मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्न मधमाश्या आणि मिपा मोहोळ

नाखु ·

सुखी 07/05/2016 - 11:21
नाखु काका, पुण्यामधे खात्रीशीर आंबे हवे असतील तर, १. डामरी आंबेवाले (देवगड हापुस व पायरी) २. शिवमोहन आंबेवाले (रत्नांगिरी हापुस व पायरी) थेट कोकणातुन आंबे येतात आणि नैसर्गिक रित्या पिकवले जातात. दुकानाची जागा व संपर्क क्रमांका साठी व्यनी करा. ही जाहिरात नाही, मी स्वता: त्याच्याकडुन खरेदी करतो. चांगला अनुभव आलाय म्हणुन शेअर करतोय.

In reply to by सुखी

सुखी 08/05/2016 - 09:14
१. डामरी आंबेवाले (देवगड हापुस व पायरी) टिळक स्मारक मंदीर, टिळक रोड च्या समोर व्हाईट हाउस म्हणुन बिल्डींग आहे तिथेच. ९४२०१३९९२७ २. शिवमोहन आंबेवाले (रत्नांगिरी हापुस व पायरी) स्रुष्टी सोसाईटी, कोथरुड पुणे. ९८५०९५६६८१

In reply to by प्रचेतस

नाखु 07/05/2016 - 12:28
शेती उत्पादकाचा अणभव विकत घ्यायची ईच्छा दुसरे काय? पुढील आंबे नेहमीच्या आंबेवाल्याकडून... अति. अवाम्तर : मनोबा कुठे आहे पुढची प्र्श्नपत्रीका तयार करायची आहे
नाखुनअंकल, तुम्हारा चुक्याच
होय मान्य आहे. अंगठे धरलेला नाखु

मी तुमच्याजागी असते तर.. "सैराट आवडला नाही.. गाणी तर भिकार आहेत अगदी.." असं ती आंबेवाली बाई म्हणत होती बुवा.. असं तजोंना जाऊन सांगितलं असतं.. आख्खा स्टॉल तुमच्यानावे करुन त्या बाई संन्यास घ्यायला गेल्या असत्या!! ह.घ्या हो तजो!!

In reply to by पिलीयन रायडर

प्रचेतस 07/05/2016 - 14:18
पिक्चर पाहिला नाही म्हणून त्याबद्दल मत नाही पण गाणी ऐकलीत आणि ती भिकार आहेत असे मी देखील म्हणतो.

In reply to by प्रचेतस

नीलमोहर 07/05/2016 - 14:27
चित्रपटाचे माहित नाही, पण गाणी सुरेख, श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहेत की, तुम्हास गोग्गोड प्रेमगीते आवडत नाहीत का?

In reply to by नीलमोहर

प्रचेतस 07/05/2016 - 14:38
आम्हाला मुळात अगदी ठराविक सोडून (उदा, गीतरामायण, राज कपूरचा सुवर्णकाळ वगळता) गाणीच आवडत नाहीत. त्यात सैराटमधली खरंच डोक्याला ताप देणारी वाटली.

नीलमोहर 07/05/2016 - 14:21
तुम्ही त्यांना असेही म्हणू शकला असता की पैसे घेतांना व्यवस्थित मोजून घेता ना, एक-दोन नोटा कुणी खराब, फाटलेल्या दिल्या तर गुपचूप घेतले असते का, मग आम्हीही रीतसर भावाने पैसे देऊन वस्तू घेतो त्यातही खराब का म्हणून घ्यावी ? कालच केक घेतले होते, त्यांना चक्क बुरशी लागली होती, मग फक्त वीस रूपये किंमतीचे केकही बदलून घेतले (अर्थात बदलून दुसरी वस्तू घेतली, केक नको म्हटलं आता :)

भंकस बाबा 07/05/2016 - 15:58
एक मोलाचा सल्ला देतो. देवगड़ हापुस म्हणुन मार्च एप्रिल मधे कोणी पुण्यामुंबईत आंबा विकत असेल तर 99% त्याच्याकडे संशयाने बघा. ह्या वेळेला हां सर्व आंबा मध्यपूर्वेला जातो. तुमच्या गळ्यात चिपळूण, रत्नागिरिचा हापुस मारला जातो. रत्नागिरीवाले सहमत नाही होणार कदाचित् पण जो जगप्रसिद्ध देवगड़ हापुस आहे तो फ़क्त आणि फ़क्त देवगड़मधे कातळावर उगवलेला असतो. ह्या असली आंब्याची चव जो चाखेल तो पुन्हा दुसऱ्या आंब्याकडे सहसा बघत नाही. तुम्ही एखादा खात्रीचा माणूस पकड़ा, थोड़े पैसे जास्त जातील पण अमृततुल्य चव मिळेल.

अजया 07/05/2016 - 17:43
आपला मिपाकर काव्यसम्राट श्री श्री श्री लिलाध्राला सांगून बघा.तो कोकणातून खात्रीचे आंबे घरपोच देण्याची व्यवस्था करुन देतो.पण चार डझन घ्यावे लागतात.मला तितके नको असल्याने घेता घेता राहिले परवा :(

इथे बेंगलोरमध्ये ही हातगाड्यावरच्या फळविक्रेत्यांकडुन असा अनुभव आला होता.त्यामुळे आजकाल मॉलमधुनच फळे वगैरे आणतो भले चार पैसे जास्त जातात पण प्रत्येक फळ निवडुन तर घेता येते.

मुळात मला हापुसच ओवररेटेड वाटतो प्रकार वैयक्तिक दृष्ट्या, नो ऑफेंस टु एनी वन एंड एस्पेशली टु नाखु काका. अव्वाच्या सव्वा भाव देऊन खाण्यालायक हापुस मधे काही आहे असे मला तरी वाटत नाही. चवी आपण निपजलो वाढलो त्या जागेच्या भुगोल अन ऋतुमानाप्रमाणे डेवलप होतात त्यामुळे कोणाला हापुस उत्तम वाटू शकतो कोणाला ओवररेटेड. ही माझी वैयक्तिक मते आहेत अन नाखु काका तुमचे नाव अन धागा पाहून हक्काने मांडलेली आहेत, धन्यवाद.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 17/05/2016 - 16:25
मुळात मला हापुसच ओवररेटेड वाटतो साष्टांग नमस्कार घ्यावा. असहमती. तीव्र असहमती. अगदीच तीव्र असहमती. :)

ही आंबे विकणारे लोक विशेषत: अस्सल रत्नागिरी वैगेरे म्हणत गळ्यात पडणारे लोक लैच डोक्यात जातात. एकतर कुत्र्याच्या छत्री सारखे ते अचानक उगवतात आणि ते लोक स्वत:ला लैच ग्रेट सेल्समन आणि घेणार्याला बावळट समजतात. असल्या लोकांना टाळण्यासाठी आंबा मोहोत्सव सारख्या ठिकाणी अजिबात जाऊ नये. त्या पेक्षा आपला जो नेहमीचा फळवला असेल त्याच्या कडुनच मुकाट पणे आंबे घ्यावे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आदूबाळ 08/05/2016 - 12:47
ही आंबे विकणारे लोक विशेषत: अस्सल रत्नागिरी वैगेरे म्हणत गळ्यात पडणारे लोक लैच डोक्यात जातात. एकतर कुत्र्याच्या छत्री सारखे ते अचानक उगवतात आणि ते लोक स्वत:ला लैच ग्रेट सेल्समन आणि घेणार्याला बावळट समजतात.
यातला एक उपप्रकार म्हणजे आंब्याचा सीझनल बिजनेस करणारे ओळखीतले काका/काकू.

अभ्या.. 08/05/2016 - 18:43
नाखुन्स आमच्या इथल्या महोत्सवात कार्बाइडच्या पुड्या ठेवलेल्या आंब्याच्या पेट्या सापडल्या. त्याचे फोटो पण आले पेपरात. रीतसर चौकशीअंती काहीच नाही असे निष्पन्न पण झाले. लहानपणी तोतापुरी कापून खायला आवडायचा पण सध्या आप्ल्याला कुठ्लाच आंबा आवडत नाही, हापूस म्हणून एकदा खाल्ला एकाकडे तेंव्हापासून जी तिडीक बसलीय बास्स. चुकुन माकून कधी स्लाइस पिईन तेवढेच.

जव्हेरगंज 08/05/2016 - 19:07
पेटेक्स लेख! लै आवाडला !! तुमच्या 'अजब' विडंबणांपेक्षा (जी कायम डोक्यावरुन जातात) हा लेख किमान समजला तरी! मस्त मिश्किली !! आंबे ही पिकणारी गोष्ट आहे! असो!

सुबोध खरे 09/05/2016 - 10:20
आंबे घेण्याची माझी पद्धत निराळी आहे. मी जवळच्या विक्रेत्याकडून आंबे घेतो. तीन वर्षापूर्वी मोसमाच्या सुरुवातीला एका फळवाल्याकडे गेलो आणी त्याला सांगितले मी भाव करणार नाही पण माल खराब निघाला तर परत तुझ्या दुकानात पाऊल ठेवणार नाही. पहिल्या वर्षी त्याने उत्तम फळे दिली यानंतर पुढच्या वर्षी आणी या वर्षी तो स्वतः मला शोधत आला. साधारण बाजारात भाव करून मी पाहतो म्हणजे हा माणूस आपल्याला फसवत नाही हे समजून येते. मला ५० रुपये डझनाला महाग मिळाले तरी चालतात परंतु फळ नेहमीच उत्कृष्ट असते हा माझा ३ वर्षाचा अनुभव आहे. यंदा पहिलाच आंबा खराब निघाला त्याने काही न बोलता दुसरा आंबा दिला यानंतर एकही फळ खराब निघालेले नाही. गेली तीन वर्षे मी सर्वात उत्तम फळ असलेले आंबे खात आलो आहे तेही जवळजवळ बाजार भावालाच.हाच ग्राहक आपल्याकडे परत परत येईल या विश्वासाची हि किंमत आहे. तुम्ही फळ्वाल्याकडे पन्नास रुपयांनी भाव पाडून मागितला कि एखादा तरी आंबा हमखास खराब निघतो( तेवढी हातचलाखी त्यांनी शिकलेली असतेच). आंबा उत्सवातील माझा अनुभव अतिशय वाईट निघाला तेंव्हा आता तेथे जाणे नाही. यातील एक "गणित" पण असे आहे ३ इंच व्यासाचा आंबा ३०० रूपये डझन ४ इंच व्यासाचा ४०० रुपये डझन आणि ५ इंच व्यासाचा ५०० रुपये डझन भावाने घेतला तर प्रत्यक्षात मिळणार्या रसाचे गुणोत्तर २२ : ५० : १०१. ५ असे पडते म्हणजे ६६% किमत जास्त मोजून तुम्हाला पाचपट जास्त गर/रस मिळतो. यास्तव मी नेहमी ३०० रुपये डझनांनी आंबे घेण्यापेक्षा त्याच तीनशे रुपयात येणारे ७ आंबे ( पाचशे रुपये डझन वाले) घेईन पण मला त्यात रस अडीचपट जास्त मिळेल. गणितज्ञानी हिशेब करून पाहावा.

आनन्दा 09/05/2016 - 13:17
बाकी नाखुकाका, ते नाव "वानिवडेकर" आहे. मी काल जाऊन बघून आलो. माझी बायको तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे ह. घ्या, अवांतर, या निमित्ताने आंब्याची इरसाल गिर्‍हाईके, या विषयावर एक जिलबी पाडावी म्हणतो. बघू जमते का ते.

नाखु 16/05/2016 - 09:50
प्रतिसादकर्त्यांचे आणि सुजाण वाचकांचे धन्यवाद. कंपनीतील एक स्नेही गेली ५-६ वर्षे थेट खात्रीशीर देवगड हापुस कंपनीत आणून विकत आहे त्याचे कडून्च घेतला. आणि र्सा स्वाद करताना मुलांच्या चेहर्यावरील अतीव आनंद-तृप्ती पाहून आधिच्या फसवणुक-बोच-पताकातून मुक्त झालो. वरील खरेदी ही त्याच मित्राने यावेळेला बराच उशीरा आंबे येतील असे सांगीतले, अक्षयतृतीयेला दुसरीकडून घ्या असे सांगीतले आणि आम्र महोत्स्वाचा अनुभव गाठीशी असाव म्हणून घेत्ला. (पुन्हा कधी घेईल असे कधी वाटत नाही) आंबा महोत्स्वातील लोकांना आपण केलेल्या फसवणुकीने आपलेच नुकसान करून घेत आहे असे कधी वाटत नाही काय? पुन्हा धन्य्वाद नाखु

चौकटराजा 17/05/2016 - 15:26
बाकी आपला जल्मच रत्नांग्रीचा . त्या आम्ब्याचे आम्हाला काय कवतिक ? पण जिथे कुठे र्थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री असते तिथे एक तरी वस्तू मंडईपेक्षा स्वस्त असते का....... ? एक तर शेतकरी व्यापार्‍या इतकाच लबाड आहे किंवा अशी स्किम जिथे असेल ते शेतकरी नव्हे व्यापारीच असतात.. मग आंबा असो की मेथी फणस असो की कांदा.

सुखी 07/05/2016 - 11:21
नाखु काका, पुण्यामधे खात्रीशीर आंबे हवे असतील तर, १. डामरी आंबेवाले (देवगड हापुस व पायरी) २. शिवमोहन आंबेवाले (रत्नांगिरी हापुस व पायरी) थेट कोकणातुन आंबे येतात आणि नैसर्गिक रित्या पिकवले जातात. दुकानाची जागा व संपर्क क्रमांका साठी व्यनी करा. ही जाहिरात नाही, मी स्वता: त्याच्याकडुन खरेदी करतो. चांगला अनुभव आलाय म्हणुन शेअर करतोय.

In reply to by सुखी

सुखी 08/05/2016 - 09:14
१. डामरी आंबेवाले (देवगड हापुस व पायरी) टिळक स्मारक मंदीर, टिळक रोड च्या समोर व्हाईट हाउस म्हणुन बिल्डींग आहे तिथेच. ९४२०१३९९२७ २. शिवमोहन आंबेवाले (रत्नांगिरी हापुस व पायरी) स्रुष्टी सोसाईटी, कोथरुड पुणे. ९८५०९५६६८१

In reply to by प्रचेतस

नाखु 07/05/2016 - 12:28
शेती उत्पादकाचा अणभव विकत घ्यायची ईच्छा दुसरे काय? पुढील आंबे नेहमीच्या आंबेवाल्याकडून... अति. अवाम्तर : मनोबा कुठे आहे पुढची प्र्श्नपत्रीका तयार करायची आहे
नाखुनअंकल, तुम्हारा चुक्याच
होय मान्य आहे. अंगठे धरलेला नाखु

मी तुमच्याजागी असते तर.. "सैराट आवडला नाही.. गाणी तर भिकार आहेत अगदी.." असं ती आंबेवाली बाई म्हणत होती बुवा.. असं तजोंना जाऊन सांगितलं असतं.. आख्खा स्टॉल तुमच्यानावे करुन त्या बाई संन्यास घ्यायला गेल्या असत्या!! ह.घ्या हो तजो!!

In reply to by पिलीयन रायडर

प्रचेतस 07/05/2016 - 14:18
पिक्चर पाहिला नाही म्हणून त्याबद्दल मत नाही पण गाणी ऐकलीत आणि ती भिकार आहेत असे मी देखील म्हणतो.

In reply to by प्रचेतस

नीलमोहर 07/05/2016 - 14:27
चित्रपटाचे माहित नाही, पण गाणी सुरेख, श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहेत की, तुम्हास गोग्गोड प्रेमगीते आवडत नाहीत का?

In reply to by नीलमोहर

प्रचेतस 07/05/2016 - 14:38
आम्हाला मुळात अगदी ठराविक सोडून (उदा, गीतरामायण, राज कपूरचा सुवर्णकाळ वगळता) गाणीच आवडत नाहीत. त्यात सैराटमधली खरंच डोक्याला ताप देणारी वाटली.

नीलमोहर 07/05/2016 - 14:21
तुम्ही त्यांना असेही म्हणू शकला असता की पैसे घेतांना व्यवस्थित मोजून घेता ना, एक-दोन नोटा कुणी खराब, फाटलेल्या दिल्या तर गुपचूप घेतले असते का, मग आम्हीही रीतसर भावाने पैसे देऊन वस्तू घेतो त्यातही खराब का म्हणून घ्यावी ? कालच केक घेतले होते, त्यांना चक्क बुरशी लागली होती, मग फक्त वीस रूपये किंमतीचे केकही बदलून घेतले (अर्थात बदलून दुसरी वस्तू घेतली, केक नको म्हटलं आता :)

भंकस बाबा 07/05/2016 - 15:58
एक मोलाचा सल्ला देतो. देवगड़ हापुस म्हणुन मार्च एप्रिल मधे कोणी पुण्यामुंबईत आंबा विकत असेल तर 99% त्याच्याकडे संशयाने बघा. ह्या वेळेला हां सर्व आंबा मध्यपूर्वेला जातो. तुमच्या गळ्यात चिपळूण, रत्नागिरिचा हापुस मारला जातो. रत्नागिरीवाले सहमत नाही होणार कदाचित् पण जो जगप्रसिद्ध देवगड़ हापुस आहे तो फ़क्त आणि फ़क्त देवगड़मधे कातळावर उगवलेला असतो. ह्या असली आंब्याची चव जो चाखेल तो पुन्हा दुसऱ्या आंब्याकडे सहसा बघत नाही. तुम्ही एखादा खात्रीचा माणूस पकड़ा, थोड़े पैसे जास्त जातील पण अमृततुल्य चव मिळेल.

अजया 07/05/2016 - 17:43
आपला मिपाकर काव्यसम्राट श्री श्री श्री लिलाध्राला सांगून बघा.तो कोकणातून खात्रीचे आंबे घरपोच देण्याची व्यवस्था करुन देतो.पण चार डझन घ्यावे लागतात.मला तितके नको असल्याने घेता घेता राहिले परवा :(

इथे बेंगलोरमध्ये ही हातगाड्यावरच्या फळविक्रेत्यांकडुन असा अनुभव आला होता.त्यामुळे आजकाल मॉलमधुनच फळे वगैरे आणतो भले चार पैसे जास्त जातात पण प्रत्येक फळ निवडुन तर घेता येते.

मुळात मला हापुसच ओवररेटेड वाटतो प्रकार वैयक्तिक दृष्ट्या, नो ऑफेंस टु एनी वन एंड एस्पेशली टु नाखु काका. अव्वाच्या सव्वा भाव देऊन खाण्यालायक हापुस मधे काही आहे असे मला तरी वाटत नाही. चवी आपण निपजलो वाढलो त्या जागेच्या भुगोल अन ऋतुमानाप्रमाणे डेवलप होतात त्यामुळे कोणाला हापुस उत्तम वाटू शकतो कोणाला ओवररेटेड. ही माझी वैयक्तिक मते आहेत अन नाखु काका तुमचे नाव अन धागा पाहून हक्काने मांडलेली आहेत, धन्यवाद.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 17/05/2016 - 16:25
मुळात मला हापुसच ओवररेटेड वाटतो साष्टांग नमस्कार घ्यावा. असहमती. तीव्र असहमती. अगदीच तीव्र असहमती. :)

ही आंबे विकणारे लोक विशेषत: अस्सल रत्नागिरी वैगेरे म्हणत गळ्यात पडणारे लोक लैच डोक्यात जातात. एकतर कुत्र्याच्या छत्री सारखे ते अचानक उगवतात आणि ते लोक स्वत:ला लैच ग्रेट सेल्समन आणि घेणार्याला बावळट समजतात. असल्या लोकांना टाळण्यासाठी आंबा मोहोत्सव सारख्या ठिकाणी अजिबात जाऊ नये. त्या पेक्षा आपला जो नेहमीचा फळवला असेल त्याच्या कडुनच मुकाट पणे आंबे घ्यावे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आदूबाळ 08/05/2016 - 12:47
ही आंबे विकणारे लोक विशेषत: अस्सल रत्नागिरी वैगेरे म्हणत गळ्यात पडणारे लोक लैच डोक्यात जातात. एकतर कुत्र्याच्या छत्री सारखे ते अचानक उगवतात आणि ते लोक स्वत:ला लैच ग्रेट सेल्समन आणि घेणार्याला बावळट समजतात.
यातला एक उपप्रकार म्हणजे आंब्याचा सीझनल बिजनेस करणारे ओळखीतले काका/काकू.

अभ्या.. 08/05/2016 - 18:43
नाखुन्स आमच्या इथल्या महोत्सवात कार्बाइडच्या पुड्या ठेवलेल्या आंब्याच्या पेट्या सापडल्या. त्याचे फोटो पण आले पेपरात. रीतसर चौकशीअंती काहीच नाही असे निष्पन्न पण झाले. लहानपणी तोतापुरी कापून खायला आवडायचा पण सध्या आप्ल्याला कुठ्लाच आंबा आवडत नाही, हापूस म्हणून एकदा खाल्ला एकाकडे तेंव्हापासून जी तिडीक बसलीय बास्स. चुकुन माकून कधी स्लाइस पिईन तेवढेच.

जव्हेरगंज 08/05/2016 - 19:07
पेटेक्स लेख! लै आवाडला !! तुमच्या 'अजब' विडंबणांपेक्षा (जी कायम डोक्यावरुन जातात) हा लेख किमान समजला तरी! मस्त मिश्किली !! आंबे ही पिकणारी गोष्ट आहे! असो!

सुबोध खरे 09/05/2016 - 10:20
आंबे घेण्याची माझी पद्धत निराळी आहे. मी जवळच्या विक्रेत्याकडून आंबे घेतो. तीन वर्षापूर्वी मोसमाच्या सुरुवातीला एका फळवाल्याकडे गेलो आणी त्याला सांगितले मी भाव करणार नाही पण माल खराब निघाला तर परत तुझ्या दुकानात पाऊल ठेवणार नाही. पहिल्या वर्षी त्याने उत्तम फळे दिली यानंतर पुढच्या वर्षी आणी या वर्षी तो स्वतः मला शोधत आला. साधारण बाजारात भाव करून मी पाहतो म्हणजे हा माणूस आपल्याला फसवत नाही हे समजून येते. मला ५० रुपये डझनाला महाग मिळाले तरी चालतात परंतु फळ नेहमीच उत्कृष्ट असते हा माझा ३ वर्षाचा अनुभव आहे. यंदा पहिलाच आंबा खराब निघाला त्याने काही न बोलता दुसरा आंबा दिला यानंतर एकही फळ खराब निघालेले नाही. गेली तीन वर्षे मी सर्वात उत्तम फळ असलेले आंबे खात आलो आहे तेही जवळजवळ बाजार भावालाच.हाच ग्राहक आपल्याकडे परत परत येईल या विश्वासाची हि किंमत आहे. तुम्ही फळ्वाल्याकडे पन्नास रुपयांनी भाव पाडून मागितला कि एखादा तरी आंबा हमखास खराब निघतो( तेवढी हातचलाखी त्यांनी शिकलेली असतेच). आंबा उत्सवातील माझा अनुभव अतिशय वाईट निघाला तेंव्हा आता तेथे जाणे नाही. यातील एक "गणित" पण असे आहे ३ इंच व्यासाचा आंबा ३०० रूपये डझन ४ इंच व्यासाचा ४०० रुपये डझन आणि ५ इंच व्यासाचा ५०० रुपये डझन भावाने घेतला तर प्रत्यक्षात मिळणार्या रसाचे गुणोत्तर २२ : ५० : १०१. ५ असे पडते म्हणजे ६६% किमत जास्त मोजून तुम्हाला पाचपट जास्त गर/रस मिळतो. यास्तव मी नेहमी ३०० रुपये डझनांनी आंबे घेण्यापेक्षा त्याच तीनशे रुपयात येणारे ७ आंबे ( पाचशे रुपये डझन वाले) घेईन पण मला त्यात रस अडीचपट जास्त मिळेल. गणितज्ञानी हिशेब करून पाहावा.

आनन्दा 09/05/2016 - 13:17
बाकी नाखुकाका, ते नाव "वानिवडेकर" आहे. मी काल जाऊन बघून आलो. माझी बायको तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे ह. घ्या, अवांतर, या निमित्ताने आंब्याची इरसाल गिर्‍हाईके, या विषयावर एक जिलबी पाडावी म्हणतो. बघू जमते का ते.

नाखु 16/05/2016 - 09:50
प्रतिसादकर्त्यांचे आणि सुजाण वाचकांचे धन्यवाद. कंपनीतील एक स्नेही गेली ५-६ वर्षे थेट खात्रीशीर देवगड हापुस कंपनीत आणून विकत आहे त्याचे कडून्च घेतला. आणि र्सा स्वाद करताना मुलांच्या चेहर्यावरील अतीव आनंद-तृप्ती पाहून आधिच्या फसवणुक-बोच-पताकातून मुक्त झालो. वरील खरेदी ही त्याच मित्राने यावेळेला बराच उशीरा आंबे येतील असे सांगीतले, अक्षयतृतीयेला दुसरीकडून घ्या असे सांगीतले आणि आम्र महोत्स्वाचा अनुभव गाठीशी असाव म्हणून घेत्ला. (पुन्हा कधी घेईल असे कधी वाटत नाही) आंबा महोत्स्वातील लोकांना आपण केलेल्या फसवणुकीने आपलेच नुकसान करून घेत आहे असे कधी वाटत नाही काय? पुन्हा धन्य्वाद नाखु

चौकटराजा 17/05/2016 - 15:26
बाकी आपला जल्मच रत्नांग्रीचा . त्या आम्ब्याचे आम्हाला काय कवतिक ? पण जिथे कुठे र्थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री असते तिथे एक तरी वस्तू मंडईपेक्षा स्वस्त असते का....... ? एक तर शेतकरी व्यापार्‍या इतकाच लबाड आहे किंवा अशी स्किम जिथे असेल ते शेतकरी नव्हे व्यापारीच असतात.. मग आंबा असो की मेथी फणस असो की कांदा.
अनुभव आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा "नाही नाही ही कुठलीही प्रश्न मंजुषा नाही की सैराट बद्दल महाचर्चासाठी काढ्लेला धागा नाही.

यथा शास्त्रप्रमाणेनं...

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by विजय पुरोहित

पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते. बुवेश माझ्या मुंजीत तरी हे घडलेलं नाही. क्वचित कुठेतरी घडलेलं असेल णून सर्वा धर्म येडा समजायची गरज नाही.

In reply to by विजय पुरोहित

पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते हे कुठे पाहिलेत. किरकोळ घडत असेल हिंदु धर्मात. बाकी प्रसिद्ध धर्मांचे पाहिलेत काय?

In reply to by विजय पुरोहित

जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. हे कुठे घडले? माझ्या तरी पाहण्यात नाही. असो. जर तुम्ही पाहिले असेल तर त्यांना समजावून सांगणे हा पर्याय आहे. उगाच कुठे तरी क्षुल्लक घडलेल्या घटनांसाठी पुरा हिंदु धर्म जबाबदार धरू नये.

यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे? @बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का? @कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे? @पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे? इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा हे सर्व मानवी स्वार्थ आहे जो प्रत्येक व्यवसायात दिसून येतो. त्याला केवळ हिंदु धर्माशी निगडीत करु नका ही विनंती.

In reply to by विजय पुरोहित

हिंदूधर्माला मी यात कुठेही आणलेलं नाहिये. तुम्हीही आणू नका. धन्यवाद. तसेच हा काथ्याकूट नाही. पुनश्च धन्यवाद.

In reply to by अत्रुप्त आत्मा

वा! ठीक आहे की मौजीबंधन हिंदु धर्माशी निगडीत नाही ते!!! नवीनच माहिती कळली हो बुवा!!! आभार आपले!!!

In reply to by विजय पुरोहित

असो. इतके एकेरीवर येणार असाल तर जौ देत! आम्ही पण प्रतिसाद नै देत! माझं काय बिघडतंय! तुमच्याच व्यवसायाचे तीनतेरा वाजवताय! खिक्क!!!

In reply to by विजय पुरोहित

बुवा एक प्रामाणिक माणूस आहे. आपल्याच व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते. मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही. पण यापुढे खास बुवाकडून पूजा पाठ करून घेतला जाईल.

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

भीपि सर... तुम्हाला पाहीजे तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा बांधून घ्या. हरकत नाही. कसे आहे? आपण जो व्यवसाय करतो त्याच्या नीतिमत्वांशी थोडे तरी प्रामाणिक असावे. असो...

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

DEADPOOL 03/05/2016 - 07:29
बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>>>>>> आपल्या बाजूने बोलणारे सगळे प्रामाणिक असतात. व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते.>>>>>>>> उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का? मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही.>>>>>>>>> यावरून आपले धर्मविचार कळून येतात.

In reply to by DEADPOOL

@उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का?››› नाहीच चालणार . मी काही अंध:श्रद्धेवर प्रवचन देत नाहिये. उलट श्रद्धाच लबाडीनी पाऴतात, आणी तिचा वापर करुन दुसय्रांचा छळ करतात. हे दाखवतोय.

"हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा यापेक्षा त्या पार्टीला "अरेबाबा हे सगळे पूजाविधी फेक आहेत. ते नाही केले तरी काही बिघडणार नाही!" हे सांगणं जास्त समयोचित नाहि का? तसंही यातूनच जास्त अपेक्षित समाजप्रबोधन घडेल नाही?

DEADPOOL 02/05/2016 - 23:14
बुआ हजारदा विचारलं आधुनिक सत्यनारायण कसा घालतात? म्हणजे नेहमीसारखा घरी घालतात कि 'काशी' घालतात? काशी- काशीक्षेत्र गैरसमज नकोत!

DEADPOOL 02/05/2016 - 23:30
बुआ जर समजा आधुनिक सत्यनारायण 'घालताना' तुमच्या ग्राहकांना जर उशीर होत असेल तर तुम्ही काय करतात? जर एखाद्या क्लायंटने कमी दक्षिणा दिली तर तुम्ही काय करतात? बरं टम्रेल, बुलुक, पुचुक ही तुमच्या आधुनिक सत्यनारायनातील खास मंत्रावळी का?

DEADPOOL 02/05/2016 - 23:35
बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर लगेच, तुझा हेतू कऴला . अता तुला या मुद्द्यावर मी एकही प्रतिसाद देणार नाही, असे म्हणतात का?

In reply to by DEADPOOL

नाव आडनाव 03/05/2016 - 10:57
बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर वडिलांनी ??? इथे वडील कसे आले? जरा आवरा साहेब ...

In reply to by DEADPOOL

डुआयडी ठेव णाय्रा भेकडांची कुठल्याच पातऴीवर दखल घेतली जाणार नाही,.त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करायचाही प्रश्नच नाही . मग ते स्वत:ला काहिही समजोत. असतात शिखंडीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

DEADPOOL 03/05/2016 - 12:20
हे दु आयडी वाल्यांविषयी असल्याने आम्हास वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. असो आमचे बुआ भीष्माचार्यासारखे धारातीर्थी पडले तर नाहीत.

DEADPOOL 02/05/2016 - 23:40
पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो!>>>>>>>> बुआ मग ज्यांना हे पटत नाही त्यानी 'पाक'स्थानात जायला हवं असं आमच प्रांजल मत आहे

कंजूस 03/05/2016 - 07:19
बुवांनी त्यांच्या व्यवसायातले अनुभव मांडलेत जसे इतर त्यांच्या दुसय्राकोणत्या संदर्भातले मांडतात.मिपा लेखमाला पाहा.बारीकसारीक नियमांवरून काहीजण वाद घालतात. सहमत.

In reply to by प्रचेतस

नाखु 03/05/2016 - 09:52
अता तुम्ही नवकाव्याकडे वळा पाहू !!! ता.क. भावविष्वचे पुढील भाग कधी???

In reply to by तुषार काळभोर

हरकतंही नाही. कारण त्याची लायकताही असते. इथे लायकता असण्याचाही प्रश्न नाहिये. जी आहे ती सोयच आहे. त्याची धर्माचा आधार घेऊन जाणिवपूर्वक गैरसोय करणाय्रांचा पंचनामा मांडावा.... म्हणून हे लिहिलय

कपिलमुनी 03/05/2016 - 12:23
साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात
हजारो वर्षापूर्वी एक योगी एका जंगलात राहत होता . तिथे तो एक गुरुकुल चालवत असतो . वीस एक शिष्यगण त्याच्या जवळ राहून शिक्षण घेत असतात . एके दिवशी एक मांजर गुरु शिकवत असतांना येते . आणि मध्ये मध्ये करू लागते . त्यामुळे शिष्यगण विचलित होतात . मग योगी एका शिष्याला त्या मांजरीला बांधून ठेवायला सांगतो . मग दुसऱ्या दिवशीही असेच होते . परत योगी शिष्याला ,वर्ग चालू असेपर्यंत मांजरीला बांधून ठेवायला सांगतात. मग रोज असे सुरु राहते वर्ग चालू होण्याआधी मांजरीला बांधणे . मग अनेक वर्ष जातात जुने शिष्य गुरु होतात . ते पण मग मांजरीला बांधण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात . मध्ये अनेक वर्ष जातात . आता ते मांजर पण राहत नाही ते गुरु आणि शिष्य पण राहत नाहीत .पण वर्ग चालू होण्यापूर्वी नवीन गुरु नवीन मांजर आणून दारात बांधतात शिष्य विचारतात हे मांजर का बांधले आहे ? गुरु सांगतो ते माहित नाही पण हि आपली परंपरा आहे . तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते . मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो. ( गोष्ट नेटवरून चोप्य पस्ते)

In reply to by कपिलमुनी

तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते . मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो.
››› बुल्स आय! हाच मुद्दा आहे.

In reply to by नाखु

चौकटराजा 04/05/2016 - 07:20
इथे गुद्दा मरण शक्य नाही . फारतर गुद्देसूद स्माएल्या अंगावर सोडता येतील. गुद्दा मारायचा तर कट्टा आला व कट्टा आला की खर्च आला.

अद्द्या 03/05/2016 - 14:06
जर हे सगळं खरं असेल , तर तुम्ही करत असलेला व्यवसाय म्हणजे लोकांची फसवणूक होत नाही का ? जर सगळ्या प्रथा / रूढी / परंपरा या कुठल्या न कुठल्या अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरु झाल्या असतील . तर एकुणातच सगळेच "पंडित " "बुवा" "भडजी " हे शुद्ध फसवणूक करती आहेत सगळ्यांची असं म्हणताय का तुम्ही ? याच प्रथांच्या नावाखाली घडलेले किस्से सांगण्यासारखे खूप आहेत , पण विषयांतर होईल.

In reply to by अद्द्या

शाम भागवत 03/05/2016 - 14:26
मला वाटले की एक गुरूजी लिहित आहेत तर, लक्ष्मीपूजन का करतात? त्यामागे कोणता हेतू असतो? नववधूला लक्ष्मी का समजायचे? वगैरे कळेल म्हणून वाचायला घेतले तर.. जाऊ दे.

In reply to by अद्द्या

कपिलमुनी 03/05/2016 - 14:27
सगळ्या प्रथा अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरू झाल्या नाहीत. हिंदू धर्मामधल्या ज्या प्रथा आहेत त्या पुराणांमध्ये , ग्रंथांमध्ये लिहिल्या आहेत. त्या प्रमाणे त्या केल्या जातात. ज्यांचा या गोष्टीवर ( देवावर आणि कर्मकांडावर) विश्वास आहे ते या गोष्टी करतात. कोणताही पंडित सांगितलेले विधी करत असतो. यात फसवणूक कुठे आली ?

In reply to by कपिलमुनी

अद्द्या 03/05/2016 - 14:44
धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
इथून आली , कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलंय म्हणून ते अंतिम सत्य असतं का ? एखादी पद्धत /परंपरा त्या काळात "साधी व्यवहाराची " म्हणून त्यांनी लिहून ठेवली असेल , आणि आत्ता हे सो कॉल्ड पंडित लोक त्यांना धार्मिक गोष्टींचा मुलामा देऊन असच केलं पाहिजे तसाच केलं पाहिजे म्हणत कैच्याकाय वेळ काढत असतील आणि काही तरी फालतू कारण काढून "धर्मात सांगितलंय " च्या नावाखाली गल्लाभारून "दक्षिणा " उकळत असतील तर ती फसवणूक नाही का ? ( सगळेच बुवा असं करतात म्हणत नाहीये )

In reply to by अद्द्या

टवाळ कार्टा 03/05/2016 - 14:47
असे असेल तर ते तर त्यांच्या पुस्तकाला अंतिम आदेश/डायरेक्ट कायदाच मानतात त्यांना बदलून दाखवा

In reply to by टवाळ कार्टा

अद्द्या 03/05/2016 - 14:50
मी कोणालाही बदलायला सांगत नाहीये , प्रत्येक जण आपापल्या धंद्यात येनकेन प्रकारे चुना लावताच असतो . त्याची वारंवारिता आणि आकार बदलू शकतो एवढंच . मी फक्त विचारतोय , कि हे असं हि असू शकतं का , आणि नसेल तर का

In reply to by अद्द्या

शाम भागवत 03/05/2016 - 14:59
का करायच व कस करायच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. का ते प्रथम समजावून घेऊया. मग कस करायच याला किती महत्व द्यायचे ते कळेलच की. पण कसे करायचे यावरच भर द्यायचा असेल तर फक्त टीआरपी वाढेल.

