ए एम व्यतिरिक्त अजून एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असायची. बहुधा मिडियम वेव्ह की शॉर्टवेव्ह ? नक्की आठवत नाही. दुसरे असे की एफ एम चे प्रक्षेपण काही भागात नीट ऐकू येत नाही. त्यावर काही उपाय आहे का ? म्हणजे जादाचे रिसीव्हर (मराठी शब्द) बसविणे वगैरे ?

In reply to by यशोधरा

खेडूत 19/07/2016 - 22:03
वेळ आणि दिवस ऐच्छिक असतो. मुख्य काम सुसंवाद- बोलणे/ शिकवणे समस्या समजून घेणे इ. समूहाप्रमाणे ते बदलते. शहरी समुदायात कामगार स्त्रिया, मुले यांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण असे कांहीतरी. पुढच्या वेळी आधी कळवतो. मुलांना/ महिलांना वाचण्यासाठी मराठी पुस्तके चालतील.

कम्युनिटी रेडिओबाबत उत्तम माहिती लिहिली आहे. २००४ साली आमच्या कॉलेजने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्याबाबत विचार केला होता. माझ्यासकट काही विद्यार्थ्यांंना त्यासाठी काय काय लागेल ते जालावर शोधण्याचे काम दिले होते. अण्णा विद्यापीठाच्या संस्थळावर मोलाची माहिती मिळाली होती.

खेडूत 21/07/2016 - 11:55
सर्व वाचक आणि प्रतिसाद्कांचे आभार. इथे अनेक विषयांत अभ्यास असणारे अन सामाजिक जाणीव जिवंत असलेले सदस्य असल्यानेच ओळख करून दिली. लवकरच उपक्रमाची माहिती कळवतोय..

अभ्या.. 21/07/2016 - 12:01
खेडुतराव, मला कमर्शिअल रेडिओ (एफएम) च्या स्क्रिप्ट लिहायचा आणभव आहे. जाहिराती, आरजे मेन्शन्स, ट्याग्स वगैरे. मी काय करू शकेन?
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

स्वीट टॉकरीणबाई ·

बोका-ए-आझम 24/06/2016 - 10:34
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.

अजया 24/06/2016 - 11:07
आपल्याकडच्या स्त्री भृणहत्येचं मूळ स्त्री ने स्वतःला कमी लेखण्याच्या मानसिकतेतून आहेच.तसंच स्वतःच्या ताकदीच्या शक्यता न आजमावता येणे,न अजमावणे,गृहित धरणे यातही आहेच.तसंच आपल्या समाजातली प्रचंड हिपाॅक्रसीदेखील यात कारणीभूत आहे. अनेक लोकांचे स्वार्थ स्त्रीभृणहत्येत बांधले गेले आहेत.कोणाला वंशाचा दिवा हवाय,कोणाला सोनोग्राफीचे पैसे तर कोणाची अॅबाॅर्शन प्रॅक्टिस :( यात ती शेळी अजूनही जिवानिशी जातेच आहे हे सर्वात वाईट :(

अत्रे 24/06/2016 - 11:13
लेख आवडला. इथल्या 'वर-वधूंच्या अपेक्षा वाढल्या आहेत का' या लेखावरची चर्चा वाचावी.

लेखात स्त्रीभ्रुणहत्येच्या कारणापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला पण मूळ कारणापर्यंत तुम्हि पोहोचला नाही. हुंडा हे मूळ कारण आहे ? नक्कीच नाही... हुंडा प्रथेच्या मुळाशी जाण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला दिसत नाहि. स्त्रियांची काहीशी कमी असणारी शारिरिक ताकद हेही कारण नाही. (काहीशी हा शब्द महत्वाचा. प्रत्येक स्त्रीची प्रत्येक पुरुषापेक्षा ताकद कमी आहे असं नक्कीच नाही.) मूळ कारण फार साधे आणि सोपे आहे. ते मानववंशाच्या इतिहासात दडलेले आहे. आपण मानवी इतिहासाच्या त्या पानावर जावू (किती हजार वा लाख वर्ष मागे ते मी सांगू शकत नाही , मानववंशशास्त्रज्ञ सांगू शकतील) माणूस हा एकमेव प्राणि असा आहे ज्यात नर हा मादीवर बलात्कार करु शकतो. बलात्कारामुळे नको असलेली संतती निर्माण होवू शकते. मानवाच्या एकूणच शारिरिक क्षमता काहीशा कमी असल्याने संततीचे संरक्षण व पालणपोषण यासाठी स्त्रीला पुरुषाच्या मदतीची गरज पडते , पुरुषाचीच का ? तर इतर स्त्रीया सुद्दा त्यांच्या संतती सांभाळण्यात व्यस्त आहेत. आता पुरुष स्त्रीला का मदत करेल ? ती संतती त्याची असेल तरच. म्हणजे याकरिता तो स्त्रीकडून योनिशुचितेची हमी मागणार आणि बदल्यात तिला व तिला आपल्यापासूनच झालेल्या संततीला संरक्षण पुरविणार. मग या संरक्षणाकरिता तो स्वतःच्या अटी तिच्यावर लादणार (तैनाती फौजेच्या अटी :) उदा: मी फक्त माझ्याच संततीस संरक्षण पुरवीन पण एकूणातच तू माझ्याशिवाय इतर पुरुषांची संतती जन्माला घालायची नाहीस, नाहीतर मी माझ्याही संततीला वार्‍यावर सोडून देईन. यातून योनिशुचितेचे महत्व अतोनात वाढले. याठिकाणी हे लक्षात घ्या की जशी एकटी स्त्री सर्व संततीचे रक्षण वा पालनपोषण करण्यास पुर्णपणे समर्थ नाहीये. पण स्त्रीने अपत्याला जन्म दिला तर ति त्याला वाढवणे ही स्वतःची जबाबदारी समजत आहे, तर पुरुष ते सक्तीचं मानत नाही. झालंच तर पुरुषाची अपत्यनिर्मीतीची क्षमता स्त्रीच्या तुलनेने अफाट आहे (जवळपास रोज एका स्त्रीला तो गर्भधारणा घडवून आणू शकतो , तेही अगदी म्हातारा होईपर्यंत) त्यामूळे त्याला अपत्याची तितकीशी फिकीर नाही. या सर्वातून काहीच मार्ग नाही का ? स्त्रीला मुक्ती मिळणार नाही का ? प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या वा स्त्रीहत्या का होत नसतील ? असे प्रश्न पडू शकतात त्यांची उत्तरे पण विचारांती मिळू शकतील. स्त्रीला बलात्कारापासून संरक्षण देणे हे प्रगत कायद्याचे आणि कायद्याच्या रक्षकांचे काम आहे. पण ते १०० % यशस्वी होईल असे नाही. अगदी पाश्चात्य देशांतही बलात्कार होतातच (प्रमाण कमी असेल कदाचित) बलात्कारापासून नको असलेली संतती ? हो यापासून मुक्ती मिळालीये... गर्भनिरोधाची वा गर्भपाताची साधने यांमुळे नको असलेल्या संततीच्या धोक्यापासून स्त्रियांना मुक्तता मिळालेली आहे. मग आता नेमकी अडचण काय आहे ? तर योनिशुचितेचे अतोनात महत्व, त्यातून सतत असलेले बलात्काराचे भय आणि या भयापोटी पुरुषाकडे संरक्षण मागण्याची मानसिकता आणि मिळालेल्या संरक्षणाच्या (?) मोबदल्यात वाटेल त्या अटी स्वीकारण्याची तयारी. योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल. "जर माझ्यावर कधी दुर्देवाने बलात्कार झालाच तर मी पोलीस तक्रार करेन, दवाखान्यात जाईन , आवश्यक ते उपचार घेइन, एक दोन दिवस आराम करेन हवं तर आणि मग कामाला लागेन... गरज पडेल तशी न्यायालयात वगैरे जाईन. किंवा मी अविवाहित असली तर माझ्या मर्जीने मला आवडणार्‍या पुरुषाशी संबंध ठेवू शकते, ती माझी आणि त्याची खासगी बाब असेल आणि जरी कधी कोणत्याही कारणाने ही बाब जगासमोर उघड झाली तरी त्याने माझी बदनामी झाली अस मानायचं काही एक कारण नाही" एक स्त्री स्वतःची व स्वतःच्या मुलीची अशी मानसिकता घडवू शकते का ? नसेल तर 'स्त्री स्वातंत्र्याबद्दल' बोलणे व्यर्थ आहे. बाकी हुंडा प्रथा वगैरे वरवरची धूळ आहे फुंकर मारली तरी उडून जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नेत्रेश 24/06/2016 - 13:54
१. प्राण्यांमध्ये ही रेप होतो, विषेशतः एप्/चिंपांझी सारख्या पुढारलेल्या प्राण्यांच्यात. (थोडा गुगल सर्च केलात तरी खुप माहीती मिळेल) २. प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या होत नाहीत याचे कारण त्या देशांमधे एकतर भ्रुण हत्या संपुर्ण बेकासदेशीर असते, किंवा ती करणे जवळ जवळ अशक्य केलेले असते. मग गर्भधारणा बलात्कारापासुन झालेली असो, वा ती स्त्री मरणाच्या दारात असो. जो पर्यंत गर्भाच्या हृदयाचे ठोके चालु आहेत तो पर्यंत डॉकटर त्याला टच करत नाहीत. भलेही ती स्त्री मेली तरी चालेल. आणी हे सर्व पुढारलेल्या देशांत होते. ही पहा अमेरीकेत काय स्थीती आहे: ३.
योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल
हे अत्यंत चुकीचे वीधान आहे. पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा जीथे योनिशुचितेचे फारसे महत्व नाही तीथे ही बलात्कार हा स्त्रीला तेवढाच उध्वस्त करणारा असतो. तो आत्मा आणी आत्मसन्मान यांची न भरुन येणारी हानी करणारा पाशवी हल्ला असतो. दोन दीवस आराम करुन भरुन येणारी जखम नसते. त्यामुळे शेवटचा परीच्छेद हा बलात्कार पीडीतांच्या दु:खाविषयी खुपच असंवेदनाशील वाटतो.

रेवती 24/06/2016 - 15:59
मिपावर आणि इतर मिडियामध्ये याविषयावर भरपूर चर्चा करून/ऐकून झालिये. आता बाकी कोणी नाही पण आईवडिलांनी ठरवायचे की मुलगी झाली तरी गर्भपात, जन्म देऊन मारणे, तिला मोठी करताना मुलगी म्हणून (सुरक्षिततेचे सोडता) वेगळे नियम, कमीपणा असले काहीही करायचे नाही. यापुढे तेवढीच आवश्यकता आहे. आता याचे दुसरे टोक गाठणारे असतात याचा अनुभव आहे. मुली झाल्यावर तोरा व मुले झाल्यावर दु:स्वास असेही करतात. मुलगी म्हणजे लक्षुमी आणो मुलगा म्हणाजे कुलदिपक वगैरे कल्पना बोलण्यातूनही काढून टाकल्या पाहिजेत. कित्येक लक्षुम्या गरिबीत तर कुलदिपक दिवे लावत हिंडत असतात.

बोका-ए-आझम 24/06/2016 - 22:50
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.

आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.” +११११

कंजूस 25/06/2016 - 07:02
खरं कारण १) समाज भोंदू आहे - बोलतात एक करतात दुसरं.,२) वडलोपार्जीत मिळकतीत वाटणी ही मिळकत विकली तरच मिळते नाहीतर फक्त कागदोपत्री वाटा असतो.,मुलीच्या पालकांनी मुलीचे लग्न खर्च करून द्यायचे आणि हुंडाही द्यायचा ही समाजरीत.३) मुलगे लग्न करून बरेचसे आइवडिलांच्या घरात राहातात त्या प्रथेने स्वतंत्र होत नाहीत/होऊ शकत नाहीत.जिथे मुलगेच स्वतंत्र विचार करू शकत नाहीत तिथे त्या 'घरात' पडलेल्या मुलीला कितीशी किंमत राहाणार?- दावणीला बांधलेल्या जनावरासारखी.५)मुलगी झाल्याने आइवडिलांना आर्थिक धरून इतरही त्रास होतो म्हणून त्या समाजात स्त्रीभ्रूणहत्त्या वाढते.वरील कारणे दूर होण्याची शक्यता बय्राच ठिकाणी अजूनही दिसत नाही. परदेशात जिथे मुलग्यांचेही सज्ञान झाल्यावर लाड करून जवळ बाळगत नाहीत ,हाकलतात तिथे आपोआपच पुरुषी अहंकार राहातच नाही आणि तो इतरांचा विचार करायला शिकतो.

सर्वांचे मनापासून आणि विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! हा विषय खूपच पूर्वीच चर्चिला गेला आहे त्यामुळे क्रेझींनी म्हटल्याप्रमाणे त्यात आता नव काही राहिलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की त्याचं कारण काय आहे त्यापेक्षा आता आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे. आपण जो शब्दप्रयोग वापरतो, उदा. 'स्त्री पुरुषांनी एक्मेकांना आदराची वागणूक दिली पाहिजे' वगैरे, यातल्या 'पाहिजे' या शब्दा ला काही अर्थ नाही. दुसरा काय करतो यावर आपला कधीच कंट्रोल नसतो. आपल्या मुलीला जर सासरी नाहक त्रास होत असेल तर तेव्हां आपण तिला योग्य सल्ला, मदत वगैरे देतो का 'काहीही करून त्यांच्याशी जुळवून घे' असा सल्ला देतो हे महत्वाचं आहे. 'म्हणजे काय? मुलीचं घर तोडायचं आहे का?' असा प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतोच की! निग्रह आणि नाहक हट्ट यामधली रेष प्रत्येकाची वेगवेगळी असते.

नगरीनिरंजन 25/06/2016 - 21:49
वा! काय सडेतोड लिहिलंय! पण स्वीट-टॉकरीणबाई, मेली ही लग्नाची, पोराबाळांची व स्वतः कमावती असूनही आपल्यापेक्षा वरचढ जोडीदार मिळवायची हौस आड येती बघा ताकद दाखवण्याच्या.

In reply to by नगरीनिरंजन

pj 30/06/2016 - 01:14
मुलाबाळांची हौस असणे, हे स्त्रीत्वाचे लक्षण आहे आणि ती पुरूषालाही असू शकते. पण आपल्यापेक्ष्या वरचढ जोडीदार असावा ही काही अंशी सुद्‍र्ढ संतती साठी नैसर्गिक जाणीव (animal instinct) असली तरी बर्याच प्रमाणात सामाजाच्या दंभिकपणाचे लक्षण आहे. जर बायको वरचढ असली तर समाज त्या नवर्‍याला हसायला कमी करत नाही. किंवा अनेकवेळा नवर्‍याचा आत्मसंमान दुखावला जाऊन त्याचा परीणाम कुटंबावर (मुलांवर) होतो. म्हणून अनेक वेळा वरचढ स्त्रीने स्वत:चा वरचढपणा उघडपणे न दाखवणे ही एक तडजॊड असते. तिथे काय जळत असते हे तिलाच माहीत असते. हौस म्हणणे सोपे आहे!!

नाखु 27/06/2016 - 10:28
एकाच भागात संपवण्यासारखा नाही हे लक्ष्यात येतेय्च पण तरीही बर्याच मुद्द्यांना फक्त स्पर्ष करून टाकला आहे.
मात्र पुढे आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो. आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो.
हे वाक्य खासच. मुलींना स्वतःच्या पायावर सक्षम आणि निरणय निर्णय सारासारविवेकी करण्याऐवजी उच्चशिक्षीत करून चांगले स्थ्ळ मिळावे असाच आटाटोप (बहुतांश) घरात असतो. काही अपवाद असतीलही, पण कह्रेच खरेच प्रामाणिकपणाने सांगावे बहुसदस्य कुटुंबात मुलीने शिकलेल्या ज्ञानाचा/पदवीचा/कौशल्याचा पुढे उपयोग करून घेतला जातो ,अगदी शहरातही सनदी लेखापाल्,वैदकीय्,करसल्लागार वगळता इतर मुलींना लग्नाअगोदर घेतलेले शिक्षण पुढे स्वतःच्या आर्थीक/व्यक्तीमत्व उन्नतीसाठी वापरण्याची संधी/अवकाष फार कमी मिळते. मुलींचे पालकही तसा कधी विचार करीत नाहीत हे कटु असले तरी सत्य आहे आणि त्यामुळेच अकस्मात दुर्दवी परिस्थीतीत मुलीला सग्ळी सुरुवात शुन्यापासून करावी लागते.

रुपी 28/06/2016 - 03:53
“निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही. >> मला वाटते, मुळात हे अजून स्त्रियाच स्वतःलाच सांगू शकलेल्या नाहीत. कितीतरी बाबतीत त्या अजूनही दुय्यम भूमिका स्वखुषीने घेतात, किंवा त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. स्वतःचे ताट न उचलणे, टॉवेल न वाळवणे, अंथरुण/ पांघरुण न उचलणे या गोष्टी पुरुषाने नाही केल्या तर बायकांना त्याचे काहीच वाटत नाही! आमच्या घरात पुरुषांना रोज गरम नाष्टा लागतो, रोज पानात वेगळा पदार्थ लागतो, प्रत्येक पुरुषाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या कशा हे घरातल्या बायका कौतुकाने सांगतात! स्वतःपुरतं बोलायचं तर आमच्याकडे कार घेणे, पैसे गुंतवणे, घरात एखादे मोठे काम करवून घेणे, मोठी खरेदी करणे, एखादी लांबची ट्रीप काढणे या गोष्टी नवरा करतो, किंवा मीच त्याच्यावर सोडलं आहे. तो मला कितीही म्हणाला, की तूही यात थोडं लक्ष घाल तरी मी आपली तिकडे दुर्लक्ष करते. याचा अर्थ मी स्त्रीभ्रूणहत्या करेन किंवा करण्याचा विचार करेन असा नक्कीच नाही. पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो. त्यामुळे ही दुय्यम भूमिका आपणच घेतली जाते. मुळात ही मानसिकता आधी बदलायला हवी. उगीचच विषयाला फाटे फोडायचे म्हणून नाही, पण एक मनात आलं ते लिहिते. इथे मिपावर कित्येकजण एकमेकांना प्रत्यक्षात ओळखत नाहीत, कुणी कुठला आयडी घ्यावा याचे बंधन नाही. असे असतानाही तुम्ही "स्वीट-टॉकरीणबाई" हाच आयडी का घेतला असावा? खरी सांगायचे तर तुमची स्वतःची एक वेगळी ओळख असताना, तुमचा आयडी पाहिल्याबरोबर "या स्वीट-टॉकर यांच्या पत्नी" अशीच प्रतिमा आधी पुढे येते. तुमच्याच लेखनाला प्रतिसाद देताना तुमच्याकडे बोट दाखवण्याचा हेतू नाही, पण दुय्यम भूमिकेबद्दल विचार करताना हा विरोधाभास नक्कीच जाणवला.

रुपी - तुम्ही ते वाक्य कॉपी पेस्ट केलंत ते बरं झालं. त्यातला 'निष्कारण' हा शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीत, जी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र करतात, कोणाला ना कोणाला दुय्यम भूमिका घ्यावीच लागते आणि घ्यावीच. दोन मुख्याध्यापक असलेली शाळा नीट चालणार नाही. मात्र कोण लीडर आणि कोण दुय्यम हे ते काम कोण जास्त चांगलं करू शकतो यावर ठरायला हवं. लिंगावर नाही. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आता नवी मुंबईला महाकट्टा ठरतोय. जे सभासद त्याचं आयोजन करताहेत त्यांना जागा, मेनु, वेळ या सगळ्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य देऊन आपण बाकीच्या सगळ्यांनी दुय्यम भूमिका घ्यायची असते. ज्या काही वैयक्तिक आवडीनिवडी असतील त्या घरी ठेऊन तिथे यायचं आणि धमाल करायची बस्स. ऑर्गनाइझर पुरुष आहेत की बाई, त्यांचा अनुभव किंवा वयं काय आहेत वगैरे प्रश्न निघताच कामा नयेत. तुम्ही जे लिहिलं आहे "पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो." हे अगदी खरं आहे. मात्र यावर एक उत्तम उपाय आहे. असं काम हाती घेण्याआधी नवर्याला आणि मुलांना स्पष्ट सांगितलं की "मी हे पहिल्यांदाच करतिये. चुकण्याची शक्यता खूपच आहे. कोणीही कुरकुर करू नका. कबूल?" ते नुसतंच कबूल करतात येवढंच नाही, पाळतातही! याचे फायदे इथेच संपत नाहीत. आपल्याला आपण मोठी कामं सहज करू शकतो याचा आत्मविश्वास येतो. शिवाय घरातलं कामांचं विभागीकरण (compartmentalization) संपल्यामुळे वातावरण जास्त हेल्दी होतं. आय डी बद्दल - आमचा आय डी हा अजिबात कल्पनाशक्ती न वापरता सरळ नावाचं भाषांतर केलेलं आहे. दुसर्या एका संकेतस्थळावर मी 'स्वीटर टॉकर' आहे. तो आधी सभासद झाला म्हणून असं झालं. असं ही होऊ शकलं असतं की जर या संकेतस्थळांची सभासद मी आधी झाले असते तर मी 'स्वीट टॉकर' झाले असते. मग त्याला 'स्वीट टॉकरबुवा' असं घ्यायला लागलं असतं.

कायरा 30/06/2016 - 10:26
बायकांनाच स्वत:ला खरतर मुलगी ऐवजी मुलगा हवा असतो. उगाच नाही लालबाग चा राजा (गणपती)ला लोक 24 तास रांगेत उभे रहात.एकदा का मुलगा झाला की मग पालकांना मुलीच्या लग्नासाठी करावी लागणारी भिकमागी धडपड आपआपोच नाहीशी होते.त्यामुळे बायकांना मुलगा झाला की अगदी सुरक्षित वाटते. त्यानंतर त्यांचा तोरा काय वर्णावा!!