In reply to by शाम भागवत

अद्द्या 03/05/2016 - 15:19
का करायचं याचं उत्तर आहे तयार , पुस्तकात सांगितलंय , आई वडील - आज्जी आजोबा हे करत होते , आजूबाजूचे करतात , आमच्या गावात हे असं करतात . pick your choice

In reply to by अद्द्या

कपिलमुनी 03/05/2016 - 15:34
या प्रथांच्या मुळाशी जावे लागेल. माझा अंदाज असा: पूर्वी पंचमहाभूतांची पूजा व्ह्यायची. नंतर मातृपूजन,लिंगपूजन सुरू झाले. नंतर पावसासाठी इंद्र , धनधान्यासाठी लक्ष्मी ईई. पूजा सुरू झाल्या ( बहुतांशी मंत्रांमध्ये देवांची स्तुती केली आहे. जेणेकरून त्या प्रसन्न होतील.) मूर्तीपूजा सुरु झाल्यावर त्या मूर्तीची सजावट, तिची स्वच्छता या साठीचे मंत्र तयार झाले. काळानुरूप या पूजा पद्धतीत बदल होत गेले आहेत . मूळ संहीता / ग्रंथ मौखिक परंपरेने जपली जात असल्याने त्यात बरेच प्रथा अ‍ॅड होत गेल्या. तशाच बर्‍याच कालबाह्य काढल्या गेल्या. आजदेखील एखादी गोष्ट कालबाह्य वाटली तर काढून टाकायला हवी. पण लोकांची त्या प्रथा, कर्मकांडावर श्रद्धा आहे. राखी बांधली नाही तर फार फरक पडत नाही, पण बहिणीने राखी बांधली तर आनंद वाटतो , कारण पद्धत, प्रथा , आपल्यामधे हे संस्कार खूप खोल रुजले आहेत. (नंतर सविस्तर लिहिन)

कंजूस 03/05/2016 - 15:01
यावर कधीतरी लिहीन.सध्यातरी बुवा विरुद्ध नवग्रह बोलर असा सामना खेळवला जातोय. यातले कितीजण बिनबुवांचे लग्न उरकणारे आहेत हे पाताळेश्वरालाच म्हैत.

हेच कंजुशकाका एकच मारा पर सॉलीड मारा, भटजी असे करतात , भटजी असे लुटतात असा सुर कायम ऐकु येतो अरे मग कशाला बारशापासुन अगदी वर गेल्ल्यावर सुध्द्दा भटजी लागतो सगळ्याला. तुमचे तुम्ही करा की ही सगळी कामे भटजी शिवाय. आणि भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुन. एक नविन प्रथा करा ना सुरु स्वागतच केलं जाईल.

In reply to by प्रमोद देर्देकर

नाखु 04/05/2016 - 09:16
"उकळ"लेली मस्तानी कशी लागेल चवीला?? काहीही टक्या श्री !!! जा नवी (आण) अत्ता

In reply to by प्रमोद देर्देकर

मोदक 03/05/2016 - 15:52
भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुन हेच लॉजीक पेशंट लोकांना पण लागू होते. डॉक्टर म्हणत नाहीत की माझ्याकडून उपचार करून घ्या म्हणून. तरीपण लोक्स डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेतात, व परत त्याच डॉक्टरचा शक्य होईल त्या ठिकाणी उद्धार करत बसतात.

In reply to by मोदक

संदीप डांगे 03/05/2016 - 16:16
भयंकर फरक आहे. धार्मिक विधी ऐच्छिक व अनावश्यक बाब आहे, तसेच सरकारने भटजींना लायसन्स दिलेले नाही, लायसन्स नसलेले व्यक्ती भटजीगीरी करु शकत नाहीत असा काही दंडक नाही. उपचाराची गरज पेशंटलोकांना हौस म्हणून नसते. त्यामुळे डॉक्टर जर लुबाडत असतील तर त्याविरुद्ध मिळेल तिथे उद्धार करण्याचा हक्क पेशंटला आहेच. तुमच्याकडून अशा सरमिसळीची अपेक्षा नव्हती, सरसकटीकरणाचीही. ;)

कंजूस 03/05/2016 - 18:12
भटजीने आता एकदोन विधिक्रम बदलले अथवा गाळले तरी एवढं मनावर घेऊ नये कारण तेवढ्याने एक दोघांच्या मीपणाला हुशारीला ठेच बसली तरी लग्न काही अवैध ठरत नाही.शिवाय सध्या पुर्वीसारखे एक पिवळ्या कागदावर नोंदणीचे प्रमाणपत्र मिळत नाही परस्पर.त्यासाठी दोनदोन साक्षीदार पॅनकार्ड ओळखपत्रासह सर्वांना निबंधकासमोर हजर राहून सह्या फोटो द्यावे लागतातच.

In reply to by विजय पुरोहित

पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते. बुवेश माझ्या मुंजीत तरी हे घडलेलं नाही. क्वचित कुठेतरी घडलेलं असेल णून सर्वा धर्म येडा समजायची गरज नाही.

In reply to by विजय पुरोहित

पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते हे कुठे पाहिलेत. किरकोळ घडत असेल हिंदु धर्मात. बाकी प्रसिद्ध धर्मांचे पाहिलेत काय?

In reply to by विजय पुरोहित

जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. हे कुठे घडले? माझ्या तरी पाहण्यात नाही. असो. जर तुम्ही पाहिले असेल तर त्यांना समजावून सांगणे हा पर्याय आहे. उगाच कुठे तरी क्षुल्लक घडलेल्या घटनांसाठी पुरा हिंदु धर्म जबाबदार धरू नये.

यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे? @बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का? @कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे? @पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे? इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा हे सर्व मानवी स्वार्थ आहे जो प्रत्येक व्यवसायात दिसून येतो. त्याला केवळ हिंदु धर्माशी निगडीत करु नका ही विनंती.

In reply to by विजय पुरोहित

हिंदूधर्माला मी यात कुठेही आणलेलं नाहिये. तुम्हीही आणू नका. धन्यवाद. तसेच हा काथ्याकूट नाही. पुनश्च धन्यवाद.

In reply to by अत्रुप्त आत्मा

वा! ठीक आहे की मौजीबंधन हिंदु धर्माशी निगडीत नाही ते!!! नवीनच माहिती कळली हो बुवा!!! आभार आपले!!!

In reply to by विजय पुरोहित

असो. इतके एकेरीवर येणार असाल तर जौ देत! आम्ही पण प्रतिसाद नै देत! माझं काय बिघडतंय! तुमच्याच व्यवसायाचे तीनतेरा वाजवताय! खिक्क!!!

In reply to by विजय पुरोहित

बुवा एक प्रामाणिक माणूस आहे. आपल्याच व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते. मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही. पण यापुढे खास बुवाकडून पूजा पाठ करून घेतला जाईल.

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

भीपि सर... तुम्हाला पाहीजे तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा बांधून घ्या. हरकत नाही. कसे आहे? आपण जो व्यवसाय करतो त्याच्या नीतिमत्वांशी थोडे तरी प्रामाणिक असावे. असो...

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

DEADPOOL 03/05/2016 - 07:29
बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>>>>>> आपल्या बाजूने बोलणारे सगळे प्रामाणिक असतात. व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते.>>>>>>>> उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का? मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही.>>>>>>>>> यावरून आपले धर्मविचार कळून येतात.

In reply to by DEADPOOL

@उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का?››› नाहीच चालणार . मी काही अंध:श्रद्धेवर प्रवचन देत नाहिये. उलट श्रद्धाच लबाडीनी पाऴतात, आणी तिचा वापर करुन दुसय्रांचा छळ करतात. हे दाखवतोय.

"हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा यापेक्षा त्या पार्टीला "अरेबाबा हे सगळे पूजाविधी फेक आहेत. ते नाही केले तरी काही बिघडणार नाही!" हे सांगणं जास्त समयोचित नाहि का? तसंही यातूनच जास्त अपेक्षित समाजप्रबोधन घडेल नाही?

DEADPOOL 02/05/2016 - 23:14
बुआ हजारदा विचारलं आधुनिक सत्यनारायण कसा घालतात? म्हणजे नेहमीसारखा घरी घालतात कि 'काशी' घालतात? काशी- काशीक्षेत्र गैरसमज नकोत!

DEADPOOL 02/05/2016 - 23:30
बुआ जर समजा आधुनिक सत्यनारायण 'घालताना' तुमच्या ग्राहकांना जर उशीर होत असेल तर तुम्ही काय करतात? जर एखाद्या क्लायंटने कमी दक्षिणा दिली तर तुम्ही काय करतात? बरं टम्रेल, बुलुक, पुचुक ही तुमच्या आधुनिक सत्यनारायनातील खास मंत्रावळी का?

DEADPOOL 02/05/2016 - 23:35
बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर लगेच, तुझा हेतू कऴला . अता तुला या मुद्द्यावर मी एकही प्रतिसाद देणार नाही, असे म्हणतात का?

In reply to by DEADPOOL

नाव आडनाव 03/05/2016 - 10:57
बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर वडिलांनी ??? इथे वडील कसे आले? जरा आवरा साहेब ...

In reply to by DEADPOOL

डुआयडी ठेव णाय्रा भेकडांची कुठल्याच पातऴीवर दखल घेतली जाणार नाही,.त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करायचाही प्रश्नच नाही . मग ते स्वत:ला काहिही समजोत. असतात शिखंडीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

DEADPOOL 03/05/2016 - 12:20
हे दु आयडी वाल्यांविषयी असल्याने आम्हास वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. असो आमचे बुआ भीष्माचार्यासारखे धारातीर्थी पडले तर नाहीत.

DEADPOOL 02/05/2016 - 23:40
पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो!>>>>>>>> बुआ मग ज्यांना हे पटत नाही त्यानी 'पाक'स्थानात जायला हवं असं आमच प्रांजल मत आहे

कंजूस 03/05/2016 - 07:19
बुवांनी त्यांच्या व्यवसायातले अनुभव मांडलेत जसे इतर त्यांच्या दुसय्राकोणत्या संदर्भातले मांडतात.मिपा लेखमाला पाहा.बारीकसारीक नियमांवरून काहीजण वाद घालतात. सहमत.

In reply to by प्रचेतस

नाखु 03/05/2016 - 09:52
अता तुम्ही नवकाव्याकडे वळा पाहू !!! ता.क. भावविष्वचे पुढील भाग कधी???

In reply to by तुषार काळभोर

हरकतंही नाही. कारण त्याची लायकताही असते. इथे लायकता असण्याचाही प्रश्न नाहिये. जी आहे ती सोयच आहे. त्याची धर्माचा आधार घेऊन जाणिवपूर्वक गैरसोय करणाय्रांचा पंचनामा मांडावा.... म्हणून हे लिहिलय

कपिलमुनी 03/05/2016 - 12:23
साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात
हजारो वर्षापूर्वी एक योगी एका जंगलात राहत होता . तिथे तो एक गुरुकुल चालवत असतो . वीस एक शिष्यगण त्याच्या जवळ राहून शिक्षण घेत असतात . एके दिवशी एक मांजर गुरु शिकवत असतांना येते . आणि मध्ये मध्ये करू लागते . त्यामुळे शिष्यगण विचलित होतात . मग योगी एका शिष्याला त्या मांजरीला बांधून ठेवायला सांगतो . मग दुसऱ्या दिवशीही असेच होते . परत योगी शिष्याला ,वर्ग चालू असेपर्यंत मांजरीला बांधून ठेवायला सांगतात. मग रोज असे सुरु राहते वर्ग चालू होण्याआधी मांजरीला बांधणे . मग अनेक वर्ष जातात जुने शिष्य गुरु होतात . ते पण मग मांजरीला बांधण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात . मध्ये अनेक वर्ष जातात . आता ते मांजर पण राहत नाही ते गुरु आणि शिष्य पण राहत नाहीत .पण वर्ग चालू होण्यापूर्वी नवीन गुरु नवीन मांजर आणून दारात बांधतात शिष्य विचारतात हे मांजर का बांधले आहे ? गुरु सांगतो ते माहित नाही पण हि आपली परंपरा आहे . तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते . मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो. ( गोष्ट नेटवरून चोप्य पस्ते)

In reply to by कपिलमुनी

तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते . मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो.
››› बुल्स आय! हाच मुद्दा आहे.

In reply to by नाखु

चौकटराजा 04/05/2016 - 07:20
इथे गुद्दा मरण शक्य नाही . फारतर गुद्देसूद स्माएल्या अंगावर सोडता येतील. गुद्दा मारायचा तर कट्टा आला व कट्टा आला की खर्च आला.

अद्द्या 03/05/2016 - 14:06
जर हे सगळं खरं असेल , तर तुम्ही करत असलेला व्यवसाय म्हणजे लोकांची फसवणूक होत नाही का ? जर सगळ्या प्रथा / रूढी / परंपरा या कुठल्या न कुठल्या अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरु झाल्या असतील . तर एकुणातच सगळेच "पंडित " "बुवा" "भडजी " हे शुद्ध फसवणूक करती आहेत सगळ्यांची असं म्हणताय का तुम्ही ? याच प्रथांच्या नावाखाली घडलेले किस्से सांगण्यासारखे खूप आहेत , पण विषयांतर होईल.

In reply to by अद्द्या

शाम भागवत 03/05/2016 - 14:26
मला वाटले की एक गुरूजी लिहित आहेत तर, लक्ष्मीपूजन का करतात? त्यामागे कोणता हेतू असतो? नववधूला लक्ष्मी का समजायचे? वगैरे कळेल म्हणून वाचायला घेतले तर.. जाऊ दे.

In reply to by अद्द्या

कपिलमुनी 03/05/2016 - 14:27
सगळ्या प्रथा अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरू झाल्या नाहीत. हिंदू धर्मामधल्या ज्या प्रथा आहेत त्या पुराणांमध्ये , ग्रंथांमध्ये लिहिल्या आहेत. त्या प्रमाणे त्या केल्या जातात. ज्यांचा या गोष्टीवर ( देवावर आणि कर्मकांडावर) विश्वास आहे ते या गोष्टी करतात. कोणताही पंडित सांगितलेले विधी करत असतो. यात फसवणूक कुठे आली ?

In reply to by कपिलमुनी

अद्द्या 03/05/2016 - 14:44
धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
इथून आली , कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलंय म्हणून ते अंतिम सत्य असतं का ? एखादी पद्धत /परंपरा त्या काळात "साधी व्यवहाराची " म्हणून त्यांनी लिहून ठेवली असेल , आणि आत्ता हे सो कॉल्ड पंडित लोक त्यांना धार्मिक गोष्टींचा मुलामा देऊन असच केलं पाहिजे तसाच केलं पाहिजे म्हणत कैच्याकाय वेळ काढत असतील आणि काही तरी फालतू कारण काढून "धर्मात सांगितलंय " च्या नावाखाली गल्लाभारून "दक्षिणा " उकळत असतील तर ती फसवणूक नाही का ? ( सगळेच बुवा असं करतात म्हणत नाहीये )

In reply to by अद्द्या

टवाळ कार्टा 03/05/2016 - 14:47
असे असेल तर ते तर त्यांच्या पुस्तकाला अंतिम आदेश/डायरेक्ट कायदाच मानतात त्यांना बदलून दाखवा

In reply to by टवाळ कार्टा

अद्द्या 03/05/2016 - 14:50
मी कोणालाही बदलायला सांगत नाहीये , प्रत्येक जण आपापल्या धंद्यात येनकेन प्रकारे चुना लावताच असतो . त्याची वारंवारिता आणि आकार बदलू शकतो एवढंच . मी फक्त विचारतोय , कि हे असं हि असू शकतं का , आणि नसेल तर का

In reply to by अद्द्या

शाम भागवत 03/05/2016 - 14:59
का करायच व कस करायच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. का ते प्रथम समजावून घेऊया. मग कस करायच याला किती महत्व द्यायचे ते कळेलच की. पण कसे करायचे यावरच भर द्यायचा असेल तर फक्त टीआरपी वाढेल.

In reply to by शाम भागवत

अद्द्या 03/05/2016 - 15:19
का करायचं याचं उत्तर आहे तयार , पुस्तकात सांगितलंय , आई वडील - आज्जी आजोबा हे करत होते , आजूबाजूचे करतात , आमच्या गावात हे असं करतात . pick your choice

In reply to by अद्द्या

कपिलमुनी 03/05/2016 - 15:34
या प्रथांच्या मुळाशी जावे लागेल. माझा अंदाज असा: पूर्वी पंचमहाभूतांची पूजा व्ह्यायची. नंतर मातृपूजन,लिंगपूजन सुरू झाले. नंतर पावसासाठी इंद्र , धनधान्यासाठी लक्ष्मी ईई. पूजा सुरू झाल्या ( बहुतांशी मंत्रांमध्ये देवांची स्तुती केली आहे. जेणेकरून त्या प्रसन्न होतील.) मूर्तीपूजा सुरु झाल्यावर त्या मूर्तीची सजावट, तिची स्वच्छता या साठीचे मंत्र तयार झाले. काळानुरूप या पूजा पद्धतीत बदल होत गेले आहेत . मूळ संहीता / ग्रंथ मौखिक परंपरेने जपली जात असल्याने त्यात बरेच प्रथा अ‍ॅड होत गेल्या. तशाच बर्‍याच कालबाह्य काढल्या गेल्या. आजदेखील एखादी गोष्ट कालबाह्य वाटली तर काढून टाकायला हवी. पण लोकांची त्या प्रथा, कर्मकांडावर श्रद्धा आहे. राखी बांधली नाही तर फार फरक पडत नाही, पण बहिणीने राखी बांधली तर आनंद वाटतो , कारण पद्धत, प्रथा , आपल्यामधे हे संस्कार खूप खोल रुजले आहेत. (नंतर सविस्तर लिहिन)

कंजूस 03/05/2016 - 15:01
यावर कधीतरी लिहीन.सध्यातरी बुवा विरुद्ध नवग्रह बोलर असा सामना खेळवला जातोय. यातले कितीजण बिनबुवांचे लग्न उरकणारे आहेत हे पाताळेश्वरालाच म्हैत.

हेच कंजुशकाका एकच मारा पर सॉलीड मारा, भटजी असे करतात , भटजी असे लुटतात असा सुर कायम ऐकु येतो अरे मग कशाला बारशापासुन अगदी वर गेल्ल्यावर सुध्द्दा भटजी लागतो सगळ्याला. तुमचे तुम्ही करा की ही सगळी कामे भटजी शिवाय. आणि भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुन. एक नविन प्रथा करा ना सुरु स्वागतच केलं जाईल.

In reply to by प्रमोद देर्देकर

नाखु 04/05/2016 - 09:16
"उकळ"लेली मस्तानी कशी लागेल चवीला?? काहीही टक्या श्री !!! जा नवी (आण) अत्ता

In reply to by प्रमोद देर्देकर

मोदक 03/05/2016 - 15:52
भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुन हेच लॉजीक पेशंट लोकांना पण लागू होते. डॉक्टर म्हणत नाहीत की माझ्याकडून उपचार करून घ्या म्हणून. तरीपण लोक्स डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेतात, व परत त्याच डॉक्टरचा शक्य होईल त्या ठिकाणी उद्धार करत बसतात.

In reply to by मोदक

संदीप डांगे 03/05/2016 - 16:16
भयंकर फरक आहे. धार्मिक विधी ऐच्छिक व अनावश्यक बाब आहे, तसेच सरकारने भटजींना लायसन्स दिलेले नाही, लायसन्स नसलेले व्यक्ती भटजीगीरी करु शकत नाहीत असा काही दंडक नाही. उपचाराची गरज पेशंटलोकांना हौस म्हणून नसते. त्यामुळे डॉक्टर जर लुबाडत असतील तर त्याविरुद्ध मिळेल तिथे उद्धार करण्याचा हक्क पेशंटला आहेच. तुमच्याकडून अशा सरमिसळीची अपेक्षा नव्हती, सरसकटीकरणाचीही. ;)

कंजूस 03/05/2016 - 18:12
भटजीने आता एकदोन विधिक्रम बदलले अथवा गाळले तरी एवढं मनावर घेऊ नये कारण तेवढ्याने एक दोघांच्या मीपणाला हुशारीला ठेच बसली तरी लग्न काही अवैध ठरत नाही.शिवाय सध्या पुर्वीसारखे एक पिवळ्या कागदावर नोंदणीचे प्रमाणपत्र मिळत नाही परस्पर.त्यासाठी दोनदोन साक्षीदार पॅनकार्ड ओळखपत्रासह सर्वांना निबंधकासमोर हजर राहून सह्या फोटो द्यावे लागतातच.
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले.

मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय

पुणे मुंग्रापं ·

NiluMP 02/05/2016 - 18:57
I would like to become member of मुंबई ग्राहक पंचायत, in mumbai. Could you pls gv me address and contact person name.

In reply to by NiluMP

मुंबईत आपण कोणत्या भागात राहता त्याप्रमाणे संपर्क कळविता येईल. मुंबई ग्राहक पंचायतीचे ग्राहक भवनात सर्व माहिती मिळू शकेल. Mumbai Grahak Panchayat Grahak Bhavan, Sant Dnyaneshwar Marg, Behind Cooper Hospital, Vile Parle (West), Mumbai 400 056, INDIA Contact : 022-26281839 / 022-26209319. Fax : 022-26250916. E-mail : mgpanchayat@yahoo.com

सुधारक 01/09/2016 - 21:29
चाळीस वर्षांपूर्वी मी एक स्वयंसेवक म्हणून या चळवळीत सामील झालो होतो. तेव्हा आम्ही तरूण एक ट्रक घेऊन दाणा बंदर भागात जायचो. गहू, डाळी, साखर, तेल वगैरे सामान भरून दादरला बालमोहन शाळेत आणून वजन करून वेगवेगळ्या संघांना पोहोचवायचे काम करायचो. तेव्हा एका वेगळ्या दुनियेची ओळख झाली. या अनुभवाची शिदोरी पुढच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगी पडली.

In reply to by सुधारक

आदूबाळ 01/09/2016 - 21:37
मग माझ्या काही प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकाल काय? बऱ्याच वेळा विचारूनही हा आयडी चालवणारे लोक काही उत्तरं देईना झालेत.

अनन्न्या 02/09/2016 - 18:56
मागणीपत्र ऑनलाईन भरण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत का? सध्या रत्नागिरीला रायगड वितरण केंद्रातून पुरवठा केला जातो. ऑनलाईन मागणीपत्राव्दारे रत्नागिरी विभाग मुंबई केंद्राशी जोडला जाऊ शकतो का? बय्राचदा मागणी केलेल्या वस्तू ज्या मुंबईतील सभासदाना उपलब्ध होतात, त्या न उरल्याने कॅन्सल होतात. त्यामुळे काही चांगल्या वस्तू आमच्यापर्यंत येत नाहीत. मुंबईस्थित नातलगांमुळे तीच वस्तू तिकडे मिळाल्याचे कळते.

NiluMP 02/05/2016 - 18:57
I would like to become member of मुंबई ग्राहक पंचायत, in mumbai. Could you pls gv me address and contact person name.

In reply to by NiluMP

मुंबईत आपण कोणत्या भागात राहता त्याप्रमाणे संपर्क कळविता येईल. मुंबई ग्राहक पंचायतीचे ग्राहक भवनात सर्व माहिती मिळू शकेल. Mumbai Grahak Panchayat Grahak Bhavan, Sant Dnyaneshwar Marg, Behind Cooper Hospital, Vile Parle (West), Mumbai 400 056, INDIA Contact : 022-26281839 / 022-26209319. Fax : 022-26250916. E-mail : mgpanchayat@yahoo.com

सुधारक 01/09/2016 - 21:29
चाळीस वर्षांपूर्वी मी एक स्वयंसेवक म्हणून या चळवळीत सामील झालो होतो. तेव्हा आम्ही तरूण एक ट्रक घेऊन दाणा बंदर भागात जायचो. गहू, डाळी, साखर, तेल वगैरे सामान भरून दादरला बालमोहन शाळेत आणून वजन करून वेगवेगळ्या संघांना पोहोचवायचे काम करायचो. तेव्हा एका वेगळ्या दुनियेची ओळख झाली. या अनुभवाची शिदोरी पुढच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगी पडली.

In reply to by सुधारक

आदूबाळ 01/09/2016 - 21:37
मग माझ्या काही प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकाल काय? बऱ्याच वेळा विचारूनही हा आयडी चालवणारे लोक काही उत्तरं देईना झालेत.

अनन्न्या 02/09/2016 - 18:56
मागणीपत्र ऑनलाईन भरण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत का? सध्या रत्नागिरीला रायगड वितरण केंद्रातून पुरवठा केला जातो. ऑनलाईन मागणीपत्राव्दारे रत्नागिरी विभाग मुंबई केंद्राशी जोडला जाऊ शकतो का? बय्राचदा मागणी केलेल्या वस्तू ज्या मुंबईतील सभासदाना उपलब्ध होतात, त्या न उरल्याने कॅन्सल होतात. त्यामुळे काही चांगल्या वस्तू आमच्यापर्यंत येत नाहीत. मुंबईस्थित नातलगांमुळे तीच वस्तू तिकडे मिळाल्याचे कळते.
गुढी पाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतानी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये सर्वश्री.

आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?

पुणे मुंग्रापं ·

In reply to by mahayog

अशी काही उदाहरणे देता येणार नाहीत, पण आपण लेबल रिडींग (वेष्टन वाचन) ची सवय ठेवलीत तर अशा बऱ्याचशा गोष्टी खरेदीवेळी लक्षात येतात.

नमकिन 25/04/2016 - 08:36
डालडा तत्सम पदार्थ घालतात म्हणे, खरंय का? इतकं मोघम का बरे लिहिले? चिरफाड केली असती तर सामान्य जनता चे काही ध्यानात आले असते.

गवि 25/04/2016 - 08:46
पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते
या वाक्यात "असते" असं पाहिजे. किंवा पुढच्या वाक्यात बदल हवा. लेख आवडला. कारण "डालडा आईस्क्रीम" आणि इतर कायच्याकाय शब्द वापरुन निव्वळ घृणाच उत्पन्न करायला काढलेल्या अजेंडायुक्त फॉरवर्डसपेक्षा योग्य माहिती समोर ठेवली आहे हे आवडलं. सर्व फ्रोजन डेझर्टसमधे हायड्रोजनेटेट व्हेजिटेबल ऑईलच असतं असं नाही. आणि कोलेस्टेरॉलबाबत त्या शुद्द दूधवाल्या डेयरी फॅट्सच घातक असतात (व्हेजिटेबल ऑईलमधे सॅच्युरेटेड फॅट्स नसल्याने फ्रोझन डेझर्ट हा बेटर चॉईस आहे) हेही नोंदवलं पाहिजे.

In reply to by गवि

आधीचा परिच्छेद वाचलात तर नसते का हवे ते लक्षात येईल. याविषयावर मुबई ग्राहक पंचायतीच्याच कार्यकर्त्यांचं मंथन सुरु आहे. अन्न तंत्रज्ञ (फुड टेक्नॉलॉजिस्ट), प्रत्यक्ष या कंपन्या, या विषयातील विशेष तज्ञ यांना संपर्क करुन नक्की यात कोणते प्रमाणीकृत घटक असावेत/नसावेत याबद्दल योग्य माहिती घेण्याचे काम सुरु आहे. पण अशी माहिती खात्रीशिर असल्याशिवाय प्रसिध्द करता येत नाही. तो पर्यंत वेष्टन वाचून आपण आपली काळजी घेतलेली बरी.

In reply to by पुणे मुंग्रापं

गवि 25/04/2016 - 14:07
तुम्हाला योग्य तेच म्हणायचंय पण वाक्यरचना कन्फ्युजिंग झालीय ही वस्तुस्थिती लक्षात आणून देण्याचा उद्देश होता. बाकी कशा शब्दरचनेत मांडायचं हे तुमचं स्वातंत्र्य आहेच.

In reply to by गवि

बाळ सप्रे 25/04/2016 - 15:20
आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे (त्यात दुग्धजन्य क्रीम असावे आणि नेमके हेच ) केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते.. असे वाचावे..

In reply to by पुणे मुंग्रापं

सस्नेह 25/04/2016 - 15:08
त्यामध्ये पण बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट असे प्रकार असतात. पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते. त्यात वनस्पतीजन्य ‘फॅट’/तेल/ हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य फॅट असते.
या वाक्यावरून आईस्क्रीममध्ये नक्की काय असते/नसते याचा गोंधळ होत आहे. कृपया स्पष्ट करा.

क्रेझी 25/04/2016 - 08:53
हम्मा माहिती अर्धवट वाटत आहे शक्य असल्यास स्वसंपादित करून सविस्तर देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. मध्यंतरी व्हॉट्स-अप ला एक पोस्ट फिरत होती त्यामधे 'व्हेजिटेबल ऑईल' असं लिहीलेली आईस्क्रीम्स खाऊ नका त्यात डालडा असते असं वाचण्यात आलं आणि नंतर काहि दिवसांनी 'अमूल' ह्या कंपनीने कोणतीतरी ह्या बाबतीतली केस जिंकली आणि त्यांनी बनविलेलीच आईस्क्रीम्स खा त्यात 'व्हेजिटेबल ऑईल' नाही अशी पण पोस्ट वाचली. ह्यामधे कितपत तथ्य आहे हे कसं कळू शकेल? आणि काहि ठिकाणी जसं की, 'नॅचरल्स', 'राजमंदीर (कोल्हापूरवाले - लाल पेरू आईस्क्रीमवाले)' अशा ठिकाणी जे मिळतं त्यामधे काय पदार्थ असतात हे कसं कळू शकेल?

असंका 25/04/2016 - 09:07
आईस्क्रिम च्या जितक्या पाककृती वाचल्यात , तितक्या सगळ्यात आईस्क्रिम मऊ होण्यासाठी फॅट कंटेंट वाढवणे आणि हवा मिसळणे या दोन गोष्टींना महत्व दिले आहे. आपण म्हणता तसंच- त्यामुळे ते तोंडात बोचत नाही. ही आवश्यक स्टेप आहे, आणि ती गाळली, तर अपेक्षित परीणामांपेक्षा एक वेगळा परीणाम मिळेल असं वाटतं.

In reply to by जयन्त बा शिम्पि

असंका 25/04/2016 - 09:29
का? नक्की काय प्रॉब्लेम दिसलाय आपल्याला की बाजारच्या आईसक्रिम किंवा फ्रोझन डेझर्ट मध्ये की ते खाताच येणार नाहीत? मला काही असा प्रॉब्लेम दिसला नाही कारण हायड्रोजनेटेड ऑइल तर आमचे आई वडील पण वापरतच होते. ते तुप नाही हे माहित असून. तसंच हे आईस्क्रिम नसेल, पण आईसक्रिमसारखंच लागतं तर आहे ? आईस्क्रिम तर तसंही कुणी ताकदीसाठी किंवा आरोग्यासाठी खात नाही. मग मजा तीच येत असेल, तर फ्रोझन डेझर्ट खाण्यात काय प्रॉब्लेम आहे? किमतीचा प्रश्न असेल ( - म्हणजे कमी किमतीच्या घटक पदार्थांमुळे फसवणुक झाल्यासारखं वाटत असेल,) तर गोष्ट वेगळी.

चौकटराजा 25/04/2016 - 09:38
आमचा लहानपणी आइसफ्रूट नावाची क्यान्डी असे त्याचा फ्रूटशी काही सम्बंध नसे. निव्वळ रंगीत पाणी व साखर. कधी कधी थोडेसे दूध. आजही मला आइइसक्रीम पेक्षा तेच आवडते. त्यात कसे येणार कोलेस्टरॉल वगैरे?

In reply to by निशांत_खाडे

हुप्प्या 21/05/2016 - 21:46
पॉप्सिकल नावाने हा पदार्थ अमेरिकेत विकला जातो. एका कंपनीने आपल्या उत्पादनाला दिलेले विशेष ते नाम आहे. रसना वा कॅडबरी सारखे. त्याचा सोपा अपभ्रंश पेप्सिकोला असा बनला आहे.

टवाळ कार्टा 21/05/2016 - 11:47
नुकतेच पुण्याहून मुंबैला येताना शिवनेरी त्यांच्या नेहमिच्या जागी थांबली...तिथे नॅचरल्स्च्या दुकानातून न वितळणारे आईस्क्रिम घेतेले (खरे आईस्क्रिम समजून)....५० रुपये एका स्कूपाचे गेले ते वेगळेच पण धड आईस्क्रिमसुध्धा न मिळाल्याने चिडचिड झाली

अमूल, दिनशॉज, वाडीलाल इत्यादी नामांकीत ब्रॕंड बद्दल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रोडक्टबद्दल सरळ सरळ माहिती दिली तर आभारी राहील.

आतापावेतो एकावर एक फ्री असणारे ब्रँडेड आईसक्रिम घेताना काही पाहत नव्हतो. ह्या ताईंचा आधीचा लेख वाचला होता तेव्हा सहज कंटेट वर नजर टाकली आणि अपेक्षेप्रमाणे फ्रोझन डेझर्टच होते. ह्या निमित्ताने डोळे उघडले गेले असे म्हणणार नाही पण एक दृष्टी मिळाली. कि उगाच फ्री आहे ब्रँडेड आहे म्हणुन घेत राहा अशा प्रकाराकडे पाहायची. धन्यवाद लेख माहीतीपूर्ण आहे.

गामा पैलवान 22/05/2016 - 12:56
mahayog,
>> फ्रोझन डेझर्ट चे बाजारातील काही उदाहरणे किंवा ब्रँड्स सांगितले तर बरे होईल.
क्वालिटी वॉल्स दोन्ही प्रकारचे जिन्नस विकतात : http://www.kwalitywalls.in/frozen-dessert-icecream-faqs.php लेखक म्हणतात तसे वेष्टन पाहणे जरुरीचे आहे असे वाटते. आ.न., -गा.पै.

In reply to by mahayog

अशी काही उदाहरणे देता येणार नाहीत, पण आपण लेबल रिडींग (वेष्टन वाचन) ची सवय ठेवलीत तर अशा बऱ्याचशा गोष्टी खरेदीवेळी लक्षात येतात.

नमकिन 25/04/2016 - 08:36
डालडा तत्सम पदार्थ घालतात म्हणे, खरंय का? इतकं मोघम का बरे लिहिले? चिरफाड केली असती तर सामान्य जनता चे काही ध्यानात आले असते.

गवि 25/04/2016 - 08:46
पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते
या वाक्यात "असते" असं पाहिजे. किंवा पुढच्या वाक्यात बदल हवा. लेख आवडला. कारण "डालडा आईस्क्रीम" आणि इतर कायच्याकाय शब्द वापरुन निव्वळ घृणाच उत्पन्न करायला काढलेल्या अजेंडायुक्त फॉरवर्डसपेक्षा योग्य माहिती समोर ठेवली आहे हे आवडलं. सर्व फ्रोजन डेझर्टसमधे हायड्रोजनेटेट व्हेजिटेबल ऑईलच असतं असं नाही. आणि कोलेस्टेरॉलबाबत त्या शुद्द दूधवाल्या डेयरी फॅट्सच घातक असतात (व्हेजिटेबल ऑईलमधे सॅच्युरेटेड फॅट्स नसल्याने फ्रोझन डेझर्ट हा बेटर चॉईस आहे) हेही नोंदवलं पाहिजे.

In reply to by गवि

आधीचा परिच्छेद वाचलात तर नसते का हवे ते लक्षात येईल. याविषयावर मुबई ग्राहक पंचायतीच्याच कार्यकर्त्यांचं मंथन सुरु आहे. अन्न तंत्रज्ञ (फुड टेक्नॉलॉजिस्ट), प्रत्यक्ष या कंपन्या, या विषयातील विशेष तज्ञ यांना संपर्क करुन नक्की यात कोणते प्रमाणीकृत घटक असावेत/नसावेत याबद्दल योग्य माहिती घेण्याचे काम सुरु आहे. पण अशी माहिती खात्रीशिर असल्याशिवाय प्रसिध्द करता येत नाही. तो पर्यंत वेष्टन वाचून आपण आपली काळजी घेतलेली बरी.

In reply to by पुणे मुंग्रापं

गवि 25/04/2016 - 14:07
तुम्हाला योग्य तेच म्हणायचंय पण वाक्यरचना कन्फ्युजिंग झालीय ही वस्तुस्थिती लक्षात आणून देण्याचा उद्देश होता. बाकी कशा शब्दरचनेत मांडायचं हे तुमचं स्वातंत्र्य आहेच.

In reply to by गवि

बाळ सप्रे 25/04/2016 - 15:20
आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे (त्यात दुग्धजन्य क्रीम असावे आणि नेमके हेच ) केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते.. असे वाचावे..

In reply to by पुणे मुंग्रापं

सस्नेह 25/04/2016 - 15:08
त्यामध्ये पण बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट असे प्रकार असतात. पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते. त्यात वनस्पतीजन्य ‘फॅट’/तेल/ हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य फॅट असते.
या वाक्यावरून आईस्क्रीममध्ये नक्की काय असते/नसते याचा गोंधळ होत आहे. कृपया स्पष्ट करा.

क्रेझी 25/04/2016 - 08:53
हम्मा माहिती अर्धवट वाटत आहे शक्य असल्यास स्वसंपादित करून सविस्तर देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. मध्यंतरी व्हॉट्स-अप ला एक पोस्ट फिरत होती त्यामधे 'व्हेजिटेबल ऑईल' असं लिहीलेली आईस्क्रीम्स खाऊ नका त्यात डालडा असते असं वाचण्यात आलं आणि नंतर काहि दिवसांनी 'अमूल' ह्या कंपनीने कोणतीतरी ह्या बाबतीतली केस जिंकली आणि त्यांनी बनविलेलीच आईस्क्रीम्स खा त्यात 'व्हेजिटेबल ऑईल' नाही अशी पण पोस्ट वाचली. ह्यामधे कितपत तथ्य आहे हे कसं कळू शकेल? आणि काहि ठिकाणी जसं की, 'नॅचरल्स', 'राजमंदीर (कोल्हापूरवाले - लाल पेरू आईस्क्रीमवाले)' अशा ठिकाणी जे मिळतं त्यामधे काय पदार्थ असतात हे कसं कळू शकेल?

असंका 25/04/2016 - 09:07
आईस्क्रिम च्या जितक्या पाककृती वाचल्यात , तितक्या सगळ्यात आईस्क्रिम मऊ होण्यासाठी फॅट कंटेंट वाढवणे आणि हवा मिसळणे या दोन गोष्टींना महत्व दिले आहे. आपण म्हणता तसंच- त्यामुळे ते तोंडात बोचत नाही. ही आवश्यक स्टेप आहे, आणि ती गाळली, तर अपेक्षित परीणामांपेक्षा एक वेगळा परीणाम मिळेल असं वाटतं.

In reply to by जयन्त बा शिम्पि

असंका 25/04/2016 - 09:29
का? नक्की काय प्रॉब्लेम दिसलाय आपल्याला की बाजारच्या आईसक्रिम किंवा फ्रोझन डेझर्ट मध्ये की ते खाताच येणार नाहीत? मला काही असा प्रॉब्लेम दिसला नाही कारण हायड्रोजनेटेड ऑइल तर आमचे आई वडील पण वापरतच होते. ते तुप नाही हे माहित असून. तसंच हे आईस्क्रिम नसेल, पण आईसक्रिमसारखंच लागतं तर आहे ? आईस्क्रिम तर तसंही कुणी ताकदीसाठी किंवा आरोग्यासाठी खात नाही. मग मजा तीच येत असेल, तर फ्रोझन डेझर्ट खाण्यात काय प्रॉब्लेम आहे? किमतीचा प्रश्न असेल ( - म्हणजे कमी किमतीच्या घटक पदार्थांमुळे फसवणुक झाल्यासारखं वाटत असेल,) तर गोष्ट वेगळी.

चौकटराजा 25/04/2016 - 09:38
आमचा लहानपणी आइसफ्रूट नावाची क्यान्डी असे त्याचा फ्रूटशी काही सम्बंध नसे. निव्वळ रंगीत पाणी व साखर. कधी कधी थोडेसे दूध. आजही मला आइइसक्रीम पेक्षा तेच आवडते. त्यात कसे येणार कोलेस्टरॉल वगैरे?

In reply to by निशांत_खाडे

हुप्प्या 21/05/2016 - 21:46
पॉप्सिकल नावाने हा पदार्थ अमेरिकेत विकला जातो. एका कंपनीने आपल्या उत्पादनाला दिलेले विशेष ते नाम आहे. रसना वा कॅडबरी सारखे. त्याचा सोपा अपभ्रंश पेप्सिकोला असा बनला आहे.

टवाळ कार्टा 21/05/2016 - 11:47
नुकतेच पुण्याहून मुंबैला येताना शिवनेरी त्यांच्या नेहमिच्या जागी थांबली...तिथे नॅचरल्स्च्या दुकानातून न वितळणारे आईस्क्रिम घेतेले (खरे आईस्क्रिम समजून)....५० रुपये एका स्कूपाचे गेले ते वेगळेच पण धड आईस्क्रिमसुध्धा न मिळाल्याने चिडचिड झाली

अमूल, दिनशॉज, वाडीलाल इत्यादी नामांकीत ब्रॕंड बद्दल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रोडक्टबद्दल सरळ सरळ माहिती दिली तर आभारी राहील.

आतापावेतो एकावर एक फ्री असणारे ब्रँडेड आईसक्रिम घेताना काही पाहत नव्हतो. ह्या ताईंचा आधीचा लेख वाचला होता तेव्हा सहज कंटेट वर नजर टाकली आणि अपेक्षेप्रमाणे फ्रोझन डेझर्टच होते. ह्या निमित्ताने डोळे उघडले गेले असे म्हणणार नाही पण एक दृष्टी मिळाली. कि उगाच फ्री आहे ब्रँडेड आहे म्हणुन घेत राहा अशा प्रकाराकडे पाहायची. धन्यवाद लेख माहीतीपूर्ण आहे.

गामा पैलवान 22/05/2016 - 12:56
mahayog,
>> फ्रोझन डेझर्ट चे बाजारातील काही उदाहरणे किंवा ब्रँड्स सांगितले तर बरे होईल.
क्वालिटी वॉल्स दोन्ही प्रकारचे जिन्नस विकतात : http://www.kwalitywalls.in/frozen-dessert-icecream-faqs.php लेखक म्हणतात तसे वेष्टन पाहणे जरुरीचे आहे असे वाटते. आ.न., -गा.पै.
आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही?

आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

पुणे मुंग्रापं ·

बोका-ए-आझम 18/04/2016 - 13:32
या अॅप्सकडून असलेला धोका ओळखून त्यांच्याविरूद्ध हाकाटी चालू केलेली असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येत नाही. शिवाय मेडिकल अॅप्स विकसित करण्यात वैद्यकीय तज्ञांच्या inputs असणारच. म्हणजे ही अॅप्स अगदीच कुडमुड्या वैदूंचा डिजिटल अवतार आहेत असं नाही. आणि अॅप्स चुकू शकतात तसे डाॅक्टरही चुकू शकतात.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 18/04/2016 - 14:16
असे अ‍ॅप्स फारतर मनोरंजनासाठी आहेत असे म्हणू शकतो. इन्स्टाल करणारेही ती निदाने फार गंभीरतेने घेत नसावेत.

कंजूस 18/04/2016 - 15:21
ही ऐदाने ( अॅप्स ) मनोरंजनापलीकडे कोणी गंभीरतेने घेत असेल तर तो जेम्स बाँडच्या सिनेमातलं विनोदी दृष्य आठवा.लॅबमध्येच मारमारी चालू असते आणि बाँड एका ग्लासातले द्रव अॅसिड समजून पुंडाच्या डोळ्यात फेकल्यावर तो आंधळा होतो.ग्लासात बाँडच्याच मूत्राचे सांपल असते.

बोका-ए-आझम 18/04/2016 - 13:32
या अॅप्सकडून असलेला धोका ओळखून त्यांच्याविरूद्ध हाकाटी चालू केलेली असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येत नाही. शिवाय मेडिकल अॅप्स विकसित करण्यात वैद्यकीय तज्ञांच्या inputs असणारच. म्हणजे ही अॅप्स अगदीच कुडमुड्या वैदूंचा डिजिटल अवतार आहेत असं नाही. आणि अॅप्स चुकू शकतात तसे डाॅक्टरही चुकू शकतात.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 18/04/2016 - 14:16
असे अ‍ॅप्स फारतर मनोरंजनासाठी आहेत असे म्हणू शकतो. इन्स्टाल करणारेही ती निदाने फार गंभीरतेने घेत नसावेत.

कंजूस 18/04/2016 - 15:21
ही ऐदाने ( अॅप्स ) मनोरंजनापलीकडे कोणी गंभीरतेने घेत असेल तर तो जेम्स बाँडच्या सिनेमातलं विनोदी दृष्य आठवा.लॅबमध्येच मारमारी चालू असते आणि बाँड एका ग्लासातले द्रव अॅसिड समजून पुंडाच्या डोळ्यात फेकल्यावर तो आंधळा होतो.ग्लासात बाँडच्याच मूत्राचे सांपल असते.
गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी.. HealthApps ‘तंत्रज्ञान’ हा आजच्या युगाचा गुरुमंत्र आहे. सारे जग या तंत्रज्ञामुळे जवळ येत आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वपूर्व आविष्कार म्हणजे आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल.

लग्न म्हणजे काय असतं ?

अभिषेक पांचाळ ·

अजून येऊ दे. अवांतर : मलाही वाटलं लग्न या विषयावर काथ्या कुटायचा आहे. अन रैवारचा पोहे खात खात काथ्या कुटायचा माझाही चांगला मुड होता :( -दिलीप बिरुटे

पैसा 17/04/2016 - 11:31
अपेक्षाभंग. मला वाटले जान्हवी न मुक्ता बर्वे टाईप मुली न मिळणाऱ्याना एक लेक्चर देता येईल. कसचं काय!

In reply to by पैसा

जान्हवीसारखी मुलगी मिळावी अशी अपेक्षा असणारे लोकं डोक्यावर पडलेले असतात असं माफक निरिक्षण. सतत गोग्गोड गोग्गोड गोग्गोड बोलुन डोकं किटवणारी, हापिसात बसुन काम कमी अन टैमपास करणारी, सुमारे ९० वर्षातुन एकदा वंशाचा दिवा किंवा वंशाची पणती जन्माला घालणारी बायको ज्याला हवी असेल तो माणुस लग्नासाठी मॅचुअरचं नाही असं म्हणेन. अरे बायको कशी पायजे, फट्टाकडी. सतत उपदेशांचे डोस पाजण्यापेक्षा कैतरी रोमँटिक बोलणारी इ.इ. हॅशटॅग रेवाक्का =))

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 17/04/2016 - 12:32
है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे। कहते है के गालिब का है अंदाजे बयां और। या अड्ड्यावर कधीतरी. नीटच समजावून सांगेन! बाकी तुमच्या धाग्याचा उपसंहार सांगितला नाहीत. सल्ले देणाऱ्याना धन्यवाद म्हणून दी एन्ड सांगायची पद्धत असते!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवती 17/04/2016 - 17:17
अरे ए,मैने तुम्हाला क्या घोडा मार्‍या हय? माझ्या विवाह मंडळात नावनोंदणी केलीस की जादू बघशीलच!

In reply to by अभ्या..

रेवती 17/04/2016 - 18:22
वेगळा धागा काढा. सगळेजण विनोदी उखाणे घेतील. तुलाही नाव घ्यायला लावणार मग! तेंव्हा लाजलास तरी नाव घ्यावच लागेल.

In reply to by अभ्या..

नाखु 18/04/2016 - 09:48
यमकांसाठी भेटा किंवा लिहा... हमखास यमके शिका फाडफाड ! विरोधी प़क्षाची करा पाडापाड ! यमके गुरुजी संचालीत खटकेबाज यमक शिकवणी वर्ग. ता.क.मे सुट्टीत सोलापुरात्/मिरजेत/कोल्हापुरात उन्हाळी वर्ग चालविले जातील

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवती 17/04/2016 - 19:22
मग मला कसं समजलं नाही? की तिथेही ड्यू आयडी आहे? ;) असो. आता तुला एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक मॉडेल, एक शिरेलीत काम करणारी हिरवीन यांची स्थळे पाठवून देते. नर्सची स्थळे आजकाल नोंदणी करून घेत नाही हे सूडच्या अनुभवावरून माहितच असेल. तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.

In reply to by रेवती

तिकडे ड्युआयडी चालत नाहीत म्हणे.
तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.
ठ्ठो!!!

अभिषेक पांचाळ चांगली कविता. तुम्ही मिपावर नवीन दिसता. त्यामुळे तुम्ही खालील धाग्याचा एका बैठकीत अभ्यास करा. ह्याहुन उत्तम आणि रिअलिस्टिक कविता लिहु शकाल. शंकानिरसनासाठी टवाळ कार्टा ह्या आयडीला व्यनि अथवा खरड करु शकता. वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

अजया 17/04/2016 - 12:46
=))) त्यांचा या विषयावर अनेक वर्षांचा दांडगा अभ्यास आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत....

In reply to by एस

नाखु 18/04/2016 - 09:51
त्या स्थीतीला कोण घोडा (की गाढव) आहे ते कळत नाही हे नक्की आणि कळाल्यावर फार उशीर झालेला असतो. दैनीक खुलासा मधून याचकांची पत्रेवाला नाखुस.

अजून येऊ दे. अवांतर : मलाही वाटलं लग्न या विषयावर काथ्या कुटायचा आहे. अन रैवारचा पोहे खात खात काथ्या कुटायचा माझाही चांगला मुड होता :( -दिलीप बिरुटे

पैसा 17/04/2016 - 11:31
अपेक्षाभंग. मला वाटले जान्हवी न मुक्ता बर्वे टाईप मुली न मिळणाऱ्याना एक लेक्चर देता येईल. कसचं काय!

In reply to by पैसा

जान्हवीसारखी मुलगी मिळावी अशी अपेक्षा असणारे लोकं डोक्यावर पडलेले असतात असं माफक निरिक्षण. सतत गोग्गोड गोग्गोड गोग्गोड बोलुन डोकं किटवणारी, हापिसात बसुन काम कमी अन टैमपास करणारी, सुमारे ९० वर्षातुन एकदा वंशाचा दिवा किंवा वंशाची पणती जन्माला घालणारी बायको ज्याला हवी असेल तो माणुस लग्नासाठी मॅचुअरचं नाही असं म्हणेन. अरे बायको कशी पायजे, फट्टाकडी. सतत उपदेशांचे डोस पाजण्यापेक्षा कैतरी रोमँटिक बोलणारी इ.इ. हॅशटॅग रेवाक्का =))

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 17/04/2016 - 12:32
है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे। कहते है के गालिब का है अंदाजे बयां और। या अड्ड्यावर कधीतरी. नीटच समजावून सांगेन! बाकी तुमच्या धाग्याचा उपसंहार सांगितला नाहीत. सल्ले देणाऱ्याना धन्यवाद म्हणून दी एन्ड सांगायची पद्धत असते!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवती 17/04/2016 - 17:17
अरे ए,मैने तुम्हाला क्या घोडा मार्‍या हय? माझ्या विवाह मंडळात नावनोंदणी केलीस की जादू बघशीलच!

In reply to by अभ्या..

रेवती 17/04/2016 - 18:22
वेगळा धागा काढा. सगळेजण विनोदी उखाणे घेतील. तुलाही नाव घ्यायला लावणार मग! तेंव्हा लाजलास तरी नाव घ्यावच लागेल.

In reply to by अभ्या..

नाखु 18/04/2016 - 09:48
यमकांसाठी भेटा किंवा लिहा... हमखास यमके शिका फाडफाड ! विरोधी प़क्षाची करा पाडापाड ! यमके गुरुजी संचालीत खटकेबाज यमक शिकवणी वर्ग. ता.क.मे सुट्टीत सोलापुरात्/मिरजेत/कोल्हापुरात उन्हाळी वर्ग चालविले जातील

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवती 17/04/2016 - 19:22
मग मला कसं समजलं नाही? की तिथेही ड्यू आयडी आहे? ;) असो. आता तुला एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक मॉडेल, एक शिरेलीत काम करणारी हिरवीन यांची स्थळे पाठवून देते. नर्सची स्थळे आजकाल नोंदणी करून घेत नाही हे सूडच्या अनुभवावरून माहितच असेल. तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.

In reply to by रेवती

तिकडे ड्युआयडी चालत नाहीत म्हणे.
तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.
ठ्ठो!!!

अभिषेक पांचाळ चांगली कविता. तुम्ही मिपावर नवीन दिसता. त्यामुळे तुम्ही खालील धाग्याचा एका बैठकीत अभ्यास करा. ह्याहुन उत्तम आणि रिअलिस्टिक कविता लिहु शकाल. शंकानिरसनासाठी टवाळ कार्टा ह्या आयडीला व्यनि अथवा खरड करु शकता. वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

अजया 17/04/2016 - 12:46
=))) त्यांचा या विषयावर अनेक वर्षांचा दांडगा अभ्यास आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत....

In reply to by एस

नाखु 18/04/2016 - 09:51
त्या स्थीतीला कोण घोडा (की गाढव) आहे ते कळत नाही हे नक्की आणि कळाल्यावर फार उशीर झालेला असतो. दैनीक खुलासा मधून याचकांची पत्रेवाला नाखुस.
लग्न म्हणजे काय असतं हो बघायचं ठरतं , ओळख कुठून निघते . फोटो जातात घरी , देवाण घेवाण होते . फोटोवरून मग , बैठक होते घरी . मुलगा येतो बघायला , मुलीच्या दारी . पत्रिकेतले दोष गुण मान पान , देणं घेणं जुळून आले कि हे सारे , जळून येतात मनं बैठकी होतात , बस्ताही बसतो . लगीनघाईत व्यस्त , हरएक दिसतो शेरवानी , साडी सारंकाही ठरतं बघता बघता घर , माणसांनी भरतं . तारीख एक ठरते मंडपही सजतो . नवरीला पाहून मंडपी , मग नवराही लाजतो . एक मुलगा , एक मुलगी एक नवरा , एक नवरी अक्षदा अन आशीर्वाद घेऊन बारात जमली हावरी अक्षदा पडतात , आशीर्वादही मिळतो . नवरीचा भाऊ हक्काने , नवऱ्याचा कान पिळतो . निरोप घेता नवरी

अर्निंग इट राइट

वेल्लाभट ·

अद्द्या 05/04/2016 - 15:21
कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं ९०% वेळा भीती असते कि वरचा साहेब काय म्हणेल , वरचा साहेब पैसे खातो हे यांना माहित नसतं, किंवा माहित असून हि भीती असते कि आपण पकडले गेलो तर सोडवणारा कोणी नाही, पण साहेबाला आहे.

सस्नेह 05/04/2016 - 15:38
आणि मग अजिबात काहीच हक्क नसताना लाखो रुपये लाच खाणाऱ्यांना काय म्हणायचं ? देश चालवणारेच जेव्हा खिसे भरतात तेव्हा काय करायचं ? इथे काय 'right' आहे ?

In reply to by सस्नेह

अनुप ढेरे 05/04/2016 - 18:35
आणि मग अजिबात काहीच हक्क नसताना लाखो रुपये लाच खाणाऱ्यांना काय म्हणायचं ?
त्यांनाही चोरच म्हणायचं वेल्लाकाका, तुमच्याशी फुल्ल सहमत आहे. मेडिकलची/LTAची खोटी बिलं सबमिट करणारे लोक राजकारण्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी शिव्या घालताना पाहून चीड आणि कीव येते.

In reply to by अनुप ढेरे

नाखु 06/04/2016 - 09:23
मांडलेला मुद्दा रास्त आणि वस्तुस्थीतीचा चेहरा दाखविणारा आहे.. पण आपला मुद्दा
मेडिकलची/LTAची खोटी बिलं सबमिट करणारे लोक राजकारण्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी शिव्या घालताना पाहून चीड आणि कीव येते.
यात थोडी गल्लत होतेय विचार करा तुम्ही किमान तीन अपत्ये असलेल्या आणि वयस्कर (तुमच्यवर अवलंबून असलेल्या) माता-पित्यांसह रहात आहत आणि नेमका फक्त औषधौपचारांचा खर्च तुमच्या कमप्नीत दिला जातो (त्याचे तुमच्या श्रेणीनुसार एक उच्चतम रक्कम नक्की केलेली आहे) आणि तो तुमच्या कंपनी सीटीसी (मराठी शब्द ?) भाग आहे. अता आई वडीलांसाठी शक्तीवर्धक्,आरोग्यवर्धक गोष्टी या औषधौपचारात येत नाहीत आणि तो खर्च तर तुम्हाला अनिवार्य आहे. तस्मात तुम्ही त्या वर्षी कुठेही सहल्/पर्यटनास जाऊ शकला नाहीत तर LTA वसूल करण्याकरीता कंपनीची/कायद्याची व्यवस्थाच तुम्हाला तसं करण्याला भाग पाडते. वेल्लाभट बसने प्रवास करून रिक्षा चा हक्क मागणार्यांबद्दल बोलतायत. मागील कंपनीतील किस्सा एक उत्तर भारतीय कर्मचारी(उप व्य्वस्थापक) दिल्लीला कंपनीच्या काही कामानिमित्त गेला होता.आल्यावर त्याचा खर्च दाव्यासोबत तसे बिल नव्हते. मी दावा अडवला आणि माझ्या वरिष्ठांकडे पाठविला. त्यांनी त्याच्या व्यवस्थापकाला खोटे नाटे सांगून "माझ्याच बिलांची काटेकोर तपासणी करतात, बाकीच्यांची अगदी चहाची बिलेही विनासायास अदा केली जातात असे सांगीतले" त्या व्यवस्थापकांनी थेट उप मुखाधिकारी यांची स्वाक्षरीशेरा घेऊन पुन्हा पाठविले. (अता मला त्याच्याच सहकार्याकडून जी माहीती मिळाली ती मी लॉजीस्टीकच्या करमचार्याकडूनही शहनिशा करून घेतली होती,हे महाशय कंपनीच्या मालवहातूक करणार्या खाजगी लॉजीस्टीकच्या ट्रकबरोबर पुण्याला आले होते , जलद सेवा अंतर्गत काही सेवा थेट विनाथांबा देणारी ती भारतभरासाठीची वाहतूक कंपनी होती,आणि कर्मधर्म संयोगाने पुण्यातील शाखएचे बरेच वरिष्ठ कर्मचारी या महाशयांच्या गावाचे/जिल्ह्यातले होते ) म्हाशयाने दोन महिन्यापुर्वी इतर क्रंअचार्याने दावा केलेली रेल्वे ति़कीटाची रक्कम पाहून तीच आप्ल्या बिलात टाकली होती, सोबत टिकिट वैगरे काही नाही.(विनाआर्क्षीत असल्याने तपासनिसानी घेतले ते परत दिले नाही/विसरलो असा दावा). अता हा प्रकार आणि वरचा प्रकार एकाच तागडीत तोलाल काय? सुविधा-सवलतीचा गैरफायदा आणि किचकट+जाचक कायद्यातून अपरिहार्यता या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत इतकेच म्हणतो. फुकाचे न घेता हक्काचे न सोडण्यात शहाणपण आहे असे सम्जणारा नाखु

In reply to by नाखु

अनुप ढेरे 06/04/2016 - 09:49
पण पण, LTA\मेडीकलची फेक बिलं लोक जी सबमिट करतात ती टॅक्स चुकवायला असतात. माझ्या पाहितीप्रमाणे बिल दिल नाही तर टॅक्स लागून ते पैसे मिळतातच. सो ही बिलं केवळ टॅक्स चोरीसाठी दिली जातात. असं नाही की बिल दिलं नाही तर काहीच पैसे मिळत नाहीत.

In reply to by नाखु

सस्नेह 06/04/2016 - 10:40
व्हाउचर सबमिट केले नाही तर प्रवास केलेला असूनही परतावा मिळत नाही. मनालीपर्यंत मी प्रवास केला असूनही केसरी कंपनीने LTC प्रमाणपत्र देताना फक्त दिल्लीपर्यंतचे दिले. त्यावर मला परतावा मिळू शकला नाही. प्रवासाचे तिकीट असूनसुद्धा.

In reply to by नाखु

सुनील 06/04/2016 - 10:47
रिइंबर्स्मेन्ट वेगळे आणि वेतनाचाच भाग करमुक्त स्वरूपात मिळणे वेगळे. आमच्या कंपनीत मेडिकल, टेलिफोन आणि पेट्रोलचे पैसे, जे वेतनात ठरले असतील, ते तसेही मिळतातच. फक्त जर बिले दिली असतील तर ते करमुक्त होतात अन्यथा करपात्र.

क्रेझी 05/04/2016 - 15:52
शेवटचं वाक्य अगदी बरोब्बर आहे! खरंच आजुबाजुला असे लोक सतत वावरतात आणि त्यांच्या खिजगणतीतही नसतं की आपण खरंच चोरी करत आहोत! काही लोकांचं ह्यावर असंही मत आहे की, आपल्या देशामधे जिथे तिथे भ्रष्टाचार आहेच ना आणि माझ्या पगारातून जो टैक्स जातो त्यातुन हे लोक भ्रष्टाचार करतात मग मी स्वतः साठी असा पैसा उभा केला तर बिघडलं कुठे!!

जगप्रवासी 05/04/2016 - 16:04
हे काम आमच्यासाठी जाम डोकेखाऊ असते. आम्ही एच आर वाले एक पॉलिसी ठरवून देतो त्यात कर्मचाऱ्यांनी त्यांचा क्लेम करणे आवश्यक असते पण बऱ्याचदा लोकं काहीही क्लेम करतात. उदा: एका अमुक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला जर १०० रुपये लागत असतील तर ते क्लेम करतानाच १५०/२०० करणार. त्या लागणाऱ्या खर्चाचा आम्हाला अंदाज असतो मग आम्ही पैसे कापल्यावर आमच्याशी त्यांच्या खिशातून खर्च न झालेल्या पैशांसाठी ते भांडायला सुद्धा येतात. आणि हे सरसकट सर्व कर्मचारी करतात.

In reply to by जगप्रवासी

अभिजित - १ 05/04/2016 - 17:54
माझ्या employment लेटर मध्ये मान्य केलेल्या सुट्ट्या पण कंपनी देत नाही. वर्षाच्या शेवटी त्याचे पैसे पण न देता ते दिवस खाऊन टाकते. आणि हाच प्रकार खूप ठिकाणी चालतो. त्यांना नाही नैतिक / अनैतिक प्रश्न पडत मग मला का पडावा ? जमेल तिथे मी पण कंपनीचे पैसे खाणारच. कारण ती पण खातेय ना .. HR हा प्रश्न सोडवत नाही. त्यांच्या करता हा प्रश्न नाही. कारण ते पण याच चरकातून जात असतात. आणि ते पण जमेल तिथे झोल करतातच. उगाच इथे कोणी नाकाने कांदे सोलू नये.

In reply to by अभिजित - १

जगप्रवासी 06/04/2016 - 13:31
काय म्हणता? आमच्या कंपनीत तुम्हाला ठराविक दिवस सुट्ट्या घ्याव्याच लागतात जसे की एका वर्षात किमान तुम्हाला १० सुट्ट्या घेणे बंधनकारक आहे आणि प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात तुम्हाला एका ठराविक कोट्या पुढील सुट्ट्या पगारात दिल्या जातात. आणि मी तरी अजून तरी खोटे पुरावे देऊन कधीच पैसे उकळले नाहीयेत. मला नाही आवडत ते.

In reply to by जगप्रवासी

गवि 06/04/2016 - 13:39
आमच्या कंपनीत तुम्हाला ठराविक दिवस सुट्ट्या घ्याव्याच लागतात जसे की एका वर्षात किमान तुम्हाला १० सुट्ट्या घेणे बंधनकारक आहे आणि प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात तुम्हाला एका ठराविक कोट्या पुढील सुट्ट्या पगारात दिल्या जातात.
अहो.. हमसाहमशी रडवणार आहात काय आता? ;-)

In reply to by जगप्रवासी

मृत्युन्जय 06/04/2016 - 19:55
अशी मॅनडेटरी लीव्ह असणार्‍या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या लोकांबद्दल मला तीव्र इर्ष्या आहे. जळजळ होते असे म्हणा ना. वर्स्।आतुन आम्ही १० रजा घेतले तर इतर सहकारी (??) नाराजी व्यक्त करतात आणि असे एकत्र १० दिवस सुट्टी तर मला गेल्या १२ वर्षात फक्त १ दा मिळाली आहे. लग्न झाले तेव्हा. इतर २ वेळेस ८-८ दिवस मिळाल्या होत्या. दॅट्सैट. बाकी मोठी उट्टी नाही

In reply to by मृत्युन्जय

मोदक 07/04/2016 - 12:23
बहुतांश बँकिंग कंपनीत ब्लॉक लिव्ह असतात. तुम्ही नसताना कंपनीचे काम नेहमीच्या सुसुत्रतेने आणि सुरळीतपणे सुरू राहिल का? हे तपासण्याची ही एक पद्धत असते.

In reply to by मोदक

ट्रेड मार्क 07/04/2016 - 21:04
एवढा शुद्ध हेतू नसतो हो कंपनीचा. बँकेमध्ये अशी सुट्टी देण्याचे मुख्य कारण म्हणजे तो कर्मचारी तो करणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कुठल्या वेगळ्या कामात गुंतला असेल (अनैतिकच म्हणता येईल) तर ते बघता करता यावे. या सुट्टीच्या काळात तुम्ही तुमच्या ऑफिस इमेल्स, फोन (ऑफिसच्या कामाशी संबंधीत) ई वापरायचे नसते. थोडक्यात ऑफिस पासून पूर्ण अलिप्त (Out of network) राहणे अपेक्षित आहे.

In reply to by यशोधरा

कंपणीमधे णोकरी असेल तर णक्की साण्गा. वर्षाला १० सुट्ट्या सक्तीच्या असणारी कंपणी लैचं भारी असणारे =))

स्पा 05/04/2016 - 16:14
वरील मुद्दयांना जर चोरी म्हणत असाल, तर अशी चोरी करायला मला जराही लाज वाटत नाही,शक्य असेल तर एक पॆसाही टॅक्स भरायची इच्छा नाही, माझे इन्कम कमी होते म्हणून नाही, तर दिलेल्या रकमेच्या बदल्यात जी कुत्तेकी जिंदगी भारतातला मध्यमवर्ग जगतोय त्याकरता, मध्यमवर्गाकरता एकही पॅकेज नाही, जी काय लाज बाळगायची ती आपण सगळे आदर्श आपणच सेट करायचे, हजारो करोडो रुपये गायब होतात, त्यावर कोणाचाही आवाज नसतो, १०० रूपये कंपनी देते, पण त्या बदल्यात किती राबवते त्याचाही डेटा द्या वेल्ला साहेब, आदर्श बोलणे खुपच सोपे असते

In reply to by स्पा

स्पाशी सहमत. श्रीमंताला किती टॅक्स भरला तरी फरक पडत नाही आणि गरिबाला टॅक्सचं नाही. मध्यवर्गाला मात्र उत्पन्नं गरिबापेक्षा जरा बरं आणि टॅक्स मात्रं भरमसाठ. अगदी हे वागणं चुकीचं असलं तरी परिस्थितीमुळे ह्या चुका कराव्या लागताहेत हे खरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 05/04/2016 - 17:09
श्रीमंताला किती टॅक्स भरला तरी फरक पडत नाही आणि गरिबाला टॅक्सचं नाही. मध्यवर्गाला मात्र उत्पन्नं गरिबापेक्षा जरा बरं आणि टॅक्स मात्रं भरमसाठ.
यात काहीसा बदल.. श्रीमंत सर्वात जास्त टॅक्स चुकवतात. गरीबांना टॅक्स नाही. आणि मध्यमवर्गीय पगारवालेच फक्त नियमित टॅक्सपेयर्स असतात जे लोकसंख्येचा फार छोटा भाग आहेत. या थोडेसे टक्के वर्गाकडून पगार देतानाच टॅक्स कापून घेतलेला असतो. आणि त्यांनाच टॅक्स बुडवू नका बरं का अशी सर्वात जास्त भीतीही दाखवलेली असते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 05/04/2016 - 17:15
प्रामाणिकपणे देय टॅक्स सर्व श्रीमंत भरतील अशी अपेक्षा फारच भाबडेपणाची आहे, त्यामुळे वसुली निर्भीडपणे होणं हाच उपाय आहे. तसं झालं तर बरेच प्रॉब्लेम्स सुटतील. पण त्याविषयी अ‍ॅक्शन सोडा, उघडपणे कोणी बोलतही नसल्याने परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाहीच. नुसते थकित टॅक्सचे आकडे वाचायचे.

In reply to by स्पा

साहना 06/04/2016 - 02:14
तुमच्याशी पूर्ण सहमत. कायदा सुव्यवस्था हे सरकारचे प्रमुख काम आहे. परिस्तिथी अशी आहे कि हे एक काम सोडून सरकार इतर सगळ्या गोष्टी करतेय. कुणी कोणती दारू कितक्या वर्षी प्यावी, त्यांत बर्फ किती घालावा, बर मध्ये नाचणारीने किती मिनिमम अंतर ठेवून नाचावे. विमानातून जाताना एक लेपटोप न्यावा कि दोन? कपड्याच्या दुकानातील पुतळ्यावर किती कपडे घालावेत असल्या फालतू गोष्टी वर सरकार वेळ दवडत आहे आणि एक केस घेवून आम्ही कोर्ट मध्ये गेलो तर २० वर्षे लागतात. नागरिक लोक सरकार साठी जगत नाहीत, आपल्या स्वप्ना साठी जगतात. सरकार नियम मात्र आपली सोयी सुविधा पाहून करते. दहशवाद्यांना पकडायला ह्यांचात दम नाही पण त्या १४ वर्षांच्या मुलीला जर आपला दहावीचा निकाल पाहिजे असेल तर अनोळखी सायबर काफे वाल्याला आपला ID, फोन number, photo सगळे काही द्यावे लागते. कायदा करणारे लोक म्हणजे समाजातील एक नंबरचे घाणेरडे लोक. ह्यांचे कायदे आम्ही का म्हणून पाळावेत?

In reply to by साहना

तर्राट जोकर 06/04/2016 - 02:17
कायदा करणारे लोक म्हणजे समाजातील एक नंबरचे घाणेरडे लोक. ह्यांचे कायदे आम्ही का म्हणून पाळावेत? >> कॉलिंग डॉक्टरसाहेब...

In reply to by साहना

गॅरी ट्रुमन 06/04/2016 - 10:45
कायदा सुव्यवस्था हे सरकारचे प्रमुख काम आहे. परिस्तिथी अशी आहे कि हे एक काम सोडून सरकार इतर सगळ्या गोष्टी करतेय.
सहमत आहे.प्रत्येक ठिकाणी सरकारने नाक खुपसायला जाणे हे सर्वथैव अयोग्यच. २०१३ च्या कंपनी लॉ मध्ये कंपन्यांनी 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' वर आपल्या पॅटच्या (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) २% खर्च केलाच पाहिजे ही टूम काढली.मध्याच्या डावीकडच्या अनेकांना त्यामुळे हर्षवायूच व्हायचे बाकी राहिले होते.एक गोष्ट कळत नाही.तुम्ही सरकार आणि कोणतेही कायदे करायचे मॅन्डेट तुमच्याकडे आहे म्हणून वाटेल ते प्रस्ताव कायद्यात टाकायचे का?कंपन्या या समाजाचाच घटक असतात आणि समाजाचे काहीतरी देणे लागतात वगैरे सगळे मान्य आणि भारतासारख्या देशात शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादी अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी खर्च करायला हवे हे पण मान्य.पण नेमक्या याच गोष्टीसाठी सरकार खर्च करते--अगदी कर्ज काढून खर्च करते. त्यामुळे व्याजाचे दरही वाढतात. म्हणजे हा खर्च सरकारने केला नसता तर जितके व्याजाचे दर असते त्यापेक्षा नक्कीच जास्त दर या खर्चामुळे असतात. याचाच अर्थ एका परीने कंपन्या आणि होम लोन घेणारे तुमच्या-आमच्यासारखे ग्राहक त्या खर्चासाठी आपलाही वाटा देत असतातच ना? तसेच करातून सरकारला महसूलही देतच असतात ना? जर कोणी करबुडवेपणा करत असेल तर जरूर बडगा हाणा-- अजिबात ना नाही. तेव्हा 'कर कोण देतो' हा प्रश्न या मुद्द्याशी अप्रस्तुत आहे. माझा मुद्दा हा व्याजाचे चढे दर आणि कर याउपर सी.एस.आर साठी आणखी खर्च करायची सक्ती करणे या मुद्द्याविषयी आहे. दुसरे म्हणजे बहुसंख्य सरकारी शाळांमध्ये नक्की शिक्षणाची काय परिस्थिती आहे--सातवीतल्या विद्यार्थ्यांना चार ओळीही लिहिता वाचता येत नाहीत की दोन आकडी संख्यांचे गुणाकारही येत नाहीत याविषयी प्रथम फाऊंडेशनच्या असर या अहवालात चांगलाच प्रकाश टाकला आहे. तेव्हा सरकारने जो खर्च हाती घेतला तो योग्य पध्दतीने होत आहे की नाही या गोष्टी फाट्यावर मारायच्या आणि त्याउपर संबंधित क्षेत्रात एक्स्पर्टाईझ असायची शक्यता फारच कमी असलेल्या कंपन्यांना कुठल्यातरी सामाजिक प्रश्नावर पैसे खर्च करायची ही सक्ती कशाकरता? पण होते कसे की सामाजिक जाणीव इत्यादी गोंडस नावाखाली असे प्रकार खपून जातात. आता सी.एस.आर सारख्या गोष्टींमध्ये कोणा कंपनीने न केलेला खर्च दाखविला तर त्याला चोरी/बेइमानी/कायदेभंग किंवा अन्य कोणत्याही नावाने का म्हणावे?

In reply to by साहना

सुबोध खरे 06/04/2016 - 13:00
@साहना - कायदा करणारे लोक म्हणजे समाजातील एक नंबरचे घाणेरडे लोक. ह्यांचे कायदे आम्ही का म्हणून पाळावेत? साहेब हेच विधान करून एखाद्या चोराने आपल्याघरी चोरी केली तर आपण सरकारला/ पोलिसांना कोणत्या तोंडाने तपास करायला सांगणार? ज्या तर्हेने आपण म्हणता आहात आम्ही कायदे का पाळावेत तसेच चोर पण म्हणणारच. असो, हे विधान चिडीतून आलेले आहे असेच मी समजतो.

In reply to by मोदक

You Said It ... :) धागा काढण्याची वेळ आणि माझी प्रतिक्रिया देण्याची वेळ ही ऑफिस मधीलच आहे ना ? एक साधा प्रश्न हे अस खोटे क्लेम टाकणे आणि ऑफिस ने ऑफिसच्या कामासाठी दिलेल आंतरजाल वैयक्तिक बाबींसाठी वापरण एकाच तराजुत तोलु शकतो का ?

In reply to by माझीही शॅम्पेन

मोदक 06/04/2016 - 09:06
एक साधा प्रश्न हे अस खोटे क्लेम टाकणे आणि ऑफिस ने ऑफिसच्या कामासाठी दिलेल आंतरजाल वैयक्तिक बाबींसाठी वापरण एकाच तराजुत तोलु शकतो का ? हो. काय हरकत आहे?

बारा बारा तास काम करवून आठ तासांचा पगार देताना कंपनी वाले असा विचार करतात का? त्या तीन तासांच्या मोबदल्याच काय?

In reply to by अमित मुंबईचा

बोका-ए-आझम 06/04/2016 - 17:33
कितीही काम केलं तरी पैसे मिळत नाहीत. त्यांच्यापेक्षा तुमची अवस्था जास्त बरी नाही का? आईवडिलांना मुलांना वाढवण्याचे किती पैसे द्यावेत मग? The World is an unfair place, after all.