In reply to by कायरा

बोका-ए-आझम 30/06/2016 - 19:26
आणि असायलाच पाहिजे. आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी.आणि मुलीच्या लग्नासाठी धडपड करायला नको म्हणून लोकांना मुलगा हवा असतो हे म्हणणं चुकीचा आहे. धडपड दोघांच्याही लग्नासाठी करावी लागते आहे. मुलांची लग्नं होणं हे पूर्वीप्रमाणे सोपं राहिलेलं नाही. शिक्षणामुळे मुली आता आईवडिलांनी दाखवलेल्या मुलाशी निमूटपणे लग्न करुन मोकळ्या होत नाहीत आणि मुलगेदेखील आईवडिलांचा मान राखायचा म्हणून कोणत्याही मुलीशी लग्न करत नाहीत. शेवटी हा बाजार आहे. जेव्हा विकणारा आणि विकत घेणारा यांना choice असतो तेव्हा ते बाजार पालथा घालणारच.

मुली आणि मुलगे, दोघेही अतिशय चोखंदळ झाली आहेत. पूर्वी तीन अटींपैकी दोन पूर्ण झाल्या की ते स्थळ योग्य आहे असं समजलं जायचं. आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे अरेंज्ड मॅरेज अतिशय अवघड झालं आहे असं गेल्या पाच दहा वर्षातलं चित्र आहे. (निदान शहरांच्या बाबतीत तरी.)

In reply to by स्वीट टॉकरीणबाई

नाखु 01/07/2016 - 14:50
आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे
शिवाय त्या वेळोवेळी बदलत असल्याने आणखी थांबु असा प्रकार वाढला आहे. छोटेच प्रश्न :
  • मुलगा शेतकरी सधन कुटुंब (अगदी वार्षीक ७-८ लाखापेक्षा जास्त उत्पन्न) आणि स्वतःचे स्वतंत्र घर्,शेत तरी लग्न जमत नाही.
  • मुलगा निर्वयसनी पण साधीच नोकरी सध्या घर नाही पण उधळ्या/चैनी स्वभाव नसल्याने घर घेईल अशी खात्रीची परिस्थीती तरी लग्न जमत नाही.
  • मुलगा व्यसनी (सिगरेटपासून दारुपर्यंत) पण नोकरी आहे शहरात बाप (आणि आड मार्गाने भावी सासर्याकडून घर घेण्याची तयारी असलेला) लग्न लगेच ठरते.आणि पैश्याच्या धुरात होतेही
  • मुलगा आई बापाच्याच घरात रहायला वडीलांचा स्वकष्टाजीत कारखाना (प्रेस वर्कशॉप) पण आईची पैशाची महालालसा (बापाचा मूक पाठींबा), लांबच्या नात्यातील मुलगी (मुलाच्या मानने अतिषय देखणी व शिकलेली). सध्या पैश्यासाठी रोज मारहाण्,आणि शिविगाळ (लग्न झटक्यात जमवलेले आहे).
उत्तरे ऊमजतील न उमजतील पण प्रश्न पडायला काय आहे? समाजातलाच संसारी नाखु

झेन 01/07/2016 - 22:04
दांभिकपणा हाआपल्या समाजात इतका खोलवर रूजला आहे की त्यात काही चूूकिचे वाटेनासे झाले आहे. पण या चावून चोथा झालेल्या विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ? मला एक सामान्य माणूस म्हणून असे वाटते कि मानवामधे संभोग आणि मन याचा जवळचा संबंध असतो, त्यामुळे साहित्य, मालिका यात असणारा स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा गोंधळ वास्तविकआयुष्यात जास्त भरकटून टाकेल. सिनेमातली आर्ची असो नाहीतर प्रत्यक्षातली गौरी भिडे नाहीतर आजकाल शहरातून अत्यंत कमी कपड्यात रस्त्यावरून सिगरेट फुंकत फिरणार्या तरूणी असोत या चार दीनकी चाँदनी वाटतात. तस्मात मुलगा असो वा मुलगी त्यांना स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजवूया.

In reply to by झेन

विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ?
प्रश्नच्या मुळाशी जायची इच्छा नाही तर राहिलं...

गामा पैलवान 02/07/2016 - 13:50
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जो कायदा केला आहे तो जाचक असून प्रामाणिक कंपनचिकित्सक (सोनोग्राफर्स) भरडले जात आहेत. म्हणून या कायद्याविरोधात ते संपाच्या पावित्र्यात आहेत : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N9VTIr -गा.पै.

बोका-ए-आझम 24/06/2016 - 10:34
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.

अजया 24/06/2016 - 11:07
आपल्याकडच्या स्त्री भृणहत्येचं मूळ स्त्री ने स्वतःला कमी लेखण्याच्या मानसिकतेतून आहेच.तसंच स्वतःच्या ताकदीच्या शक्यता न आजमावता येणे,न अजमावणे,गृहित धरणे यातही आहेच.तसंच आपल्या समाजातली प्रचंड हिपाॅक्रसीदेखील यात कारणीभूत आहे. अनेक लोकांचे स्वार्थ स्त्रीभृणहत्येत बांधले गेले आहेत.कोणाला वंशाचा दिवा हवाय,कोणाला सोनोग्राफीचे पैसे तर कोणाची अॅबाॅर्शन प्रॅक्टिस :( यात ती शेळी अजूनही जिवानिशी जातेच आहे हे सर्वात वाईट :(

अत्रे 24/06/2016 - 11:13
लेख आवडला. इथल्या 'वर-वधूंच्या अपेक्षा वाढल्या आहेत का' या लेखावरची चर्चा वाचावी.

लेखात स्त्रीभ्रुणहत्येच्या कारणापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला पण मूळ कारणापर्यंत तुम्हि पोहोचला नाही. हुंडा हे मूळ कारण आहे ? नक्कीच नाही... हुंडा प्रथेच्या मुळाशी जाण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला दिसत नाहि. स्त्रियांची काहीशी कमी असणारी शारिरिक ताकद हेही कारण नाही. (काहीशी हा शब्द महत्वाचा. प्रत्येक स्त्रीची प्रत्येक पुरुषापेक्षा ताकद कमी आहे असं नक्कीच नाही.) मूळ कारण फार साधे आणि सोपे आहे. ते मानववंशाच्या इतिहासात दडलेले आहे. आपण मानवी इतिहासाच्या त्या पानावर जावू (किती हजार वा लाख वर्ष मागे ते मी सांगू शकत नाही , मानववंशशास्त्रज्ञ सांगू शकतील) माणूस हा एकमेव प्राणि असा आहे ज्यात नर हा मादीवर बलात्कार करु शकतो. बलात्कारामुळे नको असलेली संतती निर्माण होवू शकते. मानवाच्या एकूणच शारिरिक क्षमता काहीशा कमी असल्याने संततीचे संरक्षण व पालणपोषण यासाठी स्त्रीला पुरुषाच्या मदतीची गरज पडते , पुरुषाचीच का ? तर इतर स्त्रीया सुद्दा त्यांच्या संतती सांभाळण्यात व्यस्त आहेत. आता पुरुष स्त्रीला का मदत करेल ? ती संतती त्याची असेल तरच. म्हणजे याकरिता तो स्त्रीकडून योनिशुचितेची हमी मागणार आणि बदल्यात तिला व तिला आपल्यापासूनच झालेल्या संततीला संरक्षण पुरविणार. मग या संरक्षणाकरिता तो स्वतःच्या अटी तिच्यावर लादणार (तैनाती फौजेच्या अटी :) उदा: मी फक्त माझ्याच संततीस संरक्षण पुरवीन पण एकूणातच तू माझ्याशिवाय इतर पुरुषांची संतती जन्माला घालायची नाहीस, नाहीतर मी माझ्याही संततीला वार्‍यावर सोडून देईन. यातून योनिशुचितेचे महत्व अतोनात वाढले. याठिकाणी हे लक्षात घ्या की जशी एकटी स्त्री सर्व संततीचे रक्षण वा पालनपोषण करण्यास पुर्णपणे समर्थ नाहीये. पण स्त्रीने अपत्याला जन्म दिला तर ति त्याला वाढवणे ही स्वतःची जबाबदारी समजत आहे, तर पुरुष ते सक्तीचं मानत नाही. झालंच तर पुरुषाची अपत्यनिर्मीतीची क्षमता स्त्रीच्या तुलनेने अफाट आहे (जवळपास रोज एका स्त्रीला तो गर्भधारणा घडवून आणू शकतो , तेही अगदी म्हातारा होईपर्यंत) त्यामूळे त्याला अपत्याची तितकीशी फिकीर नाही. या सर्वातून काहीच मार्ग नाही का ? स्त्रीला मुक्ती मिळणार नाही का ? प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या वा स्त्रीहत्या का होत नसतील ? असे प्रश्न पडू शकतात त्यांची उत्तरे पण विचारांती मिळू शकतील. स्त्रीला बलात्कारापासून संरक्षण देणे हे प्रगत कायद्याचे आणि कायद्याच्या रक्षकांचे काम आहे. पण ते १०० % यशस्वी होईल असे नाही. अगदी पाश्चात्य देशांतही बलात्कार होतातच (प्रमाण कमी असेल कदाचित) बलात्कारापासून नको असलेली संतती ? हो यापासून मुक्ती मिळालीये... गर्भनिरोधाची वा गर्भपाताची साधने यांमुळे नको असलेल्या संततीच्या धोक्यापासून स्त्रियांना मुक्तता मिळालेली आहे. मग आता नेमकी अडचण काय आहे ? तर योनिशुचितेचे अतोनात महत्व, त्यातून सतत असलेले बलात्काराचे भय आणि या भयापोटी पुरुषाकडे संरक्षण मागण्याची मानसिकता आणि मिळालेल्या संरक्षणाच्या (?) मोबदल्यात वाटेल त्या अटी स्वीकारण्याची तयारी. योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल. "जर माझ्यावर कधी दुर्देवाने बलात्कार झालाच तर मी पोलीस तक्रार करेन, दवाखान्यात जाईन , आवश्यक ते उपचार घेइन, एक दोन दिवस आराम करेन हवं तर आणि मग कामाला लागेन... गरज पडेल तशी न्यायालयात वगैरे जाईन. किंवा मी अविवाहित असली तर माझ्या मर्जीने मला आवडणार्‍या पुरुषाशी संबंध ठेवू शकते, ती माझी आणि त्याची खासगी बाब असेल आणि जरी कधी कोणत्याही कारणाने ही बाब जगासमोर उघड झाली तरी त्याने माझी बदनामी झाली अस मानायचं काही एक कारण नाही" एक स्त्री स्वतःची व स्वतःच्या मुलीची अशी मानसिकता घडवू शकते का ? नसेल तर 'स्त्री स्वातंत्र्याबद्दल' बोलणे व्यर्थ आहे. बाकी हुंडा प्रथा वगैरे वरवरची धूळ आहे फुंकर मारली तरी उडून जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नेत्रेश 24/06/2016 - 13:54
१. प्राण्यांमध्ये ही रेप होतो, विषेशतः एप्/चिंपांझी सारख्या पुढारलेल्या प्राण्यांच्यात. (थोडा गुगल सर्च केलात तरी खुप माहीती मिळेल) २. प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या होत नाहीत याचे कारण त्या देशांमधे एकतर भ्रुण हत्या संपुर्ण बेकासदेशीर असते, किंवा ती करणे जवळ जवळ अशक्य केलेले असते. मग गर्भधारणा बलात्कारापासुन झालेली असो, वा ती स्त्री मरणाच्या दारात असो. जो पर्यंत गर्भाच्या हृदयाचे ठोके चालु आहेत तो पर्यंत डॉकटर त्याला टच करत नाहीत. भलेही ती स्त्री मेली तरी चालेल. आणी हे सर्व पुढारलेल्या देशांत होते. ही पहा अमेरीकेत काय स्थीती आहे: ३.
योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल
हे अत्यंत चुकीचे वीधान आहे. पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा जीथे योनिशुचितेचे फारसे महत्व नाही तीथे ही बलात्कार हा स्त्रीला तेवढाच उध्वस्त करणारा असतो. तो आत्मा आणी आत्मसन्मान यांची न भरुन येणारी हानी करणारा पाशवी हल्ला असतो. दोन दीवस आराम करुन भरुन येणारी जखम नसते. त्यामुळे शेवटचा परीच्छेद हा बलात्कार पीडीतांच्या दु:खाविषयी खुपच असंवेदनाशील वाटतो.

रेवती 24/06/2016 - 15:59
मिपावर आणि इतर मिडियामध्ये याविषयावर भरपूर चर्चा करून/ऐकून झालिये. आता बाकी कोणी नाही पण आईवडिलांनी ठरवायचे की मुलगी झाली तरी गर्भपात, जन्म देऊन मारणे, तिला मोठी करताना मुलगी म्हणून (सुरक्षिततेचे सोडता) वेगळे नियम, कमीपणा असले काहीही करायचे नाही. यापुढे तेवढीच आवश्यकता आहे. आता याचे दुसरे टोक गाठणारे असतात याचा अनुभव आहे. मुली झाल्यावर तोरा व मुले झाल्यावर दु:स्वास असेही करतात. मुलगी म्हणजे लक्षुमी आणो मुलगा म्हणाजे कुलदिपक वगैरे कल्पना बोलण्यातूनही काढून टाकल्या पाहिजेत. कित्येक लक्षुम्या गरिबीत तर कुलदिपक दिवे लावत हिंडत असतात.

बोका-ए-आझम 24/06/2016 - 22:50
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.

आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.” +११११

कंजूस 25/06/2016 - 07:02
खरं कारण १) समाज भोंदू आहे - बोलतात एक करतात दुसरं.,२) वडलोपार्जीत मिळकतीत वाटणी ही मिळकत विकली तरच मिळते नाहीतर फक्त कागदोपत्री वाटा असतो.,मुलीच्या पालकांनी मुलीचे लग्न खर्च करून द्यायचे आणि हुंडाही द्यायचा ही समाजरीत.३) मुलगे लग्न करून बरेचसे आइवडिलांच्या घरात राहातात त्या प्रथेने स्वतंत्र होत नाहीत/होऊ शकत नाहीत.जिथे मुलगेच स्वतंत्र विचार करू शकत नाहीत तिथे त्या 'घरात' पडलेल्या मुलीला कितीशी किंमत राहाणार?- दावणीला बांधलेल्या जनावरासारखी.५)मुलगी झाल्याने आइवडिलांना आर्थिक धरून इतरही त्रास होतो म्हणून त्या समाजात स्त्रीभ्रूणहत्त्या वाढते.वरील कारणे दूर होण्याची शक्यता बय्राच ठिकाणी अजूनही दिसत नाही. परदेशात जिथे मुलग्यांचेही सज्ञान झाल्यावर लाड करून जवळ बाळगत नाहीत ,हाकलतात तिथे आपोआपच पुरुषी अहंकार राहातच नाही आणि तो इतरांचा विचार करायला शिकतो.

सर्वांचे मनापासून आणि विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! हा विषय खूपच पूर्वीच चर्चिला गेला आहे त्यामुळे क्रेझींनी म्हटल्याप्रमाणे त्यात आता नव काही राहिलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की त्याचं कारण काय आहे त्यापेक्षा आता आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे. आपण जो शब्दप्रयोग वापरतो, उदा. 'स्त्री पुरुषांनी एक्मेकांना आदराची वागणूक दिली पाहिजे' वगैरे, यातल्या 'पाहिजे' या शब्दा ला काही अर्थ नाही. दुसरा काय करतो यावर आपला कधीच कंट्रोल नसतो. आपल्या मुलीला जर सासरी नाहक त्रास होत असेल तर तेव्हां आपण तिला योग्य सल्ला, मदत वगैरे देतो का 'काहीही करून त्यांच्याशी जुळवून घे' असा सल्ला देतो हे महत्वाचं आहे. 'म्हणजे काय? मुलीचं घर तोडायचं आहे का?' असा प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतोच की! निग्रह आणि नाहक हट्ट यामधली रेष प्रत्येकाची वेगवेगळी असते.

नगरीनिरंजन 25/06/2016 - 21:49
वा! काय सडेतोड लिहिलंय! पण स्वीट-टॉकरीणबाई, मेली ही लग्नाची, पोराबाळांची व स्वतः कमावती असूनही आपल्यापेक्षा वरचढ जोडीदार मिळवायची हौस आड येती बघा ताकद दाखवण्याच्या.

In reply to by नगरीनिरंजन

pj 30/06/2016 - 01:14
मुलाबाळांची हौस असणे, हे स्त्रीत्वाचे लक्षण आहे आणि ती पुरूषालाही असू शकते. पण आपल्यापेक्ष्या वरचढ जोडीदार असावा ही काही अंशी सुद्‍र्ढ संतती साठी नैसर्गिक जाणीव (animal instinct) असली तरी बर्याच प्रमाणात सामाजाच्या दंभिकपणाचे लक्षण आहे. जर बायको वरचढ असली तर समाज त्या नवर्‍याला हसायला कमी करत नाही. किंवा अनेकवेळा नवर्‍याचा आत्मसंमान दुखावला जाऊन त्याचा परीणाम कुटंबावर (मुलांवर) होतो. म्हणून अनेक वेळा वरचढ स्त्रीने स्वत:चा वरचढपणा उघडपणे न दाखवणे ही एक तडजॊड असते. तिथे काय जळत असते हे तिलाच माहीत असते. हौस म्हणणे सोपे आहे!!

नाखु 27/06/2016 - 10:28
एकाच भागात संपवण्यासारखा नाही हे लक्ष्यात येतेय्च पण तरीही बर्याच मुद्द्यांना फक्त स्पर्ष करून टाकला आहे.
मात्र पुढे आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो. आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो.
हे वाक्य खासच. मुलींना स्वतःच्या पायावर सक्षम आणि निरणय निर्णय सारासारविवेकी करण्याऐवजी उच्चशिक्षीत करून चांगले स्थ्ळ मिळावे असाच आटाटोप (बहुतांश) घरात असतो. काही अपवाद असतीलही, पण कह्रेच खरेच प्रामाणिकपणाने सांगावे बहुसदस्य कुटुंबात मुलीने शिकलेल्या ज्ञानाचा/पदवीचा/कौशल्याचा पुढे उपयोग करून घेतला जातो ,अगदी शहरातही सनदी लेखापाल्,वैदकीय्,करसल्लागार वगळता इतर मुलींना लग्नाअगोदर घेतलेले शिक्षण पुढे स्वतःच्या आर्थीक/व्यक्तीमत्व उन्नतीसाठी वापरण्याची संधी/अवकाष फार कमी मिळते. मुलींचे पालकही तसा कधी विचार करीत नाहीत हे कटु असले तरी सत्य आहे आणि त्यामुळेच अकस्मात दुर्दवी परिस्थीतीत मुलीला सग्ळी सुरुवात शुन्यापासून करावी लागते.

रुपी 28/06/2016 - 03:53
“निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही. >> मला वाटते, मुळात हे अजून स्त्रियाच स्वतःलाच सांगू शकलेल्या नाहीत. कितीतरी बाबतीत त्या अजूनही दुय्यम भूमिका स्वखुषीने घेतात, किंवा त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. स्वतःचे ताट न उचलणे, टॉवेल न वाळवणे, अंथरुण/ पांघरुण न उचलणे या गोष्टी पुरुषाने नाही केल्या तर बायकांना त्याचे काहीच वाटत नाही! आमच्या घरात पुरुषांना रोज गरम नाष्टा लागतो, रोज पानात वेगळा पदार्थ लागतो, प्रत्येक पुरुषाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या कशा हे घरातल्या बायका कौतुकाने सांगतात! स्वतःपुरतं बोलायचं तर आमच्याकडे कार घेणे, पैसे गुंतवणे, घरात एखादे मोठे काम करवून घेणे, मोठी खरेदी करणे, एखादी लांबची ट्रीप काढणे या गोष्टी नवरा करतो, किंवा मीच त्याच्यावर सोडलं आहे. तो मला कितीही म्हणाला, की तूही यात थोडं लक्ष घाल तरी मी आपली तिकडे दुर्लक्ष करते. याचा अर्थ मी स्त्रीभ्रूणहत्या करेन किंवा करण्याचा विचार करेन असा नक्कीच नाही. पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो. त्यामुळे ही दुय्यम भूमिका आपणच घेतली जाते. मुळात ही मानसिकता आधी बदलायला हवी. उगीचच विषयाला फाटे फोडायचे म्हणून नाही, पण एक मनात आलं ते लिहिते. इथे मिपावर कित्येकजण एकमेकांना प्रत्यक्षात ओळखत नाहीत, कुणी कुठला आयडी घ्यावा याचे बंधन नाही. असे असतानाही तुम्ही "स्वीट-टॉकरीणबाई" हाच आयडी का घेतला असावा? खरी सांगायचे तर तुमची स्वतःची एक वेगळी ओळख असताना, तुमचा आयडी पाहिल्याबरोबर "या स्वीट-टॉकर यांच्या पत्नी" अशीच प्रतिमा आधी पुढे येते. तुमच्याच लेखनाला प्रतिसाद देताना तुमच्याकडे बोट दाखवण्याचा हेतू नाही, पण दुय्यम भूमिकेबद्दल विचार करताना हा विरोधाभास नक्कीच जाणवला.