झेन 05/04/2016 - 17:01
चांगला विषय , आज जाणतेपणी किंवा प्रवाहपतीत असल्यामुळे, बहुतांश लोकांना जुन्या काकूडतोड्या पेक्षा विजय माल्या ची जीवनशेली आकर्षक वाटते. प्रश्र फक्त कुवतीचा आहे. कधी चुकून अपराधी वाटलेच तर दूसऱ्यांकडे बोट दाखवायचे आणि स्वतःला जस्टीफाय करायचे, जास्त अपराधी वाटले तर पापक्षालनासाठी ट्रॅफिक.सिग्नल च्या भिकााऱ्यांपासून वेगवेगळ्या अध्यात्माच्या दूकानां मधून गरजे प्रमाणे आणि कुवती प्रमाणे मनःशांती खरेदी करायची. हाकानाका =)

mandarbsnl 05/04/2016 - 17:15
एक उदाहरण घेऊ..टोल च्या बाबतीत...आम्ही गाडी घेतली तेव्हा रोड टॅक्स दिला..पेट्रोल मध्ये रोड टॅक्स असतोच..महापालिकेचा घरफळा आणि इतर टॅक्स मध्ये सर्व टॅक्स आलेच..तरीही जेव्हा रस्त्यावरून गाडी घेऊन जायो आम्ही तेव्हा जाण्यासाठी टोल का भरावा लागतो ? रोड टॅक्स चे पैसे कुठे गेले?? मोदी सरकार ने दोन वेळा सर्विस टॅक्स वाढवला ..का?? आम्हाला अशा कोणत्या गोष्टी मिळाल्या कि जास्त टॅक्स आम्ही भरू?? 10 रु च्या मोबाइलच्या रिचार्ज मध्ये पण सरकारला टॅक्स पाहिजे?? का?? कशासाठी??.. सरकारने काय केलंय आमच्यासाठी??..शाळेपासून कॉलेज डिग्री नोकरी सगळं आम्ही स्वतःच्या जीवावर केलं आणि आता पैसा कमवायला लागलो तर त्यात टॅक्स भरू?? का?? तो मल्ल्या गेला 9000 कोटी बुडवून ..आम्ही 10000 नाही दिले तर आमची गाडी उचलून नेतील ना?? आणखी एक स्वतः कमावलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यातून काढायला आम्ही टॅक्स भरायचा??? इतक्या खालच्या थराला गोष्टी जातात म्हणून वरती वर्णन केलेल्या सर्व च्या सर्व आणखीही बऱ्याच गोष्टी कराव्याच लागतात...आणि मीही त्या करणारच...का करू नये कोणी सांगेल??

In reply to by mandarbsnl

गवि 05/04/2016 - 17:19
तुम्ही एका रोचक मुद्द्याला हात घातला आहे. म्हणजे या कारणाने काही अनैतिक काम नैतिक ठरतं असं नव्हे, किंवा तो वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण सॉफ्ट आणि ईझी टारगेटला अधिकाधिक खणणं हे अगदी तुम्ही म्हटलंय तस्संच होतं. आणि याचं कारण म्हणजे जिथे टॅक्सचा मेजर भाग अडकलाय तिथून तो सोडवून आणणं इतकं नकोसं असावं की यंत्रणा जिथून सहज मिळतो त्या नोकरीवाल्या वर्गाकडे आणि छोट्या उद्योगांकडे पूर्ण चरक लावून जास्तीतजास्त रस काढून घेते.

In reply to by गवि

mandarbsnl 05/04/2016 - 17:43
पण नैतिक आणि अनैतिक कोण ठवरणार?? एक उदाहरण देतो.. निविया या ब्रँड ची निळी मोठी डबी 200 रु ना रिटेल किमतीत मिळते..तीच तुम्ही डी मार्ट ला गेलात तर 150 रु ना मिळते.. यात आता डी मार्ट ला कमिशन मिळालं असणार त्यांचा खर्च शिवाय प्रॉफिट या सर्व गोष्टी जाऊन किंमत 150 रु आणि ज्या अर्थी रिटेल वाले डी मार्ट मधून न घेता डायरेक्ट कं मधून माल घेतात तेव्हा त्यांनाही जवळपास डी मार्ट ला पडतो तोच दर पडत असणार..मग mrp ला विकणारा आणि 80 ते 90 रु नफा खाणारा नैतिक कि तोच माल स्वस्तात देणारा 20 ते 30 रु नफा घेणारा डी मार्ट नैतिक??? अजून एक टोल मधुन मंत्री खासदार आमदार यांना सूट..???का?? त्यांनी का नाही टोल भरायचा??.. 40 रुपयात फुल्ल बटर चिकन 1 रुपयात स्पेशल चहा आणि असेच राग येणारे बरेच दर आहेत लॉकसभेतल्या आणि राज्यासभेतल्या कॅन्टीन चे...इथे नैतिकता कुठे जाते??? सामान्य लोकांना 200 रु तूरडाळ 1 किलो आणि 40 रुपयात फुल्ल बटर चिकन खाणारे लोक जेव्हा नैतिकता सोडून देतात ना तेव्हा आम्हाला ती बाळगण्याचे कारणच नाही..

In reply to by mandarbsnl

तर्राट जोकर 05/04/2016 - 17:56
लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी जनतेने निवडून दिलेले लोक जनतेची कामं करायला जातात. ती होत नसतील तर त्यांच्यावरचा राग समजण्यासारखा आहे. पण कुणाला ४० रुपयात बटरचिकन खायला मिळतं ह्यामागे नेमका कोणता राग आहे की असुया आहे हे मात्र समजत नाही. जनतेच्या प्रतिनिधींना दिलेल्या सुविधांबद्द्ल कुरकुर करणार्‍यांना नेमकी काय समस्या आहे? आपल्याकडे समाजसेवक आणि राजकिय नेता ह्यात आयडोलॉजिकली फारच गोंधळ घातला जातो. एखादा नेता जनतेच्या कामात भ्रष्टाचार करत असेल तर आक्षेप समजण्यासारखा आहे पण १ रुपयात चहा मिळतो म्हणून आगपाखड कशासाठी? माझा तर पुर्वी असा समज होता की ह्यांना तिथे सर्व फुकट असतं. पाचशे-सहाशे लोकांच्या जेवणाचा तो काय खर्च? इतक्या मोठ्या देशाचा कारभार चालवणार्‍या संसदेला, सरकारला हा पाचशे जनतेच्याच प्रतिनिधींच्या जेवणाचा खर्च काय मोठा? मी तर गॄहित धरले होते. त्यात काही चुकीचे वाटत नव्हते.

In reply to by तर्राट जोकर

नाव आडनाव 05/04/2016 - 18:04
इतक्या मोठ्या देशाचा कारभार चालवणार्‍या संसदेला, सरकारला हा पाचशे जनतेच्याच प्रतिनिधींच्या जेवणाचा खर्च काय मोठा? त्या कामासाठी त्यांना पगार असतो ना? पगार सोडून बाकी सवलती सुद्धा असतात - रेल्वेच्या तिकिटाची सवलत, मुंबईत, दिल्लीत रहायला कमी भाड्याचं घर, आमदार / खासदार नसतांना मिळणारी पेंशन आणि अजून बरंच काही. असं असतांना १५० - २०० रुपये देऊन तेच बटर चिकन / १० - १५ रूपये देऊन तोच चहा त्यांनी का घेऊ नये? खासदारांचा पगार.

In reply to by नाव आडनाव

mandarbsnl 05/04/2016 - 18:42
बरोबर पण सगळ्यांनाच कळत नाही ना..काहींना यात काही चुकीचं आहे असं वाटतंच नाही...कारण त्यांना स्वतःला काही गोष्टी माहित नाहीयेत हेच मुळात माहिती नसल्यामुळे त्यांना काही चूक दिसतंच नाही..असो..

In reply to by तर्राट जोकर

mandarbsnl 05/04/2016 - 18:25
वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर डाल झाले आणि मंत्री संत्री फुकटात सगळे खातात तिथे तुम्हाला काहीच वाटत नाहीये???प्रश्न बटर चिकन किंवा चहाचा नाहीये तुम्हाला मुद्दाच कळाला नाही...मुद्दा आहे दराचा...500 600 लोकांच्या जेवणाचा खर्च तो काय???तुम्ही नोकरी करत असाल ना तर तुमच्या कं कडे 15 रु मध्ये जेवण मागा पंच पक्वान्नांचे आणि व्यवसाय करत असाल तर तुमच्या हाताखालील लोकांना रोज बटर चिकन खायला घाला म्हणजे खर्च काय ते कळेल तुम्हाला...जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताना त्यांना लाज वाटायला पाहिजे हा मुद्दा आहे...खाण्या पिण्याची हि प्रतिकात्मक उदाहरणे आहेत ..जी तुम्हाला समजली नाहीत...500 कोटी च्या रस्त्यासाठी 5000 कोटी टोल वसुलीचा परवानगी मिळते हे दुःख आहे..कोल्हापुरात 50 किमी चे रस्ते बांधले त्यासाठी खर्च 500 कोटी..500 कोटी?? जनतेच्या पैशाची लूट करायची ती अशी... हा राग आहे...चहा आणि बटर चिकनचा विषय नव्हे..आणि जर 500 600 (फक्त) तुमच्या म्हणण्यानुसार कमी लोक आहेत आणि 1 रु मध्ये स्पेशल चहा परवडतो मग तसे चहाचे गाडे पूर्ण भारतभर का नाही चालू करत.. देऊन टका कि कंत्राट उलट देशभर म्हणजे अजून स्वस्तात मिळेल...

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 06/04/2016 - 12:58
एकदम १००% सहमत.. आपले लोक राजकारण आणि समाजसेवा यांमधला फरक तात्विक आणि व्यावहारिक पातळीवर मान्य करतील तो सुदिन.

In reply to by mandarbsnl

समाधान राऊत 05/04/2016 - 23:05
मग mrp ला विकणारा आणि 80 ते 90 रु नफा खाणारा नैतिक कि तोच माल स्वस्तात देणारा 20 ते 30 रु नफा घेणारा डी मार्ट नैतिक???>>>>>>>थोडसं पुढे जाऊन १२० रु मुळ किंमत असलेली वस्तु सर्व कर आणि नफा मिळुन १५० रु विकायला नैतिकरित्या किंवा कायद्याच्या चौकटीत २०० रु विकण्यास सरकारी परवानगी देणे याला काय म्हणावे.. २०० रु वस्तु विकणे हे काम सरासरी मध्यमवर्गीय करतात ,पण त्यांनाही कात्री लावुन हा पैसा सरकारी खात्यात जातो. मग वेल्लाभट म्हणतात तसे ८०ते ९० ₹ चोरणे हक्क वाटणे सहाजिकच आहे::कारण कुठल्याही प्रगती विना वस्तुवर इतका भार नैतिकरित्या असेल तर तो अनैतिकरित्या चोरने (मिळवने) सुदधा नैतिक असेल नव्हे आहेच..

In reply to by समाधान राऊत

खुप कमी गोष्टी अश्या आहेत की ज्यांची किंमत सरकार ठरवतं आणि नियंत्रित ठेवतं. आणि एफ.एम.सी.जी. मधल्या वस्तुंचे भाव सरकार ठरवत नसुन उत्पादक ठरवतो,

In reply to by समाधान राऊत

तर्राट जोकर 05/04/2016 - 23:40
हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल फारच अज्ञान दिसून येतं. एम आर पी ही उत्पादकाने निर्धारित केलेली किंमत आहे. त्यापेक्षा जास्त किंमतीस विकण्यास सरकारतर्फे मनाई आहे. त्यापेक्षा कितीही कमी किंमतीत विक्रेता विकु शकतो. अगदी १लाख रुपयाचा मोबाईल १ रुपयात विकु शकतो. मूळ किंमत म्हणजे काय? कच्च्यामालाच्या आधीपासून जी प्रक्रिया सुरु होते ती ग्राहकाच्या हाती वस्तू पडेपर्यंत कीती चॅनेल्समधून तीला जावे लागते ह्यावर किती एमआरपीवर कोण किती सूट देतंय हे ठरतं. डिमार्ट बल्कमधे डायरेक्ट उत्पादकाकडून वस्तू घेतं, त्यावर आपले ट्रान्स्पोर्ट, मॅन्पावार, लोडिंग अनलोडिंग, स्टोअरेजचा खर्च, मार्केटींग, स्टाफ, दुकानाचं भाडं, वीज, पाणी, सरकारी कर, स्थानिक कर, केंद्रीय कर, इत्यादी हिशोब धरुन किती नफा घ्यावा ह्याचे गणित करते. कोपर्‍यावरच्या दुकानात तीच वस्तु मिळतांना उत्पादक ते दुकानदार ह्यांच्या मधे अनेक मध्यस्थ असतात, प्रत्येक जण होणारे खर्च, व्यवसायाची जोखिम, स्टोअरेज, ट्रान्स्पोर्ट, टॅक्स इत्यादी धरुन आप आपला नफा काढत असतो. हे सर्व शेवटच्या उपभोक्त्याकडून घ्यायच्या रकमेला एम आर पी च्या आत ठेवून मॅनेज करायला लागतं. डिमार्ट आणि कोपर्‍यावरचा दुकानदार त्यांना परवडेल त्या पद्धतीप्रमाणेच ते डिस्काउंट देऊ शकतात. ह्यात कसली चोरी नाही. आरपी पेक्षा एक रुपयाही जास्त मागितला जात असेल तर ती चोरी आहे. शिवाय पावती न देता वस्तू विकणे ही करचोरी. एका ठिकानी वस्तू १०० रुपयाला दुसर्‍या ठिकाणी २०० रुपयाला ह्यात चोरी नाही धंदा आहे. व्यापारी, व्यावसायिक हे फक्त लुटारु असतात ह्या भावनेतून प्रस्तुत उदाहरण आलेले आहे काय? तसे नसेल तर वस्तू चे उत्पादन ते विक्री ह्यावर जरा खोलात अभ्यास अपेक्षित आहे.

In reply to by तर्राट जोकर

mandarbsnl 06/04/2016 - 00:11
तुमचे ज्ञान फारच कमी आहे हो...एवढं कळतंय तर बिसलरी ची बाटली एखाद्या मोठ्याश हॉटेल मध्ये कोल्हापुरात देखील 20 रुपये mrp असताना 45 ला विकतात...मी स्वतः पाहिलाय...तुमचे हे तत्वज्ञान तुम्ही राहत त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन द्याल का?? कोल्हापूर ते पुणे प्रवासात घाटामध्ये जी काही हॉटेल आहेत तिथे अक्षरशः लूट चालते...बिस्किटे सुद्धा mrp च्या वरती 50 % दराने विकली जातात मी स्वतः घेतलेत...त्यांना विचारलं तर 'घ्यायचे तर घ्या नाहीतर घेऊ नका' हा सुविचार ऐकायला मिळतो...तुम्ही घरीच असता वाटतं कायम त्यामुळे तुम्हाला जगाचा अनुभव नाहीये...इथे प्रत्येक जण दुसर्याची लूट करतो हा मुद्दा आहे...बाकी डी मार्ट चा मुद्दा नैतिक काय ?? या विषयावर होता..कोणी कितील माल विकला.. तो कितीला घेतला त्याला नफा झाला कि नाही हा नाहीच आहे..रिटेल ला लोक ग्राहकांची लुटच करतात हा मुद्दा आहे..असो तुमचे तत्वज्ञान हॉटेल मध्ये जाऊन सांगा कि तुम्ही लोक mrp च्या वर वस्तू विकू शकत नाही वगैरे वगैरे आणि काय उत्तरे येतात ते कळवा...

In reply to by mandarbsnl

तर्राट जोकर 06/04/2016 - 00:59
अरे हो की, सांगायचंच राहिलं. आम्ही जस्ट आत्ताच अंड फोडून बाहेर आलो. समोर बघतो तर लॅपटॉप, मग काय लागलो किबोर्ड बडवायला. ;-) तुमचं चालू द्या.

In reply to by mandarbsnl

सायकलस्वार 06/04/2016 - 02:39
म्र्प परीचे हॉटेलात लागू होत नाही हो! बर्याच लोकांचा हा गैरसमज दिसतो खरा. ते फक्त दुकानांमध्ये लागू असतंय. दुकानदार तुम्हाला फक्त एक पाण्याची बाटली विकत असतो. हॉटेलवाला तुम्हाला 'उपाहार' ही व्यवस्था पुरवत असतोय. त्यात तुम्हाला बसायला टेबलखुर्ची, डोक्यावर पंखा, ताटवाट्या, त्या विसळण्याची सर्विस, वेटर सर्विस, हे सगळं इंच्ळूदेद असतं. तुम्हाला दुकानदाराने म्र्प पेक्षा जास्त पैसे लावले तर जरूर तक्रार करा.

In reply to by सायकलस्वार

mandarbsnl 07/04/2016 - 14:58
अहो होय बरोबर पण जेव्हा हॉटेल मध्ये फक्त काउंटर ला जाऊन बिसलरी घेतो तेव्हा यात टेबल खुर्ची पंखा भांडी कामगार खर्च यायचा प्रश्न नाही..तरीही 20 रुपये किंमत असताना 35 रुपये दिलेत मी...कारण असजूबाजूला पाणी नव्हते...पार्ले किंवा ब्रिटानिया ची गाडी त्यांचा माल त्या घाटातल्या हॉटेल वॉल्याकडे दारात नेऊन सुपूर्द करते...त्याला कसलाच खर्च नाही...तरीही किंमती मधील नफा वरती 50 टक्के अधिक किंमत लाऊन तो त्या गोष्टी विकतो तेही अगद बिनबोभाट ..मी गोष्टी खरेदी केलेत त्या..मग त्याला कोण काय बोलणार??...नाहीतर घेऊ नका.. हे आहेच...

In reply to by तर्राट जोकर

समाधान राऊत 06/04/2016 - 10:08
१२० रु मुळ किंमत असलेली वस्तु सर्व कर आणि नफा मिळुन १५० रु विकायला नैतिकरित्या किंवा कायद्याच्या चौकटीत २०० रु विकण्यास सरकारी परवानगी देणे याला काय म्हणावे..>>>>""सरकारी परवानगी"" असं लिहीलं आहे विधानामध्ये......वाचा.

In reply to by तर्राट जोकर

साहना 06/04/2016 - 10:15
MRP पेक्षा जास्त दारात विकणे ह्यांत चोरी नाही. कायदे भंग आहे. दोन्ही गोष्टीत खूप फरक आहे. सरकारने काहीही कायदा केला म्हणून वस्तूंची दर ठरत नाही. दर लोकांच्या गरजे नुसार ठरते. परीक्षे साठी जाणार्या मुलाच्या दृष्टीने ४ किमी अंतराच्या प्रवासाची किंमत, नोकरी साठी दररोज जाणार्या माणसापेक्षा जास्त असते अश्या वेळी रिक्षा वाल्याने सरकारी दरानेच जायचे म्हटल्यावर रिक्षावाला दोन्ही भाड्याना समान महत्व देयील. विद्यार्थ्या कडून जास्त पैसे घेवून जर रिक्षा वाला विद्यार्थ्याला जास्त महत्व देत असेल तर रिक्षावाला समाजाची सेवाच करत आहे असे म्हटले पाहिजे. आम्ही हिमालयांत ट्रेक ला जात असू तेंव्हा कितीही उंचीवर चहा घेवून पहाडी लोक उपस्थित होत असत. जितकी उंची जास्त तितका दर जास्त. १०० रुपये देवून बर्फंत बसून १० रुपयांची मेगी खाल्ले आठवत आहे पण तो माणूस चोरी करत आहे असे वाटले नाही. एकदा विक्रेता तुम्हाला नापसंत दरेत काही विकत असेल तर घेवू नका, दुसरी कडे जा.

In reply to by NiluMP

तर्राट जोकर 06/04/2016 - 21:26
no, i don't go to the milk centre to buy milk. I give one rupee extra to the person who delivers it at my doorstep. and I give him monthly payments. I pay him Rs. 18 for half litre of CowMilk and Rs. 56 for half litre of fullcream buffalo milk. Now guess my monthly bill for milk and how much I would be saving on petrol?

In reply to by पैसा

तर्राट जोकर 07/04/2016 - 14:50
अर्र.. गडबड झाली. विंग्रजी टायपो. ते हाफ लिटर नाही एक लिटर आहे. म्हशीच्या एक लिटर फुलक्रीम दुधाला ५६ रुपये. अमुल जास्त घेतंय अर्ध्या लिटरला ४६ म्हणजे.

In reply to by पैसा

तर्राट जोकर 07/04/2016 - 15:06
स्वारी. अमूल ४६ रुपये, आमच्याकडं ५६ रुपये. दोन्हीच्या क्वालिटीत व साय निघण्याच्या प्रमाणात थोडा फरक आहे. आमच्याकडच्या दुधातुन दोन वेळेला चौघांचा म्हशीच्या दुधाचा पूर्ण दुधाचा चहा, सायीपासून एक सव्वा किलो तूप, पोरांना प्यायला दूध. उन्हाळा लागल्यापासून अर्धा लिटर गायीचे दूध पोरांना पिण्यासाठी, अर्धा लिटर म्हशीच्या दूधाचे रोज दही, बाकी उरलेल्या अर्ध्या लिटरमधे चहा आणि तुपासाठी साय. ह्या महिन्यात तूप अर्धा-पाउण किलो निघेल. हुश्श.. गृहकृत्यदक्ष बायकोच्या नवर्‍याचा प्रतिसाद. =))

In reply to by तर्राट जोकर

सस्नेह 07/04/2016 - 15:16
भलतेच गृहकृत्यदक्ष दिसत तुम्ही (किंवा बायको). रोज एक लिटर दूध घेऊन दुधाचा चहा, पोरांना दुध आणि शिवाय महिन्याला सव्वा किलो तूप ? मस्त. बाकी अर्धा लिटर गाय आणि अर्धा लिटर म्हैस भारी =))

In reply to by mandarbsnl

सुबोध खरे 06/04/2016 - 13:11
शाळेपासून कॉलेज डिग्री नोकरी सगळं आम्ही स्वतःच्या जीवावर केलं आपले वडील पतंगराव कदम किंवा डी वाय पाटील आहेत का? शाळा कॉलेज आपल्या वडिलांनी बांधले आहे काय? मग आपण कसे म्हणून शकता कि ते आम्ही आमच्या जीवावर केले. आपल्या घरातील कचरा कुठे जातो आणि त्याची विल्हेवाट कशी लागते याबद्दल आपण काही सांगाल का? किंवा आपल्या घरातील नळाला पाणी कुठून येते? कि आपण फक्त पावसाचे वरून पडणारे पाणी साठवून वापरता? घरात वीज कशी येते? आणि त्यासाठी खांब कोण आणि कसे टाकते? सरकार आपल्याला काय काय "पायाभूत सुविधा" आणि कशा पुरवते हे आपण मुळापासून पाहीले तर आपल्याला लक्षात येईल कि आपण बर्याच गोष्टी "गृहीत" धरलेल्या असतात. राहिली गोष्ट आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या आपण करा उगाच सरकारने आमच्यासाठी काय केले नाही याबद्दल समर्थन कशासाठी देता?

चिनार 05/04/2016 - 17:50
लेखात लिहिलेल्या सर्व गोष्टी मी करतो (पण याहून जास्त काहीही करत नाही!) होम लोन ईमआय सुरु झाल्यापासून नैतिकतेचे सोवळे नेसणे सोडले आहे :-) मी करतोय ते योग्य असे पटवून देण्याचा माझा कोणताही अट्टाहास नाही. वेल्लाभट साहेब, एक प्रश्न आहे, समजा मी बँकेतून १० टक्के व्याजाने १०० रु कर्ज घेतले. आणि महिना २ रु ईमआय भरतोय. बँक यातली ८०% रक्कम व्याज म्हणून कापते आणि २० टक्के रक्कम प्रिन्सिपल म्हणून. १०० रु कर्जाचे शेवटी मी जवळजवळ २०० रु परतफेड करतो. नैतिकतेच्या दृष्टीने बँकसुद्धा चोरीच करते ना?

In reply to by चिनार

गॅरी ट्रुमन 05/04/2016 - 18:21
समजा मी बँकेतून १० टक्के व्याजाने १०० रु कर्ज घेतले. आणि महिना २ रु ईमआय भरतोय. बँक यातली ८०% रक्कम व्याज म्हणून कापते आणि २० टक्के रक्कम प्रिन्सिपल म्हणून. १०० रु कर्जाचे शेवटी मी जवळजवळ २०० रु परतफेड करतो. नैतिकतेच्या दृष्टीने बँकसुद्धा चोरीच करते ना?
ही चोरी कशी काय? व्याज आकारणीत काही आधी न सांगितलेले छुपे चार्जेस असतील तर ती चोरी नक्कीच झाली.पण नुसते व्याज घेणे ही चोरी कशी काय? याच न्यायाने कोणतेही व्याज घेणे ही पण चोरी झाली.आणि व्याज घ्यायचे नसेल तर कोणती बँक तुम्हाला कर्ज द्यायला येणार आहे?

In reply to by गॅरी ट्रुमन

सुबोध खरे 05/04/2016 - 20:35
बर्याच गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत. त्यात एक महत्त्वाची गोष्ट हि आहे कि बहुसंख्य मध्यमवर्गीय माणसाना संस्कारामुळे पैसे खाणे जमत नाही आणी मग जो ते करतो त्याबद्दल त्याला चीड जास्त येते. याचा अर्थ असा नाही कि इतरांनी केलेली चोरी समर्थनीय आहे. एक उदाहरण म्हणून लिहितो आहे. मी २००४ साली मुलुंड ला एक बेडरूमचे घर घेतले त्याची किंमत होती अठरा लाख. यातील ३ लाख रुपये मी माझ्या भविष्य निर्वाहनिधीतून भरले आणी बाकी १५ लाख रुपये एच डी एफ सी मधून कर्ज घेतले ज्याचा व्याजाचा दर ९ % होता. माझ्या जवळ १५ लाख रुपये नव्हते किंवा मिळण्याची शक्यताही नव्हती. या १५ लाखाचे १० % प्रमाणे दर महिना व्याज १२५००/- येत होते. माझा कर्जाचा हप्ता १४००० होता. अर्थात यात १२५०० व्याज धरले कि फक्त १५००/- रुपये मुदलातून फेडले जात होते. म्हणजे पुढच्या महिन्यात माझे मुद्दल १४ लाख ९८ हजार पाचशे रुपये होते. त्यावरील व्याज १२४८३. ३३ होते. म्हणजे दुसर्या महिन्यात रुपये १५१६/ ६६-- इतके मुद्दल फेडले जात असे. हा हिशेब सरळ आहे यात चोरी काय आहे ? असे पैसे मी भरत गेलो, गेली बारा वर्षे म्हणजे आता पर्यंत मी वीस लाख साठ हजार रूपये भरले आणी अजून साधारण ८ लाख रुपयाचे कर्ज बाकी आहे. आपल्याला दिसायला मी दुप्पट पैसे भरणार आहे हि वस्तुस्थिती आहे. पण त्या घरात घर नावावर आहे तरीही मी "दुसर्याच्या" पैशाने गेली बारा वर्षे राहत आहे. आणी आता त्या घराची किमत एक कोटी वीस लाखाच्या आसपास आहे. पैशाची कालानुरूप किंमत काय?( TIME VALUE)हे समजणे अत्यावश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

चिनार 06/04/2016 - 09:42
खरे साहेब आणि ट्रुमन साहेब, माझा मुद्दा वेगळा होता. कदाचित तो मी व्यवस्थित मांडला नाही. असो.नंतर सविस्तर लिहीन.

गामा पैलवान 05/04/2016 - 18:11
वेल्लाभट, तुमच्या हे विधान वाचलं : >> एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे >> ९० रुपयांची चोरीच आहे. एक विनोद आठवला. पोरगा : बाबा, बाबा, मी आज पाच रुपये वाचवले. बाप : कसे काय? पोरगा : आज शाळेतून येतांना बसने येण्याऐवजी तिच्यामागून धावंत आलो. बाप : मूर्खा, रिक्षामागे धावंत आला असतात तर पन्नास रुपये वाचले नसते का? असो. पैसा लई ड्यांजर चीज आहे. कारण पैशाची चोरी केली तर लोकं खोटारडा म्हणतात, पण सचोटी (=integrity) काही पैशात मोजता येत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by बॅटमॅन

वैभव जाधव 06/04/2016 - 00:16
तुम्हाला पैशाला खेळवता येत नाही. पैसा हे साधन आहे साध्य नाही असं काका म्हणतात ना???? बाकी कंपनी चे चार दोन रुपये जे आपल्यासाठी राखीव असतात ते खर्च करावेत. त्याबदल्यात आपल्याकडून कंपनीचा दोन चारशे चा फायदा करुन द्यावा

mandarbsnl 05/04/2016 - 18:23
वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर डाल झाले आणि मंत्री संत्री फुकटात सगळे खातात तिथे तुम्हाला काहीच वाटत नाहीये???प्रश्न बटर चिकन किंवा चहाचा नाहीये तुम्हाला मुद्दाच कळाला नाही...मुद्दा आहे दराचा...500 600 लोकांच्या जेवणाचा खर्च तो काय???तुम्ही नोकरी करत असाल ना तर तुमच्या कं कडे 15 रु मध्ये जेवण मागा पंच पक्वान्नांचे आणि व्यवसाय करत असाल तर तुमच्या हाताखालील लोकांना रोज बटर चिकन खायला घाला म्हणजे खर्च काय ते कळेल तुम्हाला...जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताना त्यांना लाज वाटायला पाहिजे हा मुद्दा आहे...खाण्या पिण्याची हि प्रतिकात्मक उदाहरणे आहेत ..जी तुम्हाला समजली नाहीत...500 कोटी च्या रस्त्यासाठी 5000 कोटी टोल वसुलीचा परवानगी मिळते हे दुःख आहे..कोल्हापुरात 50 किमी चे रस्ते बांधले त्यासाठी खर्च 500 कोटी..500 कोटी?? जनतेच्या पैशाची लूट करायची ती अशी... हा राग आहे...चहा आणि बटर चिकनचा विषय नव्हे..आणि जर 500 600 (फक्त) तुमच्या म्हणण्यानुसार कमी लोक आहेत आणि 1 रु मध्ये स्पेशल चहा परवडतो मग तसे चहाचे गाडे पूर्ण भारतभर का नाही चालू करत.. देऊन टका कि कंत्राट उलट देशभर म्हणजे अजून स्वस्तात मिळेल...

mandarbsnl 05/04/2016 - 18:37
आणखी एक महागाई कमी झाली आम्ही ती केली असा वारंवार सांगणाऱ्या सरकारने मग आमदार खासदार यांचा महागाई भत्ता कमी करायचा सोडून वाढतो का??..महागाई नाहीच तर या लोकांचे महागाई भत्ते का वाढतात??

टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे
यात काही चोरी आहे असं वाटत नाही. जर बसने जावूनही त्याचं काम होत असेल , वेळेवर होत असेल तर त्याने कार्यालयाचं कोणतही नुकसान केलेलं नाही. त्याने स्वतः त्रास झेलला (बसचा प्रवास टॅक्सीपेक्षा त्रासदायक आहे असे मानल्यास) आणि ९० रुपये वाचवलेत.

वर्गातील काही मुलं कॉपी करुन चांगल्या मार्कांनी पास होऊन पुढे गेलेत. ह्यात फी माफ असणारे व नसणारेही आहेत. मनाला फसवता येत नसल्यामुळे संधी मिळूनही मी कधीही कॉपी केली नाही. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे समर्थनही करत नाही व सामीलही होत नाही

lgodbole 05/04/2016 - 20:23
सध्या तीन आठवडे डिप्लोमा एच आय व्ही साठी अहमदाबादेत आहे. लॉजचे बिल , रिक्षाचे बिल , जेवायची बिलं ..... बील पे बील !

In reply to by lgodbole

lgodbole 05/04/2016 - 21:31
स्वारीवर असताना पेशवे नाटकशाळेचे बिल लावायचे म्हणे. नाटकशाळेचं व्हाउचर कसं करायचं ?

अद्द्या 05/04/2016 - 15:21
कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं ९०% वेळा भीती असते कि वरचा साहेब काय म्हणेल , वरचा साहेब पैसे खातो हे यांना माहित नसतं, किंवा माहित असून हि भीती असते कि आपण पकडले गेलो तर सोडवणारा कोणी नाही, पण साहेबाला आहे.

सस्नेह 05/04/2016 - 15:38
आणि मग अजिबात काहीच हक्क नसताना लाखो रुपये लाच खाणाऱ्यांना काय म्हणायचं ? देश चालवणारेच जेव्हा खिसे भरतात तेव्हा काय करायचं ? इथे काय 'right' आहे ?

In reply to by सस्नेह

अनुप ढेरे 05/04/2016 - 18:35
आणि मग अजिबात काहीच हक्क नसताना लाखो रुपये लाच खाणाऱ्यांना काय म्हणायचं ?
त्यांनाही चोरच म्हणायचं वेल्लाकाका, तुमच्याशी फुल्ल सहमत आहे. मेडिकलची/LTAची खोटी बिलं सबमिट करणारे लोक राजकारण्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी शिव्या घालताना पाहून चीड आणि कीव येते.

In reply to by अनुप ढेरे

नाखु 06/04/2016 - 09:23
मांडलेला मुद्दा रास्त आणि वस्तुस्थीतीचा चेहरा दाखविणारा आहे.. पण आपला मुद्दा
मेडिकलची/LTAची खोटी बिलं सबमिट करणारे लोक राजकारण्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी शिव्या घालताना पाहून चीड आणि कीव येते.
यात थोडी गल्लत होतेय विचार करा तुम्ही किमान तीन अपत्ये असलेल्या आणि वयस्कर (तुमच्यवर अवलंबून असलेल्या) माता-पित्यांसह रहात आहत आणि नेमका फक्त औषधौपचारांचा खर्च तुमच्या कमप्नीत दिला जातो (त्याचे तुमच्या श्रेणीनुसार एक उच्चतम रक्कम नक्की केलेली आहे) आणि तो तुमच्या कंपनी सीटीसी (मराठी शब्द ?) भाग आहे. अता आई वडीलांसाठी शक्तीवर्धक्,आरोग्यवर्धक गोष्टी या औषधौपचारात येत नाहीत आणि तो खर्च तर तुम्हाला अनिवार्य आहे. तस्मात तुम्ही त्या वर्षी कुठेही सहल्/पर्यटनास जाऊ शकला नाहीत तर LTA वसूल करण्याकरीता कंपनीची/कायद्याची व्यवस्थाच तुम्हाला तसं करण्याला भाग पाडते. वेल्लाभट बसने प्रवास करून रिक्षा चा हक्क मागणार्यांबद्दल बोलतायत. मागील कंपनीतील किस्सा एक उत्तर भारतीय कर्मचारी(उप व्य्वस्थापक) दिल्लीला कंपनीच्या काही कामानिमित्त गेला होता.आल्यावर त्याचा खर्च दाव्यासोबत तसे बिल नव्हते. मी दावा अडवला आणि माझ्या वरिष्ठांकडे पाठविला. त्यांनी त्याच्या व्यवस्थापकाला खोटे नाटे सांगून "माझ्याच बिलांची काटेकोर तपासणी करतात, बाकीच्यांची अगदी चहाची बिलेही विनासायास अदा केली जातात असे सांगीतले" त्या व्यवस्थापकांनी थेट उप मुखाधिकारी यांची स्वाक्षरीशेरा घेऊन पुन्हा पाठविले. (अता मला त्याच्याच सहकार्याकडून जी माहीती मिळाली ती मी लॉजीस्टीकच्या करमचार्याकडूनही शहनिशा करून घेतली होती,हे महाशय कंपनीच्या मालवहातूक करणार्या खाजगी लॉजीस्टीकच्या ट्रकबरोबर पुण्याला आले होते , जलद सेवा अंतर्गत काही सेवा थेट विनाथांबा देणारी ती भारतभरासाठीची वाहतूक कंपनी होती,आणि कर्मधर्म संयोगाने पुण्यातील शाखएचे बरेच वरिष्ठ कर्मचारी या महाशयांच्या गावाचे/जिल्ह्यातले होते ) म्हाशयाने दोन महिन्यापुर्वी इतर क्रंअचार्याने दावा केलेली रेल्वे ति़कीटाची रक्कम पाहून तीच आप्ल्या बिलात टाकली होती, सोबत टिकिट वैगरे काही नाही.(विनाआर्क्षीत असल्याने तपासनिसानी घेतले ते परत दिले नाही/विसरलो असा दावा). अता हा प्रकार आणि वरचा प्रकार एकाच तागडीत तोलाल काय? सुविधा-सवलतीचा गैरफायदा आणि किचकट+जाचक कायद्यातून अपरिहार्यता या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत इतकेच म्हणतो. फुकाचे न घेता हक्काचे न सोडण्यात शहाणपण आहे असे सम्जणारा नाखु

In reply to by नाखु

अनुप ढेरे 06/04/2016 - 09:49
पण पण, LTA\मेडीकलची फेक बिलं लोक जी सबमिट करतात ती टॅक्स चुकवायला असतात. माझ्या पाहितीप्रमाणे बिल दिल नाही तर टॅक्स लागून ते पैसे मिळतातच. सो ही बिलं केवळ टॅक्स चोरीसाठी दिली जातात. असं नाही की बिल दिलं नाही तर काहीच पैसे मिळत नाहीत.

In reply to by नाखु

सस्नेह 06/04/2016 - 10:40
व्हाउचर सबमिट केले नाही तर प्रवास केलेला असूनही परतावा मिळत नाही. मनालीपर्यंत मी प्रवास केला असूनही केसरी कंपनीने LTC प्रमाणपत्र देताना फक्त दिल्लीपर्यंतचे दिले. त्यावर मला परतावा मिळू शकला नाही. प्रवासाचे तिकीट असूनसुद्धा.