रुपी - तुम्ही ते वाक्य कॉपी पेस्ट केलंत ते बरं झालं. त्यातला 'निष्कारण' हा शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीत, जी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र करतात, कोणाला ना कोणाला दुय्यम भूमिका घ्यावीच लागते आणि घ्यावीच. दोन मुख्याध्यापक असलेली शाळा नीट चालणार नाही. मात्र कोण लीडर आणि कोण दुय्यम हे ते काम कोण जास्त चांगलं करू शकतो यावर ठरायला हवं. लिंगावर नाही. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आता नवी मुंबईला महाकट्टा ठरतोय. जे सभासद त्याचं आयोजन करताहेत त्यांना जागा, मेनु, वेळ या सगळ्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य देऊन आपण बाकीच्या सगळ्यांनी दुय्यम भूमिका घ्यायची असते. ज्या काही वैयक्तिक आवडीनिवडी असतील त्या घरी ठेऊन तिथे यायचं आणि धमाल करायची बस्स. ऑर्गनाइझर पुरुष आहेत की बाई, त्यांचा अनुभव किंवा वयं काय आहेत वगैरे प्रश्न निघताच कामा नयेत. तुम्ही जे लिहिलं आहे "पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो." हे अगदी खरं आहे. मात्र यावर एक उत्तम उपाय आहे. असं काम हाती घेण्याआधी नवर्याला आणि मुलांना स्पष्ट सांगितलं की "मी हे पहिल्यांदाच करतिये. चुकण्याची शक्यता खूपच आहे. कोणीही कुरकुर करू नका. कबूल?" ते नुसतंच कबूल करतात येवढंच नाही, पाळतातही! याचे फायदे इथेच संपत नाहीत. आपल्याला आपण मोठी कामं सहज करू शकतो याचा आत्मविश्वास येतो. शिवाय घरातलं कामांचं विभागीकरण (compartmentalization) संपल्यामुळे वातावरण जास्त हेल्दी होतं. आय डी बद्दल - आमचा आय डी हा अजिबात कल्पनाशक्ती न वापरता सरळ नावाचं भाषांतर केलेलं आहे. दुसर्या एका संकेतस्थळावर मी 'स्वीटर टॉकर' आहे. तो आधी सभासद झाला म्हणून असं झालं. असं ही होऊ शकलं असतं की जर या संकेतस्थळांची सभासद मी आधी झाले असते तर मी 'स्वीट टॉकर' झाले असते. मग त्याला 'स्वीट टॉकरबुवा' असं घ्यायला लागलं असतं.

कायरा 30/06/2016 - 10:26
बायकांनाच स्वत:ला खरतर मुलगी ऐवजी मुलगा हवा असतो. उगाच नाही लालबाग चा राजा (गणपती)ला लोक 24 तास रांगेत उभे रहात.एकदा का मुलगा झाला की मग पालकांना मुलीच्या लग्नासाठी करावी लागणारी भिकमागी धडपड आपआपोच नाहीशी होते.त्यामुळे बायकांना मुलगा झाला की अगदी सुरक्षित वाटते. त्यानंतर त्यांचा तोरा काय वर्णावा!!

In reply to by कायरा

बोका-ए-आझम 30/06/2016 - 19:26
आणि असायलाच पाहिजे. आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी.आणि मुलीच्या लग्नासाठी धडपड करायला नको म्हणून लोकांना मुलगा हवा असतो हे म्हणणं चुकीचा आहे. धडपड दोघांच्याही लग्नासाठी करावी लागते आहे. मुलांची लग्नं होणं हे पूर्वीप्रमाणे सोपं राहिलेलं नाही. शिक्षणामुळे मुली आता आईवडिलांनी दाखवलेल्या मुलाशी निमूटपणे लग्न करुन मोकळ्या होत नाहीत आणि मुलगेदेखील आईवडिलांचा मान राखायचा म्हणून कोणत्याही मुलीशी लग्न करत नाहीत. शेवटी हा बाजार आहे. जेव्हा विकणारा आणि विकत घेणारा यांना choice असतो तेव्हा ते बाजार पालथा घालणारच.

मुली आणि मुलगे, दोघेही अतिशय चोखंदळ झाली आहेत. पूर्वी तीन अटींपैकी दोन पूर्ण झाल्या की ते स्थळ योग्य आहे असं समजलं जायचं. आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे अरेंज्ड मॅरेज अतिशय अवघड झालं आहे असं गेल्या पाच दहा वर्षातलं चित्र आहे. (निदान शहरांच्या बाबतीत तरी.)

In reply to by स्वीट टॉकरीणबाई

नाखु 01/07/2016 - 14:50
आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे
शिवाय त्या वेळोवेळी बदलत असल्याने आणखी थांबु असा प्रकार वाढला आहे. छोटेच प्रश्न :
  • मुलगा शेतकरी सधन कुटुंब (अगदी वार्षीक ७-८ लाखापेक्षा जास्त उत्पन्न) आणि स्वतःचे स्वतंत्र घर्,शेत तरी लग्न जमत नाही.
  • मुलगा निर्वयसनी पण साधीच नोकरी सध्या घर नाही पण उधळ्या/चैनी स्वभाव नसल्याने घर घेईल अशी खात्रीची परिस्थीती तरी लग्न जमत नाही.
  • मुलगा व्यसनी (सिगरेटपासून दारुपर्यंत) पण नोकरी आहे शहरात बाप (आणि आड मार्गाने भावी सासर्याकडून घर घेण्याची तयारी असलेला) लग्न लगेच ठरते.आणि पैश्याच्या धुरात होतेही
  • मुलगा आई बापाच्याच घरात रहायला वडीलांचा स्वकष्टाजीत कारखाना (प्रेस वर्कशॉप) पण आईची पैशाची महालालसा (बापाचा मूक पाठींबा), लांबच्या नात्यातील मुलगी (मुलाच्या मानने अतिषय देखणी व शिकलेली). सध्या पैश्यासाठी रोज मारहाण्,आणि शिविगाळ (लग्न झटक्यात जमवलेले आहे).
उत्तरे ऊमजतील न उमजतील पण प्रश्न पडायला काय आहे? समाजातलाच संसारी नाखु

झेन 01/07/2016 - 22:04
दांभिकपणा हाआपल्या समाजात इतका खोलवर रूजला आहे की त्यात काही चूूकिचे वाटेनासे झाले आहे. पण या चावून चोथा झालेल्या विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ? मला एक सामान्य माणूस म्हणून असे वाटते कि मानवामधे संभोग आणि मन याचा जवळचा संबंध असतो, त्यामुळे साहित्य, मालिका यात असणारा स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा गोंधळ वास्तविकआयुष्यात जास्त भरकटून टाकेल. सिनेमातली आर्ची असो नाहीतर प्रत्यक्षातली गौरी भिडे नाहीतर आजकाल शहरातून अत्यंत कमी कपड्यात रस्त्यावरून सिगरेट फुंकत फिरणार्या तरूणी असोत या चार दीनकी चाँदनी वाटतात. तस्मात मुलगा असो वा मुलगी त्यांना स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजवूया.

In reply to by झेन

विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ?
प्रश्नच्या मुळाशी जायची इच्छा नाही तर राहिलं...

गामा पैलवान 02/07/2016 - 13:50
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जो कायदा केला आहे तो जाचक असून प्रामाणिक कंपनचिकित्सक (सोनोग्राफर्स) भरडले जात आहेत. म्हणून या कायद्याविरोधात ते संपाच्या पावित्र्यात आहेत : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N9VTIr -गा.पै.
स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण? अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते. कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे.

कांचीवरम

किसन शिंदे ·

अभ्या.. 21/06/2016 - 17:26
अरे हा कांचीवरम मला माहीतच नाही पिक्चर. पाहायलाच हवा रे. बादवे आमच्या किसन्याने दमदार पुनरागमन केले आहे त्याबद्दल त्याला एक डबल सोलापुरी चादर भेट देण्यात येत आहे.

In reply to by किसन शिंदे

इंग्रजी कांचीचे मराठीत येताना कांजी होते ना रे अभ्या?
होय,मराठीत कांची चे कांजी होते.

नीलमोहर 21/06/2016 - 17:35
परीक्षण वाचून पहावासा वाटतोय कांचीवरम. साधारण अशाच थीमवर अजूनही कथा वा चित्रपट आहे बहुतेक.

प्रचेतस 21/06/2016 - 20:26
परिक्षण आवडलं. पण..पण... सुरुवातीलाच काही घोळ झालाय का? कांचीवरम नावाच्या शहराचं नाव मी तरी कुठे ऐकलेलं नाही. ते शहर कांचीपुरम आहे. कांचीपुरम नगरीत बनलेल्या रेशमाला कांची सिल्क अथवा कांचीवरम सिल्क असे म्हणतात. कालिदासाच्या श्लोकाचा मूळ संस्कृत संदर्भ देऊ शकाल का? त्याला अवंती नगरी(उज्जैन) सर्वात आवडती होती( पाहा मेघदूत). असे असताना तो कांचीपुरमला सर्वश्रेष्ठ म्हणेल हे सर्वथैव अशक्य वाटते.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 21/06/2016 - 22:12
एका मिपाकर वल्लीच्या घरातील एक आगामी संवाद. अवांतर आहेच, पण..... सौवल्ली: ए प्रचू डारलिंग आईक ना. मिपावल्ली: थांब ग, जरा ह्या शिलालेखाचा अर्थ लावू दे सौवल्ली : मला किनई कांचीवरम घ्यायचीय मिपावल्ली: कांचीपूरम आहे ग ते. कालिदासाला माहीत नव्हती ती. सौवल्ली: असू दे. नाहीतर पैठणी घेऊयात का? मिपावल्ली : अगं प्रतिष्ठाण म्हण ग. एकेकाळची राजधानीं होती ती. सौवल्ली: बरं जाऊ दे, एक निदान जीन्स तर मिपावल्ली: जिन्न सत्ते भन नाट्ट कंफत्तबल म्हण, असे कोरलाय कारल्याच्या लेण्यांवर. तेव्हा पण होत्या बर जीन्स. सौवल्ली: निदान एक कानातले तरी? मिपावल्ली: दीदारगंज यक्षीच्या कानातले कर्णभूषण पाहिलेस का? अप्रतिम अगदी. सौवल्ली: शी बाई, बरं राजधानीला जाऊयात का जेवायला आज? मिपावल्ली: काय ते जेवण, राष्टरकूटांच्या काळात ताट कसे भरगच्चं असे. ओदन काय, मालपूवे काय, पायस काय. सौवल्ली: प्रचू डार्लिंग असे रे काय करतोस. चल ना जरा बाहेर तर जाऊ. मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना. सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे. मिपावल्ली: चला चला, कुठे जायचे? काय घ्यायचंय? सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन. . . . (आमचे मित्र हलकेच घेतील ह्यात शंका नै)

In reply to by अभ्या..

नाखु 22/06/2016 - 08:37
डब्बल मस्तानी (एक सेपरेट किसनदेवांना परिक्षणासाठी) आणि अभ्याला (ध)पाटा उपयोगासाठी !!! अति अवांतर : सिनेमा आलाय की येऊन गेलाय हिंदीत असेल तर कुठे मिळेल काय?

In reply to by अभ्या..

@मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना. सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-lol.gif प्रचंड वारल्या गेलो आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif संपूर्ण संवादासाठी अभ्याला __/\__ आणि १ ६००/४०० पाण! हव्या त्या मिसळी नंतर!

In reply to by गणामास्तर

नाखु 22/06/2016 - 16:26
सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन.
हा संवाद नक्की कुणाका उद्देशून आहे. योग्य उत्तरास बुवांकडून एक "मामा मिसळ" देण्यात येईल.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/06/2016 - 00:00
गप्पे, तुझ्या शिलालेख ऐवजी बुवांचे शी ला लेख असते तर अवांतराचा पाऊस पाडला असतास तिरका तिरका होऊन. लै सद्गुणांचा पुतळा जणू तू

In reply to by सस्नेह

५० फक्त 22/06/2016 - 14:14
जिथेपर्यंत सुखी आहेच तेवढाच पहा मग.. तुनळीवरच पाहणार आहात ना. बाकी श्री. किसनजी, या विभागात तुमचा प्रवेश चांगला आहे.

चित्रपटाची ओळख आवडली, नक्की पाहणार. श्याम बेनेगलांचा 'सुसमन' आठवला. स्वाती

अभ्या.. 21/06/2016 - 17:26
अरे हा कांचीवरम मला माहीतच नाही पिक्चर. पाहायलाच हवा रे. बादवे आमच्या किसन्याने दमदार पुनरागमन केले आहे त्याबद्दल त्याला एक डबल सोलापुरी चादर भेट देण्यात येत आहे.

In reply to by किसन शिंदे

इंग्रजी कांचीचे मराठीत येताना कांजी होते ना रे अभ्या?
होय,मराठीत कांची चे कांजी होते.

नीलमोहर 21/06/2016 - 17:35
परीक्षण वाचून पहावासा वाटतोय कांचीवरम. साधारण अशाच थीमवर अजूनही कथा वा चित्रपट आहे बहुतेक.

प्रचेतस 21/06/2016 - 20:26
परिक्षण आवडलं. पण..पण... सुरुवातीलाच काही घोळ झालाय का? कांचीवरम नावाच्या शहराचं नाव मी तरी कुठे ऐकलेलं नाही. ते शहर कांचीपुरम आहे. कांचीपुरम नगरीत बनलेल्या रेशमाला कांची सिल्क अथवा कांचीवरम सिल्क असे म्हणतात. कालिदासाच्या श्लोकाचा मूळ संस्कृत संदर्भ देऊ शकाल का? त्याला अवंती नगरी(उज्जैन) सर्वात आवडती होती( पाहा मेघदूत). असे असताना तो कांचीपुरमला सर्वश्रेष्ठ म्हणेल हे सर्वथैव अशक्य वाटते.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 21/06/2016 - 22:12
एका मिपाकर वल्लीच्या घरातील एक आगामी संवाद. अवांतर आहेच, पण..... सौवल्ली: ए प्रचू डारलिंग आईक ना. मिपावल्ली: थांब ग, जरा ह्या शिलालेखाचा अर्थ लावू दे सौवल्ली : मला किनई कांचीवरम घ्यायचीय मिपावल्ली: कांचीपूरम आहे ग ते. कालिदासाला माहीत नव्हती ती. सौवल्ली: असू दे. नाहीतर पैठणी घेऊयात का? मिपावल्ली : अगं प्रतिष्ठाण म्हण ग. एकेकाळची राजधानीं होती ती. सौवल्ली: बरं जाऊ दे, एक निदान जीन्स तर मिपावल्ली: जिन्न सत्ते भन नाट्ट कंफत्तबल म्हण, असे कोरलाय कारल्याच्या लेण्यांवर. तेव्हा पण होत्या बर जीन्स. सौवल्ली: निदान एक कानातले तरी? मिपावल्ली: दीदारगंज यक्षीच्या कानातले कर्णभूषण पाहिलेस का? अप्रतिम अगदी. सौवल्ली: शी बाई, बरं राजधानीला जाऊयात का जेवायला आज? मिपावल्ली: काय ते जेवण, राष्टरकूटांच्या काळात ताट कसे भरगच्चं असे. ओदन काय, मालपूवे काय, पायस काय. सौवल्ली: प्रचू डार्लिंग असे रे काय करतोस. चल ना जरा बाहेर तर जाऊ. मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना. सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे. मिपावल्ली: चला चला, कुठे जायचे? काय घ्यायचंय? सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन. . . . (आमचे मित्र हलकेच घेतील ह्यात शंका नै)

In reply to by अभ्या..

नाखु 22/06/2016 - 08:37
डब्बल मस्तानी (एक सेपरेट किसनदेवांना परिक्षणासाठी) आणि अभ्याला (ध)पाटा उपयोगासाठी !!! अति अवांतर : सिनेमा आलाय की येऊन गेलाय हिंदीत असेल तर कुठे मिळेल काय?

In reply to by अभ्या..

@मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना. सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-lol.gif प्रचंड वारल्या गेलो आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif संपूर्ण संवादासाठी अभ्याला __/\__ आणि १ ६००/४०० पाण! हव्या त्या मिसळी नंतर!

In reply to by गणामास्तर

नाखु 22/06/2016 - 16:26
सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन.
हा संवाद नक्की कुणाका उद्देशून आहे. योग्य उत्तरास बुवांकडून एक "मामा मिसळ" देण्यात येईल.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/06/2016 - 00:00
गप्पे, तुझ्या शिलालेख ऐवजी बुवांचे शी ला लेख असते तर अवांतराचा पाऊस पाडला असतास तिरका तिरका होऊन. लै सद्गुणांचा पुतळा जणू तू

In reply to by सस्नेह

५० फक्त 22/06/2016 - 14:14
जिथेपर्यंत सुखी आहेच तेवढाच पहा मग.. तुनळीवरच पाहणार आहात ना. बाकी श्री. किसनजी, या विभागात तुमचा प्रवेश चांगला आहे.

चित्रपटाची ओळख आवडली, नक्की पाहणार. श्याम बेनेगलांचा 'सुसमन' आठवला. स्वाती
कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर! 'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत.

मी, किशोर कुमार आणि कराओके……

माम्लेदारचा पन्खा ·

आयुष्यातला सगळ्यात आवडता विषय!! तासनतास बोलूही शकतो, मिपासर्वरची अर्धीआधिक जागाही खाऊ शकतो! ;) "चारू चंद्र की चंचल चितवन" ऐकायला घेतलं की साक्षात किशोर कुमारच आपल्याला शिकवतोय असं वाटून जबरदस्त मूड होतो गाणं शिकण्याचा! आणि लेखात आल्याप्रमाणे डिट्टो असंच केलय मीही लहानपणापासूनच, फक्त कराओकेचा शोध अजून लागायचाय. किशोरची खूप गाणी मी ऐकून ऐकून वहीत उतरून घेतली आणि पाठ केली. एकदा किशोरच्या गाण्यांपैकी इंस्पीरेशनल/मोटीव्हेशनल गाण्यांची यादी करायला बसलो होतो तर शंभर-सव्वाशेच्या पुढे गेलो नि थांबलो. ("तू पी और जी" हे गाणंही कदाचित कुणाला प्रेरणादायी वाटू शकत तो भाग वेगळा! ;) )कदाचित अजून खूपच पुढे जाता आलं असतं! हेच प्रेमगीतांबद्दल आणि उदास करून सोडणाऱ्या आर्त गाण्यांबद्दल!! किशोरच्या गाण्यावर माझ्यामते मी सर्वात जास्त प्रेम करतो. खरंतर शब्दांत न सांगण्यासारखी गोष्ट आहे ही तरीही.... आयुष्याची संध्याकाळ जेव्हा कधी होईल तेव्हा ती फक्त आणि फक्त किशोरच्या गाण्यासोबत गुणगुणत निवांतपणे मावळली गेली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे! किशोरची बहुतेक सगळ्या मूडवर गाणी आहेत. आणि एकटे असताना तर किशोरच्या गाण्यांशिवाय दुसरा खंबीर आधार नाही. खडा, बुलंद पहाडी आवाज, कधी धीरगंभीर, तोच कधी मृदु मुलायमही होतो. मजा-मस्ती करत असतानाच कधी डोळ्यात पाणीही आणतो. काही गाणी तर फक्त आणि फक्त किशोरच म्हणू शकला असता अशी आहेत. ते यॉडलिंग वगैरे जरी पश्चिमेकडून उसणं आणलं असलं तरी त्याला इथल्या रंगात रंगवणं फक्त किशोरलाच जमल. म्हणजे बघा, तुमचे ते इतर गायकही करतात की यॉडलिंग, तर ते निव्वळ रस्त्याकडेच्या चायनिजच्या हातगाडीवर पाणी घालून मिळणाऱ्या टोमॅटो केचअप सारखं असतं!! दिसत तर लाल पण दुसऱ्या खाण्याच्या जिनसालाही बेचव करून सोडणारं!! जास्त होतंय, थांबतो!! बाकी, तुमच्या आवाजाची एक ऑडियो क्लिप टाकायला पाहिजे होती! कट्टर किशोर फॅन Sandy तरी इतरांचीही आवडीने ऐकणारा Sandy (याला कट्टर म्हणावे का?)

In reply to by स्पा

त्यामुळे किशोर कुमारचे "पिया पिया पिया" एखाद्याला प्रचंड आवडेल किंवा एखाद्याला आवडणार नाही.

संदीप डांगे 29/05/2016 - 19:54
मला थेट किशोरच्याच आवाजात तशाच हरकती घेऊन गाता येते ह्या गोष्टीची जाणीव ज्या दिवशी (बारावीत असतांना) झाली त्यादिवसापासून अनेक दिवस हीच परिस्थिती होती माझी. जुने दिवस आठवले. सगळी गाणी मुखपाठ होती. घरच्यांना व शेजार्‍यांना त्रास होऊ नये म्हणून लांब मोकळ्या मैदानात जाऊन एकटाच रात्री-बेरात्री बेंबीच्या देठापासून 'दौड रहा है साथ लहू के प्यार तेरा नस नसमें' ओरडत फिरायचो. ;)

In reply to by संदीप डांगे

डांगेअण्णा द्या टाळी! यानिमित्ताने किशोरफ्यांसने आपापल्या (कसल्याही) आवाजात किशोरचे गाणे म्हणून इथे टाकले तर?? कैशी हय आयड्या? Sandy

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 01/06/2016 - 00:22
हे गाणं मस्तच आहे. मी काॅलेजमध्ये असताना हे गाणं म्हटल्याबद्दल वट्ट १० रुपये बक्षीस मिळाले होते. (१९९३ साली.) आ मै तेरी याद मे सबको भुला दूं दुनिया को तेरी तसवीर बना दूं मेरा बस चले तो दिल चीर के दिखा दूं दौड रहा है साथ लहू के प्यार तेरा नसनसमे! ना कुछ तेरे बसमे ज्यूली ना कुछ मेरे बसमे! दिल क्या करे जब किसीसे किसीको प्यार हो जाए! जाने कहां जबराट किसीको किसीसे प्यार हो जाए! उंची उंची दीवारोंसी इस दुनिया की रस्मे! ना कुछ तेरे बसमे ज्यूली ना कुछ मेरे बसमे!

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 11/06/2016 - 15:49
हायला भारीच. कधी पण हे गाणे लागले की माझ्याकडून "ना कुछ तेरे बस मे ज्युली, ना कुछ मेरे ट्रक मे" असेच म्हणले जाते हो. :( . एनीवे मी पण भारी गाणी म्हणतो हां, दुसरे कुणी असे म्हणत नाही ही गोष्ट वेगळी.

किशोरदांचे गाणे म्हणजे अगदी चहा सारखे, कधीही, कुठेही तो आवाज कानांवर पडला की, मूड आपोआप तयार होतो… मनात एक तरतरी सहज उमटते…!

नाखु 30/05/2016 - 08:51
अष्टपैलु गायक: देवानंदसाठी=त्याच्या सारखीच तब्येतीत छेडछाड राजेशसाठी = याडलींग आणि लाडीकता अमिताभसाठी = रांगडा आणि धुसमुसळा धर्मेंद्र= गंभीरही/प्रेमळही किशोरचा आवाज म्हणजे

पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाएं जाय उसके जैसा

! किशोरभक्त नाखु

ए ए वाघमारे 30/05/2016 - 17:36
कराओकेचा शोध मलाही जरा उशीराच लागला. आम्ही त्याला पूर्वी 'ट्रॅक'वर गाणे म्हणत असू.नंतर त्यालाच कराओके म्हणतात असे कळले. पूर्वी ही वांजंत्रीवाल्यांची आणि ऑर्केस्ट्रावाल्यांची मक्तेदारी होती.आता फारच सोपे आहे. जे कराओके करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी माझी पद्धत खालीलप्रमाणे- ०१. यूट्यूबवर असंख्य हिंदी गाण्यांचे कराओके ट्रॅक्स उपलब्ध आहेत.काही विडीओत लिरिक्स सुद्धा असतात.यातही वाजवाणार्‍यांची क्वालिटी आहे. पण मला गाणी पाठ असल्याने मी विडीओ फक्त ऑडिओ फॉर्माटमध्ये उतरवतो. यासाठी तुम्ही ClipGrab हे फुकट सॉफ्टवेअर वापरू शकता.यात हव्या त्या फॉर्माटमध्ये व क्वालिटीने विडीओ उतरवता येतो. ०२. Audacity हे फुकट सॉफ्टवेअर व त्याचे MP3 प्लगइन उतरवून घेऊन इन्स्टाल करावे. हे रेकॉरडिंगचे फुकटातले (ओपन सोर्स) सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे. यात आधी डाऊनलोड केलेला कराओके ट्रॅक इम्पोर्ट करावा आणि मग रेकॉर्डचे लाल बटन दाबून गाणे रेकॉर्ड करावे.यासाठी माइक-कम-स्पीकर असलेला साधा चॅटिंग करण्याचा हेडफोनही उपयुक्त ठरतो. थोडं अजून प्रो वाटण्यासाठी प्रोफेशनल माइकही घेऊ शकता. मात्र लॅपटॉपला (स्पीकर+ माईक) एकच कॉम्बो ऑडिओ पोर्ट असल्यास थोडी अडचण येवू शकते. ०३.बाकी Audacity त क्रिएटीव्हीटीला भरपूर वाव आहे. चांगले प्रोफेशनली रेकॉर्ड केलेले कराओके ट्रॅक मात्र विकतच घ्यावे लागतात.

तिमा 31/05/2016 - 15:39
हे वापरताना एक गोष्ट लक्षांत घ्यायला हवी. तुम्ही कुठलंही गाणं, ओरिजिनल पट्टीत(पीच) गाऊ शकाल, असे नाही. ती पट्टी तुम्हाला उंच पडत असेल तर आधी ऑडोबी सारखे सॉफ्टवेअर वापरून पट्टी आपल्या आवाजाला योग्य अशी करुन घ्यावी व मग आपल्या नॅचरल आवाजात गावे. म्हणजे, घशावर ताण येणार नाही.

बोका-ए-आझम 01/06/2016 - 00:15
९१.९ एफ एम वर एक अप्रतिम कार्यक्रम असतो. सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते ११. सुपुत्र अमितकुमार संचालन करतात. किशोरजींचे किस्से आणि गाणी. धमाल असते. जरुर ऐका. बाकी काराओकेसाठी माझं आवडतं गाणं - मेरी प्यारी बिंदू. त्यातली - मेरी जीवन की नैया बीच भंवरमे बुडबुड गोते खाये झटपट पार लगाले - ही ओळ म्हणजे कहर आहे!

समीरसूर 01/06/2016 - 12:03
किशोर कुमारला आमचा सदैव दंडवतच आहे! महान गायक. त्याच्यासारखा गायक पुन्हा होणे नाही. अर्थात त्याकाळातल्या संगीतकारांनादेखील याचे श्रेय दिले गेले पाहिजे. आरडी नसता तर किशोरची कित्येक गाणी जन्मालाच आली नसती. आरडीने किशोरला जो न्याय दिलेला आहे तो इतर कुठलाच संगीतकार देऊ शकला नाही हे खरे! नुकतेच एका घरगुती मैफिलीत किशोरचे "तुमसे बढकर दुनिया में न देखा कोई और जुबांपर आज दिल की बात आ गयी" हे गाणे (चित्रपट: कामचोर, संगीत: राजेश रोशन) म्हटले आणि सगळ्यांना बऱ्यापैकी आवडले. एकदम सोपे आणि मधुर चालीचे गाणे आहे हे. कॉलेजात असतांना "नीले नीले अंबरपर चांद जाब आये..." या गाण्यासाठी (चित्रपट: कलाकार, संगीत: कल्याणजी-आनंदजी) मित्र बराच आग्रह करायचे. खूप सुंदर गाणे! गायला सोपी गाणी. चाली उडत्या. महमान नजर की बन जा - पाताल भैरवी - बप्पी लाहिरी एक एक हो जाये फिर घर चले जाना - गंगा जमुना सरस्वती - अनु मलिक इंतेहा हो गयी - शराबी - बप्पी लाहिरी जीवन के इस मोड पे - झूठा कहीं का - आरडी

In reply to by स्पा

मी कधीचा आवरून बसलोय...कधी सुरू करायची पार्टी?? ते ऑडियो अपलोड करण्यासाठीही विचारले तर कुणी उत्तरच द्यायला तयार नाही राव! :( Sandy

मी कोण 04/08/2016 - 16:48
नमस्कार मंडळी, मी आताच मिपाशी नवीन जोडला गेलो आहे.सुरुवातच माझ्या आवड्त्या कीशोरबद्द्ल लिहीण्यापासुन झाली तुम्हा सर्वांमुळेच. मेरे दिल के तार छेङ दिये आपने. मी किशोरची अनेक गाणी लुपमध्ये टाकुन रीपीट करुन ऐकत असतो.त्याचे "जिंदगी का सफर है ये कैसा सफर?" या गाण्यात जिंदगीची सच्चाइ आहे जी अनेक पिढ्या कायम रहाणार आहे.

बाजीगर 05/08/2016 - 20:34
तुमचा हा विनय आहे कि स्स्वता:कडे कमीपणा घेता.पण एवढे झपाटून जाण्यातचं तुमचं असामान्यत्व दिसतयं. किशोरदा होतेचं तसे.एका आयुष्यात ते चार आयुष्य जगले.करा तुमची गाणी अपलोड.तुमच्च्याकडे स्स्टाईल आहे.लिहीत रहा.गातरहा.

आयुष्यातला सगळ्यात आवडता विषय!! तासनतास बोलूही शकतो, मिपासर्वरची अर्धीआधिक जागाही खाऊ शकतो! ;) "चारू चंद्र की चंचल चितवन" ऐकायला घेतलं की साक्षात किशोर कुमारच आपल्याला शिकवतोय असं वाटून जबरदस्त मूड होतो गाणं शिकण्याचा! आणि लेखात आल्याप्रमाणे डिट्टो असंच केलय मीही लहानपणापासूनच, फक्त कराओकेचा शोध अजून लागायचाय. किशोरची खूप गाणी मी ऐकून ऐकून वहीत उतरून घेतली आणि पाठ केली. एकदा किशोरच्या गाण्यांपैकी इंस्पीरेशनल/मोटीव्हेशनल गाण्यांची यादी करायला बसलो होतो तर शंभर-सव्वाशेच्या पुढे गेलो नि थांबलो. ("तू पी और जी" हे गाणंही कदाचित कुणाला प्रेरणादायी वाटू शकत तो भाग वेगळा! ;) )कदाचित अजून खूपच पुढे जाता आलं असतं! हेच प्रेमगीतांबद्दल आणि उदास करून सोडणाऱ्या आर्त गाण्यांबद्दल!! किशोरच्या गाण्यावर माझ्यामते मी सर्वात जास्त प्रेम करतो. खरंतर शब्दांत न सांगण्यासारखी गोष्ट आहे ही तरीही.... आयुष्याची संध्याकाळ जेव्हा कधी होईल तेव्हा ती फक्त आणि फक्त किशोरच्या गाण्यासोबत गुणगुणत निवांतपणे मावळली गेली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे! किशोरची बहुतेक सगळ्या मूडवर गाणी आहेत. आणि एकटे असताना तर किशोरच्या गाण्यांशिवाय दुसरा खंबीर आधार नाही. खडा, बुलंद पहाडी आवाज, कधी धीरगंभीर, तोच कधी मृदु मुलायमही होतो. मजा-मस्ती करत असतानाच कधी डोळ्यात पाणीही आणतो. काही गाणी तर फक्त आणि फक्त किशोरच म्हणू शकला असता अशी आहेत. ते यॉडलिंग वगैरे जरी पश्चिमेकडून उसणं आणलं असलं तरी त्याला इथल्या रंगात रंगवणं फक्त किशोरलाच जमल. म्हणजे बघा, तुमचे ते इतर गायकही करतात की यॉडलिंग, तर ते निव्वळ रस्त्याकडेच्या चायनिजच्या हातगाडीवर पाणी घालून मिळणाऱ्या टोमॅटो केचअप सारखं असतं!! दिसत तर लाल पण दुसऱ्या खाण्याच्या जिनसालाही बेचव करून सोडणारं!! जास्त होतंय, थांबतो!! बाकी, तुमच्या आवाजाची एक ऑडियो क्लिप टाकायला पाहिजे होती! कट्टर किशोर फॅन Sandy तरी इतरांचीही आवडीने ऐकणारा Sandy (याला कट्टर म्हणावे का?)

In reply to by स्पा

त्यामुळे किशोर कुमारचे "पिया पिया पिया" एखाद्याला प्रचंड आवडेल किंवा एखाद्याला आवडणार नाही.

संदीप डांगे 29/05/2016 - 19:54
मला थेट किशोरच्याच आवाजात तशाच हरकती घेऊन गाता येते ह्या गोष्टीची जाणीव ज्या दिवशी (बारावीत असतांना) झाली त्यादिवसापासून अनेक दिवस हीच परिस्थिती होती माझी. जुने दिवस आठवले. सगळी गाणी मुखपाठ होती. घरच्यांना व शेजार्‍यांना त्रास होऊ नये म्हणून लांब मोकळ्या मैदानात जाऊन एकटाच रात्री-बेरात्री बेंबीच्या देठापासून 'दौड रहा है साथ लहू के प्यार तेरा नस नसमें' ओरडत फिरायचो. ;)

In reply to by संदीप डांगे

डांगेअण्णा द्या टाळी! यानिमित्ताने किशोरफ्यांसने आपापल्या (कसल्याही) आवाजात किशोरचे गाणे म्हणून इथे टाकले तर?? कैशी हय आयड्या? Sandy

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 01/06/2016 - 00:22
हे गाणं मस्तच आहे. मी काॅलेजमध्ये असताना हे गाणं म्हटल्याबद्दल वट्ट १० रुपये बक्षीस मिळाले होते. (१९९३ साली.) आ मै तेरी याद मे सबको भुला दूं दुनिया को तेरी तसवीर बना दूं मेरा बस चले तो दिल चीर के दिखा दूं दौड रहा है साथ लहू के प्यार तेरा नसनसमे! ना कुछ तेरे बसमे ज्यूली ना कुछ मेरे बसमे! दिल क्या करे जब किसीसे किसीको प्यार हो जाए! जाने कहां जबराट किसीको किसीसे प्यार हो जाए! उंची उंची दीवारोंसी इस दुनिया की रस्मे! ना कुछ तेरे बसमे ज्यूली ना कुछ मेरे बसमे!

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 11/06/2016 - 15:49
हायला भारीच. कधी पण हे गाणे लागले की माझ्याकडून "ना कुछ तेरे बस मे ज्युली, ना कुछ मेरे ट्रक मे" असेच म्हणले जाते हो. :( . एनीवे मी पण भारी गाणी म्हणतो हां, दुसरे कुणी असे म्हणत नाही ही गोष्ट वेगळी.

किशोरदांचे गाणे म्हणजे अगदी चहा सारखे, कधीही, कुठेही तो आवाज कानांवर पडला की, मूड आपोआप तयार होतो… मनात एक तरतरी सहज उमटते…!

नाखु 30/05/2016 - 08:51
अष्टपैलु गायक: देवानंदसाठी=त्याच्या सारखीच तब्येतीत छेडछाड राजेशसाठी = याडलींग आणि लाडीकता अमिताभसाठी = रांगडा आणि धुसमुसळा धर्मेंद्र= गंभीरही/प्रेमळही किशोरचा आवाज म्हणजे

पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाएं जाय उसके जैसा

! किशोरभक्त नाखु

ए ए वाघमारे 30/05/2016 - 17:36
कराओकेचा शोध मलाही जरा उशीराच लागला. आम्ही त्याला पूर्वी 'ट्रॅक'वर गाणे म्हणत असू.नंतर त्यालाच कराओके म्हणतात असे कळले. पूर्वी ही वांजंत्रीवाल्यांची आणि ऑर्केस्ट्रावाल्यांची मक्तेदारी होती.आता फारच सोपे आहे. जे कराओके करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी माझी पद्धत खालीलप्रमाणे- ०१. यूट्यूबवर असंख्य हिंदी गाण्यांचे कराओके ट्रॅक्स उपलब्ध आहेत.काही विडीओत लिरिक्स सुद्धा असतात.यातही वाजवाणार्‍यांची क्वालिटी आहे. पण मला गाणी पाठ असल्याने मी विडीओ फक्त ऑडिओ फॉर्माटमध्ये उतरवतो. यासाठी तुम्ही ClipGrab हे फुकट सॉफ्टवेअर वापरू शकता.यात हव्या त्या फॉर्माटमध्ये व क्वालिटीने विडीओ उतरवता येतो. ०२. Audacity हे फुकट सॉफ्टवेअर व त्याचे MP3 प्लगइन उतरवून घेऊन इन्स्टाल करावे. हे रेकॉरडिंगचे फुकटातले (ओपन सोर्स) सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे. यात आधी डाऊनलोड केलेला कराओके ट्रॅक इम्पोर्ट करावा आणि मग रेकॉर्डचे लाल बटन दाबून गाणे रेकॉर्ड करावे.यासाठी माइक-कम-स्पीकर असलेला साधा चॅटिंग करण्याचा हेडफोनही उपयुक्त ठरतो. थोडं अजून प्रो वाटण्यासाठी प्रोफेशनल माइकही घेऊ शकता. मात्र लॅपटॉपला (स्पीकर+ माईक) एकच कॉम्बो ऑडिओ पोर्ट असल्यास थोडी अडचण येवू शकते. ०३.बाकी Audacity त क्रिएटीव्हीटीला भरपूर वाव आहे. चांगले प्रोफेशनली रेकॉर्ड केलेले कराओके ट्रॅक मात्र विकतच घ्यावे लागतात.

तिमा 31/05/2016 - 15:39
हे वापरताना एक गोष्ट लक्षांत घ्यायला हवी. तुम्ही कुठलंही गाणं, ओरिजिनल पट्टीत(पीच) गाऊ शकाल, असे नाही. ती पट्टी तुम्हाला उंच पडत असेल तर आधी ऑडोबी सारखे सॉफ्टवेअर वापरून पट्टी आपल्या आवाजाला योग्य अशी करुन घ्यावी व मग आपल्या नॅचरल आवाजात गावे. म्हणजे, घशावर ताण येणार नाही.

बोका-ए-आझम 01/06/2016 - 00:15
९१.९ एफ एम वर एक अप्रतिम कार्यक्रम असतो. सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते ११. सुपुत्र अमितकुमार संचालन करतात. किशोरजींचे किस्से आणि गाणी. धमाल असते. जरुर ऐका. बाकी काराओकेसाठी माझं आवडतं गाणं - मेरी प्यारी बिंदू. त्यातली - मेरी जीवन की नैया बीच भंवरमे बुडबुड गोते खाये झटपट पार लगाले - ही ओळ म्हणजे कहर आहे!

समीरसूर 01/06/2016 - 12:03
किशोर कुमारला आमचा सदैव दंडवतच आहे! महान गायक. त्याच्यासारखा गायक पुन्हा होणे नाही. अर्थात त्याकाळातल्या संगीतकारांनादेखील याचे श्रेय दिले गेले पाहिजे. आरडी नसता तर किशोरची कित्येक गाणी जन्मालाच आली नसती. आरडीने किशोरला जो न्याय दिलेला आहे तो इतर कुठलाच संगीतकार देऊ शकला नाही हे खरे! नुकतेच एका घरगुती मैफिलीत किशोरचे "तुमसे बढकर दुनिया में न देखा कोई और जुबांपर आज दिल की बात आ गयी" हे गाणे (चित्रपट: कामचोर, संगीत: राजेश रोशन) म्हटले आणि सगळ्यांना बऱ्यापैकी आवडले. एकदम सोपे आणि मधुर चालीचे गाणे आहे हे. कॉलेजात असतांना "नीले नीले अंबरपर चांद जाब आये..." या गाण्यासाठी (चित्रपट: कलाकार, संगीत: कल्याणजी-आनंदजी) मित्र बराच आग्रह करायचे. खूप सुंदर गाणे! गायला सोपी गाणी. चाली उडत्या. महमान नजर की बन जा - पाताल भैरवी - बप्पी लाहिरी एक एक हो जाये फिर घर चले जाना - गंगा जमुना सरस्वती - अनु मलिक इंतेहा हो गयी - शराबी - बप्पी लाहिरी जीवन के इस मोड पे - झूठा कहीं का - आरडी

In reply to by स्पा

मी कधीचा आवरून बसलोय...कधी सुरू करायची पार्टी?? ते ऑडियो अपलोड करण्यासाठीही विचारले तर कुणी उत्तरच द्यायला तयार नाही राव! :( Sandy

मी कोण 04/08/2016 - 16:48
नमस्कार मंडळी, मी आताच मिपाशी नवीन जोडला गेलो आहे.सुरुवातच माझ्या आवड्त्या कीशोरबद्द्ल लिहीण्यापासुन झाली तुम्हा सर्वांमुळेच. मेरे दिल के तार छेङ दिये आपने. मी किशोरची अनेक गाणी लुपमध्ये टाकुन रीपीट करुन ऐकत असतो.त्याचे "जिंदगी का सफर है ये कैसा सफर?" या गाण्यात जिंदगीची सच्चाइ आहे जी अनेक पिढ्या कायम रहाणार आहे.

बाजीगर 05/08/2016 - 20:34
तुमचा हा विनय आहे कि स्स्वता:कडे कमीपणा घेता.पण एवढे झपाटून जाण्यातचं तुमचं असामान्यत्व दिसतयं. किशोरदा होतेचं तसे.एका आयुष्यात ते चार आयुष्य जगले.करा तुमची गाणी अपलोड.तुमच्च्याकडे स्स्टाईल आहे.लिहीत रहा.गातरहा.
भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.

...वरना इक और कलंदर होता

वेल्लाभट ·

स्वामिनी 18/05/2016 - 18:13
विधात्याचा पत्ता चुकतो की माणसं पत्ता विसरतात? खरच एक कोड आहे. मस्त लिहिल आहे.

छान लिहिले आहे. शालेय्/कॉलेज जीवनात अभ्यास वगैरे सांभाळून्/वगळुन इतर छंदाकंडे/खेळाकडे झोकुन देणारे कलंदर पाहीले आहे. पण आता जगण्याच्या रहाटगाड्यात गुंतलेल्या त्यांना जेव्हा पाहतो तेव्हा हेच का ते? असा प्रश्न पडतो. एकजण कॉलेजची द्वितीय वर्षाची परिक्षा बुडवुन नागालँड का कुठे स्केटींगच्या नेशनल लेवलच्या स्पर्धेसाठी गेला होता व प्राईज मिळवुन आला होता. आता आय.टी हमाल आहे. घर गाडी बंगला सबकुछ है पण पुन्हा स्केटींगचे बुट चढवले असतील का पायात हा प्रश्न पडतो?

In reply to by कानडाऊ योगेशु

वेल्लाभट 19/05/2016 - 12:11
असे किती वल्ली लोक होते कॉलेजमधे, शाळेतही की खात्री वाटायची अमका अमकाच होणार हा. पण आता फेसबुकवर काहीतरी कोटाबिटातला फोटो घालून 'न्यू जॉब, न्यू चॅलेंजेस' असं काहीतरी स्टेटस लिहिणारा तो बघितला की याने अशी **गिरी का केलीन असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. स्वतःला फसवणार्‍यांची कमी नाही जगात. कळून सवरून फसवतो आपण.

समीरसूर 19/05/2016 - 09:23
छान. पण मला वाटतं दुर्दम्य महत्वाकांक्षा असेल तर स्वत:मधले असे गुण ओळखून आणि अपार कष्ट करून यश मिळवावे लागते. त्यासाठी तेवढा फोकस हवा, passion हवे, आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी हवी. patience देखील हवा. एकाच झटक्यात यश मिळेल याची शाश्वती नाही. इतर बऱ्याच क्षणिक सुखांवर पाणी सोडण्याची तयारी हवी. ज्यांना एखाद्या क्षेत्रात असे दिव्य यश मिळते त्यांची मोठी तपश्चर्या असते; ज्यांना नाही मिळत त्यांची महत्वाकांक्षा तितकी ज्वलंत नसते आणि त्यांची तितकी मेहनत घेण्याचीदेखील तयारी नसते. यात नशीबाचा भाग खूप कमी आहे असे वाटते.

नाखु 19/05/2016 - 09:26
मनासारखं म्हणजे नक्की कसं जगायचंय हे नीट समजएपर्यंत बरीच इनिंग झालेली असते. लेख मस्त आणि पुन्हा स्वतःमध्ये डोकावयाला लावणारा.