In reply to by नाखु

सुनील 06/04/2016 - 10:47
रिइंबर्स्मेन्ट वेगळे आणि वेतनाचाच भाग करमुक्त स्वरूपात मिळणे वेगळे. आमच्या कंपनीत मेडिकल, टेलिफोन आणि पेट्रोलचे पैसे, जे वेतनात ठरले असतील, ते तसेही मिळतातच. फक्त जर बिले दिली असतील तर ते करमुक्त होतात अन्यथा करपात्र.

क्रेझी 05/04/2016 - 15:52
शेवटचं वाक्य अगदी बरोब्बर आहे! खरंच आजुबाजुला असे लोक सतत वावरतात आणि त्यांच्या खिजगणतीतही नसतं की आपण खरंच चोरी करत आहोत! काही लोकांचं ह्यावर असंही मत आहे की, आपल्या देशामधे जिथे तिथे भ्रष्टाचार आहेच ना आणि माझ्या पगारातून जो टैक्स जातो त्यातुन हे लोक भ्रष्टाचार करतात मग मी स्वतः साठी असा पैसा उभा केला तर बिघडलं कुठे!!

जगप्रवासी 05/04/2016 - 16:04
हे काम आमच्यासाठी जाम डोकेखाऊ असते. आम्ही एच आर वाले एक पॉलिसी ठरवून देतो त्यात कर्मचाऱ्यांनी त्यांचा क्लेम करणे आवश्यक असते पण बऱ्याचदा लोकं काहीही क्लेम करतात. उदा: एका अमुक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला जर १०० रुपये लागत असतील तर ते क्लेम करतानाच १५०/२०० करणार. त्या लागणाऱ्या खर्चाचा आम्हाला अंदाज असतो मग आम्ही पैसे कापल्यावर आमच्याशी त्यांच्या खिशातून खर्च न झालेल्या पैशांसाठी ते भांडायला सुद्धा येतात. आणि हे सरसकट सर्व कर्मचारी करतात.

In reply to by जगप्रवासी

अभिजित - १ 05/04/2016 - 17:54
माझ्या employment लेटर मध्ये मान्य केलेल्या सुट्ट्या पण कंपनी देत नाही. वर्षाच्या शेवटी त्याचे पैसे पण न देता ते दिवस खाऊन टाकते. आणि हाच प्रकार खूप ठिकाणी चालतो. त्यांना नाही नैतिक / अनैतिक प्रश्न पडत मग मला का पडावा ? जमेल तिथे मी पण कंपनीचे पैसे खाणारच. कारण ती पण खातेय ना .. HR हा प्रश्न सोडवत नाही. त्यांच्या करता हा प्रश्न नाही. कारण ते पण याच चरकातून जात असतात. आणि ते पण जमेल तिथे झोल करतातच. उगाच इथे कोणी नाकाने कांदे सोलू नये.

In reply to by अभिजित - १

जगप्रवासी 06/04/2016 - 13:31
काय म्हणता? आमच्या कंपनीत तुम्हाला ठराविक दिवस सुट्ट्या घ्याव्याच लागतात जसे की एका वर्षात किमान तुम्हाला १० सुट्ट्या घेणे बंधनकारक आहे आणि प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात तुम्हाला एका ठराविक कोट्या पुढील सुट्ट्या पगारात दिल्या जातात. आणि मी तरी अजून तरी खोटे पुरावे देऊन कधीच पैसे उकळले नाहीयेत. मला नाही आवडत ते.

In reply to by जगप्रवासी

गवि 06/04/2016 - 13:39
आमच्या कंपनीत तुम्हाला ठराविक दिवस सुट्ट्या घ्याव्याच लागतात जसे की एका वर्षात किमान तुम्हाला १० सुट्ट्या घेणे बंधनकारक आहे आणि प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात तुम्हाला एका ठराविक कोट्या पुढील सुट्ट्या पगारात दिल्या जातात.
अहो.. हमसाहमशी रडवणार आहात काय आता? ;-)

In reply to by जगप्रवासी

मृत्युन्जय 06/04/2016 - 19:55
अशी मॅनडेटरी लीव्ह असणार्‍या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या लोकांबद्दल मला तीव्र इर्ष्या आहे. जळजळ होते असे म्हणा ना. वर्स्।आतुन आम्ही १० रजा घेतले तर इतर सहकारी (??) नाराजी व्यक्त करतात आणि असे एकत्र १० दिवस सुट्टी तर मला गेल्या १२ वर्षात फक्त १ दा मिळाली आहे. लग्न झाले तेव्हा. इतर २ वेळेस ८-८ दिवस मिळाल्या होत्या. दॅट्सैट. बाकी मोठी उट्टी नाही

In reply to by मृत्युन्जय

मोदक 07/04/2016 - 12:23
बहुतांश बँकिंग कंपनीत ब्लॉक लिव्ह असतात. तुम्ही नसताना कंपनीचे काम नेहमीच्या सुसुत्रतेने आणि सुरळीतपणे सुरू राहिल का? हे तपासण्याची ही एक पद्धत असते.

In reply to by मोदक

ट्रेड मार्क 07/04/2016 - 21:04
एवढा शुद्ध हेतू नसतो हो कंपनीचा. बँकेमध्ये अशी सुट्टी देण्याचे मुख्य कारण म्हणजे तो कर्मचारी तो करणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कुठल्या वेगळ्या कामात गुंतला असेल (अनैतिकच म्हणता येईल) तर ते बघता करता यावे. या सुट्टीच्या काळात तुम्ही तुमच्या ऑफिस इमेल्स, फोन (ऑफिसच्या कामाशी संबंधीत) ई वापरायचे नसते. थोडक्यात ऑफिस पासून पूर्ण अलिप्त (Out of network) राहणे अपेक्षित आहे.

In reply to by यशोधरा

कंपणीमधे णोकरी असेल तर णक्की साण्गा. वर्षाला १० सुट्ट्या सक्तीच्या असणारी कंपणी लैचं भारी असणारे =))

स्पा 05/04/2016 - 16:14
वरील मुद्दयांना जर चोरी म्हणत असाल, तर अशी चोरी करायला मला जराही लाज वाटत नाही,शक्य असेल तर एक पॆसाही टॅक्स भरायची इच्छा नाही, माझे इन्कम कमी होते म्हणून नाही, तर दिलेल्या रकमेच्या बदल्यात जी कुत्तेकी जिंदगी भारतातला मध्यमवर्ग जगतोय त्याकरता, मध्यमवर्गाकरता एकही पॅकेज नाही, जी काय लाज बाळगायची ती आपण सगळे आदर्श आपणच सेट करायचे, हजारो करोडो रुपये गायब होतात, त्यावर कोणाचाही आवाज नसतो, १०० रूपये कंपनी देते, पण त्या बदल्यात किती राबवते त्याचाही डेटा द्या वेल्ला साहेब, आदर्श बोलणे खुपच सोपे असते

In reply to by स्पा

स्पाशी सहमत. श्रीमंताला किती टॅक्स भरला तरी फरक पडत नाही आणि गरिबाला टॅक्सचं नाही. मध्यवर्गाला मात्र उत्पन्नं गरिबापेक्षा जरा बरं आणि टॅक्स मात्रं भरमसाठ. अगदी हे वागणं चुकीचं असलं तरी परिस्थितीमुळे ह्या चुका कराव्या लागताहेत हे खरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 05/04/2016 - 17:09
श्रीमंताला किती टॅक्स भरला तरी फरक पडत नाही आणि गरिबाला टॅक्सचं नाही. मध्यवर्गाला मात्र उत्पन्नं गरिबापेक्षा जरा बरं आणि टॅक्स मात्रं भरमसाठ.
यात काहीसा बदल.. श्रीमंत सर्वात जास्त टॅक्स चुकवतात. गरीबांना टॅक्स नाही. आणि मध्यमवर्गीय पगारवालेच फक्त नियमित टॅक्सपेयर्स असतात जे लोकसंख्येचा फार छोटा भाग आहेत. या थोडेसे टक्के वर्गाकडून पगार देतानाच टॅक्स कापून घेतलेला असतो. आणि त्यांनाच टॅक्स बुडवू नका बरं का अशी सर्वात जास्त भीतीही दाखवलेली असते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 05/04/2016 - 17:15
प्रामाणिकपणे देय टॅक्स सर्व श्रीमंत भरतील अशी अपेक्षा फारच भाबडेपणाची आहे, त्यामुळे वसुली निर्भीडपणे होणं हाच उपाय आहे. तसं झालं तर बरेच प्रॉब्लेम्स सुटतील. पण त्याविषयी अ‍ॅक्शन सोडा, उघडपणे कोणी बोलतही नसल्याने परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाहीच. नुसते थकित टॅक्सचे आकडे वाचायचे.

In reply to by स्पा

साहना 06/04/2016 - 02:14
तुमच्याशी पूर्ण सहमत. कायदा सुव्यवस्था हे सरकारचे प्रमुख काम आहे. परिस्तिथी अशी आहे कि हे एक काम सोडून सरकार इतर सगळ्या गोष्टी करतेय. कुणी कोणती दारू कितक्या वर्षी प्यावी, त्यांत बर्फ किती घालावा, बर मध्ये नाचणारीने किती मिनिमम अंतर ठेवून नाचावे. विमानातून जाताना एक लेपटोप न्यावा कि दोन? कपड्याच्या दुकानातील पुतळ्यावर किती कपडे घालावेत असल्या फालतू गोष्टी वर सरकार वेळ दवडत आहे आणि एक केस घेवून आम्ही कोर्ट मध्ये गेलो तर २० वर्षे लागतात. नागरिक लोक सरकार साठी जगत नाहीत, आपल्या स्वप्ना साठी जगतात. सरकार नियम मात्र आपली सोयी सुविधा पाहून करते. दहशवाद्यांना पकडायला ह्यांचात दम नाही पण त्या १४ वर्षांच्या मुलीला जर आपला दहावीचा निकाल पाहिजे असेल तर अनोळखी सायबर काफे वाल्याला आपला ID, फोन number, photo सगळे काही द्यावे लागते. कायदा करणारे लोक म्हणजे समाजातील एक नंबरचे घाणेरडे लोक. ह्यांचे कायदे आम्ही का म्हणून पाळावेत?

In reply to by साहना

तर्राट जोकर 06/04/2016 - 02:17
कायदा करणारे लोक म्हणजे समाजातील एक नंबरचे घाणेरडे लोक. ह्यांचे कायदे आम्ही का म्हणून पाळावेत? >> कॉलिंग डॉक्टरसाहेब...

In reply to by साहना

गॅरी ट्रुमन 06/04/2016 - 10:45
कायदा सुव्यवस्था हे सरकारचे प्रमुख काम आहे. परिस्तिथी अशी आहे कि हे एक काम सोडून सरकार इतर सगळ्या गोष्टी करतेय.
सहमत आहे.प्रत्येक ठिकाणी सरकारने नाक खुपसायला जाणे हे सर्वथैव अयोग्यच. २०१३ च्या कंपनी लॉ मध्ये कंपन्यांनी 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' वर आपल्या पॅटच्या (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) २% खर्च केलाच पाहिजे ही टूम काढली.मध्याच्या डावीकडच्या अनेकांना त्यामुळे हर्षवायूच व्हायचे बाकी राहिले होते.एक गोष्ट कळत नाही.तुम्ही सरकार आणि कोणतेही कायदे करायचे मॅन्डेट तुमच्याकडे आहे म्हणून वाटेल ते प्रस्ताव कायद्यात टाकायचे का?कंपन्या या समाजाचाच घटक असतात आणि समाजाचे काहीतरी देणे लागतात वगैरे सगळे मान्य आणि भारतासारख्या देशात शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादी अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी खर्च करायला हवे हे पण मान्य.पण नेमक्या याच गोष्टीसाठी सरकार खर्च करते--अगदी कर्ज काढून खर्च करते. त्यामुळे व्याजाचे दरही वाढतात. म्हणजे हा खर्च सरकारने केला नसता तर जितके व्याजाचे दर असते त्यापेक्षा नक्कीच जास्त दर या खर्चामुळे असतात. याचाच अर्थ एका परीने कंपन्या आणि होम लोन घेणारे तुमच्या-आमच्यासारखे ग्राहक त्या खर्चासाठी आपलाही वाटा देत असतातच ना? तसेच करातून सरकारला महसूलही देतच असतात ना? जर कोणी करबुडवेपणा करत असेल तर जरूर बडगा हाणा-- अजिबात ना नाही. तेव्हा 'कर कोण देतो' हा प्रश्न या मुद्द्याशी अप्रस्तुत आहे. माझा मुद्दा हा व्याजाचे चढे दर आणि कर याउपर सी.एस.आर साठी आणखी खर्च करायची सक्ती करणे या मुद्द्याविषयी आहे. दुसरे म्हणजे बहुसंख्य सरकारी शाळांमध्ये नक्की शिक्षणाची काय परिस्थिती आहे--सातवीतल्या विद्यार्थ्यांना चार ओळीही लिहिता वाचता येत नाहीत की दोन आकडी संख्यांचे गुणाकारही येत नाहीत याविषयी प्रथम फाऊंडेशनच्या असर या अहवालात चांगलाच प्रकाश टाकला आहे. तेव्हा सरकारने जो खर्च हाती घेतला तो योग्य पध्दतीने होत आहे की नाही या गोष्टी फाट्यावर मारायच्या आणि त्याउपर संबंधित क्षेत्रात एक्स्पर्टाईझ असायची शक्यता फारच कमी असलेल्या कंपन्यांना कुठल्यातरी सामाजिक प्रश्नावर पैसे खर्च करायची ही सक्ती कशाकरता? पण होते कसे की सामाजिक जाणीव इत्यादी गोंडस नावाखाली असे प्रकार खपून जातात. आता सी.एस.आर सारख्या गोष्टींमध्ये कोणा कंपनीने न केलेला खर्च दाखविला तर त्याला चोरी/बेइमानी/कायदेभंग किंवा अन्य कोणत्याही नावाने का म्हणावे?

In reply to by साहना

सुबोध खरे 06/04/2016 - 13:00
@साहना - कायदा करणारे लोक म्हणजे समाजातील एक नंबरचे घाणेरडे लोक. ह्यांचे कायदे आम्ही का म्हणून पाळावेत? साहेब हेच विधान करून एखाद्या चोराने आपल्याघरी चोरी केली तर आपण सरकारला/ पोलिसांना कोणत्या तोंडाने तपास करायला सांगणार? ज्या तर्हेने आपण म्हणता आहात आम्ही कायदे का पाळावेत तसेच चोर पण म्हणणारच. असो, हे विधान चिडीतून आलेले आहे असेच मी समजतो.

In reply to by मोदक

You Said It ... :) धागा काढण्याची वेळ आणि माझी प्रतिक्रिया देण्याची वेळ ही ऑफिस मधीलच आहे ना ? एक साधा प्रश्न हे अस खोटे क्लेम टाकणे आणि ऑफिस ने ऑफिसच्या कामासाठी दिलेल आंतरजाल वैयक्तिक बाबींसाठी वापरण एकाच तराजुत तोलु शकतो का ?

In reply to by माझीही शॅम्पेन

मोदक 06/04/2016 - 09:06
एक साधा प्रश्न हे अस खोटे क्लेम टाकणे आणि ऑफिस ने ऑफिसच्या कामासाठी दिलेल आंतरजाल वैयक्तिक बाबींसाठी वापरण एकाच तराजुत तोलु शकतो का ? हो. काय हरकत आहे?

बारा बारा तास काम करवून आठ तासांचा पगार देताना कंपनी वाले असा विचार करतात का? त्या तीन तासांच्या मोबदल्याच काय?

In reply to by अमित मुंबईचा

बोका-ए-आझम 06/04/2016 - 17:33
कितीही काम केलं तरी पैसे मिळत नाहीत. त्यांच्यापेक्षा तुमची अवस्था जास्त बरी नाही का? आईवडिलांना मुलांना वाढवण्याचे किती पैसे द्यावेत मग? The World is an unfair place, after all.

झेन 05/04/2016 - 17:01
चांगला विषय , आज जाणतेपणी किंवा प्रवाहपतीत असल्यामुळे, बहुतांश लोकांना जुन्या काकूडतोड्या पेक्षा विजय माल्या ची जीवनशेली आकर्षक वाटते. प्रश्र फक्त कुवतीचा आहे. कधी चुकून अपराधी वाटलेच तर दूसऱ्यांकडे बोट दाखवायचे आणि स्वतःला जस्टीफाय करायचे, जास्त अपराधी वाटले तर पापक्षालनासाठी ट्रॅफिक.सिग्नल च्या भिकााऱ्यांपासून वेगवेगळ्या अध्यात्माच्या दूकानां मधून गरजे प्रमाणे आणि कुवती प्रमाणे मनःशांती खरेदी करायची. हाकानाका =)

mandarbsnl 05/04/2016 - 17:15
एक उदाहरण घेऊ..टोल च्या बाबतीत...आम्ही गाडी घेतली तेव्हा रोड टॅक्स दिला..पेट्रोल मध्ये रोड टॅक्स असतोच..महापालिकेचा घरफळा आणि इतर टॅक्स मध्ये सर्व टॅक्स आलेच..तरीही जेव्हा रस्त्यावरून गाडी घेऊन जायो आम्ही तेव्हा जाण्यासाठी टोल का भरावा लागतो ? रोड टॅक्स चे पैसे कुठे गेले?? मोदी सरकार ने दोन वेळा सर्विस टॅक्स वाढवला ..का?? आम्हाला अशा कोणत्या गोष्टी मिळाल्या कि जास्त टॅक्स आम्ही भरू?? 10 रु च्या मोबाइलच्या रिचार्ज मध्ये पण सरकारला टॅक्स पाहिजे?? का?? कशासाठी??.. सरकारने काय केलंय आमच्यासाठी??..शाळेपासून कॉलेज डिग्री नोकरी सगळं आम्ही स्वतःच्या जीवावर केलं आणि आता पैसा कमवायला लागलो तर त्यात टॅक्स भरू?? का?? तो मल्ल्या गेला 9000 कोटी बुडवून ..आम्ही 10000 नाही दिले तर आमची गाडी उचलून नेतील ना?? आणखी एक स्वतः कमावलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यातून काढायला आम्ही टॅक्स भरायचा??? इतक्या खालच्या थराला गोष्टी जातात म्हणून वरती वर्णन केलेल्या सर्व च्या सर्व आणखीही बऱ्याच गोष्टी कराव्याच लागतात...आणि मीही त्या करणारच...का करू नये कोणी सांगेल??

In reply to by mandarbsnl

गवि 05/04/2016 - 17:19
तुम्ही एका रोचक मुद्द्याला हात घातला आहे. म्हणजे या कारणाने काही अनैतिक काम नैतिक ठरतं असं नव्हे, किंवा तो वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण सॉफ्ट आणि ईझी टारगेटला अधिकाधिक खणणं हे अगदी तुम्ही म्हटलंय तस्संच होतं. आणि याचं कारण म्हणजे जिथे टॅक्सचा मेजर भाग अडकलाय तिथून तो सोडवून आणणं इतकं नकोसं असावं की यंत्रणा जिथून सहज मिळतो त्या नोकरीवाल्या वर्गाकडे आणि छोट्या उद्योगांकडे पूर्ण चरक लावून जास्तीतजास्त रस काढून घेते.

In reply to by गवि

mandarbsnl 05/04/2016 - 17:43
पण नैतिक आणि अनैतिक कोण ठवरणार?? एक उदाहरण देतो.. निविया या ब्रँड ची निळी मोठी डबी 200 रु ना रिटेल किमतीत मिळते..तीच तुम्ही डी मार्ट ला गेलात तर 150 रु ना मिळते.. यात आता डी मार्ट ला कमिशन मिळालं असणार त्यांचा खर्च शिवाय प्रॉफिट या सर्व गोष्टी जाऊन किंमत 150 रु आणि ज्या अर्थी रिटेल वाले डी मार्ट मधून न घेता डायरेक्ट कं मधून माल घेतात तेव्हा त्यांनाही जवळपास डी मार्ट ला पडतो तोच दर पडत असणार..मग mrp ला विकणारा आणि 80 ते 90 रु नफा खाणारा नैतिक कि तोच माल स्वस्तात देणारा 20 ते 30 रु नफा घेणारा डी मार्ट नैतिक??? अजून एक टोल मधुन मंत्री खासदार आमदार यांना सूट..???का?? त्यांनी का नाही टोल भरायचा??.. 40 रुपयात फुल्ल बटर चिकन 1 रुपयात स्पेशल चहा आणि असेच राग येणारे बरेच दर आहेत लॉकसभेतल्या आणि राज्यासभेतल्या कॅन्टीन चे...इथे नैतिकता कुठे जाते??? सामान्य लोकांना 200 रु तूरडाळ 1 किलो आणि 40 रुपयात फुल्ल बटर चिकन खाणारे लोक जेव्हा नैतिकता सोडून देतात ना तेव्हा आम्हाला ती बाळगण्याचे कारणच नाही..

In reply to by mandarbsnl

तर्राट जोकर 05/04/2016 - 17:56
लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी जनतेने निवडून दिलेले लोक जनतेची कामं करायला जातात. ती होत नसतील तर त्यांच्यावरचा राग समजण्यासारखा आहे. पण कुणाला ४० रुपयात बटरचिकन खायला मिळतं ह्यामागे नेमका कोणता राग आहे की असुया आहे हे मात्र समजत नाही. जनतेच्या प्रतिनिधींना दिलेल्या सुविधांबद्द्ल कुरकुर करणार्‍यांना नेमकी काय समस्या आहे? आपल्याकडे समाजसेवक आणि राजकिय नेता ह्यात आयडोलॉजिकली फारच गोंधळ घातला जातो. एखादा नेता जनतेच्या कामात भ्रष्टाचार करत असेल तर आक्षेप समजण्यासारखा आहे पण १ रुपयात चहा मिळतो म्हणून आगपाखड कशासाठी? माझा तर पुर्वी असा समज होता की ह्यांना तिथे सर्व फुकट असतं. पाचशे-सहाशे लोकांच्या जेवणाचा तो काय खर्च? इतक्या मोठ्या देशाचा कारभार चालवणार्‍या संसदेला, सरकारला हा पाचशे जनतेच्याच प्रतिनिधींच्या जेवणाचा खर्च काय मोठा? मी तर गॄहित धरले होते. त्यात काही चुकीचे वाटत नव्हते.

In reply to by तर्राट जोकर

नाव आडनाव 05/04/2016 - 18:04
इतक्या मोठ्या देशाचा कारभार चालवणार्‍या संसदेला, सरकारला हा पाचशे जनतेच्याच प्रतिनिधींच्या जेवणाचा खर्च काय मोठा? त्या कामासाठी त्यांना पगार असतो ना? पगार सोडून बाकी सवलती सुद्धा असतात - रेल्वेच्या तिकिटाची सवलत, मुंबईत, दिल्लीत रहायला कमी भाड्याचं घर, आमदार / खासदार नसतांना मिळणारी पेंशन आणि अजून बरंच काही. असं असतांना १५० - २०० रुपये देऊन तेच बटर चिकन / १० - १५ रूपये देऊन तोच चहा त्यांनी का घेऊ नये? खासदारांचा पगार.

In reply to by नाव आडनाव

mandarbsnl 05/04/2016 - 18:42
बरोबर पण सगळ्यांनाच कळत नाही ना..काहींना यात काही चुकीचं आहे असं वाटतंच नाही...कारण त्यांना स्वतःला काही गोष्टी माहित नाहीयेत हेच मुळात माहिती नसल्यामुळे त्यांना काही चूक दिसतंच नाही..असो..

In reply to by तर्राट जोकर

mandarbsnl 05/04/2016 - 18:25
वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर डाल झाले आणि मंत्री संत्री फुकटात सगळे खातात तिथे तुम्हाला काहीच वाटत नाहीये???प्रश्न बटर चिकन किंवा चहाचा नाहीये तुम्हाला मुद्दाच कळाला नाही...मुद्दा आहे दराचा...500 600 लोकांच्या जेवणाचा खर्च तो काय???तुम्ही नोकरी करत असाल ना तर तुमच्या कं कडे 15 रु मध्ये जेवण मागा पंच पक्वान्नांचे आणि व्यवसाय करत असाल तर तुमच्या हाताखालील लोकांना रोज बटर चिकन खायला घाला म्हणजे खर्च काय ते कळेल तुम्हाला...जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताना त्यांना लाज वाटायला पाहिजे हा मुद्दा आहे...खाण्या पिण्याची हि प्रतिकात्मक उदाहरणे आहेत ..जी तुम्हाला समजली नाहीत...500 कोटी च्या रस्त्यासाठी 5000 कोटी टोल वसुलीचा परवानगी मिळते हे दुःख आहे..कोल्हापुरात 50 किमी चे रस्ते बांधले त्यासाठी खर्च 500 कोटी..500 कोटी?? जनतेच्या पैशाची लूट करायची ती अशी... हा राग आहे...चहा आणि बटर चिकनचा विषय नव्हे..आणि जर 500 600 (फक्त) तुमच्या म्हणण्यानुसार कमी लोक आहेत आणि 1 रु मध्ये स्पेशल चहा परवडतो मग तसे चहाचे गाडे पूर्ण भारतभर का नाही चालू करत.. देऊन टका कि कंत्राट उलट देशभर म्हणजे अजून स्वस्तात मिळेल...

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 06/04/2016 - 12:58
एकदम १००% सहमत.. आपले लोक राजकारण आणि समाजसेवा यांमधला फरक तात्विक आणि व्यावहारिक पातळीवर मान्य करतील तो सुदिन.

In reply to by mandarbsnl

समाधान राऊत 05/04/2016 - 23:05
मग mrp ला विकणारा आणि 80 ते 90 रु नफा खाणारा नैतिक कि तोच माल स्वस्तात देणारा 20 ते 30 रु नफा घेणारा डी मार्ट नैतिक???>>>>>>>थोडसं पुढे जाऊन १२० रु मुळ किंमत असलेली वस्तु सर्व कर आणि नफा मिळुन १५० रु विकायला नैतिकरित्या किंवा कायद्याच्या चौकटीत २०० रु विकण्यास सरकारी परवानगी देणे याला काय म्हणावे.. २०० रु वस्तु विकणे हे काम सरासरी मध्यमवर्गीय करतात ,पण त्यांनाही कात्री लावुन हा पैसा सरकारी खात्यात जातो. मग वेल्लाभट म्हणतात तसे ८०ते ९० ₹ चोरणे हक्क वाटणे सहाजिकच आहे::कारण कुठल्याही प्रगती विना वस्तुवर इतका भार नैतिकरित्या असेल तर तो अनैतिकरित्या चोरने (मिळवने) सुदधा नैतिक असेल नव्हे आहेच..

In reply to by समाधान राऊत

खुप कमी गोष्टी अश्या आहेत की ज्यांची किंमत सरकार ठरवतं आणि नियंत्रित ठेवतं. आणि एफ.एम.सी.जी. मधल्या वस्तुंचे भाव सरकार ठरवत नसुन उत्पादक ठरवतो,

In reply to by समाधान राऊत

तर्राट जोकर 05/04/2016 - 23:40
हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल फारच अज्ञान दिसून येतं. एम आर पी ही उत्पादकाने निर्धारित केलेली किंमत आहे. त्यापेक्षा जास्त किंमतीस विकण्यास सरकारतर्फे मनाई आहे. त्यापेक्षा कितीही कमी किंमतीत विक्रेता विकु शकतो. अगदी १लाख रुपयाचा मोबाईल १ रुपयात विकु शकतो. मूळ किंमत म्हणजे काय? कच्च्यामालाच्या आधीपासून जी प्रक्रिया सुरु होते ती ग्राहकाच्या हाती वस्तू पडेपर्यंत कीती चॅनेल्समधून तीला जावे लागते ह्यावर किती एमआरपीवर कोण किती सूट देतंय हे ठरतं. डिमार्ट बल्कमधे डायरेक्ट उत्पादकाकडून वस्तू घेतं, त्यावर आपले ट्रान्स्पोर्ट, मॅन्पावार, लोडिंग अनलोडिंग, स्टोअरेजचा खर्च, मार्केटींग, स्टाफ, दुकानाचं भाडं, वीज, पाणी, सरकारी कर, स्थानिक कर, केंद्रीय कर, इत्यादी हिशोब धरुन किती नफा घ्यावा ह्याचे गणित करते. कोपर्‍यावरच्या दुकानात तीच वस्तु मिळतांना उत्पादक ते दुकानदार ह्यांच्या मधे अनेक मध्यस्थ असतात, प्रत्येक जण होणारे खर्च, व्यवसायाची जोखिम, स्टोअरेज, ट्रान्स्पोर्ट, टॅक्स इत्यादी धरुन आप आपला नफा काढत असतो. हे सर्व शेवटच्या उपभोक्त्याकडून घ्यायच्या रकमेला एम आर पी च्या आत ठेवून मॅनेज करायला लागतं. डिमार्ट आणि कोपर्‍यावरचा दुकानदार त्यांना परवडेल त्या पद्धतीप्रमाणेच ते डिस्काउंट देऊ शकतात. ह्यात कसली चोरी नाही. आरपी पेक्षा एक रुपयाही जास्त मागितला जात असेल तर ती चोरी आहे. शिवाय पावती न देता वस्तू विकणे ही करचोरी. एका ठिकानी वस्तू १०० रुपयाला दुसर्‍या ठिकाणी २०० रुपयाला ह्यात चोरी नाही धंदा आहे. व्यापारी, व्यावसायिक हे फक्त लुटारु असतात ह्या भावनेतून प्रस्तुत उदाहरण आलेले आहे काय? तसे नसेल तर वस्तू चे उत्पादन ते विक्री ह्यावर जरा खोलात अभ्यास अपेक्षित आहे.

In reply to by तर्राट जोकर

mandarbsnl 06/04/2016 - 00:11
तुमचे ज्ञान फारच कमी आहे हो...एवढं कळतंय तर बिसलरी ची बाटली एखाद्या मोठ्याश हॉटेल मध्ये कोल्हापुरात देखील 20 रुपये mrp असताना 45 ला विकतात...मी स्वतः पाहिलाय...तुमचे हे तत्वज्ञान तुम्ही राहत त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन द्याल का?? कोल्हापूर ते पुणे प्रवासात घाटामध्ये जी काही हॉटेल आहेत तिथे अक्षरशः लूट चालते...बिस्किटे सुद्धा mrp च्या वरती 50 % दराने विकली जातात मी स्वतः घेतलेत...त्यांना विचारलं तर 'घ्यायचे तर घ्या नाहीतर घेऊ नका' हा सुविचार ऐकायला मिळतो...तुम्ही घरीच असता वाटतं कायम त्यामुळे तुम्हाला जगाचा अनुभव नाहीये...इथे प्रत्येक जण दुसर्याची लूट करतो हा मुद्दा आहे...बाकी डी मार्ट चा मुद्दा नैतिक काय ?? या विषयावर होता..कोणी कितील माल विकला.. तो कितीला घेतला त्याला नफा झाला कि नाही हा नाहीच आहे..रिटेल ला लोक ग्राहकांची लुटच करतात हा मुद्दा आहे..असो तुमचे तत्वज्ञान हॉटेल मध्ये जाऊन सांगा कि तुम्ही लोक mrp च्या वर वस्तू विकू शकत नाही वगैरे वगैरे आणि काय उत्तरे येतात ते कळवा...

In reply to by mandarbsnl

तर्राट जोकर 06/04/2016 - 00:59
अरे हो की, सांगायचंच राहिलं. आम्ही जस्ट आत्ताच अंड फोडून बाहेर आलो. समोर बघतो तर लॅपटॉप, मग काय लागलो किबोर्ड बडवायला. ;-) तुमचं चालू द्या.

In reply to by mandarbsnl

सायकलस्वार 06/04/2016 - 02:39
म्र्प परीचे हॉटेलात लागू होत नाही हो! बर्याच लोकांचा हा गैरसमज दिसतो खरा. ते फक्त दुकानांमध्ये लागू असतंय. दुकानदार तुम्हाला फक्त एक पाण्याची बाटली विकत असतो. हॉटेलवाला तुम्हाला 'उपाहार' ही व्यवस्था पुरवत असतोय. त्यात तुम्हाला बसायला टेबलखुर्ची, डोक्यावर पंखा, ताटवाट्या, त्या विसळण्याची सर्विस, वेटर सर्विस, हे सगळं इंच्ळूदेद असतं. तुम्हाला दुकानदाराने म्र्प पेक्षा जास्त पैसे लावले तर जरूर तक्रार करा.

In reply to by सायकलस्वार

mandarbsnl 07/04/2016 - 14:58
अहो होय बरोबर पण जेव्हा हॉटेल मध्ये फक्त काउंटर ला जाऊन बिसलरी घेतो तेव्हा यात टेबल खुर्ची पंखा भांडी कामगार खर्च यायचा प्रश्न नाही..तरीही 20 रुपये किंमत असताना 35 रुपये दिलेत मी...कारण असजूबाजूला पाणी नव्हते...पार्ले किंवा ब्रिटानिया ची गाडी त्यांचा माल त्या घाटातल्या हॉटेल वॉल्याकडे दारात नेऊन सुपूर्द करते...त्याला कसलाच खर्च नाही...तरीही किंमती मधील नफा वरती 50 टक्के अधिक किंमत लाऊन तो त्या गोष्टी विकतो तेही अगद बिनबोभाट ..मी गोष्टी खरेदी केलेत त्या..मग त्याला कोण काय बोलणार??...नाहीतर घेऊ नका.. हे आहेच...

In reply to by तर्राट जोकर

समाधान राऊत 06/04/2016 - 10:08
१२० रु मुळ किंमत असलेली वस्तु सर्व कर आणि नफा मिळुन १५० रु विकायला नैतिकरित्या किंवा कायद्याच्या चौकटीत २०० रु विकण्यास सरकारी परवानगी देणे याला काय म्हणावे..>>>>""सरकारी परवानगी"" असं लिहीलं आहे विधानामध्ये......वाचा.

In reply to by तर्राट जोकर

साहना 06/04/2016 - 10:15
MRP पेक्षा जास्त दारात विकणे ह्यांत चोरी नाही. कायदे भंग आहे. दोन्ही गोष्टीत खूप फरक आहे. सरकारने काहीही कायदा केला म्हणून वस्तूंची दर ठरत नाही. दर लोकांच्या गरजे नुसार ठरते. परीक्षे साठी जाणार्या मुलाच्या दृष्टीने ४ किमी अंतराच्या प्रवासाची किंमत, नोकरी साठी दररोज जाणार्या माणसापेक्षा जास्त असते अश्या वेळी रिक्षा वाल्याने सरकारी दरानेच जायचे म्हटल्यावर रिक्षावाला दोन्ही भाड्याना समान महत्व देयील. विद्यार्थ्या कडून जास्त पैसे घेवून जर रिक्षा वाला विद्यार्थ्याला जास्त महत्व देत असेल तर रिक्षावाला समाजाची सेवाच करत आहे असे म्हटले पाहिजे. आम्ही हिमालयांत ट्रेक ला जात असू तेंव्हा कितीही उंचीवर चहा घेवून पहाडी लोक उपस्थित होत असत. जितकी उंची जास्त तितका दर जास्त. १०० रुपये देवून बर्फंत बसून १० रुपयांची मेगी खाल्ले आठवत आहे पण तो माणूस चोरी करत आहे असे वाटले नाही. एकदा विक्रेता तुम्हाला नापसंत दरेत काही विकत असेल तर घेवू नका, दुसरी कडे जा.

In reply to by NiluMP

तर्राट जोकर 06/04/2016 - 21:26
no, i don't go to the milk centre to buy milk. I give one rupee extra to the person who delivers it at my doorstep. and I give him monthly payments. I pay him Rs. 18 for half litre of CowMilk and Rs. 56 for half litre of fullcream buffalo milk. Now guess my monthly bill for milk and how much I would be saving on petrol?

In reply to by पैसा

तर्राट जोकर 07/04/2016 - 14:50
अर्र.. गडबड झाली. विंग्रजी टायपो. ते हाफ लिटर नाही एक लिटर आहे. म्हशीच्या एक लिटर फुलक्रीम दुधाला ५६ रुपये. अमुल जास्त घेतंय अर्ध्या लिटरला ४६ म्हणजे.

In reply to by पैसा

तर्राट जोकर 07/04/2016 - 15:06
स्वारी. अमूल ४६ रुपये, आमच्याकडं ५६ रुपये. दोन्हीच्या क्वालिटीत व साय निघण्याच्या प्रमाणात थोडा फरक आहे. आमच्याकडच्या दुधातुन दोन वेळेला चौघांचा म्हशीच्या दुधाचा पूर्ण दुधाचा चहा, सायीपासून एक सव्वा किलो तूप, पोरांना प्यायला दूध. उन्हाळा लागल्यापासून अर्धा लिटर गायीचे दूध पोरांना पिण्यासाठी, अर्धा लिटर म्हशीच्या दूधाचे रोज दही, बाकी उरलेल्या अर्ध्या लिटरमधे चहा आणि तुपासाठी साय. ह्या महिन्यात तूप अर्धा-पाउण किलो निघेल. हुश्श.. गृहकृत्यदक्ष बायकोच्या नवर्‍याचा प्रतिसाद. =))

In reply to by तर्राट जोकर

सस्नेह 07/04/2016 - 15:16
भलतेच गृहकृत्यदक्ष दिसत तुम्ही (किंवा बायको). रोज एक लिटर दूध घेऊन दुधाचा चहा, पोरांना दुध आणि शिवाय महिन्याला सव्वा किलो तूप ? मस्त. बाकी अर्धा लिटर गाय आणि अर्धा लिटर म्हैस भारी =))

In reply to by mandarbsnl

सुबोध खरे 06/04/2016 - 13:11
शाळेपासून कॉलेज डिग्री नोकरी सगळं आम्ही स्वतःच्या जीवावर केलं आपले वडील पतंगराव कदम किंवा डी वाय पाटील आहेत का? शाळा कॉलेज आपल्या वडिलांनी बांधले आहे काय? मग आपण कसे म्हणून शकता कि ते आम्ही आमच्या जीवावर केले. आपल्या घरातील कचरा कुठे जातो आणि त्याची विल्हेवाट कशी लागते याबद्दल आपण काही सांगाल का? किंवा आपल्या घरातील नळाला पाणी कुठून येते? कि आपण फक्त पावसाचे वरून पडणारे पाणी साठवून वापरता? घरात वीज कशी येते? आणि त्यासाठी खांब कोण आणि कसे टाकते? सरकार आपल्याला काय काय "पायाभूत सुविधा" आणि कशा पुरवते हे आपण मुळापासून पाहीले तर आपल्याला लक्षात येईल कि आपण बर्याच गोष्टी "गृहीत" धरलेल्या असतात. राहिली गोष्ट आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या आपण करा उगाच सरकारने आमच्यासाठी काय केले नाही याबद्दल समर्थन कशासाठी देता?