खरच खूप छान लेख !! लेख वाचून आताच येउन गेलेला ' तमाशा ' या चित्रपटाची आठवण झाली.. या चित्रपटामध्ये याच विषयावर भाष्य केले आहे.

पाटीलभाऊ 19/05/2016 - 13:06
'सामान्यत्वाच्या लाटेत ज्यांचं असामान्यत्व त्यांच्या हातातून निसटून जातं' १०१ टक्के सहमत... तसे पहिले तर प्रत्येक व्यक्ती हि असामान्य असते, फक्त फरक इतकाच कि (अ)सामान्य लोक असामान्य लोकांच असामान्यत्व स्वीकार करत असतात. आणि (अ)सामान्य लोकांना स्वतःच्या असमान्यात्वाची जाणीवही नसते कारण ते दुसर्यांच्या असामान्यत्वाचा जयजयकार करण्यात गुंतलेले असतात.

सस्नेह 19/05/2016 - 16:05
विचार आवडले. कलंदरपणा सिद्ध करण्यासाठी फार काही भव्य विरत असंच करायला हवं का ? किंवा सुरक्षित जीवन सोडून भटकायला हवं का ? अर्थार्जनाचा आणि अपरिहार्य गोष्टींचा वेळ सोडून इतर वेळात आपण कलंदरपणा करू शकतो ना ? मी तरी करते. वेळ मिळाला की आवडीच्या ठिकाणी भटकते, काहीतरी रिकाम्या खटपटी करते.

In reply to by सस्नेह

अभ्या.. 19/05/2016 - 16:27
कलंदरपणा सिध्द करायची गोष्ट नसते. एकतर तो असतो किंवा नसतो. ओढून ताणून ठरवून कलंदरपणा नाही करता येत. किंबहुना त्याला कलंदरपणा नाही म्हणत.

In reply to by अभ्या..

सस्नेह 19/05/2016 - 17:30
ओढून ताणून ठरवून कलंदरपणा नाही करता येत
ठरवून त्याला वाव तर देता येतो ? का काही माथेफिरूपणानेच कलंदरपणा सिद्ध होतो ?

In reply to by सस्नेह

वेल्लाभट 19/05/2016 - 16:45
अभ्याशी सहमत. असं काही सिद्ध करायचं नसतं. काहीतरी सिद्ध करायला जाताना जे मागे राहतं, त्याबद्दल म्हणालो मी. आणि असं स्वच्छंदी, कलंदर नाही झालं कुणी म्हणजे गुन्हाही नव्हे; पण शिक्षा मात्र आहे नीट बघितलं तर.
अर्थार्जनाचा आणि अपरिहार्य गोष्टींचा वेळ सोडून इतर वेळात
नेमकं हेच म्हणालो मी. ९९% लोकं आपली आयुष्य 'प्रोव्हायडेड इफ....' या क्लॉजखाली जगतो आपण.

In reply to by वेल्लाभट

सस्नेह 19/05/2016 - 16:51
'प्रोव्हायडेड इफ....' पाळलं तर कलंदर पणाला तडा जातो का ? कलंदर पणाची नेमकी व्याख्या आपण काय करता हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by सस्नेह

वेल्लाभट 19/05/2016 - 17:50
काहीही आग्रह वगैरे नाहीये हो! तुम्हाला नसेल सोडायचं नका सोडू सगळं. बिग डील. सिद्ध काय, व्याख्या काय....मी माझा विचार मांडला. धागा जनातलं मनातलं मधे आहे. काथ्याकुटात नव्हे.

In reply to by सस्नेह

वपाडाव 23/05/2016 - 10:32
नेमका हाच मुद्दा आहे ना...! १. पैसा + फ्यामिली + करियर + घर + छंद = ब्यालंस्ड लाइफ [समाज] २. छंद = लाइफ [कलंदर]... नवाजुद्दिन सिद्दिकी, जादव पायेन्ग(जंगल मॅन), ए.आर, मेरी कोम etc

चतुरंग 19/05/2016 - 19:20
कलंदरपणाची बरीचशी बीजं ही लहानपणीच रुजतात आणि योग्य संधी मिळताच तरारून येतात, ही तशीच उगवत राहिली तर माणूस कलंदर होतो, कोमेजली तर कलंदर बनत नाही पण बर्‍याचदा काही छंद, हौस असे करुन तहान भागवून घेतो... परवाच उस्ताद झाकीर हुसेनची एक मुलाखत बघत होतो. त्यातला एक किस्सा. अल्लारखांना तबलावादनाची बरीच आमंत्रणे येत. बरीचशी इंग्लिशमध्ये असत. झाकीर एकटाच काँन्वेंट्मध्ये शिकणारा त्यामुळे ती वाचून उत्तरे देणे हे त्याचे काम असे. असेच एक आमंत्रण आले तेव्हा अल्लारखां दौर्‍यावर होते म्हणून झाकीरने परस्पर लिहिले की ते नाहीत परंतु त्यांचा मुलगा झाकीर साथीला उपलब्ध आहे, कळवा! आयोजकांचं पत्र आलं की चालेल म्हणून. हा कार्यक्रम होता पटण्याला, झाकीर रहायचा मुंबईत त्यावेळी त्याचं वय १२ वर्षे. पठ्ठ्यानं ठरवलं जायचं! इकडून तिकडून पैसे जमवून थर्डक्सासचं तिकिट काढलं. सकाळी शाळेला म्हणून बाहेर पडला तो शाळेनंतर परस्पर वीटी स्टेशनवर तबल्यासकट! गाडीत बसला, सीटवर अर्थातच जागा नसल्याने खालीच. अब्बूंनी सांगितलेलं की तबला देव आहे त्यामुळे त्याला जमिनीवर ठेवायचं नाही, पाय लावायचा नाही त्यामुळे हा गडी तबला मांडीवर घेऊन बसला! मुंबई ते पटणा प्रवास ४८ तासांचा तेवढावेळ हा खाली बसून होता. मधूनच लहर लागली की मांडीवरच तबला वाजवायचा. बाथरुमला जायचं तर समोरच्याला सांगून तेवढ्यापुरता तबला सीटवरती ठेवायचा.. पटणा आलं गाडी रिकामी झाली. याला कुठं जायचं माहीत नाही. काही लोक शोधक नजरेनं इकडे तिकडे बघत होते. तबल्याची बॅग बघून एकानं विचारलं की झाकीर हुसेन कुठेत? हा म्हणाला मीच झाकीर!! आयोजकांची पळापळ. पहिल्यांदा याला घरी नेऊन नाष्टा दिला, त्याच्या घरी तार करुन सांगितलं की मुलगा असाअसा पटण्याला आलाय आणि सुखरुप आहे, काळजी करु नका. कारण आईनं हाय खाल्ली की एकुलता एक मुलगा कुठे गायबला? याने नंतर रीतसर कार्यक्रमात तबलासाथ केली आयोजकांनी व्यवस्थित बुकिंगवगैरे करुन परतीला बसवून दिले. मुंबईत आल्यावर घरी येताच या पठ्ठ्याने अम्मीला दोनशे रुपये बिदागी काढून दिली. आयोजकांनी प्रवासखर्चा व्यतिरिक्त याला ते जास्तीचे दिले होते!! नंतर आईनं त्याला स्वतःहूनच साथीला पाठवायला सुरुवात केली परंतु जवळपासच जा आणी वेळेवर घ्री परत ये या अटीवरच..... हा कलंदर पणा..... :) (तबला न वाज)रंगा

In reply to by चांदणे संदीप

नाखु 20/05/2016 - 10:52
आणि कलंदरपणा शब्दात नाही पकडता येत. नेहमीची व्यवधाने संभाळूनही आपाली कला/आवड्/छंद जोपासणारे आहेतच की कधी कधी हेच निव्रुत्तींनतर मनाने निरोगी/समाधानी जगण्याचे कारण बनतात हे ही खरे आहे.

पथिक 23/05/2016 - 11:46
जरा अवांतर होईल पण तरीही विषयाला थोडे धरूनही आहे म्हणून शरत्चन्द्रांच्या 'श्रीकांत' मधील एक उतारा देतोय. इंग्रजांनी निर्माण केलेलं रेल्वेचं जाळं, व्यापारी संस्कृती यामुळे गावोगावचे जुन्या संस्कृतीत पोसले जाणारे कलंदर कसे संपले ते यातून कळते : वृद्ध मेरे जवाब से और भी असहिष्णु हो उठे। बोले, ''ये सब विलायती बोलियाँ हैं, नयी रोशनी के अधार्मिक छोकरों के हीले-हवाले हैं। कारण, जब आप और भी जरा ज्यादा विचारना सीख जाँयगे, तब आप ही को सन्देह होगा कि वास्तव में यह बरबादी है, यह देश का अनाज विदेश भेजकर बैंकों में रुपये जमा करना सबसे बड़ी बरबादी है। देखिए साहब, हमेशा से ही हमारे यहाँ गाँव-गाँव में कुछ लोग उद्यम-हीन, उपार्जन-उदासीन प्रकृति के होते आए हैं। उनका काम ही था- मोदी या मिठाई की दुकान पर बैठकर शतरंज खेलना, मुरदे जलाने जाना, बड़े आदमियों की बैठक में जाकर गाना-बजाना, पंचायती पूजा आदि में चौधराई करना आदि। ऐसे ही कार्य-अकार्यों में उनके दिन कट जाया करते थे। उन सबके घर खाने-पीने का पूरा इन्तजाम रहता हो, सो बात नहीं; फिर भी बहुतों के बचे हुए हिस्से में से किसी तरह सुख-दु:ख में उनकी गुजर हो जाया करती थी। आप लोगों का, अर्थात् अंगरेजी शिक्षितों का, सारा-का-सारा क्रोध उन्हीं पर तो है? खैर जाने दीजिए, चिन्ता की कोई बात नहीं। जो आलसी, ठलुए और पराश्रित लोग थे, उन सबों का लोप हो चुका। कारण, 'बचा हुआ' नाम की चीज अब कहीं बच ही नहीं रही, लिहाजा, या तो वे अन्नाभाव से मर गये हैं, या फिर कहीं जाकर किसी छोटी-मोटी वृत्ति में भरती होकर जीवन्मृत की भाँति पड़े हुए हैं। अच्छा ही हुआ। मेहनत-मजदूरी का गौरव बढ़ा, 'जीवन-संग्राम' की सत्यता प्रमाणित हो गयी- परन्तु इस बात को तो वे ही जानते हैं जिनकी मेरी-सी काफी उमर हो चुकी है, कि उनकी कितनी बड़ी चीज उठ गयी! उनका क्या चला गया! इस 'जीवन-संग्राम' ने उनका लोप कर दिया है- पर गाँवों का आनन्द भी मानो उन्हीं के साथ सहमरण को प्राप्त हो गया है।''

In reply to by पथिक

वेल्लाभट 23/05/2016 - 11:58
क्या बात है ! कसली मोठी गोष्ट सांगितलीय यात!!! पुस्तक बघायला हवे हे. पथिकभाऊ अनेक आभार हे इथे दिल्याबद्दल.... खरंच

स्वामिनी 18/05/2016 - 18:13
विधात्याचा पत्ता चुकतो की माणसं पत्ता विसरतात? खरच एक कोड आहे. मस्त लिहिल आहे.

छान लिहिले आहे. शालेय्/कॉलेज जीवनात अभ्यास वगैरे सांभाळून्/वगळुन इतर छंदाकंडे/खेळाकडे झोकुन देणारे कलंदर पाहीले आहे. पण आता जगण्याच्या रहाटगाड्यात गुंतलेल्या त्यांना जेव्हा पाहतो तेव्हा हेच का ते? असा प्रश्न पडतो. एकजण कॉलेजची द्वितीय वर्षाची परिक्षा बुडवुन नागालँड का कुठे स्केटींगच्या नेशनल लेवलच्या स्पर्धेसाठी गेला होता व प्राईज मिळवुन आला होता. आता आय.टी हमाल आहे. घर गाडी बंगला सबकुछ है पण पुन्हा स्केटींगचे बुट चढवले असतील का पायात हा प्रश्न पडतो?

In reply to by कानडाऊ योगेशु

वेल्लाभट 19/05/2016 - 12:11
असे किती वल्ली लोक होते कॉलेजमधे, शाळेतही की खात्री वाटायची अमका अमकाच होणार हा. पण आता फेसबुकवर काहीतरी कोटाबिटातला फोटो घालून 'न्यू जॉब, न्यू चॅलेंजेस' असं काहीतरी स्टेटस लिहिणारा तो बघितला की याने अशी **गिरी का केलीन असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. स्वतःला फसवणार्‍यांची कमी नाही जगात. कळून सवरून फसवतो आपण.

समीरसूर 19/05/2016 - 09:23
छान. पण मला वाटतं दुर्दम्य महत्वाकांक्षा असेल तर स्वत:मधले असे गुण ओळखून आणि अपार कष्ट करून यश मिळवावे लागते. त्यासाठी तेवढा फोकस हवा, passion हवे, आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी हवी. patience देखील हवा. एकाच झटक्यात यश मिळेल याची शाश्वती नाही. इतर बऱ्याच क्षणिक सुखांवर पाणी सोडण्याची तयारी हवी. ज्यांना एखाद्या क्षेत्रात असे दिव्य यश मिळते त्यांची मोठी तपश्चर्या असते; ज्यांना नाही मिळत त्यांची महत्वाकांक्षा तितकी ज्वलंत नसते आणि त्यांची तितकी मेहनत घेण्याचीदेखील तयारी नसते. यात नशीबाचा भाग खूप कमी आहे असे वाटते.

नाखु 19/05/2016 - 09:26
मनासारखं म्हणजे नक्की कसं जगायचंय हे नीट समजएपर्यंत बरीच इनिंग झालेली असते. लेख मस्त आणि पुन्हा स्वतःमध्ये डोकावयाला लावणारा.

खरच खूप छान लेख !! लेख वाचून आताच येउन गेलेला ' तमाशा ' या चित्रपटाची आठवण झाली.. या चित्रपटामध्ये याच विषयावर भाष्य केले आहे.

पाटीलभाऊ 19/05/2016 - 13:06
'सामान्यत्वाच्या लाटेत ज्यांचं असामान्यत्व त्यांच्या हातातून निसटून जातं' १०१ टक्के सहमत... तसे पहिले तर प्रत्येक व्यक्ती हि असामान्य असते, फक्त फरक इतकाच कि (अ)सामान्य लोक असामान्य लोकांच असामान्यत्व स्वीकार करत असतात. आणि (अ)सामान्य लोकांना स्वतःच्या असमान्यात्वाची जाणीवही नसते कारण ते दुसर्यांच्या असामान्यत्वाचा जयजयकार करण्यात गुंतलेले असतात.

सस्नेह 19/05/2016 - 16:05
विचार आवडले. कलंदरपणा सिद्ध करण्यासाठी फार काही भव्य विरत असंच करायला हवं का ? किंवा सुरक्षित जीवन सोडून भटकायला हवं का ? अर्थार्जनाचा आणि अपरिहार्य गोष्टींचा वेळ सोडून इतर वेळात आपण कलंदरपणा करू शकतो ना ? मी तरी करते. वेळ मिळाला की आवडीच्या ठिकाणी भटकते, काहीतरी रिकाम्या खटपटी करते.

In reply to by सस्नेह

अभ्या.. 19/05/2016 - 16:27
कलंदरपणा सिध्द करायची गोष्ट नसते. एकतर तो असतो किंवा नसतो. ओढून ताणून ठरवून कलंदरपणा नाही करता येत. किंबहुना त्याला कलंदरपणा नाही म्हणत.

In reply to by अभ्या..

सस्नेह 19/05/2016 - 17:30
ओढून ताणून ठरवून कलंदरपणा नाही करता येत
ठरवून त्याला वाव तर देता येतो ? का काही माथेफिरूपणानेच कलंदरपणा सिद्ध होतो ?

In reply to by सस्नेह

वेल्लाभट 19/05/2016 - 16:45
अभ्याशी सहमत. असं काही सिद्ध करायचं नसतं. काहीतरी सिद्ध करायला जाताना जे मागे राहतं, त्याबद्दल म्हणालो मी. आणि असं स्वच्छंदी, कलंदर नाही झालं कुणी म्हणजे गुन्हाही नव्हे; पण शिक्षा मात्र आहे नीट बघितलं तर.
अर्थार्जनाचा आणि अपरिहार्य गोष्टींचा वेळ सोडून इतर वेळात
नेमकं हेच म्हणालो मी. ९९% लोकं आपली आयुष्य 'प्रोव्हायडेड इफ....' या क्लॉजखाली जगतो आपण.

In reply to by वेल्लाभट

सस्नेह 19/05/2016 - 16:51
'प्रोव्हायडेड इफ....' पाळलं तर कलंदर पणाला तडा जातो का ? कलंदर पणाची नेमकी व्याख्या आपण काय करता हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by सस्नेह

वेल्लाभट 19/05/2016 - 17:50
काहीही आग्रह वगैरे नाहीये हो! तुम्हाला नसेल सोडायचं नका सोडू सगळं. बिग डील. सिद्ध काय, व्याख्या काय....मी माझा विचार मांडला. धागा जनातलं मनातलं मधे आहे. काथ्याकुटात नव्हे.

In reply to by सस्नेह

वपाडाव 23/05/2016 - 10:32
नेमका हाच मुद्दा आहे ना...! १. पैसा + फ्यामिली + करियर + घर + छंद = ब्यालंस्ड लाइफ [समाज] २. छंद = लाइफ [कलंदर]... नवाजुद्दिन सिद्दिकी, जादव पायेन्ग(जंगल मॅन), ए.आर, मेरी कोम etc

चतुरंग 19/05/2016 - 19:20
कलंदरपणाची बरीचशी बीजं ही लहानपणीच रुजतात आणि योग्य संधी मिळताच तरारून येतात, ही तशीच उगवत राहिली तर माणूस कलंदर होतो, कोमेजली तर कलंदर बनत नाही पण बर्‍याचदा काही छंद, हौस असे करुन तहान भागवून घेतो... परवाच उस्ताद झाकीर हुसेनची एक मुलाखत बघत होतो. त्यातला एक किस्सा. अल्लारखांना तबलावादनाची बरीच आमंत्रणे येत. बरीचशी इंग्लिशमध्ये असत. झाकीर एकटाच काँन्वेंट्मध्ये शिकणारा त्यामुळे ती वाचून उत्तरे देणे हे त्याचे काम असे. असेच एक आमंत्रण आले तेव्हा अल्लारखां दौर्‍यावर होते म्हणून झाकीरने परस्पर लिहिले की ते नाहीत परंतु त्यांचा मुलगा झाकीर साथीला उपलब्ध आहे, कळवा! आयोजकांचं पत्र आलं की चालेल म्हणून. हा कार्यक्रम होता पटण्याला, झाकीर रहायचा मुंबईत त्यावेळी त्याचं वय १२ वर्षे. पठ्ठ्यानं ठरवलं जायचं! इकडून तिकडून पैसे जमवून थर्डक्सासचं तिकिट काढलं. सकाळी शाळेला म्हणून बाहेर पडला तो शाळेनंतर परस्पर वीटी स्टेशनवर तबल्यासकट! गाडीत बसला, सीटवर अर्थातच जागा नसल्याने खालीच. अब्बूंनी सांगितलेलं की तबला देव आहे त्यामुळे त्याला जमिनीवर ठेवायचं नाही, पाय लावायचा नाही त्यामुळे हा गडी तबला मांडीवर घेऊन बसला! मुंबई ते पटणा प्रवास ४८ तासांचा तेवढावेळ हा खाली बसून होता. मधूनच लहर लागली की मांडीवरच तबला वाजवायचा. बाथरुमला जायचं तर समोरच्याला सांगून तेवढ्यापुरता तबला सीटवरती ठेवायचा.. पटणा आलं गाडी रिकामी झाली. याला कुठं जायचं माहीत नाही. काही लोक शोधक नजरेनं इकडे तिकडे बघत होते. तबल्याची बॅग बघून एकानं विचारलं की झाकीर हुसेन कुठेत? हा म्हणाला मीच झाकीर!! आयोजकांची पळापळ. पहिल्यांदा याला घरी नेऊन नाष्टा दिला, त्याच्या घरी तार करुन सांगितलं की मुलगा असाअसा पटण्याला आलाय आणि सुखरुप आहे, काळजी करु नका. कारण आईनं हाय खाल्ली की एकुलता एक मुलगा कुठे गायबला? याने नंतर रीतसर कार्यक्रमात तबलासाथ केली आयोजकांनी व्यवस्थित बुकिंगवगैरे करुन परतीला बसवून दिले. मुंबईत आल्यावर घरी येताच या पठ्ठ्याने अम्मीला दोनशे रुपये बिदागी काढून दिली. आयोजकांनी प्रवासखर्चा व्यतिरिक्त याला ते जास्तीचे दिले होते!! नंतर आईनं त्याला स्वतःहूनच साथीला पाठवायला सुरुवात केली परंतु जवळपासच जा आणी वेळेवर घ्री परत ये या अटीवरच..... हा कलंदर पणा..... :) (तबला न वाज)रंगा

In reply to by चांदणे संदीप

नाखु 20/05/2016 - 10:52
आणि कलंदरपणा शब्दात नाही पकडता येत. नेहमीची व्यवधाने संभाळूनही आपाली कला/आवड्/छंद जोपासणारे आहेतच की कधी कधी हेच निव्रुत्तींनतर मनाने निरोगी/समाधानी जगण्याचे कारण बनतात हे ही खरे आहे.

पथिक 23/05/2016 - 11:46
जरा अवांतर होईल पण तरीही विषयाला थोडे धरूनही आहे म्हणून शरत्चन्द्रांच्या 'श्रीकांत' मधील एक उतारा देतोय. इंग्रजांनी निर्माण केलेलं रेल्वेचं जाळं, व्यापारी संस्कृती यामुळे गावोगावचे जुन्या संस्कृतीत पोसले जाणारे कलंदर कसे संपले ते यातून कळते : वृद्ध मेरे जवाब से और भी असहिष्णु हो उठे। बोले, ''ये सब विलायती बोलियाँ हैं, नयी रोशनी के अधार्मिक छोकरों के हीले-हवाले हैं। कारण, जब आप और भी जरा ज्यादा विचारना सीख जाँयगे, तब आप ही को सन्देह होगा कि वास्तव में यह बरबादी है, यह देश का अनाज विदेश भेजकर बैंकों में रुपये जमा करना सबसे बड़ी बरबादी है। देखिए साहब, हमेशा से ही हमारे यहाँ गाँव-गाँव में कुछ लोग उद्यम-हीन, उपार्जन-उदासीन प्रकृति के होते आए हैं। उनका काम ही था- मोदी या मिठाई की दुकान पर बैठकर शतरंज खेलना, मुरदे जलाने जाना, बड़े आदमियों की बैठक में जाकर गाना-बजाना, पंचायती पूजा आदि में चौधराई करना आदि। ऐसे ही कार्य-अकार्यों में उनके दिन कट जाया करते थे। उन सबके घर खाने-पीने का पूरा इन्तजाम रहता हो, सो बात नहीं; फिर भी बहुतों के बचे हुए हिस्से में से किसी तरह सुख-दु:ख में उनकी गुजर हो जाया करती थी। आप लोगों का, अर्थात् अंगरेजी शिक्षितों का, सारा-का-सारा क्रोध उन्हीं पर तो है? खैर जाने दीजिए, चिन्ता की कोई बात नहीं। जो आलसी, ठलुए और पराश्रित लोग थे, उन सबों का लोप हो चुका। कारण, 'बचा हुआ' नाम की चीज अब कहीं बच ही नहीं रही, लिहाजा, या तो वे अन्नाभाव से मर गये हैं, या फिर कहीं जाकर किसी छोटी-मोटी वृत्ति में भरती होकर जीवन्मृत की भाँति पड़े हुए हैं। अच्छा ही हुआ। मेहनत-मजदूरी का गौरव बढ़ा, 'जीवन-संग्राम' की सत्यता प्रमाणित हो गयी- परन्तु इस बात को तो वे ही जानते हैं जिनकी मेरी-सी काफी उमर हो चुकी है, कि उनकी कितनी बड़ी चीज उठ गयी! उनका क्या चला गया! इस 'जीवन-संग्राम' ने उनका लोप कर दिया है- पर गाँवों का आनन्द भी मानो उन्हीं के साथ सहमरण को प्राप्त हो गया है।''

In reply to by पथिक

वेल्लाभट 23/05/2016 - 11:58
क्या बात है ! कसली मोठी गोष्ट सांगितलीय यात!!! पुस्तक बघायला हवे हे. पथिकभाऊ अनेक आभार हे इथे दिल्याबद्दल.... खरंच
अगदी नेहमीसारखाच दिवस होता. नेहमीसारखाच प्रवास; नेहमीच्याच दोन ठिकाणांमधला. घर ते कामाचं ठिकाण. तोच ट्रॅफिक, तेच सगळं. पण कधीकधी अशी एखादी छोटीशी गोष्ट, तीही नेहमीचीच, अगदी नव्याने समोर येते आणि बाकी सगळ्या नेहमीच्या गोष्टींवर हळुवार फुंकर मारून जाते. आणि दीर्घकाळ मग तो गारवा पुरतो. तर, गाडीतल्या स्टिरिओवर हरिहरनची एक ग़ज़ल लागली. तसा ग़ज़ल हा मुळातच हळुवार विषय आणि त्यात ग़ुलाम अली, मेहदी हसन, किंवा तसे नव्या पिढीचे हरिहरन असतील तर मग आवाजाबररोबर शब्दांचा अर्थही अ‍ॅम्प्लिफाय होऊन तुमच्यापर्यंत येतो.

दन दन दनाट झिंगाट सैराट..

सस्नेह ·

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 17/05/2016 - 14:56
अहो सैराटने मे महिना सुसह्य केला आपला हे मी म्हटलं ते उगाच नाही. ;-) तुम्ही बघाच. मग तुम्हाला पण लिहावसं वाटेल. एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...

In reply to by समीरसूर

नक्कीच बघणार आहे...आणि बघून आल्यावर लिहिणारही आहे... आवडो अथवा न आवडो! स्टे ट्यून्ड! ;)
एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...
आपली आहे ऑलरेडी.... आर्ची....बिर्ची सगळ्या घालतील तोंडात मिर्ची! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 17/05/2016 - 15:10
बेष्ट! होऊन जाऊ द्या मग एक धमाकेदार सैराट लेख...मिपा स्टिल हेज इनफ़ रूम फॉर फ्रेश पर्स्पेक्तीवज.

In reply to by चांदणे संदीप

पियुशा 18/05/2016 - 10:55
कवळ्या पानात ह्या सावल्या उन्हात ह्या पवळ्या मनात ह्या भरलं... भरलं तुझ वामानामंदी घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल सजल उन वार नाभाताना सजल रंगल मन हळदीन राणी रंगल सरल हे जगण्याचं झुरणं सरल भिनल नजरेन आग धडाडल ह्या नभामंदी अन ढोलासंग गात आल जी सैराट झालं जी... सैराट झालं जी... सैराट झालं जी...

समीरसूर 17/05/2016 - 14:53
आपली निरीक्षणे पटली. पूर्वीचे मराठी चित्रपट (म्हणजे अजूनही तसे मराठी चित्रपट निघतातच म्हणा) आपण वर्णन केले तसेच असायचे. अतिशय भडक अभिनय, अतिशय कृत्रिम गावरान भाषा, पाचकळ विनोद, जान नसलेले प्रसंग, सुमार आणि शंभर चित्रपटात वापरलेले पार्श्वसंगीत, अस्ताव्यस्त पटकथा, टुकार गाणी, पडद्यावर असंख्य काळ्या रेघा आणि हलणाऱ्या फ्रेम्स, बाळबोध दिग्दर्शन...अगदी असेच असायचे मराठी चित्रपट! अर्थात आता चित्र बरेच बदललेले आहे. तांत्रिक आघाडीवर आता मराठी सिनेमा चकचकीत झाला आहे. आपलं 'सैराट'विषयीचं मत पटलं. छान लेख! 'झिंगाट' गाणं मला तितकसं भारी नाही वाटलं...

रंगासेठ 17/05/2016 - 15:06
तुमचही सैराटामय लिखाण आवडलं. या वाक्याशी सहमत.--> ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे.

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही.... पण वर संदीप म्हणतोय तसे "आता सैराट बघावा की नाही?" लैच ऐकलय राव या शिणीमा बद्दल. आणि सैराट फॅनक्लबचे मेंबर तर एलयासी एजंट पेक्षा जास्त मागे लागले आहेत. सैराट बघाच म्हणुन. हापिसातला एकजण तर हल्ली "गुड मॉर्निंग" ऐवजी "पाहिला का काल?" असेच विचारतो. बाकी अभिनय-पियुष हा शब्द लै म्हणजे लैच आवडला. याच अनुशंगाने विचारतो की सैराट मधे काय "अभिनय-तांबडा रस्सा" ओतलाय का अंगावर? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही....
मिपाचे नाव बदलून काही दिवस "सैराट" ठेवावे काय?? 'सैराट'ची 'लाट' अशी एक कविता पण सुचतेय......पण होल्ड करतो... जोपर्यंत मी चित्रपट पाहून घेत नाही तोपर्यंत! ;) Sandy

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

समीरसूर 17/05/2016 - 15:14
मी पण प्रत्येकाला विचारतो हल्ली "काय मग? सैराट पाहिला की नाही?" मोस्टली मी ज्यांना विचारतो त्यांनी पाहिलेला असतो पण ज्यांनी पाहिलेला नसतो ते ओशाळतात. "नाही" "काय? अजून नाही पाहिला? काय राव तुम्ही...आजचं तिकिट बुक करा बुकमायशोवर आणि पाहून टाका लवकर..." "हो हो, बघतो कसं जमतंय ते..." हेहेहेहे... ;-)

वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.
मला सैराटबद्दल काही म्हणायचं नाही (कारण मी अजून पाहिला नाही) पण तुम्ही म्हणता अस तितकंसं पारंपारिक फारसं काही राहिलं नाही. अनेक वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट मराठीत बनत आहेत. तुम्ही 'परंपरेला धक्का देणारी नायिका' , 'पारंपारिक नायकाच्या चौकटीत न बसणारा नायक' वगैरे म्हंटलं आहे, पण आता अशी परंपरा वगैरे फारशी राहिलेली नाही. मराठी सिनेमाची आज जी घौडदौड चालू आहे त्या नव्या युगाची सुरवात (किंवा जुन्या प्रवासाला कलाटणी म्हणू हवं तर) देणारा चित्रपट माझ्यामते तरी श्वास हा होता. त्यात काहीच पारंपारिक नव्हतं. मग अहिरेंचे सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत वगैरें काही प्रमाणात गाजलेत. 'वळू' मध्ये पारंपारिक काही नव्ह्तं , सामाजिक भाष्य वगैरे नसलं तरी धमाल करमणूक होती. 'देऊळ' पण असाच एक मस्त होता, काय चूक काय बरोबर यावर भाष्य न करताही एक त्यात कथा-व्यथा मांडली होती. 'गजर' पण असाच वेगळ्या वाटेचा. माणसाच्या मनातील वर्णाचा अभिमान-गर्व यांवर 'अडगुल-मडगुलं' नामक एक खुसखुशीत चित्रपट आला होता. 'बिनधास्त' तर श्वासच्या आधीचा, पण त्यातही पारंपारिक काही नव्हतं. बाकी या वेगळेपणाबद्दल जितकी नाव घेवू तितकी कमीच (डॉ प्रकाश आमटे, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पांगिरा , बालक-पालक, अगदी टाईमपास सुद्धा...सगळि एकदम आठवणार पण नाहीत). पण तुम्ही म्हणता तसे "रंगवलेले सीन" , "कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद" , "आउटटेकिंग मधले दारिद्र्य" असं काही नव्ह्तं यांत. बहूतेक चित्रपटांची निर्मितीमुल्ये उत्कृष्ट होती. वळू वा देऊळ मधले गाव, गावातील लोक प्रसंग कृत्रिम वाटत नाहीतच. हे झाले वेगळेपणाबद्दल...व्यावसायिक यशाची पण अशीच चढती भाजणी बघता येईल. दे धक्का, दूनियादारी, लई भारी, नटसम्राट, कट्यार.. अशा अनेक चित्रपटांनी चांगले यश मिळवले. सैराटची मार्केटिंगची गणिते चांगली जुळून आलीत, सैराटचे यश नाकारायचे नाहीये मला पण त्याची पायाभरणी अनेक वर्षांपासून होत होती असे मला वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

डोमकावळा 18/05/2016 - 11:24
गेल्या काही वर्षातले काही मराठी चित्रपट पहाता ते पारंपारिक नव्हते हे नक्कीच. माझ्या मते 'बिनधास्त'पासून वेगळेपणाला सुरूवात झाली.

In reply to by डोमकावळा

सस्नेह 18/05/2016 - 11:29
'दे धक्का' आणि 'नटसम्राट' नाही पाहिले. पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही. मध्यमच काय उच्चवर्गातल्या मुलीसुद्धा आशा रीतीने वावरताना कधी दिसल्या नाहीत. अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही. पण मला आपले खरेखुरे वाटणारे चित्रपट पहायला आवडतात :)

In reply to by सस्नेह

डोमकावळा 19/05/2016 - 12:48
पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही.
मान्य. पण वेगळा होता.
अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही.
नक्कीच. तसा माझाही आग्रह नाही.

संजय पाटिल 17/05/2016 - 15:38
छ्हान परिक्षण.. आवडले! शेवटच्या परिच्छेदात पडलेले प्रश्न मला पण पडलेले.. पण मग पाटलाची त्यात पण भावी आमदाराची मुलगी म्हणून एवढी लिबर्टी असावी बहूतेक. त्यात पण प्रीन्स एकदा वर्गात येऊन बसलेला बहुतेक त्यासठीच असावा..

सतिश गावडे 17/05/2016 - 15:55
जरा वेगळे परीक्षण आवडले. पुर्वार्ध गोड गोड प्रेमकथा आहे. उत्तरार्ध मात्र अगदी वास्तववादी आहे. पळून जाऊन लग्न करण्याचा विचार असणारे या उत्तरार्धाची उजळणी करावी इतका वास्तवाच्या जवळ जातो. चित्रपटात शेवटच्या प्रसंगात आर्ची आणि परशाचं बाळ समोरचं दृश्य पाहून रडतं आणि माघारी शेजारणीच्या दिशेने जातं. त्या बाळाचा विचार करता काय झालं आहे हे न कळण्याच्या वयाचे आहे. असे बाळ (मृत) आई वडीलांना मिठी मारन्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सस्नेह

नाखु 17/05/2016 - 16:13
ते बाहेरून आल्याने तर नक्कीच नैसर्गीक प्रेरणेने त्याने आईला मिठी मारून मग घरभर फिरताना (जसे अता बाहेर रक्त-पाऊलखुणा दाखविल्या तश्या घरातही दाखविता आल्या असत्या) त्याच्या वयाच्या मानाने त्याला अभिनय करायला लावला आहे असे दिसते,कींवा सिनेमा तडजोड असावी. हे फक्त मत आहे अनिवार्य नाही,सै.फॅ.क्लबने अंगावर येऊ नये पिटातला नाखु

In reply to by सतिश गावडे

सहमत.. मुल आधी आईकडे जाईल. मलाही हेच खटकलं. पण चित्रपटात त्या बाळाकडुन हे दृश्य करुन घेणे अवघड असल्याने अर्थात केवळ त्याने पाहिले न तो बाहेर गेला असे दाखवले आहे. ह्यासाठी म्हणे रिमोट कंट्रोल्ड कार वापरुन बाळाला तिथवर नेले आणि परत आणले.

In reply to by सतिश गावडे

शब्दबम्बाळ 17/05/2016 - 19:23
माफ करा, पण आता पर्यंत येणाऱ्या परीक्षण किंवा त्या खाली येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये चित्रपटाचा अत्यंत महत्वाचा भाग सर्वानासमोर खुला केला गेला... चित्रपट न पाहिलेल्या लोकांनी आता तो पहिला तर त्यांना जो धक्का बसणार होता तो आता तितक्या परिणामकारक बसूच शकत नाही आणि त्यामुळे चित्रपटाची परिणामकारकता खूपच कमी होते! माझ्याबाबतीत पण हेच झाले त्यामुळे एका चांगल्या चित्रपटाचा पुरेसा आस्वाद घेत आला नाही (आस्वाद हा शब्द योग्य होईल का माहित नाही पण असो!) त्यामुळे कृपया चित्रपटाच्या कथेवर प्रतिक्रिया देताना इतरांचा रसभंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे वाटते...

In reply to by सतिश गावडे

अर्धवटराव 18/05/2016 - 01:40
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आई-वडील आणि एकुणच वाताररण त्या बाळाला फार अपरिचीत आणि अन्कफर्टेबल वाटतं. बाळाचा दुसरा ओळखीचा कंफर्ट झोन म्हणजे शेजारची मुलगी. म्हणुन ते बाहेर पडतं.

मिपावर सैराट वरील हे १३ वं परीक्षण. स्नेहांकिता, आपलं मिपा सैराट मित्र मंडळात स्वागत. चित्रपटाविषयीचं मत पटलं. पारंपरिक आणि त्याच त्याच पठडीतल्या मराठी चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे, या आपल्या मताशी सहमत. आर्चीच्या आणि तिच्या अभीनयाभोवतीच चित्रपट फिरतो यात काही वाद नाही. मिपा सैराट फ्यान क्लबच्या विनंतीला मान देऊन चित्रपट परीक्षण केल्याबद्दल आभारी. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सप्तरंगी 17/05/2016 - 16:38
१३ वे परीक्षण? सगळेच सैराट च्या favor मध्ये दिसतायेत ! मीच एक against मध्ये तुमच्या fan क्लब मध्ये नसलेली आहे वाटते:)

In reply to by सप्तरंगी

बाजूने असो वा विरोधात ? सैराट वर लिहिणारे, आपल्या फ्यान क्लब मधे आहेतच, तुम्ही पण मेंबर आहात सैराट फ्यान क्लबचे. आर्चे लसुन सोलता येत नसेल तर राहु दे, पण सप्तरंगी यांना चा पान्याचं बघ ? येतो ना पण चा ! :) -परशा बिरुटे :)

In reply to by नाखु

सप्तरंगी 17/05/2016 - 17:12
नाखु तर मी पण, पण विरोधात बोलले तर सगळे तुटून पडतील म्हणून हिम्मत करत नाहीये जे वाटते ते इथे share करायची. खूप सगळे एका प्रकारे विचार करत असताना काही वेगळे मांडले तर पचायला अवघड जावू शकते..

In reply to by सप्तरंगी

अभ्या.. 17/05/2016 - 17:18
अरे लिवायचं बिन्दास. पचायला अवघड एवढं काय गंभीर हाय राव तुम्च्या डोक्यात. कळू तर द्या जरा. वाटल्यास मीच सुरुवात देतो करुन. वाटल्यास क्रमाक्रमाने डिटेल देईन, पण तुम्ही लिहाच. "अ‍ॅव्हरेज पिक्चर हाय हो. एवढं काय नाय त्यात. लई विसंगत्या पण हायत."

In reply to by सप्तरंगी

समीरसूर 17/05/2016 - 17:20
तसं काही नाही हो; बिनधास्त मांडा तुमचं मत. कलाकृतीचा आस्वाद सापेक्ष असतो. नाही आवडला तर नाही आवडला...डरनेका नय. मी छातीठोकपणे सगळीकडे सांगतो की मला ए आर रहमान अजिबात आवडत नाही. टाईमलेस नाही त्याचं गाणं. सगळी गाणी कृत्रिम वाटतात. रोबोटने म्हटल्यासारखी..

In reply to by समीरसूर

सप्तरंगी 17/05/2016 - 17:59
तसे काही नाही हो , त्या movie पेक्षा गंभीर असे काय असणार , movie आणि तुम्हा सगळ्यांचे reviews उत्तमच आहेत. Anyways लिहेन तुमच्यापैकीच एकाच्या धाग्यात. Thanks बाकी रेहमानची गाणी मलाही एकसुरी वाटतात.

In reply to by रमेश भिडे

समीरसूर 17/05/2016 - 19:23
ए आर रहमान नाही आवडत मला. :-( खूप टेक्निकल वाटतात त्याची गाणी. फक्त "चुपके से चुपके से रात की चादर तले..." हे 'साथिया' मधले गाणे आवडते मला. बाकी एवढी विशेष आवडत नाही. माझ्या मोबाईलवर ए आर चे हे एकमेव गाणे आहे. त्याची गाणी अशी सहज ओठांवर येत नाहीत. गुणगुणता येत नाहीत. चाली क्लिष्ट आणि गद्यात्मक वाटतात. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. :-)

रेवती 17/05/2016 - 18:50
परिक्षण आवडलं. सिनेमा जेवढा तुकड्यातुकड्यात जालावर आणि मिपावरील परिक्षणातून दिसतोय, गाण्यातून दिसतोय तो आवडलाय. वास्तववादी आहे. शेवटापेक्षा पळून जाताना जे हाल होतात ते झेपणेबल नाही कारण ते सगळे अंगावर येते. एकंदरीतच शारिरिक व मानसिक हिंसा दाखवलिये जिचा त्रास होतो. गाण्यांबद्दल वेगळा धागा निघाला तर त्यावर बोलू शकीन किंवा नंतर इथे येऊन लिहीन.

In reply to by रेवती

समीरसूर 17/05/2016 - 19:27
पण ते देखील १००% वास्तववादी आहे (दुर्दैवाने). :-( शेवट तर मनीषा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णी या दोघांच्या बाबतीत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. डिसेंबर २०१५ मध्ये कोल्हापुरात ही करुण घटना घडली होती. :-(

चित्रपट मलाही आवडला! एक प्रश्न, पाटिल आणि पाटलिन दोघेही चांगले गौरवर्णी, तरीपण आर्ची सावळी आणि प्रीन्स भाऊ पार गडद काळा. असे कसे बरे? ... पुणेकर।

In reply to by पुणेकर भामटा

अभ्या.. 17/05/2016 - 22:39
त्येना फेरेनलवलीची लस टोचलेली नव्हती. काय राव, एवढे ऍडजस्ट करायचे की. आपल्या अमरापूरकरांना किती गोऱ्या घाऱ्या हिरवीनीचा डॅड म्हणून उभे केलेले, तवा चाललं का ?