चिनार 05/04/2016 - 17:50
लेखात लिहिलेल्या सर्व गोष्टी मी करतो (पण याहून जास्त काहीही करत नाही!) होम लोन ईमआय सुरु झाल्यापासून नैतिकतेचे सोवळे नेसणे सोडले आहे :-) मी करतोय ते योग्य असे पटवून देण्याचा माझा कोणताही अट्टाहास नाही. वेल्लाभट साहेब, एक प्रश्न आहे, समजा मी बँकेतून १० टक्के व्याजाने १०० रु कर्ज घेतले. आणि महिना २ रु ईमआय भरतोय. बँक यातली ८०% रक्कम व्याज म्हणून कापते आणि २० टक्के रक्कम प्रिन्सिपल म्हणून. १०० रु कर्जाचे शेवटी मी जवळजवळ २०० रु परतफेड करतो. नैतिकतेच्या दृष्टीने बँकसुद्धा चोरीच करते ना?

In reply to by चिनार

गॅरी ट्रुमन 05/04/2016 - 18:21
समजा मी बँकेतून १० टक्के व्याजाने १०० रु कर्ज घेतले. आणि महिना २ रु ईमआय भरतोय. बँक यातली ८०% रक्कम व्याज म्हणून कापते आणि २० टक्के रक्कम प्रिन्सिपल म्हणून. १०० रु कर्जाचे शेवटी मी जवळजवळ २०० रु परतफेड करतो. नैतिकतेच्या दृष्टीने बँकसुद्धा चोरीच करते ना?
ही चोरी कशी काय? व्याज आकारणीत काही आधी न सांगितलेले छुपे चार्जेस असतील तर ती चोरी नक्कीच झाली.पण नुसते व्याज घेणे ही चोरी कशी काय? याच न्यायाने कोणतेही व्याज घेणे ही पण चोरी झाली.आणि व्याज घ्यायचे नसेल तर कोणती बँक तुम्हाला कर्ज द्यायला येणार आहे?

In reply to by गॅरी ट्रुमन

सुबोध खरे 05/04/2016 - 20:35
बर्याच गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत. त्यात एक महत्त्वाची गोष्ट हि आहे कि बहुसंख्य मध्यमवर्गीय माणसाना संस्कारामुळे पैसे खाणे जमत नाही आणी मग जो ते करतो त्याबद्दल त्याला चीड जास्त येते. याचा अर्थ असा नाही कि इतरांनी केलेली चोरी समर्थनीय आहे. एक उदाहरण म्हणून लिहितो आहे. मी २००४ साली मुलुंड ला एक बेडरूमचे घर घेतले त्याची किंमत होती अठरा लाख. यातील ३ लाख रुपये मी माझ्या भविष्य निर्वाहनिधीतून भरले आणी बाकी १५ लाख रुपये एच डी एफ सी मधून कर्ज घेतले ज्याचा व्याजाचा दर ९ % होता. माझ्या जवळ १५ लाख रुपये नव्हते किंवा मिळण्याची शक्यताही नव्हती. या १५ लाखाचे १० % प्रमाणे दर महिना व्याज १२५००/- येत होते. माझा कर्जाचा हप्ता १४००० होता. अर्थात यात १२५०० व्याज धरले कि फक्त १५००/- रुपये मुदलातून फेडले जात होते. म्हणजे पुढच्या महिन्यात माझे मुद्दल १४ लाख ९८ हजार पाचशे रुपये होते. त्यावरील व्याज १२४८३. ३३ होते. म्हणजे दुसर्या महिन्यात रुपये १५१६/ ६६-- इतके मुद्दल फेडले जात असे. हा हिशेब सरळ आहे यात चोरी काय आहे ? असे पैसे मी भरत गेलो, गेली बारा वर्षे म्हणजे आता पर्यंत मी वीस लाख साठ हजार रूपये भरले आणी अजून साधारण ८ लाख रुपयाचे कर्ज बाकी आहे. आपल्याला दिसायला मी दुप्पट पैसे भरणार आहे हि वस्तुस्थिती आहे. पण त्या घरात घर नावावर आहे तरीही मी "दुसर्याच्या" पैशाने गेली बारा वर्षे राहत आहे. आणी आता त्या घराची किमत एक कोटी वीस लाखाच्या आसपास आहे. पैशाची कालानुरूप किंमत काय?( TIME VALUE)हे समजणे अत्यावश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

चिनार 06/04/2016 - 09:42
खरे साहेब आणि ट्रुमन साहेब, माझा मुद्दा वेगळा होता. कदाचित तो मी व्यवस्थित मांडला नाही. असो.नंतर सविस्तर लिहीन.

गामा पैलवान 05/04/2016 - 18:11
वेल्लाभट, तुमच्या हे विधान वाचलं : >> एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे >> ९० रुपयांची चोरीच आहे. एक विनोद आठवला. पोरगा : बाबा, बाबा, मी आज पाच रुपये वाचवले. बाप : कसे काय? पोरगा : आज शाळेतून येतांना बसने येण्याऐवजी तिच्यामागून धावंत आलो. बाप : मूर्खा, रिक्षामागे धावंत आला असतात तर पन्नास रुपये वाचले नसते का? असो. पैसा लई ड्यांजर चीज आहे. कारण पैशाची चोरी केली तर लोकं खोटारडा म्हणतात, पण सचोटी (=integrity) काही पैशात मोजता येत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by बॅटमॅन

वैभव जाधव 06/04/2016 - 00:16
तुम्हाला पैशाला खेळवता येत नाही. पैसा हे साधन आहे साध्य नाही असं काका म्हणतात ना???? बाकी कंपनी चे चार दोन रुपये जे आपल्यासाठी राखीव असतात ते खर्च करावेत. त्याबदल्यात आपल्याकडून कंपनीचा दोन चारशे चा फायदा करुन द्यावा

mandarbsnl 05/04/2016 - 18:23
वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर डाल झाले आणि मंत्री संत्री फुकटात सगळे खातात तिथे तुम्हाला काहीच वाटत नाहीये???प्रश्न बटर चिकन किंवा चहाचा नाहीये तुम्हाला मुद्दाच कळाला नाही...मुद्दा आहे दराचा...500 600 लोकांच्या जेवणाचा खर्च तो काय???तुम्ही नोकरी करत असाल ना तर तुमच्या कं कडे 15 रु मध्ये जेवण मागा पंच पक्वान्नांचे आणि व्यवसाय करत असाल तर तुमच्या हाताखालील लोकांना रोज बटर चिकन खायला घाला म्हणजे खर्च काय ते कळेल तुम्हाला...जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताना त्यांना लाज वाटायला पाहिजे हा मुद्दा आहे...खाण्या पिण्याची हि प्रतिकात्मक उदाहरणे आहेत ..जी तुम्हाला समजली नाहीत...500 कोटी च्या रस्त्यासाठी 5000 कोटी टोल वसुलीचा परवानगी मिळते हे दुःख आहे..कोल्हापुरात 50 किमी चे रस्ते बांधले त्यासाठी खर्च 500 कोटी..500 कोटी?? जनतेच्या पैशाची लूट करायची ती अशी... हा राग आहे...चहा आणि बटर चिकनचा विषय नव्हे..आणि जर 500 600 (फक्त) तुमच्या म्हणण्यानुसार कमी लोक आहेत आणि 1 रु मध्ये स्पेशल चहा परवडतो मग तसे चहाचे गाडे पूर्ण भारतभर का नाही चालू करत.. देऊन टका कि कंत्राट उलट देशभर म्हणजे अजून स्वस्तात मिळेल...

mandarbsnl 05/04/2016 - 18:37
आणखी एक महागाई कमी झाली आम्ही ती केली असा वारंवार सांगणाऱ्या सरकारने मग आमदार खासदार यांचा महागाई भत्ता कमी करायचा सोडून वाढतो का??..महागाई नाहीच तर या लोकांचे महागाई भत्ते का वाढतात??

टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे
यात काही चोरी आहे असं वाटत नाही. जर बसने जावूनही त्याचं काम होत असेल , वेळेवर होत असेल तर त्याने कार्यालयाचं कोणतही नुकसान केलेलं नाही. त्याने स्वतः त्रास झेलला (बसचा प्रवास टॅक्सीपेक्षा त्रासदायक आहे असे मानल्यास) आणि ९० रुपये वाचवलेत.

वर्गातील काही मुलं कॉपी करुन चांगल्या मार्कांनी पास होऊन पुढे गेलेत. ह्यात फी माफ असणारे व नसणारेही आहेत. मनाला फसवता येत नसल्यामुळे संधी मिळूनही मी कधीही कॉपी केली नाही. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे समर्थनही करत नाही व सामीलही होत नाही

lgodbole 05/04/2016 - 20:23
सध्या तीन आठवडे डिप्लोमा एच आय व्ही साठी अहमदाबादेत आहे. लॉजचे बिल , रिक्षाचे बिल , जेवायची बिलं ..... बील पे बील !

In reply to by lgodbole

lgodbole 05/04/2016 - 21:31
स्वारीवर असताना पेशवे नाटकशाळेचे बिल लावायचे म्हणे. नाटकशाळेचं व्हाउचर कसं करायचं ?
मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं. उदाहरणार्थ चोरी. चोरी म्हणजे एखादी वस्तू उचलून खिशातच टाकायला हवी असं नव्हे. चोर कृतीपेक्षा विचाराने आधी चोर होतो. कार्यालयीन जीवनात अशा चो-या अनेकदा बघायला मिळतात.

शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?

पुणे मुंग्रापं ·

छान माहिती दिली! तरीही दरवर्षी मोठ्यासंख्येने पालक अशा जाहिरातींना बळी पडतात,आपल्या मुलाने कोठेही मागे रहायला नको हि भावना त्यासाठी रस्त्यावर आलो तरी चालेल।

आदूबाळ 04/04/2016 - 17:54
एका जाहिरातीवर बंदी घालून काय होणार आहे? जर त्या शिक्षणसंस्थेवर काही दंडात्मक कारवाई** होणार नसेल तर ती संस्था त्यातले थोडे शब्द बदलून तसलीच जाहिरात परत करेल. अ‍ॅस्की तरी किती जागी बघणार? वरील वर्णनावरून अ‍ॅस्कीने चावा घेतला तरी फारशी वेदना होणार नाही. एक वेगळा उपाय म्हणजे जाहिरातींनी अ‍ॅस्की मापदंडांची पूर्तता करावी अशी सक्ती करावी. (त्यासाठी अर्थात मापदंड लागतील.) आणि ते मापदंड पूर्ण झाले आहेत की नाही याची खातरजमा करायची जबाबदारी प्रकाशनमाध्यमावर ठेवावी. (उदा० अ‍ॅस्की मापदंडांचं उल्लंघन करणारी जाहिरात दै० सकाळने प्रकाशित केली तर सरळ दै० सकाळला दोषी मानावं.) म्हणजे हजारो-लाखो जाहिरातदारांना रेग्युलेट करायच्या ऐवजी मूठभर माध्यमांना रेग्युलेट करणं सोपं. (कॉस्ट ऑफ एन्फोर्समेंट माध्यमांकडे सरकावली जाईल.) _________ **पीनल अ‍ॅक्शन - कॅश दंड इथे अभिप्रेत नाही

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 05/04/2016 - 00:13
आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे लडतर जाहीरात एजन्सीच्या गळ्यात बांधावे. माझ्या बघण्यात जाहीरात तयार होण्याचा कालावधी एजन्सीत साधारणपणे एक दिवस ते महिन्यापर्यंत असतो. तेवढ्या वेळात जाहीरात बनवणारा (एजन्सी) अ‍ॅड कंटेट चेक करु शकतो. प्रकाशनाला देताना मात्र पेपरला अगदी डेडलाइनच्या वेळी दिली जाते. त्यांना फक्त साइझ चेक करणे अन प्लेस करणे एवढाच वेळ असतो. त्यात पेपरवाले लीगल मुद्दे तपासत बसणार नाहीत. बरेचसे जाहीरातदार ह्या मुद्द्यावर बरेच सजग असतात फक्त धंदा बुडू नये आणि काही अ‍ॅक्शन होत नाही यामुळे अशा जाहीराती रेमटवल्या जातात. जाहीरातदारांची (एजन्सी) प्रत्येक शहरात असोसिएशन असते. त्यांना हाताशी धरुन थोडे कठोर होऊन हा मुद्दा रेग्युलेट करता येईल. त्यांच्या अन ऑलोव्हर समाजाच्या हितासाठी असे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 05/04/2016 - 01:02
अभ्याभाऊ, आपण नक्की गंभीर आहात काय? जाहिरात एजन्सीच्या गळ्यात का म्हणून? जाहिरात एजन्सी कंटेंट बनवत नाही. क्लायंटने दिलेल्या माहितीवर काम करते. छापणार्‍याची जबाबदारी अश्लिल साहित्य, चित्रे, मजकूर व भावना दुखावणारे आक्षेपार्ह साहित्य, चित्रे, मजकूर ह्याबद्दल आहे. जाहिरात एजन्सी आणि माध्यमं एकाच कामाचे दोन भाग आहेत. नैतिक वा कायदेशीर अशी कोणतीच जबाबदारी दोघांवरही येत नाही. उदा. फेअरअँडलवली खरंच गोरे करतं का, होंडा अमुक एक मायलेज देतं का, कॉम्प्लॅन दुपटीने वाढवतं का ह्याच्याबद्दल जाहिरात एजन्सीने दावे तपासत बसणे गैर आहे. ते त्यांचे काम नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्या यंत्रणांचे बळ कमी पडत असेल तर योग्य ती पावले उचलून त्यांना इडी, एसीबीसारखे मजबूत बनवणे श्रेयस्कर. जाहिरात एजन्सीचे काम जाहिरात तयार करणे, माध्यमांनी प्रसारित करणे एवढेच. जाहिरातीतल्या सर्व क्लेम्सची जबाबदारी पूर्णपणे क्लायंटची आहे व फसवणूक झाल्यास वा होत असल्यास त्याबद्दल तक्रार करण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. जाहिरात क्षेत्राबद्दल टिप्पणी आली म्हणून माझे मत दिले. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

आनन्दा 05/04/2016 - 10:58
१००% सहमत.. उगाच भलत्याच्या गळ्यात नसते लचांड बांधून काय होणार? हे म्हणजे औषधाचे साईडइफेक्ट झाले तर मेडिकलवाल्याला धरण्यासारखे आहे.

बोका-ए-आझम 04/04/2016 - 18:06
ही वस्तुस्थिती आहे. आदूबाळ, तुम्ही म्हणताय ती आदर्श परिस्थिती (ideal situation ) आहे. प्रत्यक्षात असं होणं जवळपास अशक्य आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिराती स्वीकारत असल्यामुळेच वर्तमानपत्र आपल्याला कमी किंमतीत मिळू शकतं. तुम्ही म्हणताय ते म्हणजे मी कंपनीने मला दिलेल्या पगाराचे पैसे कुठून आणले असं कंपनीला उलट विचारण्यासारखं आहे. ही cost of enforcement जर ग्राहकांकडूनच वसूल होणार असेल तर ग्राहक अजिबात ते स्वीकारणार नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बातम्या स्वीकारणारं वर्तमानपत्र वशीकरण अाणि बाबा बंगाली यांच्या जाहिराती का स्वीकारतं? शेवटी पैसा त्यातून मिळणार आहे.

lgodbole 04/04/2016 - 18:16
डॉक्टरकी मनसोक्त करुन स्वतःची जागा घेतली की मी शिकोणीच्या बिझनेसात घुसणार आहे.

नाखु 05/04/2016 - 09:18
ग्राहक (कोण रे तो सगळ्यात दुर्लक्षीत घटक म्हणतोय ते) हा उत्पादन काय आहे आणि दावे काय आहेत ते पाहून खरेदीस उद्दुक्त्/प्रवृत्त होतो. जाहीरात कुणी बनविली जाहीरातीत कोण कोण आहे याच्याशी देणे घेणे नसते. जाता जाता उर्फ रच्याकने... समृद्धी परिवारची भक्क्म जाहीरात निर्मीती सावंत करीत म्हणून त्यांना जाबाब्दार धरावे का मोतेवारांना?

In reply to by नाखु

सदरच्या संबंधित कायदाही येऊ घातलाय ज्यातील काही तरतूदी सरकारने लागू केल्या तर स्पॉटबॉयलाही तुरुंगात जावे लागेल. पण असा कायदा आणी त्याची अंमलबजावणी हा अभ्यासाचा विषय होऊ नये म्हणजे झालं

वरच्याच विषयाला जोडणारा एक किस्सा वसुंधराताईंनी परवा शिक्षण विभागाच्या शिबिरात पुण्यात (३ एप्रिल २०१६) सांगितला. नाशिकच्या शाळेतील एका मुलाने जेम्स गोळ्यांची जाहिरात जी शिक्षकांचा अपमान करते अशी त्याला वाटली त्याने त्याच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने त्याबद्दल शिक्षकांच्या मदतीने तक्रार करुन ती जाहिरात मागे घ्यायला लावली. मोठ्या संख्येने तक्रारी गेल्यास असे घडू शकते. मुंबई ग्राहक पंचायत मुंबई मध्ये अॅड वॉच क्लब चालवून अशा जाहिरातींच्या तक्रारी नोंदविते. सरोगेट अॅडस् बद्दल म्हणजे एका उत्पादनाच्या आड दुसऱ्या जाहिरात न करता येणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींबद्दलही असे करायला हवे.

गॅरी ट्रुमन 05/04/2016 - 21:35
मस्त धागा. उपयुक्त माहिती. एक प्रश्नः अनेकदा मॅनेजमेन्ट कॉलेज कुठल्याशा सर्व्हेला आधार धरून आपले कॉलेज भारतातील सर्वोत्तम ५० कॉलेजमध्ये आहे असे दावे करतात. उदाहरणार्थ दिल्लीतील New Delhi Institute of Management हे कॉलेज भारतात १५ व्या क्रमांकावर आहे असा दावा करते. अशी कॉलेज आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलातरी सर्व्हे सादर करतात.कधीकधी वाटते की भारतातील सर्वोत्तम ५० मॅनेजमेन्ट कॉलेजमध्ये १५०-२०० कॉलेज असावीत :) एखाद्या (कदाचित पेड) सर्व्हेला आधार ठेऊन असा कुठलातरी दावा केला तर त्याविषयी काय उपाय करता येईल? कालपरवाच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मॅनेजमेन्ट कॉलेजांची क्रमवारी जाहिर केली आहे. ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे त्यातच लिहिलेले आहे.ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे म्हणणे खूपच चांगुलपणाचे लक्षण झाले. खरे सांगायचे तर या क्रमवारीला अगदी शून्य अर्थ आहे--खरे तर बकवास आहे हे त्या क्षेत्रात काम करणारा कोणीही सांगू शकेल. विशेषत: International Management Institute दिल्ली आणि कलकत्ता येथील संस्थांना XLRI जमशेदपूर पेक्षा वरचा क्रमांक दिला जाणे आणि मुंबईतील जमनालाल बजाज ही संस्था किंवा दिल्लीतील Faculty of Management Studies ही संस्था पहिल्या २० मध्येही नसणे यावरून. असा एखादा सर्व्हे घेऊन एखाद्या कॉलेजने असे मोठे दावे केले तर त्याविरूध्द या संस्थेकडे नक्की कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 06/04/2016 - 00:43
जेबीआयएमएस मला वाटतं अशा survey मध्ये भाग घेत नाही. Business World सारख्या ब-यापैकी मान्यताप्राप्त survey मध्येही ते कधीच नसतात. बाकी मुद्द्यांवर सहमत. आयएमआय दिल्ली XLRI च्या वरती म्हणजे अविश्वसनीय आहे. मला वाटतं त्यात IIM B सुद्धा IIM A पेक्षा वरती आहे. नक्की काय निकष वापरलेत तेही दिलेलं नाही.

छान माहिती दिली! तरीही दरवर्षी मोठ्यासंख्येने पालक अशा जाहिरातींना बळी पडतात,आपल्या मुलाने कोठेही मागे रहायला नको हि भावना त्यासाठी रस्त्यावर आलो तरी चालेल।

आदूबाळ 04/04/2016 - 17:54
एका जाहिरातीवर बंदी घालून काय होणार आहे? जर त्या शिक्षणसंस्थेवर काही दंडात्मक कारवाई** होणार नसेल तर ती संस्था त्यातले थोडे शब्द बदलून तसलीच जाहिरात परत करेल. अ‍ॅस्की तरी किती जागी बघणार? वरील वर्णनावरून अ‍ॅस्कीने चावा घेतला तरी फारशी वेदना होणार नाही. एक वेगळा उपाय म्हणजे जाहिरातींनी अ‍ॅस्की मापदंडांची पूर्तता करावी अशी सक्ती करावी. (त्यासाठी अर्थात मापदंड लागतील.) आणि ते मापदंड पूर्ण झाले आहेत की नाही याची खातरजमा करायची जबाबदारी प्रकाशनमाध्यमावर ठेवावी. (उदा० अ‍ॅस्की मापदंडांचं उल्लंघन करणारी जाहिरात दै० सकाळने प्रकाशित केली तर सरळ दै० सकाळला दोषी मानावं.) म्हणजे हजारो-लाखो जाहिरातदारांना रेग्युलेट करायच्या ऐवजी मूठभर माध्यमांना रेग्युलेट करणं सोपं. (कॉस्ट ऑफ एन्फोर्समेंट माध्यमांकडे सरकावली जाईल.) _________ **पीनल अ‍ॅक्शन - कॅश दंड इथे अभिप्रेत नाही

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 05/04/2016 - 00:13
आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे लडतर जाहीरात एजन्सीच्या गळ्यात बांधावे. माझ्या बघण्यात जाहीरात तयार होण्याचा कालावधी एजन्सीत साधारणपणे एक दिवस ते महिन्यापर्यंत असतो. तेवढ्या वेळात जाहीरात बनवणारा (एजन्सी) अ‍ॅड कंटेट चेक करु शकतो. प्रकाशनाला देताना मात्र पेपरला अगदी डेडलाइनच्या वेळी दिली जाते. त्यांना फक्त साइझ चेक करणे अन प्लेस करणे एवढाच वेळ असतो. त्यात पेपरवाले लीगल मुद्दे तपासत बसणार नाहीत. बरेचसे जाहीरातदार ह्या मुद्द्यावर बरेच सजग असतात फक्त धंदा बुडू नये आणि काही अ‍ॅक्शन होत नाही यामुळे अशा जाहीराती रेमटवल्या जातात. जाहीरातदारांची (एजन्सी) प्रत्येक शहरात असोसिएशन असते. त्यांना हाताशी धरुन थोडे कठोर होऊन हा मुद्दा रेग्युलेट करता येईल. त्यांच्या अन ऑलोव्हर समाजाच्या हितासाठी असे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 05/04/2016 - 01:02
अभ्याभाऊ, आपण नक्की गंभीर आहात काय? जाहिरात एजन्सीच्या गळ्यात का म्हणून? जाहिरात एजन्सी कंटेंट बनवत नाही. क्लायंटने दिलेल्या माहितीवर काम करते. छापणार्‍याची जबाबदारी अश्लिल साहित्य, चित्रे, मजकूर व भावना दुखावणारे आक्षेपार्ह साहित्य, चित्रे, मजकूर ह्याबद्दल आहे. जाहिरात एजन्सी आणि माध्यमं एकाच कामाचे दोन भाग आहेत. नैतिक वा कायदेशीर अशी कोणतीच जबाबदारी दोघांवरही येत नाही. उदा. फेअरअँडलवली खरंच गोरे करतं का, होंडा अमुक एक मायलेज देतं का, कॉम्प्लॅन दुपटीने वाढवतं का ह्याच्याबद्दल जाहिरात एजन्सीने दावे तपासत बसणे गैर आहे. ते त्यांचे काम नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्या यंत्रणांचे बळ कमी पडत असेल तर योग्य ती पावले उचलून त्यांना इडी, एसीबीसारखे मजबूत बनवणे श्रेयस्कर. जाहिरात एजन्सीचे काम जाहिरात तयार करणे, माध्यमांनी प्रसारित करणे एवढेच. जाहिरातीतल्या सर्व क्लेम्सची जबाबदारी पूर्णपणे क्लायंटची आहे व फसवणूक झाल्यास वा होत असल्यास त्याबद्दल तक्रार करण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. जाहिरात क्षेत्राबद्दल टिप्पणी आली म्हणून माझे मत दिले. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

आनन्दा 05/04/2016 - 10:58
१००% सहमत.. उगाच भलत्याच्या गळ्यात नसते लचांड बांधून काय होणार? हे म्हणजे औषधाचे साईडइफेक्ट झाले तर मेडिकलवाल्याला धरण्यासारखे आहे.

बोका-ए-आझम 04/04/2016 - 18:06
ही वस्तुस्थिती आहे. आदूबाळ, तुम्ही म्हणताय ती आदर्श परिस्थिती (ideal situation ) आहे. प्रत्यक्षात असं होणं जवळपास अशक्य आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिराती स्वीकारत असल्यामुळेच वर्तमानपत्र आपल्याला कमी किंमतीत मिळू शकतं. तुम्ही म्हणताय ते म्हणजे मी कंपनीने मला दिलेल्या पगाराचे पैसे कुठून आणले असं कंपनीला उलट विचारण्यासारखं आहे. ही cost of enforcement जर ग्राहकांकडूनच वसूल होणार असेल तर ग्राहक अजिबात ते स्वीकारणार नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बातम्या स्वीकारणारं वर्तमानपत्र वशीकरण अाणि बाबा बंगाली यांच्या जाहिराती का स्वीकारतं? शेवटी पैसा त्यातून मिळणार आहे.

lgodbole 04/04/2016 - 18:16
डॉक्टरकी मनसोक्त करुन स्वतःची जागा घेतली की मी शिकोणीच्या बिझनेसात घुसणार आहे.

नाखु 05/04/2016 - 09:18
ग्राहक (कोण रे तो सगळ्यात दुर्लक्षीत घटक म्हणतोय ते) हा उत्पादन काय आहे आणि दावे काय आहेत ते पाहून खरेदीस उद्दुक्त्/प्रवृत्त होतो. जाहीरात कुणी बनविली जाहीरातीत कोण कोण आहे याच्याशी देणे घेणे नसते. जाता जाता उर्फ रच्याकने... समृद्धी परिवारची भक्क्म जाहीरात निर्मीती सावंत करीत म्हणून त्यांना जाबाब्दार धरावे का मोतेवारांना?

In reply to by नाखु

सदरच्या संबंधित कायदाही येऊ घातलाय ज्यातील काही तरतूदी सरकारने लागू केल्या तर स्पॉटबॉयलाही तुरुंगात जावे लागेल. पण असा कायदा आणी त्याची अंमलबजावणी हा अभ्यासाचा विषय होऊ नये म्हणजे झालं

वरच्याच विषयाला जोडणारा एक किस्सा वसुंधराताईंनी परवा शिक्षण विभागाच्या शिबिरात पुण्यात (३ एप्रिल २०१६) सांगितला. नाशिकच्या शाळेतील एका मुलाने जेम्स गोळ्यांची जाहिरात जी शिक्षकांचा अपमान करते अशी त्याला वाटली त्याने त्याच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने त्याबद्दल शिक्षकांच्या मदतीने तक्रार करुन ती जाहिरात मागे घ्यायला लावली. मोठ्या संख्येने तक्रारी गेल्यास असे घडू शकते. मुंबई ग्राहक पंचायत मुंबई मध्ये अॅड वॉच क्लब चालवून अशा जाहिरातींच्या तक्रारी नोंदविते. सरोगेट अॅडस् बद्दल म्हणजे एका उत्पादनाच्या आड दुसऱ्या जाहिरात न करता येणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींबद्दलही असे करायला हवे.

गॅरी ट्रुमन 05/04/2016 - 21:35
मस्त धागा. उपयुक्त माहिती. एक प्रश्नः अनेकदा मॅनेजमेन्ट कॉलेज कुठल्याशा सर्व्हेला आधार धरून आपले कॉलेज भारतातील सर्वोत्तम ५० कॉलेजमध्ये आहे असे दावे करतात. उदाहरणार्थ दिल्लीतील New Delhi Institute of Management हे कॉलेज भारतात १५ व्या क्रमांकावर आहे असा दावा करते. अशी कॉलेज आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलातरी सर्व्हे सादर करतात.कधीकधी वाटते की भारतातील सर्वोत्तम ५० मॅनेजमेन्ट कॉलेजमध्ये १५०-२०० कॉलेज असावीत :) एखाद्या (कदाचित पेड) सर्व्हेला आधार ठेऊन असा कुठलातरी दावा केला तर त्याविषयी काय उपाय करता येईल? कालपरवाच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मॅनेजमेन्ट कॉलेजांची क्रमवारी जाहिर केली आहे. ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे त्यातच लिहिलेले आहे.ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे म्हणणे खूपच चांगुलपणाचे लक्षण झाले. खरे सांगायचे तर या क्रमवारीला अगदी शून्य अर्थ आहे--खरे तर बकवास आहे हे त्या क्षेत्रात काम करणारा कोणीही सांगू शकेल. विशेषत: International Management Institute दिल्ली आणि कलकत्ता येथील संस्थांना XLRI जमशेदपूर पेक्षा वरचा क्रमांक दिला जाणे आणि मुंबईतील जमनालाल बजाज ही संस्था किंवा दिल्लीतील Faculty of Management Studies ही संस्था पहिल्या २० मध्येही नसणे यावरून. असा एखादा सर्व्हे घेऊन एखाद्या कॉलेजने असे मोठे दावे केले तर त्याविरूध्द या संस्थेकडे नक्की कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 06/04/2016 - 00:43
जेबीआयएमएस मला वाटतं अशा survey मध्ये भाग घेत नाही. Business World सारख्या ब-यापैकी मान्यताप्राप्त survey मध्येही ते कधीच नसतात. बाकी मुद्द्यांवर सहमत. आयएमआय दिल्ली XLRI च्या वरती म्हणजे अविश्वसनीय आहे. मला वाटतं त्यात IIM B सुद्धा IIM A पेक्षा वरती आहे. नक्की काय निकष वापरलेत तेही दिलेलं नाही.
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी. 'राजलक्ष्मी आज भिशीला येणार नाही ती राजस्थानात कुठे तरी मुलाच्या शाळेत गेली आहे.’’ अरुणाने आल्या आल्या सांगून टाकले.

(छटाक) नंतर

नाखु ·

टवाळ कार्टा 03/04/2016 - 12:46
खि खि खि
चल हे सर आहेत ना पुस्तकांच्या थप्पीशेजारी बसलेले, अध्यात्माचा अभ्यास असलेले आणि काय मनोव्यापाचा मोठ्ठा अभ्यास आहे त्यांचा. नमस्कार कर त्यांना. बघ पाहिले की नाही त्यांनी तुझ्याकडे?जुना मिपाकर असूनही नव्यांशीही आवर्जून ओळख ठेवणारा भला इसम रे तो.आणि लोकगीतांवरही चांगले धागे आहेत त रे त्याचे.
हे सर सध्ध्या लोकसंगिताकडे दुर्लक्ष करत आहेत ओ

In reply to by विजय पुरोहित

तुडतुडी, डांगे अण्णा, प्यारे, दत्ता जोशी या आयडींची आठवण आली... त्यांना पुन्हा मिपावर सामील होण्याची विनंती...

अभ्या.. 04/04/2016 - 11:29
हिहीही. नाखून्स अजून किती जणांना कुरवाळतेत का ओचकारतेत बघू.

चिनार 05/04/2016 - 15:28
हा चिनार्या नमस्कार रे बाबा लक्ष्य असू दे वाचकांवर ! काय म्हणतोस यांना ओळखतो बघा मिसा तुम्हाला पण ओळ्खतोय माझ्या मुळे ! खुळा नाद रे टीआरपी चा. सोड तो तू.
माझा आय डी 'उल्लेखनीय' समजल्या बाबत धन्यवाद काका !

टवाळ कार्टा 03/04/2016 - 12:46
खि खि खि
चल हे सर आहेत ना पुस्तकांच्या थप्पीशेजारी बसलेले, अध्यात्माचा अभ्यास असलेले आणि काय मनोव्यापाचा मोठ्ठा अभ्यास आहे त्यांचा. नमस्कार कर त्यांना. बघ पाहिले की नाही त्यांनी तुझ्याकडे?जुना मिपाकर असूनही नव्यांशीही आवर्जून ओळख ठेवणारा भला इसम रे तो.आणि लोकगीतांवरही चांगले धागे आहेत त रे त्याचे.
हे सर सध्ध्या लोकसंगिताकडे दुर्लक्ष करत आहेत ओ

In reply to by विजय पुरोहित

तुडतुडी, डांगे अण्णा, प्यारे, दत्ता जोशी या आयडींची आठवण आली... त्यांना पुन्हा मिपावर सामील होण्याची विनंती...

अभ्या.. 04/04/2016 - 11:29
हिहीही. नाखून्स अजून किती जणांना कुरवाळतेत का ओचकारतेत बघू.

चिनार 05/04/2016 - 15:28
हा चिनार्या नमस्कार रे बाबा लक्ष्य असू दे वाचकांवर ! काय म्हणतोस यांना ओळखतो बघा मिसा तुम्हाला पण ओळ्खतोय माझ्या मुळे ! खुळा नाद रे टीआरपी चा. सोड तो तू.
माझा आय डी 'उल्लेखनीय' समजल्या बाबत धन्यवाद काका !
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

मृत्युन्जय ·

मन१ 01/04/2016 - 17:54
महाभारताबद्दल इतरही कुणाचा अभ्यास असेल तर त्यांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.

धर्म ग्रंथाकडे एक 'कथा' म्हणून बघण्याचा चांगला व्यू आहे. अवांतर : अजून 'चेष्टा' करणारी माकडे आली नाहीत, तयार राहा. विशेषतः 'रामायण आणि महाभारत' म्हंटल्यावर आजकाल 'मर्कट चाळ्यांचा आणि लाथांचा' सुकाळ असतो. कुठलाही धागा सोडला नाही आहे या लोकांनी. इथे आलेच तर त्यांना रिस्पोन्स न देणे योग्य, उगाच कचरा होत जातो चर्चेचा. मी पा आणि मु पी मध्ये आजकाल फार फरक राहिला नाही आहे.

इरावती कर्वे यांचे "युगान्त" (वाचले नसल्यास) वाचा. महाभारतातील पात्रांच्या कृतींचे तत्कालीन समाज-राज-धर्म-कारणाच्या पार्श्वभूमीवर केवळ मानव म्हणून (मानवी राग-लोभ-ईर्षा-अपेक्षा-उद्देश जमेस धरून) फार छान विष्लेशण केलेले आहे. राजकारण का व कसे झाले आणि नंतर कृष्णाचे दैवतीकरण कसे झाले हा भागही रोचक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मूळ इतिहास/कथेच्या हातभर ढलपीला दोन योजने लांब बनवणे हे नंतर प्रक्षेपीत झालेल्या भागांमुळे होतच राहते... मूळ "जय" आणि आताचे "महाभारत" यांच्या लांबीतला फरक हेच सांगतो. व्यक्तींना देवत्व/संतपणा बहाल करण्यासाठी आणि पुस्तकांना दैवी बनवण्यासाठी त्यांना चमत्कार चिकटवण्यासारखी दुसरी जास्त पॉवरफूल्ल ट्रिक नाही... उदा "हा एवढा महापूर आला / भूकंप झाला, पण त्या देवस्थानाला धक्कापण नाय लागला" किंवा "हात लावून कॅन्सर बरा केला", इ, इ, इ. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Anand More 02/04/2016 - 12:39
हो ते तर वाचाच आणि भैरप्पांचे पर्व व कुरुंदकरांचे व्यासांचे शिल्प देखील वाचल्यास तुमची मते बदलतील.

अभ्या.. 01/04/2016 - 18:33
परफेक्ट विवेचन. मलाही बर्‍याचदा असेच वाटायचे. काय ही दिव्यास्त्रे? एकेका बाणाने हजारो सैनिक मारायची ताकद असलेली प्रत्यक्षात कशी असतील? धनुर्विद्येतले परफेक्षन अचूक लक्ष्यावर बाण सोडणे, हलत्या वाहनातून तिरंदाजी करणे, शब्दवेधीपणा असणे याशिवाय अजून काय असेल. एकाच वेळी आगीचा पाउस पाडणे, पाणी पाडणे, हजारो सैनिक मारणे ह्या अव्वाच्या बव्वा असणार. बर्‍याच प्रश्नांना लॉजिकली समर्थन मिळतेय मृत्युंजयराव तुमच्या विवेचनातून. धन्वाद.

In reply to by अभ्या..

अभ्या...च्या प्रतिसादाशी सहमत. लेख अतिशय आवडला. एका नवीन दृष्टीकोणातून महाभारत समजून घेता आले. धन्यवाद.

हकु 01/04/2016 - 19:24
आपण सांगितलेल्या या चार पात्रांव्यातिरिक्त तितकेच महत्वाचे अजून एक पात्र म्हणावे लागेल, ते म्हणजे 'भीम'. डॉ. प. वि. वर्तक यांच्या 'स्वयंभू' या भीमावर आधारित पुस्तकाचा संदर्भ घेऊन काही मुद्दे मांडतो. त्यांच्या मते भीम हे महाभारताचा नायक शोभावा असे व्यक्तिमत्व. त्याची काही कारणे - १) लहानपणापासूनच भीम हा अतिशय बलवान म्हणून समजला गेलेला. त्यामुळे झोपेचे औषध खाऊ घालून तलावात बुडवून आधीच त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या कुठल्याही पांडवाबरोबर हे घडवण्याची आवश्यकता वाटली नाही. (अर्थात इथे ती तलावात बुडवण्याची गोष्ट ग्राह्य धरली तर) पण एकंदरीतच कौरव गण लहानपणापासूनच भीमाला टरकून होते ही बाब मानली पाहिजे. २) लाक्षागृहाला लागलेल्या आगीतून कुंतीसकट सर्व भावंडांना वाचवण्याचे काम भीमानेच केले. इथे भीमाची बुद्धी लक्षात घ्यायला हवी. ३) भीमाची ताकद अचाट होतीच. जरासंधासारख्या कसलेल्या मल्लाला उभा फाडण्याचे काम इथे भीमाने करून दाखवले. इथे कृष्णाचं राजकारण आपल्या सहज ध्यानात येतं. त्याने जरासंधासारख्या प्रचंड बलवान शत्रूला भीमाकरवी परस्पर मारलं. पण इथे भीम (आणि केवळ भीमच) त्याला मल्ल युद्धात मारू शकतो ह्याची कृष्णाला पूर्ण खात्री होती. ४) द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगात केवळ युधिष्ठीराचा आदेश झाला नाही म्हणून भीम- अर्जुन हात चोळत चरफडत बसले, पण सर्वांसमक्ष दुर्योधनाच्या मांड्या फोडण्याची, दु:शासनाचं रक्त पिण्याची आणि सर्वच्या सर्व १०० कौरवांचा वध करण्याची प्रतिज्ञा इथे भीमाने केली आणि कुरुक्षेत्राच्या युद्धात ती कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करून दाखवली. मात्र अर्जुनाच्या प्रतीज्ञांकडे बघितलं तर असं दिसतं की त्याला प्रत्येक वेळी कृष्णाची मदत घ्यावी लागलेली दिसते. कर्ण वध, जयद्रथ वध इ. ५) इथे भीमाने सुद्धा शंभर कौरवांना कुठल्याही दैवी अस्त्रांनी मारलेले नाही. ६) डॉ. प. वि. वर्तक यांच्या मते, भीमाने रणांगणावर प्रत्यक्ष युद्धात कर्णाला जवळजवळ ३१ वेळा जीवदान दिले. केवळ अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी यासाठी. कर्ण प्रत्येक वेळी भीमाला पाठ दाखवून पळत सुटला. अर्थात भीमाने कर्णाला धनुर्विद्येत सुद्धा हरवले असा याचा अर्थ होतो. ते ही ३१ वेळा. (इथे डॉ. प. वि. वर्तक यांनी महाभारतातले दाखले त्या पुस्तकात दिलेले आहेत.) ७) अज्ञातवासात असताना, पाचही पांडव आणि द्रौपदी एकाच ठिकाणी म्हणजे विराट राजाच्या दरबारी राहत असताना जेव्हा कीचकाने द्रौपदीशी लंपटपणा केला तेव्हा द्रौपदीने ईतर कोणाच्याही कानावर न घालता केवळ भीमाला जाऊन सांगितले. अगदी अर्जुनाला सुद्धा तिला हे सांगावेसे वाटले नाही. म्हणजे तिचाही विश्वास सर्वात जास्त भीमावर च होता हे लक्षात येते. पुढे भीमाने कीचकाला हातांनीच अगदी अमानुष पद्धतीने मारले आणि त्यानंतर द्रौपदीला पळवून नेणाऱ्या शंभर अनुकीचाकांना सुद्धा पाठलाग करून मारले. यातला प्रत्येक अनुकीचक हा किचकाच्याच ताकदीचा होता. इथे भीमाने अक्षरश:मोठमोठाले वृक्ष उपटून ह्या सर्वांना मारल्याचे वर्णन महाभारतात आहे. ८) कुरुक्षेत्रावर सुद्धा प्रतिस्पर्धी पक्षाचा सर्वात जास्त संहार एकट्या भीमाने केलेला दिसतो. तो ही कुठल्याही अस्त्राविद्येशिवाय. ९) कुंती ला सुद्धा सर्वांपेक्षा जास्त भीमाच्याच ताकदीवर विश्वास होता असा दाखला सुद्धा त्या पुस्तकात दिला आहे. १०) सर्वात महत्वाचे- कृष्णाने गीता सांगण्यासाठी केवळ अर्जुनाचीच निवड का केली? युधिष्ठीर किंवा भीम यांना गीता सांगावी असे त्याला का वाटले नाही ? कारण गीतेचे तत्वज्ञान त्या दोघांनाही बहुतांश प्रमाणात माहित होते. दयूत प्रकरणात गीतेत सांगितलेले तत्वज्ञान ऐकवत भीमाने युधिष्ठिराची कानउघडणी केल्याचा एक प्रसंग इथे वर्तकांनी सांगितलेला आहे. थोडक्यात भीम हा केवळ शक्तीत नाही तर बुद्धीतही श्रेष्ठ होता. त्यामुळे हे महाभारतातले एक अतिशय महत्वाचे पात्र म्हणून म्हणायला हवे. कर्ण आणि अर्जुनापेक्षाही महत्वाचे.

In reply to by हकु

मृत्युन्जय 02/04/2016 - 12:28
नक्कीच भीम हे एक महत्वाचे आणी रोचक पात्र आहे. मात्र लेखाचा मुख्य उद्देश सर्वात महत्वाच्या पात्रांवर लिहायचा नसून मर्यादित गोष्टींवरील राजकीय दृष्टीकोनाचे विवेचन करायचा असल्याने भीमाचा उल्लेख केला नाही. राजकारणाच्या खेळात भीम हे एक फारच कच्चे पात्र होते हे नक्की. कर्ण आणि अर्जुन स्वतःदेखील राजकारणात फार निष्णात नव्हते. त्यामानाने दुर्योधन आणी कृष्ण फार पोचलेले राजकारणी होते आणि युधिष्टिराने फार मोठ्या प्रमाणावर राजकीय सूज्ञता दाखवली हे नक्की. मात्र दुर्योधन आणी कृष्ण यांच्यापेक्षा तो थोडा कच्चा होता राजकारणात. मात्र तो प्रचंड डिप्लोमॅटीक होता असे दिसते.

हकु 01/04/2016 - 19:31
अजून एक मुद्दा- भीमाबद्दल कोणीही कसलीही आवई उठवण्याच्या भानगडीत पडलं नाही कारण भीमाची ताकद सर्वांना परिचित होती आणि स्वतः भीम ती वेळोवेळी सिद्ध करून दाखवीत होता.

In reply to by मृत्युन्जय

अस्वस्थामा 04/04/2016 - 16:53
भिमाच्या ताकदीबद्दल शंकाच नाही. तरी पण त्याच्याबाबतीत जास्त अंगावर येणारी बाब त्याचं क्रौर्य. त्याचे बहुतेक पराक्रम अथवा सूड हे खूप रक्तरंजित आणि बीभत्स वाटावेत असे (आठवा जरासंध, कीचक, दु:शासन) आहेत. अमानुष ताकदीसोबतच अमानुष अशी क्रौर्यकर्मे करणारा म्हणून तरी तो लक्षात राहतो हे नक्की. (महाभारतातील इतर पात्रातले कोणी असे नसतील असं नव्हे पण भीमाचे असले पराक्रम अगदी चवीने रंगवले आहेत असं वाटतं.)

ओके म्हणजे महाभारतातून सगळे चमत्कार वगैरे वजा करून त्यात आजच्या काळानुसार काही लॉजीक बसवायचे तर... चांगला प्रयत्न आहे. शुभेच्छा ! पण मग बरेचसे लूप होल्स राहतील साहेब. तुमच्या महाभारताच्या अभ्यासाबाबत जाणून आहे, पण काही विद्या , कला काळाबरोबर नष्ट पण झाल्या असतील ना. एक सोपे उदाहरण घ्यायचे तर त्याकाळात धनुष्य ज्या साधनांचा वापर करून बनवत असत ती कला आज नामशेष झाली असेल ना. ( अॉफकोर्स त्यापेक्षा ॲडव्हान्स बो असतील पण तसे धनुष्य तर आज नाही ना बनवू शकत कुणी) मे बी अशाच प्रकारे अस्त्रे वगैरे चं नॉलेज नष्ट झालं असु शकते.... . . .(प्रतिसाद विस्कळीत झाला आहे समजून घ्याल अशी आशा आहे.)

In reply to by प्रचेतस

अर्धवटराव 02/04/2016 - 05:25
अस्त्र म्हणजे संहारक फॉर्मुला म्हणावं काय? आज आपण ज्याला शस्त्रास्त म्हणतो त्यातला शस्त्र म्हणजे मेकॅनीकल असेम्ब्ली आणि अस्त्र म्हणजे जैवीक अस्त्र, रासायनीक अस्त्र या अर्थाने...

In reply to by समाधान राऊत

प्रचेतस 01/04/2016 - 21:33
संजयाला दिव्य दृष्टि होती हे एक मिथक आहे. महाभारताचा सर्वच वृत्तांत संजय हा फ्ल्याशब्याक स्वरूपात सांगतो. सुरुवातीला पर्वाचा सारांश आणि नंतर धृतराष्ट्राने विस्ताराने हकीकत सांग अशी आज्ञा केली असता त्या त्या दिवसानुसार आदल्या दिवसाच्या वृत्ताचा विस्तार. शल्यपर्वाच्या शेवटी कौरवांचा पराभव होऊन उरलेसुरले कौरव प्राणभयाने पळत असतात त्यात संजय देखील असतो. तो धृतराष्ट्राला म्हणतो की जीवाच्या भितीने आम्ही पळत सुटलो. बाणांपासून बचावून कसा बसा जीव वाचवून आम्ही येथे परत आलो. संजयाला दिव्य दृष्टी वैगेरे काहीही नसून तो प्रत्यक्ष युद्धाच्या वार्तांकनासाठी युद्धभूमीवर प्रत्यक्ष हजर असे व् रात्री शिबिरात परत जात असे. दिव्यदृष्टी ही प्रक्षिप्त कथा आहे.

In reply to by प्रचेतस

अगम्य 02/04/2016 - 00:34
गीतेत सुद्धा श्री भगवान "उवाच" अर्जुन "उवाच" असा परोक्ष भूतकाळ वाचक प्रयोग केला आहे. साधा भूतकाळ किंवा live commentary सारखा वर्तमानकाळ नाही वापरलेला.

In reply to by समाधान राऊत

मृत्युन्जय 01/04/2016 - 22:29
संजय महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढला. युद्धाच्या महत्वाच्या टप्प्यांनंतर त्याने युद्धाचे वार्तांकन केले. इतकेच काय युद्धाच्या एका सत्त्रात तर चक्क ध्रुतराष्ट्र स्वतः चिलखत चढवुन युद्धभूमीवर हजर होता. अर्थात त्याने युद्ध लढले नाही. चिलखत केवळ संरक्षणापुरते असावे

हे लॉजिक तर सेम मला लहानपणी'च' डोक्यात आलेले. अजून कोणीच कसा असा विचार करत नाही याचेच मला तेव्हाही राहून राहून आश्चर्य वाटायचे. आज इथे हा लेख पाहिला आणि काही अंशी पटला. मीच एक लेख यावर लिहून काढायचा विचार करत होतो, नव्हे सुरुवातही झाली होती पण इथली धूळवड नको वाटत होती, आजही वाटते! त्यामुळेच इथेच प्रतिसादात थोड्या वेळात लिहितो. बीजी! :) वरती हकु यांचा प्रतिसाद आवडला. त्यावरही लिहितोच! म्हात्रेकाकांचा प्रतिसादही विषयाला धरून, उत्तमच. त्यांनी उल्लेखलेले पुस्तक वाचायचा योग मात्र आलेला नाही! उका यांचा प्रतिवाद आवडला....आलोच! तरी, सविस्तर प्रतिक्रिया थोड्या वेळाने देतोच! स्टे टयून्ड! Sandy

Jack_Bauer 01/04/2016 - 20:42
हा खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. ह्यात सूर्यग्रहण आणि जयद्रथ हि घटना देखील सांगता येईल.

विवेकपटाईत 01/04/2016 - 20:54
महाभारत असा ग्रंथ आहे, त्यात प्रत्येकाला त्याचा दृष्टीकोनातून काहीना काही सापडतेच. भैरप्पाचा पर्व आणि वासुदेव नायर यांचा दुसरा पांडव हे हि वाचण्यासारखे आहेत. या शिवाय हिंदीत राम कुमार भ्रमरचे हि महाभारतावर आधारित पूर्ण पुस्तकांची सिरीज आहे. ती हि वाचून पहावी. प्रत्येकवेळी काही अलग आणि निराळे अनुभव मिळतील. खर म्हणाल तर महाभारत हा एक मोठा महासागर आहे. आजची राजनीती हि महाभारतात पाहता येते.

हेमंत लाटकर 01/04/2016 - 21:17
दुर्याधनाला जेवढे वाईट समजले जाते तेवढा वाईट नसावा असे वाटते. तो चंगला राजा होता. हस्तिनापुरातील जनता सुखी समाधानी होती. पांडवांना राज्य मिळवून देण्यासाठी दुर्याधनाची जास्तीत जास्त वाईट प्रतिमा निर्माण केली गेली. यात कृष्णनितीच होती.

गॅरी ट्रुमन 01/04/2016 - 21:31
रोचक लेख. पण काही गोष्टी नाही पटल्या. विशेषत: पत्त्याच्या चॅलेन्ज या खेळात चालते त्याप्रमाणे (चार राजे, उपर चार, उसके उपर और दो वगैरे) एकामागोमाग दुसरी चढवून सांगितलेल्या आवया पसरवणे हा मुद्दा विशेष पटला नाही. जर कर्ण कुठल्याकुठल्या लढायांमध्ये जखमी झाला असेल तर मुळात त्याच्याकडे कुठलेही कवच वगैरे नव्हते हे कोणालाच कसे समजले नाही?म्हणजे दुर्योधनाने त्याच्या राजकारणाच्या सोयीसाठी ही आवई उठवली हे जरी मान्य केले तरी त्याविरूध्द लक्षणे सामोरी येऊनही (कर्ण जखमी होणे) सगळ्यांनी विश्वास कसा ठेवला? तीच गोष्ट नसलेली कवचकुंडले कर्णाने दान केली ही आवई उठवली गेली त्याविषयी. जर दुर्योधनाने कर्णाकडे कवच कुंडले आहेत ही आवई उठवली असेल आणि कृष्णाने ती कवच कुंडले गेली ही त्याविरूध्द आवई उठवली असेल तर त्याचे खंडन करायचा दुर्योधन-कर्णाकडून काही प्रयत्न कसा झाला नाही? तिसरे म्हणजे इंद्राने कर्णाला कोणालाही मारता येईल असे अमोघ शस्त्र दिले अशी आवई उठवली गेली असली तरी घटोत्कचाला मारण्यासाठी "त्या अमोघ शस्त्राचा" वापर न करताच कर्णाने आपले काम केले अशीही आवई उठवता येणे कितपत कठिण होते? आणि घटोत्कच युद्धात धुमाकूळ घालत असताना "याच्या तावडीतून वाचलो तरच अर्जुनाकडे बघून घेता येईल तेव्हा अर्जुनासाठी ते अमोघ अस्त्र ठेवले असलेस तरी ते आताच घटोत्कचाविरूध्द वापर" असा आग्रह दुर्योधनाने कर्णाकडे धरला होता असे मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकात होते. जर मुळात असे कुठलेच अमोघ अस्त्र नसेल तर दुर्योधनाने असा आग्रह धरायची तर्कसंगती लागत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्रचेतस 01/04/2016 - 21:40
जन्मजात कवचकुंडले व सूर्याद्वारे इंद्रापासून सावध राहण्यास सांगणे व इंद्रहस्ते त्याचे कपटाने हरण ह्या सरळ सरळ मागाहून घुसडलेल्या गोष्टी आहेत. कर्णास त्याचे जन्मरहस्य कृष्णाकडून शिष्टाइचे वेळेस कळते. कवचकुंडल हरण प्रकार आधीचा आहे. इंद्रहस्ते मात्र कधीतरी त्याला शक्ती मिळाली असावी हे मात्र मूळ संहितेत असेल असे वाटते. बाकी महाभारत (आणि रामायणातही) जेव्हढे म्हणून परशुरामाचे उल्लेख आहेत ते सर्व प्रक्षिप्त आहेत. इसपू २०० ते इस २०० ह्या दरम्यानचे हे मूळ कथांवरचे हे भार्गवी संस्करण आहे. ह्यानंतरचे कृष्णाचे भगवंतात झालेले संस्करण हे गुप्त काळात झालेले. भार्गवी आणि गुप्त संस्करणे महाभारतात सर्वात मोठी संस्करणे मानली जातात.

In reply to by गॅरी ट्रुमन

मृत्युन्जय 02/04/2016 - 12:24
१. कर्ण अनेक लढायांमध्ये जखमी झाला हे तर वरती नमूद केलेच आहे. द्रौपदी स्वयंवर, विराट युद्ध आणि घोषयात्रा ही त्यातली काही उदाहरणे. कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो. २, कर्णाने शक्ती वापरलीच नाही अशी आवई उठवता आलीही असती. पण कृष्णाने मुख्य म्हणजे जो नाटकीपणा केला त्यामुळे पांडव सैन्याचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असावे. या सगळ्या खेळ्या अश्याही प्रतिस्पर्ध्ह्यावर मानसिक विजय मिळवण्यासाठी होत्या.

In reply to by मृत्युन्जय

गॅरी ट्रुमन 02/04/2016 - 12:45
कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो.
तोच तर मुद्दा आहे. जर कर्ण जखमी झाला तर त्याच्याकडे कवचकुंडले वगैरे काही नाही हे कोणाच्याच लक्षात न येता सगळ्यांनी या आवईवर विश्वास ठेवला हे अविश्वसनीय वाटते. अशी आवई उठविणे हे राजकारणाच्या सोयीसाठी केले असेल हे समजू शकतो. पण समजा त्या आवईच्या विपरीत असे काही घडले तर मात्र मुळातल्या त्या आवईतच काही दम नाही हे लक्षात येऊन त्या आवईचा उलटा परिणाम व्हायला हवा. एक उदाहरण द्यायचे झाले तर क्रिकेट संघात घेतलेला नवा खेळाडू सचिन+ब्रॅडमन+लारा इत्यादींचे कॉम्बिनेशन आहे ही आवई संघातील इतर खेळाडूंचे मनोबल उंचावावे म्हणून उठवली असे समजू. पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? कर्ण जर जखमी झाला असेल तर नेमके असेच काहीतरी झाले नाही का?तरीही सगळ्या जगाने या आवईवर विश्वास ठेवला, इतकेच नव्हे तर कृष्णानेही ती कवचकुंडले गेली अशी उलटी आवई उठवली हे सगळे कसे काय?

In reply to by गॅरी ट्रुमन

मृत्युन्जय 02/04/2016 - 14:32
पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? तसे झालेले दिसत नाह्ही. कर्ण एक धनुर्धर म्हणुन नि:संशय श्रेष्ठ होता. तो तुम्ही म्हणाता त्याप्रमाणे गल्लीतल्या खेळाडुंकडुन हारलेला दिसत नाही. अर्जुनाशी जेव्हा जेव्हा त्याचा सामना झाला तेव्हा तेव्हा तो एकतर्फी झाला असे म्हणवत नाही. अपवाद विराट युद्धाचा. त्यात अर्जुनाने त्याच्यापेक्षा सरस मानल्या गेलेल्या द्रोण आणी भीष्मांना देखील धूळ चारलेली दिसते. अगदीच उदाहरण द्यायचे झाल्यास अर्जुन जर सचिन तेंडुलकर असेल त्तर कर्ण कदाचित जॅक कलिस होता. तो जितका श्रेष्ठ धनुर्धर होता तितकाच श्रेष्ठ मल्ल देखील होता. मल्लयुद्धात भीम जरासंधाला ९ / १८ दिवस हारवु शकला नव्हता तिथे तीच करामत कर्णाने एका दिवसात करुन दाखवल्याचे दिसते. अंतिम युद्धात कर्णाने सात्यकी सोडुन इतर सर्वांना कधी ना कधी हरवले आहे. अर्जुन देखील त्याच्या बाणांनी विद्द्ध होउन बेशुद्ध पडलेला असतानाच कर्णाने रथचक्र जमिनीतुन बाहेर काढण्यासाठी खाली उडी मारली. त्यामुळे त्यातही तो अगदी कमकुवत होता असे मानण्यास वाव नाही. शिवाय दिग्विजयात त्याने यादव सोडुन सगळ्यांनाच नमवलेले दिसते.

तिरकीट 01/04/2016 - 21:36
म्हात्रे साहेबांनी उल्लेखलेले युगांत नक्कीच वाचनीय आहे. नुकतीच इपिक वाहीनीवर आलेली 'धर्मक्षेत्र' ही मालिकाही आवडली.

बोका-ए-आझम 01/04/2016 - 23:13
एक उत्सुकता - कर्ण हा सूर्यपुत्र आणि अर्जुन हा इंद्राचा पुत्र, नकुल आणि सहदेव हे अश्विनीकुमारांचे पुत्र - याकडे कसे पाहता तुम्ही? दुर्योधनाने पांडवांना राज्यात वाटा द्यायला नकार देण्यामागे त्यांचे जन्म संशयास्पद असल्याचा काही भाग असेल का?

In reply to by बोका-ए-आझम

मृत्युन्जय 02/04/2016 - 12:16
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच. ते औरसपुत्र नसल्याचा मुद्दा दुर्योधनाने उचलला होताच. त्यावेळेस विदुराने अथवा नारदांनी त्याला त्याच्या बापाच्या जन्माची उकल करुन सांगितली आणी मग त्या हिशोबाने भीष्म वगळता कोणाचाच राज्यावर हक्क उरत नाही हे दाखवुन दिले. त्यामुळॅ मग नंतर हा मुद्दा चर्चिलेला गेलेला दिसत नाही. शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :)

In reply to by मृत्युन्जय

शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :) कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेनेच झालेला दाखविला आहे (पक्षी, द्रोणातून वगैरे नाही). मात्र ती गर्भधारणा सरळ साध्या प्रथेने झाली नसावी असे म्हणायला जागा आहे. :)

In reply to by मृत्युन्जय

Anand More 02/04/2016 - 16:49
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच.
नियोगाबद्दल माझ्याकडे थोडी वेगळी माहिती होती. आता समोर संदर्भ ग्रंथ नाही आहे पण जेव्हढे आठवतेय तेव्हढे लिहितो. पतीच्या परवानगीने केवळ अपत्यप्राप्तीसाठी नियोग शास्त्र संमत होता. तो देखील पतीच्या भावाशी किंवा पतीने निवडलेल्या ब्राह्मणाशी. त्यात देखील त्या परपुरुषाबद्दल शारीर आकर्षण राहणार नाही याची काळजी घेतली जात असे. एका अपत्य प्राप्तीनंतर दुसऱ्या अपत्यासाठी नियोग शास्त्र संमत नव्हता. त्या न्यायाने धृतराष्ट्र आणि पंडू यांचा राज्यावरचा अधिकार शास्त्रसंमत होता. धृतराष्ट्र अंध असल्याने आणि राजा अव्यंग हवा या अटीमुळे तो ज्येष्ठ असूनही अपात्र ठरला. आणि राज्य पंडू कडे गेले. पंडू निपुत्रिक होता. तो राज्य सोडून पत्नीसहीत वनात गेला होता. वडिलधारे जवळ नसताना, त्यांची संमती घेतली नसताना, राजप्रासादापासून दूर, वनात, शारीरिक दृष्ट्या असमर्थ पंडूने, एका अपत्य प्राप्तीनंतरही घडू दिलेला नियोग शास्त्र संमत कसा? आणि अश्या अशास्त्रीय नियोगातून जन्मलेल्या मुलांचा अधिकार योग्य की मूळच्या ज्येष्ठ परंतु अव्यंग राजाच्या स्वअपत्याचा अधिकार योग्य ? हा खरा महाभारताचा प्रश्न आहे. यावर त्याकाळातील समजूतीप्रमाणे भीष्म, द्रोण आणि बहुसंख्येने राजे (अगदी माद्रीचा भाऊ शल्य, म्हणजे पांडवांचा मामा सुद्धा) दुर्योधनाच्या बाजूने उभे राहतात . पांडवांना राज्यात दिलेला प्रवेश हा मानवतेच्या कारणाने दिलेला होता. आणि त्यांना मिळालेला पाठींबा इतर राजांच्या सूडाच्या राजकारणाचा भाग होता. असे माझे मत आहे.

In reply to by Anand More

lgodbole 02/04/2016 - 22:48
बहुतेक नियोग ३ अपत्यासाठी अलाउड होता... एक देवाला , एक देशाला , एक आईबापाला..... कुंतीकडे चौथ्या अपत्याची पंडुने मागणी केल्यावर म्हणुनच कुंती पुढची अपत्ये माद्रीकडुन घ्यायला सांगते. .... राजा अव्यंग असावा असा संकेत होता. लिखित नियम नव्हे... एकदा ध्रूतराष्ट्राने राज्य व्यवस्थित संभाळल्यावर तो नियम पुन्हापुन्हा मध्ये आणायचे कारण नव्हते. .... कुंतीने मोठ्या लबाडीने आधी अश्रित म्हणुन स्वतःची मुले मोठी करुन घेतली व नंतर डाव साधला. शापानंतर जंगलात गेल्यावर जो पंडू राज्याकडे फिरकलाही नव्हता तो व पांड्व प्रजेची सहानुभुती गिळुन बसले व शक्य तितके पण सुंदरयेने राज्य संभाळलेला धृतराष्ट्र मात्र प्रजेचा रोष व उपहास यांचा मानकरी ठरला. .... भारतीय ( हिंदु ? ) जनता आजही तशीच आहे. धृतराष्ट्र = आमची काँग्रेस पंडू = तुमची बीजेपी

In reply to by lgodbole

एक नम्र विनंती: प्लिज या धाग्यावर तरी आपले अनमोल विचार मांडू नका . आम्हा पामरांना इथल्या चर्चेतून महाभारताविषयी थोडीफार माहिती मिळत आहे ती मिळू द्या .

In reply to by Anand More

मृत्युन्जय 04/04/2016 - 11:41
नियोगासाठी निवडला जाणारा पुरुष उच्चकुलीन आणि सदवर्तनी असावा अशी व्यवस्था केली जायची. आजही कृत्रिम गर्भधारणा करताना लोक तश्या पएक्षा करतात तर त्या काळी तर तसा नियम असणे स्वाभाविकच आहे. नियोगातुन जन्मलेली अपत्ये ही त्या स्त्रीच्या नवर्‍याची समजली जायची (मग तो जिवंत असो अथवा मृत). नियोगाद्वारे अपत्यप्राप्तीचा निर्णय अगदी थोरामोठ्यांच्या मतानेच घेतला जायचा असे नाही तर बर्‍याचदा दांपत्य स्वतःही तो निर्णय घ्यायचे किंवा अशीही उदाहरणे आहेत की "नवर्‍याच्या भल्याकरता " पत्नीनेच परस्पर नियोगाद्वारे अपत्य्प्राप्ती करुन घेतली. पुत्रप्राप्तीशिवाय स्वर्गप्राप्ती होउ शकत नाही असा समज असल्याने पांडुला पुत्रप्राप्ती करुन घेण्याचा मोह आला. त्याला मिळालेल्या शापामुळे तो स्वतः ते करु शकत नाही हे माहिती असल्याने त्याने कुंतीला नियोगाद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेण्याची गळ घातली. त्या आधी त्याने काही ऋषीमुनींशी चर्चा करुन हे योग्य असल्याची खात्री करुन घेतली होती. महाभारतातील वर्णनानुसार असे दिसते की अर्जुनाच्या जन्माच्या आधीदेखील पांडुने विद्वज्जनांशी संवाद साधुन तिसर्‍या अपत्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन घेतले होते. त्यावरुन असे दिसते की नियोगाद्वारे एकापेक्षा अधिक अपत्यप्राप्ती शास्त्रसंमत होती. कुंतीपासुन ३ मुले झाल्यावर देखील पांडुला अधिक पुत्र हवे होते पण कुंतीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. पती व्यतिरिक्त ३ पेक्षा अधिक लोकांशी संभोग करणार्‍या स्त्रिया वेश्या गणल्या जातात त्यामुळे याहुन अधिक पुत्रांना मी नियोगाद्वारे जन्म देणार नाही असे तिने ठणकावुन सांगितले (खरे बघता सुर्य धरुन ही संख्या आधीच ३ पेक्षा जास्त झालीए होती). यादरम्यान माद्रीला देखील पुत्रप्राप्तीची इच्छा होतीच. तिइने पांडुला विनंती करुन देवांना आमंत्रित करण्याचा एक मंत्र कुंतीकडून शिकुन घेतला आणी पहिल्याच प्रयत्नात जुळ्या अश्विनीकुमारांकडुन २ पुत्रांची प्राप्ती करुन घेतली. कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली. राज्यावरचा दावा कुणाचा ह प्रश्न तर महत्वाचा खराच. पांडु हा अभिमंत्रित राजा होता तर धृतराष्ट्र हा त्याचा प्रतिनिधी होता. पांडु राज्य सोडुन गेलाच नव्हता तर तो केवळ काही काळासाठी त्याचे राज्य धृतराष्ट्रच्या अधिपत्याखाली सोडुन गेला होता असे पांडवाच्या समर्थकांचे म्हणणे होते तर राज्य सोडुन गेलेला पांडु मृत्युपर्यत परत आलाच नाही आणी मग राज्य धृतराष्ट्रानेच सांभाळले, तो असाही ज्येष्ठ होता तर त्या अधिकाराने राज्य दुर्योधनाचेच असे कौरव समर्थकांचे म्हणणे होते.

In reply to by मृत्युन्जय

कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली.
With all due respect... हे आजिबातच पटले नाही! प्रत्येक अपत्यप्राप्तीसाठी वेगवेगळा मंत्र लागत होता ह्याला काही आधार आहे का? Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय 04/04/2016 - 12:25
महाभारतात असेच लिहिले आहे हो. अगदीच स्पष्ट बोलायचे झाल्यास ही मंत्र वगैरे निव्वळ थापेबाजी होती असे माझे मत आहे. आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही. बाकी तुम्ही आक्षेप घेतल्यावर परत वाचले तेव्हा असे लक्षात आले की कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होते आणि त्या स्मरणाला अनुसरुन आमंत्रित केलेल्या अश्विनीकुमारांनी तिच्याबरोबर संबंध ठेवले.

In reply to by मृत्युन्जय

आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही.
इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये!
कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होते
हे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय 04/04/2016 - 13:34
इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये! इथे लॉजिक काहिच नाहिये. इथे फॅक्ट्स जशाच्या तश्या मांडलेल्या आहेत. सुर्य लगेच आला तर इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे. इंद्रापासुन पुत्रप्राप्तीसाठी कुंतीने पुर्ण एक वर्ष काहिसे व्रत घेतले आणी पांडुने तर एका पायावर उभे राहुन तपश्चर्या केली असे म्हटले आहे. मात्र भीम आणि अर्जुन यांच्यामधील एका वर्षाचे अंतर पाहता इंद्र कदाचित ३ महिन्यात तयार झाला असावा आणि कुंतीने व्रत मात्र १ वर्षे केले असावे असे दिसते. हे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) तसे आहे खरे. दुर्वासांचा आशिर्वाद लई स्ट्राँग होता बरं का.

In reply to by मृत्युन्जय

इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे.
बरोबर आहे, साधे देव आणि देवेंद्र यांच्यात काहीतरी तर फरक नको का असायला! ;) असो, धन्यवाद, तुम्ही वेळ काढून माझ्या फालतू शंका-कुशंकांना उत्तरे देत आहात! Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय 04/04/2016 - 13:58
महाभारत आवडीचा विषय आहे हो. आणी शंका फालतु आजिबात नाहित. तुम्हाला उत्तरे देताना मलादेखील महाभारताबद्द्दल २ नविन गोष्टी कळाल्या आज.

In reply to by मृत्युन्जय

अभ्या.. 04/04/2016 - 14:08
बापरे, महाभारताचे वाचन केलेच पाहिजे. एवढ्या एका प्रतिसादात मला कमीतकमी १० आधुनिक काळातली कथाबीजे सापडलीत. अ‍ॅक्चुअली व्यासांनी काहीच सोडलेले नाही लिहिण्याचे.

भाऊंचे भाऊ 01/04/2016 - 23:17
सर्व डोलारा महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. या एकमेव विधानाभोवती एकवटला आहे... पण या तर्कटामधे लोकाना अस्त्र निवारणाचे सुपरनेचुरल कौशल्य ज्ञात होते म्हणून ते प्रमुख गणले गेले हीबाब सोयीस्करपणे विसरली आहेच परंतु हे मेलेले जे प्रमुख योध्दे आहेत ते अस्त्रामुळे न्हवे तर त्यांना त्यांच्या शक्तिंपासून अस्त्रांपासून श्री कृष्णाने कावेबाज पणे दूर केले ही बाब विसरणे अशक्य आहे अन एकदा ते असे कावेबाज पणाला बळि पडल्यावर ईसिसच्या लोकांनी सुधा त्यांना नुसत्या सुऱ्याने ग्ळे कापून मारले असते तिथे दिव्य शक्तिची गरज काय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय 02/04/2016 - 12:19
नाही नाही. तसे नाही. कदाचित मी मुद्दा योग्यप्रकारे मांडलेला नाही. मला असे म्हणायचे होते की महाभारताभोवतालची सगळी अद्भुतरम्यता शेष केल्यास बाकी जी काय कथा उरेल त्याचे तार्किक विश्लेषण काय असेल. सर्व प्रमुख यौद्ध्यांचा अंत कसा झाला याचे विवेचन फक्त त्यातील एक भाग म्हणुन घेतला आहे. तसे पाहता दिव्यास्त्रांच्या उपयोगाची अनेक उदाहरणे महाभारतात आहेतच की. घटोत्कच देखील वासवी शक्तीने मारला गेला असेच मानण्यात येते ना.

In reply to by मृत्युन्जय

भाऊंचे भाऊ 02/04/2016 - 12:45
दुर्योधन धूर्त न्हवे तर लो सेल्फ इस्टीम , इनसिक्योर असलेली व्यक्तीरेखा ठरते. विशेषत: एकत्र शिक्षणात पांडव जास्त गुणी असे चित्र निर्माण झालेले असताना. त्याला लक्षागृह, भिमाला विष पाजने, दोन वेळा द्युत खेळावे लागणे या सर्व गोष्टीमधे करताना त्याची पांडवासोबत युध्द टाळायची आगतिकता पुन्हा पुन्हा दिसते. त्याने युद्ध टाळायचेच प्रयत्न जास्त केलेत आणि अशी नकारात्मकतेला बळि पडलेली व्यक्ति धूर्तपणे नको असलेल्या भावी युध्दाच्या चाली रचते पटत नाही. कारण युध्द हे आपल्या ह्क्कासाठी का असेना पांडवानी छेडले आहे. दुर्योधनाने नाही. आणि तो या कलेत परिपूर्ण नाही... महाभारत युध्द स्ट्रेटेजिक कृष्णाने (नाइलाजाने) बनवले अन कौरवाने ही दृष्टी युध्द टाळाय्ला वापरली करायला कधीच नाही

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय 02/04/2016 - 13:19
युद्ध टाळण्याचा सर्व प्रयत्न पांडवांकडुन झालेला दिसतो. याउलट दुर्योधन नेहमीच युद्धाची तयारी करत होता. पांडव वनवासात असताना दुर्योधनाने हे ताडले होते की १३ वर्षांनी युद्धाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे ती १३ वर्षे त्याने भीमाच्या पुतळ्यावर प्रहार करुन गदेचा सराव केला. या १३ वर्षांदरम्यानच कर्णाने दिग्विजय करुन मित्र जोडले. शिवाय कर्णाला आपल्या बाजुला वळवुन घेण्यात दुर्योधनाही हीच दूरदृष्टी होती. बाकी महाभारत युद्धा स्टृएटेजिकली कृष्णाने लढण्यास भाग पडले हे १००% मान्न्य. थोडेसे याच अंगाने मी या आधीही एका लेखात लिहिले होते. आणि एक वर्तुळ पुर्ण झाले

In reply to by मृत्युन्जय

भाऊंचे भाऊ 02/04/2016 - 13:52
पण हो 13 वर्षानी पांडवांचा हक्क अमान्य करून युध्दास भाग पाडायचे त्याने ठरवले हे मान्य. तसेच ईराक बाबत जश्या रासायनिक अस्त्रे असल्याच्या अफवा उठ्वल्या गेल्या तसेच काहीसे करण आर्जुन बाबत केले गेले असावे हां आपला तर्क पटतो. फक्त हे अशी अस्त्रे अस्तित्वात न्हवती असे गृहीत धरले तरच अन्यथा त्यांच्यात खरोखर शितयुध्दच चालू झाले. पण अफवाच उठवायच्या आहेत तर त्या इतक्या मर्यादित कशा ? तसेच विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर अर्जुनाने अस्त्रांचे प्रदर्शन प्रजेसमोर केले होते जिथे प्रथमच त्याची गाठ कर्णासोबत पडली(हे मी टिवित पाहिले) मग अस्त्रांच्या अस्तित्वावर मर्यादा कशा मानायच्या ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भाऊंचे भाऊ 02/04/2016 - 14:08
त्या वेळी फार वाचन करत न्हवतो. आणि नंतर महाभारता सारख्या अवांतरावर वेळ घालवायला वेळ मिळाला नाही :(

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 03/04/2016 - 09:27
नाही ते म्हणतायत त्यात पण तथ्य आहे.. दुर्योधनाने शक्यतोवर समोरासमोरचे युद्ध टाळायचाच प्रयत्न केलेला दिसतो.. अपवाद विराटाकडे झालेले युद्ध, ज्यात तो हरून देखील जिंकला असता.. किंबहुना जिंकलाच. नंतर फासे वेगळे पडले हा भाग वेगळा. आणि दुसरे अंतिम युद्ध - जे होणार आहे हे गृहीत धरून तो शेवटची १३ वर्षे तयारी करत होता. पण ही २ सोडल्यास तो शक्यतो युद्धबाह्य मार्गाने विजय मिळवण्यआचा प्रयत्न करत होता असे दिसते.