अभिदेश 18/05/2016 - 06:13
पहिला परिच्छेद वाचला आणि वाटले की लेखिका परग्रहावर Sorry परदेशात राहतात की काय ? पण नाही ह्या तर महाराष्ट्रातच राहणाऱ्या निघाल्या . असं वाटण्याचं कारण , ज्या प्रकारे त्यांनी लिहिलंय त्यावरून त्यांना एकूण आजुबाजूला काय घडतंय ह्या बद्दल काही माहिती आहे असं वाटलं नाही . मराठी चित्रपट जरी बघत नसला तरी गेल्या १५ वर्षांत मराठी चित्रपट एवढे गाजातायात त्याबद्दल थोडी तरी माहिती आपण किमान वर्तमानपत्रे वाचून , T.V. बघितला तरी समजली असती . आपण तर आंतरजाल हि भरपूर वापरता असं दिसतंय तरी तुम्हांला काहीच माहिती नाही हे बघून आश्चर्य वाटलं . माझा आपण मराठी चित्रपट बघा असा मुळीच आग्रह नाही आणि आपण बघत नसाल तरी काही आक्षेप नाही . आक्षेप आहे तो तुमच्या चुकीच्या गृहितकांना. आजकाल कोणताही अगदी टुकार मराठी चित्रपट जरी असला तरी स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन , आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य आढळत नाही. तुम्ही अजून सुर्यकांत , चंद्रकांत (I hope you know them , कारण तुम्ही मराठी चित्रपट बघत नाहीत ना .....रच्याने दोघेही तुमच्या गावाचे ) च्या जमान्यांत आहात वाटत . गेल्या १०-१५ वर्षांच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर नुसती नजर जरी टाकली तरी हे सिद्ध होईल कि मराठी चित्रपट आता कुठे पोहोचलाय ते . मला वाटते कि एवढे सगळे सैराटवर लेख आल्यावर आपणही एक लिहिलाच पाहिजे ह्या भावनेतुन हा लेख लिहिला गेला आहे आणि सुरुवातीलाच असं काहीतरी लिहून आपली हुच्च अभिरुची कशी आहे हे दाखवण्यापाई आपण असं लिहिलं असावं पण ते हास्यास्पद झालं आहे . मी बरर्याच वर्षांत मराठी चित्रपट बघितला नाही … असे जरी लिहिले असते तरी चालले असते. गेली कित्येक वर्षे परदेशी राहूनही मराठी चित्रपट बघणारा आणि आवडणारा …… अभिदेश

In reply to by अभिदेश

सस्नेह 18/05/2016 - 10:45
तुमचे मत तुमच्या परीने खरे आहे आणि माझे माझ्या परीने. अखेरीस प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते. एक लिहायचे राहिले की, लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे. अर्थात सर्वच मी पाहिले आहेत असा दावा नाही. पण गाजलेले नक्कीच पाहिले आहेत. अगदी अलीकडचेसुद्धा. गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे. शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. त्याकाळीसुद्धा ‘पिंजरा’ आणि शांतारामांचे अनेक चित्रपट वास्तवाशी रिलेट होत होते. नाट्यमयता आणि इनडोर टेकिंग असूनसुद्धा ! नंतर दादा कोंडकेंच्या सुरुवातीच्या चित्रपटांनीही चांगली दर्जात्मक अभिव्यक्ती दिली. उदा. पांडू हवालदार. लोकप्रियता मिळाली तसा कोंडके यांच्या चित्रपटांचा दर्जा घसरला. यानंतर अशोक सराफ, महेश कोठारे इ.चा काल. त्यांच्या चित्रपटांनी करमणूक दिली, धंदा चांगला केला. पण सहज मांडणी, नैसर्गिक अभिनय आणि वास्तवाशी नाते या तिन्ही बाबतीत ते पुअर होते. त्यानंतर जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाने आणि स्मिता पाटील यांच्या अलौकिक अभिनयाने मराठी चित्रपटांच्या दर्जाला उर्जितावस्था दिली. पण एक ‘उंबरठा’चा अपवाद सोडला तर हा भाग केवळ कलात्मक मराठी (आणि हिंदी ) चित्रपटांपुरता मर्यादित राहिला. आपण कोणत्या पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांबद्दल लिहिता आहात ते कळले तर बरे होईल. अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. पण 'देऊळ', 'कट्यार काळजात घुसली', 'दुनियादारी' यासारखे काही व्यावसायिक चित्रपट मी पाहिले आहेत आणि त्यांच्याबद्दलही माझे मत फारसे वेगळे नाही. ‘देउळ’मध्ये चित्रपटीय मसाला भरपूर आहे, टेकिंगही चांगले आहे पण अजूनही तो वास्तवाशी रीलेट होतोय असे मला वाटत नाही. तसेच जवळजवळ सर्व पात्रांचे अभिनय अभिनिवेशयुक्त आणि बोल्ड आहेत. ‘कट्यार’ कथानक भावुक असले तरी चित्रपटावरील आणि एकूण प्रसंगाच्या चित्रणातील नाटकाची छाप लपत नाही. चित्रपटात घेता येणारे स्वातंत्र्य घेण्यात कुचराई झालेली आहे. ‘दुनियादारी’ तर केवळ काचेच्या कुंडीतील कॅक्टस हे माझे सुरुवातीपासूनचे इंटरप्रिटेशन झाले. नायक आणि नायिका यांचे अभिनय एकूण प्रसंगांचा प्रवाह, यात कुठे सहजता, नैसर्गिकता नाही. अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे, पण ‘दुनियादारी’ तिथे फेल गेला आहे. यासाठीच मी अलीकडे मराठी चित्रपट पहायचे बंद केले आहे. आणि याचा अर्थ सर्व हिंदी चित्रपट पाहते असेही नाही. माझ्या अभिरुचीला मानवतील तेच पाहते. या पार्श्वभूमीवर मला ‘सैराट’ या सर्व कसोट्यांना उतरणारा वाटला, माझ्या अभिरुचीला मानवला. अर्थात हे माझे मत आहे. आणि मला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही. प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by सस्नेह

रमेश भिडे 18/05/2016 - 11:31
>>>>शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. भावना पोचल्या.

In reply to by सस्नेह

शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे.
हसावे की रडावे हेच कळत नाही. कणेकर हे मुख्यतः विनोदी लेखक आहेत आणि त्यांच्या क्रिकेट वा चित्रपटाच्या परीक्षणांना विनोदाचा भरपूर तडका दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही. एकीकडे तुम्हाला 'चित्रपट वास्तववादी' आवडतात आणि दुसरीकडे परीक्षण मात्र अतिरंजित चालतात (की आवडतात ?) .. धन्य आहे. बाकी तुम्हाला वास्तवाशी रिलेट होणारे चित्रपट आवडतात तरी तुम्ही श्वास पाहिला नाही म्हणजे आश्चर्य आहे...(कोर्ट पाहिला का ?) देऊळ तुम्हाला वास्तवाशी रिलेट न होणारा वाटला !! माझ्या मते तरी तो वास्तवाशी चांगल्यापैकी रिलेट होणारा पण चित्रपटाच्या भाषेत मांडलेला सुंदर चित्रपट आहे (जसे क्राईम प्रेट्रोल हे वास्तविक घटनांचे नाट्यरुपांतर आहे) झालेच तर चित्रपटाची कथा वास्तववादी असणे/नसणे वेगळं आणि चित्रपटाचं सादरीकरण तद्दन फिल्मी/नाटकी असणं ही गोष्ट वेगळी. दूनियादारी, दे धक्का, दगडीचाळ यांच्या कथा वास्तवपूर्ण नाहीतच पण त्यांचे सादरीकरण अतिरंजित फिल्मी आहे असं नाही.
अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?
अगदी सहमत आहे..... एक चित्रकृती म्हणून 3 Idiots भन्नाट वाटतो! 'सैराट' लाटेत काहीही वाहून यायला लागलंय! :) Sandy

In reply to by सस्नेह

यशोधरा 18/05/2016 - 15:22
हायला! अस्तु वगळता तीनही सिनेमे टीव्हीवर पण दाखवले की कितीदा! हां, आता तुमास्नी टीव्हीचा पडदा चालत नसल तर मंग कसं वो? :)

In reply to by सस्नेह

रेवती 18/05/2016 - 17:34
अस्तू कुठे पहायचा? आमच्याकडे आला नाही व जालावरही मिळाला नाही. किल्ला पहावासा वाटला नाही पण स्नेहा, नितळ व देवराई पाहण्याची संधी सोडू नकोस. नितळ हा शिनेमा किमान आठवेळा पाहिलाय दरवेळी काहीतरी वेगळं दिसतं. दिग्दर्शक चांगला असणं म्हणजे काय? किती अवघड काम आहे, किती लहानसान गोष्टींचे भान ठेवावे लागते वगैरे कळून येते.

In reply to by यशोधरा

समीरसूर 18/05/2016 - 15:28
अशी ही बनवाबनवी जबरदस्त! माझा ऑल टाईम फ़ेवरेट...कुठूनही बघा, कितीही वेळा बघा, कंटाळा येणारच नाही. धूमधडाका पण असाच एवरग्रीन! अशोक सराफ, शरद तळवलकर यांची जुगलबंदी एक नंबर! गंमत जंमत पण भारी!

In reply to by समीरसूर

वळू खुसखुशीत तर एक डाव धोबी पछाड हे खास मनोरंजक हसून हसून पुरेवाट.. मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अशोक सराफ सगळ्यांची जुगलबंदी केवळ भन्नाट.. हा ओरिजिनल आहे की नाही माहीत नाहि. पण आहे मस्त...

In reply to by चांदणे संदीप

सतिश गावडे 18/05/2016 - 20:05
माझ्या एका भडजी मित्राने मला मंगलाला "टपाल" सिनेमा दाखवला. आवडला. मित्राच्या पैशाने पाहिला म्हणून नव्हे, मनापासून आवडला.

In reply to by सतिश गावडे

पुंबा 19/05/2016 - 13:38
खरंच आवडला काय? अहो काय भिकार पिक्चर आहे तो. नाग्रीक नावचा असाच एक तद्दन फालतु आणि overrated पिक्चर. हे दोन्हीही टॉकीजला जाउन पाहीले याचं दु:ख अजुन जात नाही.. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी..

In reply to by सस्नेह

अभिदेश 19/05/2016 - 04:08
एकीकडे तुम्ही म्हणता " लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे." आणि दुसरीकडे तुम्ही असंही म्हणता "अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. " तसंच तुमचं लेखाचं पाहिलंच वाक्य असं आहे "मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं" ह्याचा अर्थ तुम्ही मराठी चित्रपट बघतच नाही . पण प्रतिसादात मात्र असं म्हणता "गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे." सगळाच गडबडगुंडा ..... हे वाचून मला म्हणावसं वाटत , तुमच्याच मते वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून असलेल्या ‘थ्री इडियट्स' मधला डायलॉग ….. "आखिर कहेना क्या चाहते हो ……. " बाकी तुमच्या बाकीच्या प्रतिसादाला अनेक लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहेच , त्यामुळे अधिक लिहित नाही.

In reply to by अभिदेश

सस्नेह 19/05/2016 - 10:33
अहो, मराठी चित्रपट अलीकडे पहायचे बंद केले त्याची कारणे सांगितलीयेत मी. तसं तर मग लेखाची पहिली दोन वाक्येच बाद ठरतात. कारण चित्रपट पाहिल्याशिवाय त्यातल्या तंत्राबद्दल कसे लिहिता येईल, नाही का ? शब्दच्छल नका करू बॉ ! भावनाओंको समझो भई !

In reply to by अभिदेश

शब्दबम्बाळ 18/05/2016 - 10:54
सहमत! :) पहिला परिच्छेद झेपलाच नव्हता वाचल्यावर! :) कमी budget असणारे चित्रपट हि अत्यंत सुंदर बनू शकतात हे गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांकडे पाहून कळून येत! "टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत... आणि अभिनयाच म्हणाल तर सुदैवाने बरेच मराठी अभिनेते हे उत्तम अभिनय करतात! जर कोणी फक्त भरत जाधव किंवा मकरंद चे चित्रपट पहात असेल तर मात्र काही सांगू शकत नाही! :)

In reply to by शब्दबम्बाळ

सतिश गावडे 19/05/2016 - 23:08
"टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत...
मी हा चित्रपट पाहताना चित्रपटगृहात रडलो होतो. अगदी आत जाऊन भिडतो हा चित्रपट.

परीक्षण पेक्षा रसग्रहण म्हणणे योग्य ठरेल.... मला आवडले. तंत्रशुद्धता आणि वास्तव ग्रामीण वातावरण दाखवण्यात 'सैराट' यशस्वी झालाय. अगदी बॉलीवूड प्रमाणे चकचकीत आणि प्रेझेंटेबल. कथा, गाणी, सादरीकरण सगळाच अप्रतिम. काही मोजके सन्मानीय अपवाद वगळता मराठी चित्रपट हे सगळ्याच आघाड्यावर मागास असतात/होते. हल्ली त्या मानाने बरेच नवीन प्रयोग व्हायला लागले आहेत. चांगले आशादायक बदल घडू लागले आहेत. जुन्या तमाशापटांतले ग्रामीण वातावरण खरे वाटायचे. पण नंतर लक्ष्या, कोठारे, सुषमा शिरोमणी वै. च्या चित्रपटातील ग्रामीण वातावरण तद्दन खोटे, भंपक होते. तू म्हणतेस तसं पडदे-बीडदे लावून केलेले सीन, अतिशय वाईट चित्रीकरण आणि सादरीकरण, टुकार गाणी, पांचट- द्विअर्थी विनोद. 'ओ पावन' अश्या हाका मारत फिरणारी स्कर्ट सारखा तोकडा परकर आणि पोलका अशी वेशभूषा, बकवास केशभूषा आणि भडक मेकप मधील सतत किलकिलाट करणारी नायिका. असह्य......! 'सासू-सून-हळद-कुंकू-चुडा' सारखे रडके चित्रपट घेवून अलका ताई आणि कं. आल्या. काय काय सहन कराव लागल ग या मराठी माय-बाप प्रेक्षकाला. 'मुंबई-पुणे-मुबई' मध्ये स्वप्नील जोशी चांगला वाटला तर नंतर सगळ्या चित्रपटात तोच. हे देवा, किती सहन कराव त्याला.

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 17/05/2016 - 14:56
अहो सैराटने मे महिना सुसह्य केला आपला हे मी म्हटलं ते उगाच नाही. ;-) तुम्ही बघाच. मग तुम्हाला पण लिहावसं वाटेल. एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...

In reply to by समीरसूर

नक्कीच बघणार आहे...आणि बघून आल्यावर लिहिणारही आहे... आवडो अथवा न आवडो! स्टे ट्यून्ड! ;)
एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...
आपली आहे ऑलरेडी.... आर्ची....बिर्ची सगळ्या घालतील तोंडात मिर्ची! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 17/05/2016 - 15:10
बेष्ट! होऊन जाऊ द्या मग एक धमाकेदार सैराट लेख...मिपा स्टिल हेज इनफ़ रूम फॉर फ्रेश पर्स्पेक्तीवज.

In reply to by चांदणे संदीप

पियुशा 18/05/2016 - 10:55
कवळ्या पानात ह्या सावल्या उन्हात ह्या पवळ्या मनात ह्या भरलं... भरलं तुझ वामानामंदी घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल सजल उन वार नाभाताना सजल रंगल मन हळदीन राणी रंगल सरल हे जगण्याचं झुरणं सरल भिनल नजरेन आग धडाडल ह्या नभामंदी अन ढोलासंग गात आल जी सैराट झालं जी... सैराट झालं जी... सैराट झालं जी...

समीरसूर 17/05/2016 - 14:53
आपली निरीक्षणे पटली. पूर्वीचे मराठी चित्रपट (म्हणजे अजूनही तसे मराठी चित्रपट निघतातच म्हणा) आपण वर्णन केले तसेच असायचे. अतिशय भडक अभिनय, अतिशय कृत्रिम गावरान भाषा, पाचकळ विनोद, जान नसलेले प्रसंग, सुमार आणि शंभर चित्रपटात वापरलेले पार्श्वसंगीत, अस्ताव्यस्त पटकथा, टुकार गाणी, पडद्यावर असंख्य काळ्या रेघा आणि हलणाऱ्या फ्रेम्स, बाळबोध दिग्दर्शन...अगदी असेच असायचे मराठी चित्रपट! अर्थात आता चित्र बरेच बदललेले आहे. तांत्रिक आघाडीवर आता मराठी सिनेमा चकचकीत झाला आहे. आपलं 'सैराट'विषयीचं मत पटलं. छान लेख! 'झिंगाट' गाणं मला तितकसं भारी नाही वाटलं...

रंगासेठ 17/05/2016 - 15:06
तुमचही सैराटामय लिखाण आवडलं. या वाक्याशी सहमत.--> ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे.

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही.... पण वर संदीप म्हणतोय तसे "आता सैराट बघावा की नाही?" लैच ऐकलय राव या शिणीमा बद्दल. आणि सैराट फॅनक्लबचे मेंबर तर एलयासी एजंट पेक्षा जास्त मागे लागले आहेत. सैराट बघाच म्हणुन. हापिसातला एकजण तर हल्ली "गुड मॉर्निंग" ऐवजी "पाहिला का काल?" असेच विचारतो. बाकी अभिनय-पियुष हा शब्द लै म्हणजे लैच आवडला. याच अनुशंगाने विचारतो की सैराट मधे काय "अभिनय-तांबडा रस्सा" ओतलाय का अंगावर? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही....
मिपाचे नाव बदलून काही दिवस "सैराट" ठेवावे काय?? 'सैराट'ची 'लाट' अशी एक कविता पण सुचतेय......पण होल्ड करतो... जोपर्यंत मी चित्रपट पाहून घेत नाही तोपर्यंत! ;) Sandy

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

समीरसूर 17/05/2016 - 15:14
मी पण प्रत्येकाला विचारतो हल्ली "काय मग? सैराट पाहिला की नाही?" मोस्टली मी ज्यांना विचारतो त्यांनी पाहिलेला असतो पण ज्यांनी पाहिलेला नसतो ते ओशाळतात. "नाही" "काय? अजून नाही पाहिला? काय राव तुम्ही...आजचं तिकिट बुक करा बुकमायशोवर आणि पाहून टाका लवकर..." "हो हो, बघतो कसं जमतंय ते..." हेहेहेहे... ;-)

वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.
मला सैराटबद्दल काही म्हणायचं नाही (कारण मी अजून पाहिला नाही) पण तुम्ही म्हणता अस तितकंसं पारंपारिक फारसं काही राहिलं नाही. अनेक वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट मराठीत बनत आहेत. तुम्ही 'परंपरेला धक्का देणारी नायिका' , 'पारंपारिक नायकाच्या चौकटीत न बसणारा नायक' वगैरे म्हंटलं आहे, पण आता अशी परंपरा वगैरे फारशी राहिलेली नाही. मराठी सिनेमाची आज जी घौडदौड चालू आहे त्या नव्या युगाची सुरवात (किंवा जुन्या प्रवासाला कलाटणी म्हणू हवं तर) देणारा चित्रपट माझ्यामते तरी श्वास हा होता. त्यात काहीच पारंपारिक नव्हतं. मग अहिरेंचे सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत वगैरें काही प्रमाणात गाजलेत. 'वळू' मध्ये पारंपारिक काही नव्ह्तं , सामाजिक भाष्य वगैरे नसलं तरी धमाल करमणूक होती. 'देऊळ' पण असाच एक मस्त होता, काय चूक काय बरोबर यावर भाष्य न करताही एक त्यात कथा-व्यथा मांडली होती. 'गजर' पण असाच वेगळ्या वाटेचा. माणसाच्या मनातील वर्णाचा अभिमान-गर्व यांवर 'अडगुल-मडगुलं' नामक एक खुसखुशीत चित्रपट आला होता. 'बिनधास्त' तर श्वासच्या आधीचा, पण त्यातही पारंपारिक काही नव्हतं. बाकी या वेगळेपणाबद्दल जितकी नाव घेवू तितकी कमीच (डॉ प्रकाश आमटे, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पांगिरा , बालक-पालक, अगदी टाईमपास सुद्धा...सगळि एकदम आठवणार पण नाहीत). पण तुम्ही म्हणता तसे "रंगवलेले सीन" , "कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद" , "आउटटेकिंग मधले दारिद्र्य" असं काही नव्ह्तं यांत. बहूतेक चित्रपटांची निर्मितीमुल्ये उत्कृष्ट होती. वळू वा देऊळ मधले गाव, गावातील लोक प्रसंग कृत्रिम वाटत नाहीतच. हे झाले वेगळेपणाबद्दल...व्यावसायिक यशाची पण अशीच चढती भाजणी बघता येईल. दे धक्का, दूनियादारी, लई भारी, नटसम्राट, कट्यार.. अशा अनेक चित्रपटांनी चांगले यश मिळवले. सैराटची मार्केटिंगची गणिते चांगली जुळून आलीत, सैराटचे यश नाकारायचे नाहीये मला पण त्याची पायाभरणी अनेक वर्षांपासून होत होती असे मला वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

डोमकावळा 18/05/2016 - 11:24
गेल्या काही वर्षातले काही मराठी चित्रपट पहाता ते पारंपारिक नव्हते हे नक्कीच. माझ्या मते 'बिनधास्त'पासून वेगळेपणाला सुरूवात झाली.

In reply to by डोमकावळा

सस्नेह 18/05/2016 - 11:29
'दे धक्का' आणि 'नटसम्राट' नाही पाहिले. पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही. मध्यमच काय उच्चवर्गातल्या मुलीसुद्धा आशा रीतीने वावरताना कधी दिसल्या नाहीत. अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही. पण मला आपले खरेखुरे वाटणारे चित्रपट पहायला आवडतात :)

In reply to by सस्नेह

डोमकावळा 19/05/2016 - 12:48
पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही.
मान्य. पण वेगळा होता.
अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही.
नक्कीच. तसा माझाही आग्रह नाही.

संजय पाटिल 17/05/2016 - 15:38
छ्हान परिक्षण.. आवडले! शेवटच्या परिच्छेदात पडलेले प्रश्न मला पण पडलेले.. पण मग पाटलाची त्यात पण भावी आमदाराची मुलगी म्हणून एवढी लिबर्टी असावी बहूतेक. त्यात पण प्रीन्स एकदा वर्गात येऊन बसलेला बहुतेक त्यासठीच असावा..

सतिश गावडे 17/05/2016 - 15:55
जरा वेगळे परीक्षण आवडले. पुर्वार्ध गोड गोड प्रेमकथा आहे. उत्तरार्ध मात्र अगदी वास्तववादी आहे. पळून जाऊन लग्न करण्याचा विचार असणारे या उत्तरार्धाची उजळणी करावी इतका वास्तवाच्या जवळ जातो. चित्रपटात शेवटच्या प्रसंगात आर्ची आणि परशाचं बाळ समोरचं दृश्य पाहून रडतं आणि माघारी शेजारणीच्या दिशेने जातं. त्या बाळाचा विचार करता काय झालं आहे हे न कळण्याच्या वयाचे आहे. असे बाळ (मृत) आई वडीलांना मिठी मारन्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सस्नेह

नाखु 17/05/2016 - 16:13
ते बाहेरून आल्याने तर नक्कीच नैसर्गीक प्रेरणेने त्याने आईला मिठी मारून मग घरभर फिरताना (जसे अता बाहेर रक्त-पाऊलखुणा दाखविल्या तश्या घरातही दाखविता आल्या असत्या) त्याच्या वयाच्या मानाने त्याला अभिनय करायला लावला आहे असे दिसते,कींवा सिनेमा तडजोड असावी. हे फक्त मत आहे अनिवार्य नाही,सै.फॅ.क्लबने अंगावर येऊ नये पिटातला नाखु

In reply to by सतिश गावडे

सहमत.. मुल आधी आईकडे जाईल. मलाही हेच खटकलं. पण चित्रपटात त्या बाळाकडुन हे दृश्य करुन घेणे अवघड असल्याने अर्थात केवळ त्याने पाहिले न तो बाहेर गेला असे दाखवले आहे. ह्यासाठी म्हणे रिमोट कंट्रोल्ड कार वापरुन बाळाला तिथवर नेले आणि परत आणले.

In reply to by सतिश गावडे

शब्दबम्बाळ 17/05/2016 - 19:23
माफ करा, पण आता पर्यंत येणाऱ्या परीक्षण किंवा त्या खाली येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये चित्रपटाचा अत्यंत महत्वाचा भाग सर्वानासमोर खुला केला गेला... चित्रपट न पाहिलेल्या लोकांनी आता तो पहिला तर त्यांना जो धक्का बसणार होता तो आता तितक्या परिणामकारक बसूच शकत नाही आणि त्यामुळे चित्रपटाची परिणामकारकता खूपच कमी होते! माझ्याबाबतीत पण हेच झाले त्यामुळे एका चांगल्या चित्रपटाचा पुरेसा आस्वाद घेत आला नाही (आस्वाद हा शब्द योग्य होईल का माहित नाही पण असो!) त्यामुळे कृपया चित्रपटाच्या कथेवर प्रतिक्रिया देताना इतरांचा रसभंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे वाटते...

In reply to by सतिश गावडे

अर्धवटराव 18/05/2016 - 01:40
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आई-वडील आणि एकुणच वाताररण त्या बाळाला फार अपरिचीत आणि अन्कफर्टेबल वाटतं. बाळाचा दुसरा ओळखीचा कंफर्ट झोन म्हणजे शेजारची मुलगी. म्हणुन ते बाहेर पडतं.

मिपावर सैराट वरील हे १३ वं परीक्षण. स्नेहांकिता, आपलं मिपा सैराट मित्र मंडळात स्वागत. चित्रपटाविषयीचं मत पटलं. पारंपरिक आणि त्याच त्याच पठडीतल्या मराठी चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे, या आपल्या मताशी सहमत. आर्चीच्या आणि तिच्या अभीनयाभोवतीच चित्रपट फिरतो यात काही वाद नाही. मिपा सैराट फ्यान क्लबच्या विनंतीला मान देऊन चित्रपट परीक्षण केल्याबद्दल आभारी. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सप्तरंगी 17/05/2016 - 16:38
१३ वे परीक्षण? सगळेच सैराट च्या favor मध्ये दिसतायेत ! मीच एक against मध्ये तुमच्या fan क्लब मध्ये नसलेली आहे वाटते:)

In reply to by सप्तरंगी

बाजूने असो वा विरोधात ? सैराट वर लिहिणारे, आपल्या फ्यान क्लब मधे आहेतच, तुम्ही पण मेंबर आहात सैराट फ्यान क्लबचे. आर्चे लसुन सोलता येत नसेल तर राहु दे, पण सप्तरंगी यांना चा पान्याचं बघ ? येतो ना पण चा ! :) -परशा बिरुटे :)

In reply to by नाखु

सप्तरंगी 17/05/2016 - 17:12
नाखु तर मी पण, पण विरोधात बोलले तर सगळे तुटून पडतील म्हणून हिम्मत करत नाहीये जे वाटते ते इथे share करायची. खूप सगळे एका प्रकारे विचार करत असताना काही वेगळे मांडले तर पचायला अवघड जावू शकते..

In reply to by सप्तरंगी

अभ्या.. 17/05/2016 - 17:18
अरे लिवायचं बिन्दास. पचायला अवघड एवढं काय गंभीर हाय राव तुम्च्या डोक्यात. कळू तर द्या जरा. वाटल्यास मीच सुरुवात देतो करुन. वाटल्यास क्रमाक्रमाने डिटेल देईन, पण तुम्ही लिहाच. "अ‍ॅव्हरेज पिक्चर हाय हो. एवढं काय नाय त्यात. लई विसंगत्या पण हायत."

In reply to by सप्तरंगी

समीरसूर 17/05/2016 - 17:20
तसं काही नाही हो; बिनधास्त मांडा तुमचं मत. कलाकृतीचा आस्वाद सापेक्ष असतो. नाही आवडला तर नाही आवडला...डरनेका नय. मी छातीठोकपणे सगळीकडे सांगतो की मला ए आर रहमान अजिबात आवडत नाही. टाईमलेस नाही त्याचं गाणं. सगळी गाणी कृत्रिम वाटतात. रोबोटने म्हटल्यासारखी..

In reply to by समीरसूर

सप्तरंगी 17/05/2016 - 17:59
तसे काही नाही हो , त्या movie पेक्षा गंभीर असे काय असणार , movie आणि तुम्हा सगळ्यांचे reviews उत्तमच आहेत. Anyways लिहेन तुमच्यापैकीच एकाच्या धाग्यात. Thanks बाकी रेहमानची गाणी मलाही एकसुरी वाटतात.

In reply to by रमेश भिडे

समीरसूर 17/05/2016 - 19:23
ए आर रहमान नाही आवडत मला. :-( खूप टेक्निकल वाटतात त्याची गाणी. फक्त "चुपके से चुपके से रात की चादर तले..." हे 'साथिया' मधले गाणे आवडते मला. बाकी एवढी विशेष आवडत नाही. माझ्या मोबाईलवर ए आर चे हे एकमेव गाणे आहे. त्याची गाणी अशी सहज ओठांवर येत नाहीत. गुणगुणता येत नाहीत. चाली क्लिष्ट आणि गद्यात्मक वाटतात. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. :-)

रेवती 17/05/2016 - 18:50
परिक्षण आवडलं. सिनेमा जेवढा तुकड्यातुकड्यात जालावर आणि मिपावरील परिक्षणातून दिसतोय, गाण्यातून दिसतोय तो आवडलाय. वास्तववादी आहे. शेवटापेक्षा पळून जाताना जे हाल होतात ते झेपणेबल नाही कारण ते सगळे अंगावर येते. एकंदरीतच शारिरिक व मानसिक हिंसा दाखवलिये जिचा त्रास होतो. गाण्यांबद्दल वेगळा धागा निघाला तर त्यावर बोलू शकीन किंवा नंतर इथे येऊन लिहीन.

In reply to by रेवती

समीरसूर 17/05/2016 - 19:27
पण ते देखील १००% वास्तववादी आहे (दुर्दैवाने). :-( शेवट तर मनीषा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णी या दोघांच्या बाबतीत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. डिसेंबर २०१५ मध्ये कोल्हापुरात ही करुण घटना घडली होती. :-(

चित्रपट मलाही आवडला! एक प्रश्न, पाटिल आणि पाटलिन दोघेही चांगले गौरवर्णी, तरीपण आर्ची सावळी आणि प्रीन्स भाऊ पार गडद काळा. असे कसे बरे? ... पुणेकर।

In reply to by पुणेकर भामटा

अभ्या.. 17/05/2016 - 22:39
त्येना फेरेनलवलीची लस टोचलेली नव्हती. काय राव, एवढे ऍडजस्ट करायचे की. आपल्या अमरापूरकरांना किती गोऱ्या घाऱ्या हिरवीनीचा डॅड म्हणून उभे केलेले, तवा चाललं का ?

अभिदेश 18/05/2016 - 06:13
पहिला परिच्छेद वाचला आणि वाटले की लेखिका परग्रहावर Sorry परदेशात राहतात की काय ? पण नाही ह्या तर महाराष्ट्रातच राहणाऱ्या निघाल्या . असं वाटण्याचं कारण , ज्या प्रकारे त्यांनी लिहिलंय त्यावरून त्यांना एकूण आजुबाजूला काय घडतंय ह्या बद्दल काही माहिती आहे असं वाटलं नाही . मराठी चित्रपट जरी बघत नसला तरी गेल्या १५ वर्षांत मराठी चित्रपट एवढे गाजातायात त्याबद्दल थोडी तरी माहिती आपण किमान वर्तमानपत्रे वाचून , T.V. बघितला तरी समजली असती . आपण तर आंतरजाल हि भरपूर वापरता असं दिसतंय तरी तुम्हांला काहीच माहिती नाही हे बघून आश्चर्य वाटलं . माझा आपण मराठी चित्रपट बघा असा मुळीच आग्रह नाही आणि आपण बघत नसाल तरी काही आक्षेप नाही . आक्षेप आहे तो तुमच्या चुकीच्या गृहितकांना. आजकाल कोणताही अगदी टुकार मराठी चित्रपट जरी असला तरी स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन , आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य आढळत नाही. तुम्ही अजून सुर्यकांत , चंद्रकांत (I hope you know them , कारण तुम्ही मराठी चित्रपट बघत नाहीत ना .....रच्याने दोघेही तुमच्या गावाचे ) च्या जमान्यांत आहात वाटत . गेल्या १०-१५ वर्षांच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर नुसती नजर जरी टाकली तरी हे सिद्ध होईल कि मराठी चित्रपट आता कुठे पोहोचलाय ते . मला वाटते कि एवढे सगळे सैराटवर लेख आल्यावर आपणही एक लिहिलाच पाहिजे ह्या भावनेतुन हा लेख लिहिला गेला आहे आणि सुरुवातीलाच असं काहीतरी लिहून आपली हुच्च अभिरुची कशी आहे हे दाखवण्यापाई आपण असं लिहिलं असावं पण ते हास्यास्पद झालं आहे . मी बरर्याच वर्षांत मराठी चित्रपट बघितला नाही … असे जरी लिहिले असते तरी चालले असते. गेली कित्येक वर्षे परदेशी राहूनही मराठी चित्रपट बघणारा आणि आवडणारा …… अभिदेश

In reply to by अभिदेश

सस्नेह 18/05/2016 - 10:45
तुमचे मत तुमच्या परीने खरे आहे आणि माझे माझ्या परीने. अखेरीस प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते. एक लिहायचे राहिले की, लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे. अर्थात सर्वच मी पाहिले आहेत असा दावा नाही. पण गाजलेले नक्कीच पाहिले आहेत. अगदी अलीकडचेसुद्धा. गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे. शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. त्याकाळीसुद्धा ‘पिंजरा’ आणि शांतारामांचे अनेक चित्रपट वास्तवाशी रिलेट होत होते. नाट्यमयता आणि इनडोर टेकिंग असूनसुद्धा ! नंतर दादा कोंडकेंच्या सुरुवातीच्या चित्रपटांनीही चांगली दर्जात्मक अभिव्यक्ती दिली. उदा. पांडू हवालदार. लोकप्रियता मिळाली तसा कोंडके यांच्या चित्रपटांचा दर्जा घसरला. यानंतर अशोक सराफ, महेश कोठारे इ.चा काल. त्यांच्या चित्रपटांनी करमणूक दिली, धंदा चांगला केला. पण सहज मांडणी, नैसर्गिक अभिनय आणि वास्तवाशी नाते या तिन्ही बाबतीत ते पुअर होते. त्यानंतर जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाने आणि स्मिता पाटील यांच्या अलौकिक अभिनयाने मराठी चित्रपटांच्या दर्जाला उर्जितावस्था दिली. पण एक ‘उंबरठा’चा अपवाद सोडला तर हा भाग केवळ कलात्मक मराठी (आणि हिंदी ) चित्रपटांपुरता मर्यादित राहिला. आपण कोणत्या पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांबद्दल लिहिता आहात ते कळले तर बरे होईल. अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. पण 'देऊळ', 'कट्यार काळजात घुसली', 'दुनियादारी' यासारखे काही व्यावसायिक चित्रपट मी पाहिले आहेत आणि त्यांच्याबद्दलही माझे मत फारसे वेगळे नाही. ‘देउळ’मध्ये चित्रपटीय मसाला भरपूर आहे, टेकिंगही चांगले आहे पण अजूनही तो वास्तवाशी रीलेट होतोय असे मला वाटत नाही. तसेच जवळजवळ सर्व पात्रांचे अभिनय अभिनिवेशयुक्त आणि बोल्ड आहेत. ‘कट्यार’ कथानक भावुक असले तरी चित्रपटावरील आणि एकूण प्रसंगाच्या चित्रणातील नाटकाची छाप लपत नाही. चित्रपटात घेता येणारे स्वातंत्र्य घेण्यात कुचराई झालेली आहे. ‘दुनियादारी’ तर केवळ काचेच्या कुंडीतील कॅक्टस हे माझे सुरुवातीपासूनचे इंटरप्रिटेशन झाले. नायक आणि नायिका यांचे अभिनय एकूण प्रसंगांचा प्रवाह, यात कुठे सहजता, नैसर्गिकता नाही. अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे, पण ‘दुनियादारी’ तिथे फेल गेला आहे. यासाठीच मी अलीकडे मराठी चित्रपट पहायचे बंद केले आहे. आणि याचा अर्थ सर्व हिंदी चित्रपट पाहते असेही नाही. माझ्या अभिरुचीला मानवतील तेच पाहते. या पार्श्वभूमीवर मला ‘सैराट’ या सर्व कसोट्यांना उतरणारा वाटला, माझ्या अभिरुचीला मानवला. अर्थात हे माझे मत आहे. आणि मला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही. प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by सस्नेह

रमेश भिडे 18/05/2016 - 11:31
>>>>शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. भावना पोचल्या.

In reply to by सस्नेह

शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे.
हसावे की रडावे हेच कळत नाही. कणेकर हे मुख्यतः विनोदी लेखक आहेत आणि त्यांच्या क्रिकेट वा चित्रपटाच्या परीक्षणांना विनोदाचा भरपूर तडका दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही. एकीकडे तुम्हाला 'चित्रपट वास्तववादी' आवडतात आणि दुसरीकडे परीक्षण मात्र अतिरंजित चालतात (की आवडतात ?) .. धन्य आहे. बाकी तुम्हाला वास्तवाशी रिलेट होणारे चित्रपट आवडतात तरी तुम्ही श्वास पाहिला नाही म्हणजे आश्चर्य आहे...(कोर्ट पाहिला का ?) देऊळ तुम्हाला वास्तवाशी रिलेट न होणारा वाटला !! माझ्या मते तरी तो वास्तवाशी चांगल्यापैकी रिलेट होणारा पण चित्रपटाच्या भाषेत मांडलेला सुंदर चित्रपट आहे (जसे क्राईम प्रेट्रोल हे वास्तविक घटनांचे नाट्यरुपांतर आहे) झालेच तर चित्रपटाची कथा वास्तववादी असणे/नसणे वेगळं आणि चित्रपटाचं सादरीकरण तद्दन फिल्मी/नाटकी असणं ही गोष्ट वेगळी. दूनियादारी, दे धक्का, दगडीचाळ यांच्या कथा वास्तवपूर्ण नाहीतच पण त्यांचे सादरीकरण अतिरंजित फिल्मी आहे असं नाही.
अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?
अगदी सहमत आहे..... एक चित्रकृती म्हणून 3 Idiots भन्नाट वाटतो! 'सैराट' लाटेत काहीही वाहून यायला लागलंय! :) Sandy

In reply to by सस्नेह

यशोधरा 18/05/2016 - 15:22
हायला! अस्तु वगळता तीनही सिनेमे टीव्हीवर पण दाखवले की कितीदा! हां, आता तुमास्नी टीव्हीचा पडदा चालत नसल तर मंग कसं वो? :)

In reply to by सस्नेह

रेवती 18/05/2016 - 17:34
अस्तू कुठे पहायचा? आमच्याकडे आला नाही व जालावरही मिळाला नाही. किल्ला पहावासा वाटला नाही पण स्नेहा, नितळ व देवराई पाहण्याची संधी सोडू नकोस. नितळ हा शिनेमा किमान आठवेळा पाहिलाय दरवेळी काहीतरी वेगळं दिसतं. दिग्दर्शक चांगला असणं म्हणजे काय? किती अवघड काम आहे, किती लहानसान गोष्टींचे भान ठेवावे लागते वगैरे कळून येते.

In reply to by यशोधरा

समीरसूर 18/05/2016 - 15:28
अशी ही बनवाबनवी जबरदस्त! माझा ऑल टाईम फ़ेवरेट...कुठूनही बघा, कितीही वेळा बघा, कंटाळा येणारच नाही. धूमधडाका पण असाच एवरग्रीन! अशोक सराफ, शरद तळवलकर यांची जुगलबंदी एक नंबर! गंमत जंमत पण भारी!

In reply to by समीरसूर

वळू खुसखुशीत तर एक डाव धोबी पछाड हे खास मनोरंजक हसून हसून पुरेवाट.. मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अशोक सराफ सगळ्यांची जुगलबंदी केवळ भन्नाट.. हा ओरिजिनल आहे की नाही माहीत नाहि. पण आहे मस्त...

In reply to by चांदणे संदीप

सतिश गावडे 18/05/2016 - 20:05
माझ्या एका भडजी मित्राने मला मंगलाला "टपाल" सिनेमा दाखवला. आवडला. मित्राच्या पैशाने पाहिला म्हणून नव्हे, मनापासून आवडला.

In reply to by सतिश गावडे

पुंबा 19/05/2016 - 13:38
खरंच आवडला काय? अहो काय भिकार पिक्चर आहे तो. नाग्रीक नावचा असाच एक तद्दन फालतु आणि overrated पिक्चर. हे दोन्हीही टॉकीजला जाउन पाहीले याचं दु:ख अजुन जात नाही.. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी..

In reply to by सस्नेह

अभिदेश 19/05/2016 - 04:08
एकीकडे तुम्ही म्हणता " लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे." आणि दुसरीकडे तुम्ही असंही म्हणता "अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. " तसंच तुमचं लेखाचं पाहिलंच वाक्य असं आहे "मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं" ह्याचा अर्थ तुम्ही मराठी चित्रपट बघतच नाही . पण प्रतिसादात मात्र असं म्हणता "गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे." सगळाच गडबडगुंडा ..... हे वाचून मला म्हणावसं वाटत , तुमच्याच मते वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून असलेल्या ‘थ्री इडियट्स' मधला डायलॉग ….. "आखिर कहेना क्या चाहते हो ……. " बाकी तुमच्या बाकीच्या प्रतिसादाला अनेक लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहेच , त्यामुळे अधिक लिहित नाही.

In reply to by अभिदेश

सस्नेह 19/05/2016 - 10:33
अहो, मराठी चित्रपट अलीकडे पहायचे बंद केले त्याची कारणे सांगितलीयेत मी. तसं तर मग लेखाची पहिली दोन वाक्येच बाद ठरतात. कारण चित्रपट पाहिल्याशिवाय त्यातल्या तंत्राबद्दल कसे लिहिता येईल, नाही का ? शब्दच्छल नका करू बॉ ! भावनाओंको समझो भई !

In reply to by अभिदेश

शब्दबम्बाळ 18/05/2016 - 10:54
सहमत! :) पहिला परिच्छेद झेपलाच नव्हता वाचल्यावर! :) कमी budget असणारे चित्रपट हि अत्यंत सुंदर बनू शकतात हे गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांकडे पाहून कळून येत! "टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत... आणि अभिनयाच म्हणाल तर सुदैवाने बरेच मराठी अभिनेते हे उत्तम अभिनय करतात! जर कोणी फक्त भरत जाधव किंवा मकरंद चे चित्रपट पहात असेल तर मात्र काही सांगू शकत नाही! :)

In reply to by शब्दबम्बाळ

सतिश गावडे 19/05/2016 - 23:08
"टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत...
मी हा चित्रपट पाहताना चित्रपटगृहात रडलो होतो. अगदी आत जाऊन भिडतो हा चित्रपट.

परीक्षण पेक्षा रसग्रहण म्हणणे योग्य ठरेल.... मला आवडले. तंत्रशुद्धता आणि वास्तव ग्रामीण वातावरण दाखवण्यात 'सैराट' यशस्वी झालाय. अगदी बॉलीवूड प्रमाणे चकचकीत आणि प्रेझेंटेबल. कथा, गाणी, सादरीकरण सगळाच अप्रतिम. काही मोजके सन्मानीय अपवाद वगळता मराठी चित्रपट हे सगळ्याच आघाड्यावर मागास असतात/होते. हल्ली त्या मानाने बरेच नवीन प्रयोग व्हायला लागले आहेत. चांगले आशादायक बदल घडू लागले आहेत. जुन्या तमाशापटांतले ग्रामीण वातावरण खरे वाटायचे. पण नंतर लक्ष्या, कोठारे, सुषमा शिरोमणी वै. च्या चित्रपटातील ग्रामीण वातावरण तद्दन खोटे, भंपक होते. तू म्हणतेस तसं पडदे-बीडदे लावून केलेले सीन, अतिशय वाईट चित्रीकरण आणि सादरीकरण, टुकार गाणी, पांचट- द्विअर्थी विनोद. 'ओ पावन' अश्या हाका मारत फिरणारी स्कर्ट सारखा तोकडा परकर आणि पोलका अशी वेशभूषा, बकवास केशभूषा आणि भडक मेकप मधील सतत किलकिलाट करणारी नायिका. असह्य......! 'सासू-सून-हळद-कुंकू-चुडा' सारखे रडके चित्रपट घेवून अलका ताई आणि कं. आल्या. काय काय सहन कराव लागल ग या मराठी माय-बाप प्रेक्षकाला. 'मुंबई-पुणे-मुबई' मध्ये स्वप्नील जोशी चांगला वाटला तर नंतर सगळ्या चित्रपटात तोच. हे देवा, किती सहन कराव त्याला.
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं. वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात. यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा. पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं.

... काय म्हणतील!

रातराणी ·

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.