In reply to by भाऊंचे भाऊ

तर्राट जोकर 02/04/2016 - 13:50
पांडव म्हणजे चांगुलपणाचा आदर्श आणि कौरव म्हणजे वाइटपणाचा आदर्श असा दॄष्टीकोन ठेवला तर मृत्युंजय जे म्हणत आहेत ते कळायला कठिण जाईल. हे पूर्वग्रह बाजूला ठेवून तटस्थपणे निव्वळ घटनांकडे बघणे योग्य ठरेल. तुम्ही म्हनताय तशी लो सेल्फ एस्टीम, इन्सिक्योर अशी व्यक्तिरेखा वाटत नाही. ज्यांच्या जन्माचा, बापांचा पत्ता नाही, संशयास्पद मूळ आहे अशा पाच जणांनी येऊन इस्टेटीत वाटा द्या म्हनून ठाण मांडून बसले तर कुणी ही चिडचिड करेल. दुसरा मुद्दा युद्धाचा की युद्ध का टाळले. माझ्या मते राजकारणात थेट मैदानात उतरण्या आधी मुत्सद्दी चाली खेळायला लागतात, छल कपट करायला लागतं, शत्रुला तुच्छ, नालायक ठरवून मनोबल तोडायला मानहानी करायला लागते. कमीत कमी उर्जा, बळ, माणसे, वेळ वापरुन शत्रूचा नायनाट करणे हे जास्त आदर्श मानलं जातं. प्रत्येक प्रश्न प्रतिष्ठेचा बनवणे व युद्धाच्या मैदानात घेऊन जाणे राजधर्माला शोभत नाही. कॄष्णशिष्टाईच्या प्रसंगात सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीन द्यायलाही त्याने नकार दिला. ह्याचा अर्थ त्याला सेटलमेंट नकोच होती, त्याला त्यांच्याशी संबंधच नको होते. शेवटी युद्धाचे आव्हान दिले तेव्हा तेही स्विकारले, जर तो युद्धाला घाबरला असता तर 'घ्या काय पायजे ती दोन पाच एकर जागा आणि टळा एकदाचे' असेही तो म्हणू शकला असता.. आपल्याच सैन्यातल्या रथी-महारथींचे मन शत्रूच्या बाजूने झुकलेले असतांना युद्ध करायला लागलेला राजा. तो शेवटपर्यंत शौर्याने लढला. त्याला आपण भित्रा, कमकुवत, पलायनवादी अशा दॄष्टीने पाहू शकतो का? हा प्रतिसाद टायपत असतांना मृत्युंजय यांचे उत्तर आलेले बघितले. त्या उत्तराशी सहमत आहे.

In reply to by तर्राट जोकर

भाऊंचे भाऊ 02/04/2016 - 14:00
. नाहि तर मृत्युंजय यांनी महाभारत कशाला वाचले असते त्यांनी निळु फुलेंच्या एखाद्या चित्रपटातिल पात्रांवर लेखमाला लिहली नसती काय ? तटस्थता म्हणजे वास्तवाकडे डोळे मिंटूण बघणे अशी आपली काही धारणा असेल तर आपला प्रतिसाद योग्य आहे

In reply to by भाऊंचे भाऊ

तर्राट जोकर 02/04/2016 - 14:12
महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा.
हे वाचले नाही का? मला नाही वाटत लेखकमहोदयांनी आदर्शिकरणाच्या उठाठेवीसाठी लेख लिहला आहे. बाकी तुम्हाला तो कसेही करुन त्याच्यातच बसवायचा असेल तर आपला पास.

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय 02/04/2016 - 14:36
महाभारताच्या खरे घडले असेल तर प्रश्नच नाही. नसेल घडल्यास ती जगातली सर्वोत्तम कथा आहे असे मी मानतो. त्यामुळे महाभारतावर जितके जमेल तितके वाचायला आवडते. आदर्शतावादासाठी रामायणा वाचणे उत्तम. महाभारत त्या उलट करड्या रंगात गुंफले आहे. जवळजवळ सगळीच पात्रे या रंगाच्या थोड्याफार अल्याड पल्याड उभे असलेली दिसतील. मानवी भावभावनांचे जितके कंगोरे महाभारतात दिसतात तितके क्वचितच इतरत्र कुठल्या कथांमध्ये दिसतात. त्यामुळेच महाभारत मला श्रेष्ठ वाटते.

समाधान राऊत 01/04/2016 - 23:55
म्हणजे जयद्रथ ला रात आंधळे होते(तरिही तो युद्धात उतरला) असं म्हणायचे आहे का आपल्याला भाऊ((भाभा)) आणि कृश्नाने त्याला दिवसाच(कट रचुण --अर्थात सुर्य ग्रहणाने) अंधळे केले....असेच म्हणावे लागेल

In reply to by भाऊंचे भाऊ

समाधान राऊत 02/04/2016 - 17:59
जादु मंत्रे अस्त्रे यांचा विचार न करता महाभारत कसे असेल असा मुळ मुद्दा असतना आपन म्हटले कि सर्वांकडे supper natural skill होते. असो((आनि त्याही क्रुष्णाने काढुण घेतल्या )) म्हंजे विषयच आप्ल्या डोक्यावरुन गेलेला दिस्तो..म्हनुं हे उपहासात्मक उदाहरन... कदचित ते ही खरे असु शकेल कारण आजची हुशार मंडळी अनि संगनक ही हेच संगतात कि तेरा दिवसात दोन ग्रहने झाली.. 1..पहिले सुर्य ग्रहं युद्धाच्या 14 व्या दिवशी --यावेळी जयद्रथ मेला. 2.तेथुन पूढे 13 दिवसने जे ग्रहण झाले त्यावेळी क्रुश्न गेल..((पण इथे ग्रहण कारण नसुन कालदर्शक आहे..)) अनि महाभारतामधेहि हि दोन ग्रहणे उल्लेखिलि आहेत. may be days will Chang

जगप्रवासी 02/04/2016 - 11:30
मृत्युंजय साहेब तुमचा लेख एकदम पटला. महाभारतातील या महत्वाच्या २ पात्रांकडे पूर्ण लक्ष असताना मागून सूत्र हलवणारे दुर्योधन आणि कृष्ण होते हे तुमच्या विवेचनातून पटत. खूप छान लेख.

साहना 02/04/2016 - 14:01
माझा मूळ लेख (ज्याचा उल्लेख पहिल्या परीश्चेदांत केला आहे) आधिकारिक महाभारताच्या प्रती मध्ये नव्हता. त्याचा मुल स्रोत एका गुजराती मासिक आहे. सध्या आठवत नाही. आपले म्हणणे १००% पटते. महाभारतातील अनेक गोष्टी कवी कल्पना असल्या तरी सूत्रधार कृष्ण आणि दुर्योधन होते ह्यांत शंका नाही. महाभारताची कथा सांगत असताना दुर्योधनचा उल्लेख जास्त केला जात नाही तरी सुद्धा मूळ महाभारतांत दुर्योधन चाणाक्ष राजकारणी म्हणूनच दिसून येतो. द्यूत असो वा अज्ञातवास, दुर्योधन प्रत्येक ठिकाणी कायद्याचा आसरा घेत असतो. अगदी द्रौपदी वस्त्र हरणात सुद्धा दुर्योधन धर्म आणि कायदा ह्याचीच भाषा वापरतो. आम्हा भारतीयांना सगळ्याच गोष्टी अतिरंजित करून किंवा ब्लेक आणि व्हयिट स्वरूपांत पहायची खोड असल्याने या युद्धांतील दुर्योधनाचा ग्रांड प्लान कधी पुढे येताच नाही.

मृत्युंजय सर... आपल्या लेखाचा रोख हा कृष्ण आणि दुर्योधन यांनी आपापल्या प्याद्यांचा (पक्षी:कर्णार्जुन) वापर करून हे महाभारत घडविले असा दिसतो. इथे आशयाशी जरा सहमती नोंदवतो पण त्याचबरोबर 'त्या' दोघांना प्यादे म्हणण्याबाबत माझा आक्षेप! कारण एक लगेच सांगता येईल की, दोघेही महाभारताची अतिमहत्वाची पात्रे आहेत. तसेच त्यांच्याकडे अस्त्रे वगैरे असणे ह्या अफवा असण्याच्या शक्यतेला तर मी आजिबात सहमत होऊ शकत नाही. आता, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अस्त्रांचा दैवीपणा काढला तर दोघेही सर्वसामान्य योद्धेच कदाचित ठरले असते. यासाठी तुम्ही द्रोणांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतल्याचे उदाहरण दिले आहे. ओके! आता, माझ्या मते, अस्त्र वगैरेंचा वापर करण्यासाठी धनुष्य चालवता येणे ही बेसिक गरज होती. गदेवर अस्त्र लावून फेकल्याचे कुठेही उदाहरण नाही. मग त्याहीपुढे जाऊन जर कोणीतरी त्या धनुर्विद्येत अतिशय प्राविण्य मिळवत असेल तर अस्त्रांचा वापर करायला तो एक ॲडेड ॲडव्हांटेज आहे! कारण, समजा एखाद्या नवशिक्याला किंवा कामचलाऊ धनुर्धाराला सांगितले की बाबारे इथून सोलापूरवर अस्त्र चालव आणि त्याने कोल्हापूरवरच सोडले तर! "आर्र्र स्वारी बर्का सर...." म्हणण्यावाचून त्याला नो इलाज! आपण ऑलिंपीक वगैरेमध्ये तीरंदाजीची अटीतटीची स्पर्धा पाहतो. एक-अर्ध्या गुणाच्या फरकानेही मेडल हातातून निसटू शकते. मग अस्त्र चालविणे हे मेडल मिळवण्यापेक्षा नक्कीच महत्वाचे ठरते, नाही का? शिवाय एकलव्याच्या गोष्टीतून वाचल्या/समजल्याप्रमाणे एकलव्याने ज्या पद्धतीने कुत्र्याच्या तोंडात बाण मारून त्याला इजा न होऊ देता त्याचे तोंड बंद केलेले ते पाहता नुसत्या अचूक नेम मिळवण्यापुरते त्याचे कौशल्य मर्यादित राहिले नव्हते तर त्याहीपेक्षा पुढे गेलेले. एक चांगले उदाहरण आत्ता सुचते ते म्हणजे, धोनीसारखे उत्तम फिनीशर व स्ट्रॉंग हिटर असणे केव्हाही चांगलेच पण त्याचवेळी उत्तम फिनीशर, तंत्रशुद्ध हिटर, गॅप काढण्याची अनोखी कला, दबावात आपल्यातले सर्वोत्तम बाहेर काढणे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्यात सातत्य राखणे ह्या गुणांमुळे कोहली आताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज गणला जाणे यात नो नवल. म्हणून द्रोणांनी एकलव्याला आताचा कोहली होण्याची संधीच मिळू दिली नाही! ;) दुसरे म्हणजे वर "उका" भाऊंना म्हणायचे आहे की अस्त्रे वगैरे सगळ होतं पण काळाने ते सगळ चट्टम करून टाकलं. याचा अर्थ त्यांना महाभारत खरेच घडले असावे असे म्हणायचे आहे. त्यांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद विस्कळीत आहे खरा, बट लेट मी हेल्प हिम. इथेही मी त्यांच्याशी अंशत:च सहमत आहे. म्हणजे, त्यांच्या अस्त्रांच्या अस्तिवाबद्दल असणाऱ्या समजुतीला माझे अनुमोदन पण महाभारत खरेच घडले का नाही याबद्दल मी नॉट दॅट खात्रीशीर! :) आता तुम्ही म्हणाल जिथं आडातच नाही तिथं पोहऱ्यात कुठून? थांबा... दोन्ही शक्यतांचा विचार करू... १) महाभारत खरेच घडले होते नि अस्त्रांचे ज्ञान कालौघात नष्ट झाले.... ऊका खुश! ;) २)महाभारत ही त्या काळची साय-फाय/फिक्शन कॅटेगरीतली उत्कृष्ट कादंबरी होती, त्यामुळे अस्त्र वगैरे त्यात असणं हा एक कल्पनाशक्तीचा जबरद्स्त आणि लोकप्रिय आविष्कार होता! इथे, पहिल्याविषयी मी काय बोलणार? तो प्रत्येकाच्या वैयक्तिक मानण्याचा/श्रद्धेचा भाग आहे. मानो तो गंगा मा है ना मानो तो बहता पानी वगैरेसारखं! आणि दुसरी शक्यता विचारात घेतली तर काय, प्रश्नच मिटला! कारण ते काल्पनिक आहे म्हटल्यावर इथे लिहीण्यात तुम्हांला कल्पनेच्या बाबतीत सर्वच स्वातंत्र्य आहे. तुमच्या कल्पनांच्या सीमा तुम्ही ताणून किती दूरवर नेऊ शकता हे केवळ तुमच्याच कल्पना'शक्ती'वर अवलंबून आहे. इथे त्या महाकवीने त्या कल्पनेच्या लगोरीला परिणामकारक ताणून सर्वसामान्यांना त्यात बसवून दूर भिरकावून दिले आहे, जे की त्या हवेतल्या प्रवासातच सर्वजण आहेत अजून, खाली पडलेच नाहीत! त्याबद्दल व्यासांना एक कडक सलाम! आता आपण ह्या दोन्ही शक्यतांमधला संयुक्त दुवा म्हणाजेच "अस्त्राचे असणे" केवळ याचाच विचार करू. अस समजा महाभारत काळात विज्ञानाच्या बाबतीत लोक चरमसीमेवर होते म्हणजे आतापेक्षाही कित्येक पटीने पुढे. पर्जन्यास्त्राकडे पाहिले असता आताच्या काळात ज्या पद्धतीने कृत्रीम पाऊस पाडला जातो, आठवा २००८ च्या ऑलिम्पीक्समध्ये चीनने या तंत्राने ऑलीम्पीक निर्विघ्नपणे पार पाडून जगाची वाहवा मिळवली होती, हेच तंत्रज्ञान पर्जन्यास्त्रात काहीच्या काही पटीने विकसीत करून वापरले असणार. आता हेलिकॉप्टरने पावसाच्या ढगात रसायनांची फवारणी करतात , तेव्हा नॅनो टेक्नोलॉजीने 'बाणावरच' काम भागत असेल. इथे या कामी आतासारख मिसाईलच का वापरलं गेल नसेल याचा विचार करता, आता जसं इंधनाच्या उपलब्धतेची मर्यादा लक्षात येऊन उशीरा का होईना आपण सौर व वायु उर्जेकडे वळलोय तसं त्या काळातल्या लोकांनी आधीच ते ओळखून उर्जेचे नेमके हेच स्त्रोत निवडले असणार. शिवाय हाताने बाण मारायचा म्हणजे हाताला, डोळ्याला, मेंदूला काम! जे आपण हळूहळू कमी करत जाऊन रोबोट वगैरे आणून एके दिवशी हॉलिवूडच्या वॉल ई ॲनिमेशनपटात कल्पना केल्याप्रमाणे हात-पाय यांच्या जेनेटिक्समध्ये अमूलाग्र बदल घडवू व त्यांना कसलेही काम कराण्यासाठी निरूपयोगी बनवू. शिवाय कुणीही उठावे आणि अस्त्र चालवावे असे न होऊ देण्यासाठी त्यांना मंत्र नामक व्हॉईस कमांड फिचरचे समर्पक, सुयोग्य असे कोंदण दिले. व्हॉईस कमांड आज किती प्रगत झाले आहे ते आपण बघतोच आहोत. स्मार्टफोनवर नंबर डायल करण्यापासून ते गुगलला कामाला लावण्यापर्यंत याचा वापर सहजपणे करता येतो. मी स्वत:विंडोज ७ या ऑपरेटींग सिस्टीमवर स्पीच रेकग्निशन फिचर वापरत होतो. सध्या विंडोज १० वर अजून वापरायला सुरू केलेले नाही. एकदम जबरदस्त उपयोगी असे फिचर आहे. मग यालाच त्या काळात पुन्हा काही पटीने विकसीत केले गेले असेच मानूयात. (फिक्शनमध्येही!) तसेच आजच्या काळातले टार्गेट सर्चिंग/हिट सर्चींग मिसाईल्स ही त्या काळातल्या अस्त्रांचीच बालके आहेत असे त्यांच्या संहारक क्षमतेच्या वर्णनांवरून वाचून वाटते. "हकु" यांच्या भीमाच्या नंबर एक नायकपात्र असण्याच्या प्रतिसादाला बहुतेक धनुष्यविद्याच व धनुर्धरच का श्रेष्ठ गणला गेलाय याचे उत्तर माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादात मिळू शकेल. तरीही धनुर्धाऱ्यांच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडतो. १) वर यकु यांनी भीमपराक्रमाचे जे दाखले दिलेत यावरून तो महावीर, महापराक्रमी होता याबाबत यत्किंचीतही संशय मनात येत नाही पण नीट पाहून विचार केला असता दिसते की ह्या सर्व पराक्रमगाथांत तो फक्त हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट लढला आहे असे दिसते. जिथे त्याने कर्णाला लढाईत ३१ वेळा हरविले आहे असेही म्हटले गेले आहे ती शुद्ध अतिशयोक्तीच वाटते मला. ३१ वेळा कर्णाबरोबर लढत बिजी होण्यापेक्षा शंभरच्या शंभर कौरव मारणे ही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यातच त्याचा बहुतांश वेळ खर्ची गेला असावा. कारण तासाला एक कौरव या गतीने जरी सपाटा लावला तरी बराच वेळ गेला की हो! गणित मला जमत नाही, नाहीतर आकडेमोडही मोडून इथे ठेवली असती. तसेच जिथे बाकी महारथींनी अस्त्रे ठराविक वेळी वापरल्याचा उल्लेख आहे तिथे भीमाने कधी काही वापरल्याचा उल्लेख नाही. भीमाला स्वत:च्या मुलाकडूनही एकदा पराभव पत्करावा लागल्याचे वाचलेय. परत माझ्या कर्णार्जुनांना प्यादे म्हटल्याच्या आक्षेपाकडे वळतो. माझ्यामते हे दोघेच सोडून इतर सारे चाकरी करत होते किंवा व्हिजनलेस होते. कर्णाला मित्रप्रेम ही भावना प्रोटीनसारखी होती तर पांडवांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे अर्जुन जाणत असल्याने आपला पराभव म्हणजेच आपल्या घराण्याचा सर्वनाश या दडपणातून म्हणा किंवा आपला आधिकार आपल्याला मिळाला पाहिजे या भावनेतून नेहमी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करीत राहायचे याचा जणू निश्चय अर्जुनाने केलेला व आयुष्यभर त्यात तो सुदैवीही ठरला! म्हणजेच दोघांनाही आपले ध्येय/उद्दिष्ट माहीत होते होते व त्यावरून ते आजीवन हटले नाहीत. शेवटी जशी प्रत्येकाची वेळ असते तशी कर्णाची दुर्दैवाने रथाचे चाक चिखलात फसल्यावर आली तशीच यादवी काळात अर्जुनालाही मानहानीकारक पराभवाची चव चाखावी लागली. म्हणजेच माझ्या मतानुसार दोघेही श्रेष्ठ धनुर्धर व अस्त्रांचे दोघांनाही ज्ञान असल्याने(वरचं अस्त्रांबद्दलच माझं लॉजिक!) तसेच दोघांपुढे आपापल्या बाजूंचे योग्य उद्दिष्ट असल्याने कुणी त्यांना चालवावे अशातले ते नव्हते. हे माझे वैयक्तिक मत/लॉजिक आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो! लेखनसीमा! Sandy

In reply to by चांदणे संदीप

हकु 02/04/2016 - 16:25
खरंच शेपरेट लेखच हवा होता की! जसा "अर्जुन आणि कर्ण" ह्या लेखावरच हा वर लिहिलेला लेख, तसा तुमच्या ह्याच्यावरचा उपर एक!!! :D

In reply to by चांदणे संदीप

प्रतिसाद आवडला... कसं आहे ना , महाभारत म्हणजे महासागर आहे . कुणी शंखशिंपले गोळा करतो, कुणी मासेमारी करतो, कुणी सागरतळाशी जाऊन अनमोल मोती काढतो तर कुणी काठावर बसुन त्याच्या भव्यतेने दिपून जातो. मी सगळ्यात शेवटच्या प्रकारातील आहे. महाभारत झालेच नाही असे कसे मानता येईल हो ? शेकड्यानी पुरावे आहेत ना साहेब . त्यावेळच्या जागा , वगैरे आजही आहेत . क्रुष्णासारख्या काही व्यक्तींची आजही पूजा वगैरे होते . ( लोक कितीही भाबडे असले ना तरीही कादंबरीतल्या व्यक्तिरेखांची पूजा नाही करणार असे मला वाटते.) हं आता काळानुसार काही भाग कमी जास्त झाला असेल नाही असे नाही . पण म्हणुन सगळे महाभारतच काल्पनीक आहे असे म्हणने बरोबर नाही असे मला वाटते. मला वाटते कोणता भाग प्रक्षिप्त आहे कोणता नाही याचा अभ्यास धागा लेखकाचा व इतरही काही मिपाकरांचा आहे. बाकी चर्चेतुन बरीच माहीती होत आहे.

In reply to by उगा काहितरीच

तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय? मी स्पष्ट वर लिहिले आहे ते माझे वैयक्तिक मत आहे आणि ते मी कुणालाही मान्य करा अशा आग्रही सुरातही लिहीले नाही. शिवाय, हेही म्हटले आहे की, महाभारत घडले का नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही पण मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर? Sandy

In reply to by चांदणे संदीप

तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय?
बिलकुल नाही. तसं वाटत असेल तर ते माझी शब्दनिवड चुकली असावी.
मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
सेम हिअर , माझ्याही अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर?
तर मग तुम्ही महाभारताचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे असे नम्रपणे सुचवू इच्छितो .

मन१ 01/04/2016 - 17:54
महाभारताबद्दल इतरही कुणाचा अभ्यास असेल तर त्यांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.

धर्म ग्रंथाकडे एक 'कथा' म्हणून बघण्याचा चांगला व्यू आहे. अवांतर : अजून 'चेष्टा' करणारी माकडे आली नाहीत, तयार राहा. विशेषतः 'रामायण आणि महाभारत' म्हंटल्यावर आजकाल 'मर्कट चाळ्यांचा आणि लाथांचा' सुकाळ असतो. कुठलाही धागा सोडला नाही आहे या लोकांनी. इथे आलेच तर त्यांना रिस्पोन्स न देणे योग्य, उगाच कचरा होत जातो चर्चेचा. मी पा आणि मु पी मध्ये आजकाल फार फरक राहिला नाही आहे.

इरावती कर्वे यांचे "युगान्त" (वाचले नसल्यास) वाचा. महाभारतातील पात्रांच्या कृतींचे तत्कालीन समाज-राज-धर्म-कारणाच्या पार्श्वभूमीवर केवळ मानव म्हणून (मानवी राग-लोभ-ईर्षा-अपेक्षा-उद्देश जमेस धरून) फार छान विष्लेशण केलेले आहे. राजकारण का व कसे झाले आणि नंतर कृष्णाचे दैवतीकरण कसे झाले हा भागही रोचक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मूळ इतिहास/कथेच्या हातभर ढलपीला दोन योजने लांब बनवणे हे नंतर प्रक्षेपीत झालेल्या भागांमुळे होतच राहते... मूळ "जय" आणि आताचे "महाभारत" यांच्या लांबीतला फरक हेच सांगतो. व्यक्तींना देवत्व/संतपणा बहाल करण्यासाठी आणि पुस्तकांना दैवी बनवण्यासाठी त्यांना चमत्कार चिकटवण्यासारखी दुसरी जास्त पॉवरफूल्ल ट्रिक नाही... उदा "हा एवढा महापूर आला / भूकंप झाला, पण त्या देवस्थानाला धक्कापण नाय लागला" किंवा "हात लावून कॅन्सर बरा केला", इ, इ, इ. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Anand More 02/04/2016 - 12:39
हो ते तर वाचाच आणि भैरप्पांचे पर्व व कुरुंदकरांचे व्यासांचे शिल्प देखील वाचल्यास तुमची मते बदलतील.

अभ्या.. 01/04/2016 - 18:33
परफेक्ट विवेचन. मलाही बर्‍याचदा असेच वाटायचे. काय ही दिव्यास्त्रे? एकेका बाणाने हजारो सैनिक मारायची ताकद असलेली प्रत्यक्षात कशी असतील? धनुर्विद्येतले परफेक्षन अचूक लक्ष्यावर बाण सोडणे, हलत्या वाहनातून तिरंदाजी करणे, शब्दवेधीपणा असणे याशिवाय अजून काय असेल. एकाच वेळी आगीचा पाउस पाडणे, पाणी पाडणे, हजारो सैनिक मारणे ह्या अव्वाच्या बव्वा असणार. बर्‍याच प्रश्नांना लॉजिकली समर्थन मिळतेय मृत्युंजयराव तुमच्या विवेचनातून. धन्वाद.

In reply to by अभ्या..

अभ्या...च्या प्रतिसादाशी सहमत. लेख अतिशय आवडला. एका नवीन दृष्टीकोणातून महाभारत समजून घेता आले. धन्यवाद.

हकु 01/04/2016 - 19:24
आपण सांगितलेल्या या चार पात्रांव्यातिरिक्त तितकेच महत्वाचे अजून एक पात्र म्हणावे लागेल, ते म्हणजे 'भीम'. डॉ. प. वि. वर्तक यांच्या 'स्वयंभू' या भीमावर आधारित पुस्तकाचा संदर्भ घेऊन काही मुद्दे मांडतो. त्यांच्या मते भीम हे महाभारताचा नायक शोभावा असे व्यक्तिमत्व. त्याची काही कारणे - १) लहानपणापासूनच भीम हा अतिशय बलवान म्हणून समजला गेलेला. त्यामुळे झोपेचे औषध खाऊ घालून तलावात बुडवून आधीच त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या कुठल्याही पांडवाबरोबर हे घडवण्याची आवश्यकता वाटली नाही. (अर्थात इथे ती तलावात बुडवण्याची गोष्ट ग्राह्य धरली तर) पण एकंदरीतच कौरव गण लहानपणापासूनच भीमाला टरकून होते ही बाब मानली पाहिजे. २) लाक्षागृहाला लागलेल्या आगीतून कुंतीसकट सर्व भावंडांना वाचवण्याचे काम भीमानेच केले. इथे भीमाची बुद्धी लक्षात घ्यायला हवी. ३) भीमाची ताकद अचाट होतीच. जरासंधासारख्या कसलेल्या मल्लाला उभा फाडण्याचे काम इथे भीमाने करून दाखवले. इथे कृष्णाचं राजकारण आपल्या सहज ध्यानात येतं. त्याने जरासंधासारख्या प्रचंड बलवान शत्रूला भीमाकरवी परस्पर मारलं. पण इथे भीम (आणि केवळ भीमच) त्याला मल्ल युद्धात मारू शकतो ह्याची कृष्णाला पूर्ण खात्री होती. ४) द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगात केवळ युधिष्ठीराचा आदेश झाला नाही म्हणून भीम- अर्जुन हात चोळत चरफडत बसले, पण सर्वांसमक्ष दुर्योधनाच्या मांड्या फोडण्याची, दु:शासनाचं रक्त पिण्याची आणि सर्वच्या सर्व १०० कौरवांचा वध करण्याची प्रतिज्ञा इथे भीमाने केली आणि कुरुक्षेत्राच्या युद्धात ती कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करून दाखवली. मात्र अर्जुनाच्या प्रतीज्ञांकडे बघितलं तर असं दिसतं की त्याला प्रत्येक वेळी कृष्णाची मदत घ्यावी लागलेली दिसते. कर्ण वध, जयद्रथ वध इ. ५) इथे भीमाने सुद्धा शंभर कौरवांना कुठल्याही दैवी अस्त्रांनी मारलेले नाही. ६) डॉ. प. वि. वर्तक यांच्या मते, भीमाने रणांगणावर प्रत्यक्ष युद्धात कर्णाला जवळजवळ ३१ वेळा जीवदान दिले. केवळ अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी यासाठी. कर्ण प्रत्येक वेळी भीमाला पाठ दाखवून पळत सुटला. अर्थात भीमाने कर्णाला धनुर्विद्येत सुद्धा हरवले असा याचा अर्थ होतो. ते ही ३१ वेळा. (इथे डॉ. प. वि. वर्तक यांनी महाभारतातले दाखले त्या पुस्तकात दिलेले आहेत.) ७) अज्ञातवासात असताना, पाचही पांडव आणि द्रौपदी एकाच ठिकाणी म्हणजे विराट राजाच्या दरबारी राहत असताना जेव्हा कीचकाने द्रौपदीशी लंपटपणा केला तेव्हा द्रौपदीने ईतर कोणाच्याही कानावर न घालता केवळ भीमाला जाऊन सांगितले. अगदी अर्जुनाला सुद्धा तिला हे सांगावेसे वाटले नाही. म्हणजे तिचाही विश्वास सर्वात जास्त भीमावर च होता हे लक्षात येते. पुढे भीमाने कीचकाला हातांनीच अगदी अमानुष पद्धतीने मारले आणि त्यानंतर द्रौपदीला पळवून नेणाऱ्या शंभर अनुकीचाकांना सुद्धा पाठलाग करून मारले. यातला प्रत्येक अनुकीचक हा किचकाच्याच ताकदीचा होता. इथे भीमाने अक्षरश:मोठमोठाले वृक्ष उपटून ह्या सर्वांना मारल्याचे वर्णन महाभारतात आहे. ८) कुरुक्षेत्रावर सुद्धा प्रतिस्पर्धी पक्षाचा सर्वात जास्त संहार एकट्या भीमाने केलेला दिसतो. तो ही कुठल्याही अस्त्राविद्येशिवाय. ९) कुंती ला सुद्धा सर्वांपेक्षा जास्त भीमाच्याच ताकदीवर विश्वास होता असा दाखला सुद्धा त्या पुस्तकात दिला आहे. १०) सर्वात महत्वाचे- कृष्णाने गीता सांगण्यासाठी केवळ अर्जुनाचीच निवड का केली? युधिष्ठीर किंवा भीम यांना गीता सांगावी असे त्याला का वाटले नाही ? कारण गीतेचे तत्वज्ञान त्या दोघांनाही बहुतांश प्रमाणात माहित होते. दयूत प्रकरणात गीतेत सांगितलेले तत्वज्ञान ऐकवत भीमाने युधिष्ठिराची कानउघडणी केल्याचा एक प्रसंग इथे वर्तकांनी सांगितलेला आहे. थोडक्यात भीम हा केवळ शक्तीत नाही तर बुद्धीतही श्रेष्ठ होता. त्यामुळे हे महाभारतातले एक अतिशय महत्वाचे पात्र म्हणून म्हणायला हवे. कर्ण आणि अर्जुनापेक्षाही महत्वाचे.

In reply to by हकु

मृत्युन्जय 02/04/2016 - 12:28
नक्कीच भीम हे एक महत्वाचे आणी रोचक पात्र आहे. मात्र लेखाचा मुख्य उद्देश सर्वात महत्वाच्या पात्रांवर लिहायचा नसून मर्यादित गोष्टींवरील राजकीय दृष्टीकोनाचे विवेचन करायचा असल्याने भीमाचा उल्लेख केला नाही. राजकारणाच्या खेळात भीम हे एक फारच कच्चे पात्र होते हे नक्की. कर्ण आणि अर्जुन स्वतःदेखील राजकारणात फार निष्णात नव्हते. त्यामानाने दुर्योधन आणी कृष्ण फार पोचलेले राजकारणी होते आणि युधिष्टिराने फार मोठ्या प्रमाणावर राजकीय सूज्ञता दाखवली हे नक्की. मात्र दुर्योधन आणी कृष्ण यांच्यापेक्षा तो थोडा कच्चा होता राजकारणात. मात्र तो प्रचंड डिप्लोमॅटीक होता असे दिसते.

हकु 01/04/2016 - 19:31
अजून एक मुद्दा- भीमाबद्दल कोणीही कसलीही आवई उठवण्याच्या भानगडीत पडलं नाही कारण भीमाची ताकद सर्वांना परिचित होती आणि स्वतः भीम ती वेळोवेळी सिद्ध करून दाखवीत होता.

In reply to by मृत्युन्जय

अस्वस्थामा 04/04/2016 - 16:53
भिमाच्या ताकदीबद्दल शंकाच नाही. तरी पण त्याच्याबाबतीत जास्त अंगावर येणारी बाब त्याचं क्रौर्य. त्याचे बहुतेक पराक्रम अथवा सूड हे खूप रक्तरंजित आणि बीभत्स वाटावेत असे (आठवा जरासंध, कीचक, दु:शासन) आहेत. अमानुष ताकदीसोबतच अमानुष अशी क्रौर्यकर्मे करणारा म्हणून तरी तो लक्षात राहतो हे नक्की. (महाभारतातील इतर पात्रातले कोणी असे नसतील असं नव्हे पण भीमाचे असले पराक्रम अगदी चवीने रंगवले आहेत असं वाटतं.)

ओके म्हणजे महाभारतातून सगळे चमत्कार वगैरे वजा करून त्यात आजच्या काळानुसार काही लॉजीक बसवायचे तर... चांगला प्रयत्न आहे. शुभेच्छा ! पण मग बरेचसे लूप होल्स राहतील साहेब. तुमच्या महाभारताच्या अभ्यासाबाबत जाणून आहे, पण काही विद्या , कला काळाबरोबर नष्ट पण झाल्या असतील ना. एक सोपे उदाहरण घ्यायचे तर त्याकाळात धनुष्य ज्या साधनांचा वापर करून बनवत असत ती कला आज नामशेष झाली असेल ना. ( अॉफकोर्स त्यापेक्षा ॲडव्हान्स बो असतील पण तसे धनुष्य तर आज नाही ना बनवू शकत कुणी) मे बी अशाच प्रकारे अस्त्रे वगैरे चं नॉलेज नष्ट झालं असु शकते.... . . .(प्रतिसाद विस्कळीत झाला आहे समजून घ्याल अशी आशा आहे.)

In reply to by प्रचेतस

अर्धवटराव 02/04/2016 - 05:25
अस्त्र म्हणजे संहारक फॉर्मुला म्हणावं काय? आज आपण ज्याला शस्त्रास्त म्हणतो त्यातला शस्त्र म्हणजे मेकॅनीकल असेम्ब्ली आणि अस्त्र म्हणजे जैवीक अस्त्र, रासायनीक अस्त्र या अर्थाने...

In reply to by समाधान राऊत

प्रचेतस 01/04/2016 - 21:33
संजयाला दिव्य दृष्टि होती हे एक मिथक आहे. महाभारताचा सर्वच वृत्तांत संजय हा फ्ल्याशब्याक स्वरूपात सांगतो. सुरुवातीला पर्वाचा सारांश आणि नंतर धृतराष्ट्राने विस्ताराने हकीकत सांग अशी आज्ञा केली असता त्या त्या दिवसानुसार आदल्या दिवसाच्या वृत्ताचा विस्तार. शल्यपर्वाच्या शेवटी कौरवांचा पराभव होऊन उरलेसुरले कौरव प्राणभयाने पळत असतात त्यात संजय देखील असतो. तो धृतराष्ट्राला म्हणतो की जीवाच्या भितीने आम्ही पळत सुटलो. बाणांपासून बचावून कसा बसा जीव वाचवून आम्ही येथे परत आलो. संजयाला दिव्य दृष्टी वैगेरे काहीही नसून तो प्रत्यक्ष युद्धाच्या वार्तांकनासाठी युद्धभूमीवर प्रत्यक्ष हजर असे व् रात्री शिबिरात परत जात असे. दिव्यदृष्टी ही प्रक्षिप्त कथा आहे.

In reply to by प्रचेतस

अगम्य 02/04/2016 - 00:34
गीतेत सुद्धा श्री भगवान "उवाच" अर्जुन "उवाच" असा परोक्ष भूतकाळ वाचक प्रयोग केला आहे. साधा भूतकाळ किंवा live commentary सारखा वर्तमानकाळ नाही वापरलेला.

In reply to by समाधान राऊत

मृत्युन्जय 01/04/2016 - 22:29
संजय महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढला. युद्धाच्या महत्वाच्या टप्प्यांनंतर त्याने युद्धाचे वार्तांकन केले. इतकेच काय युद्धाच्या एका सत्त्रात तर चक्क ध्रुतराष्ट्र स्वतः चिलखत चढवुन युद्धभूमीवर हजर होता. अर्थात त्याने युद्ध लढले नाही. चिलखत केवळ संरक्षणापुरते असावे

हे लॉजिक तर सेम मला लहानपणी'च' डोक्यात आलेले. अजून कोणीच कसा असा विचार करत नाही याचेच मला तेव्हाही राहून राहून आश्चर्य वाटायचे. आज इथे हा लेख पाहिला आणि काही अंशी पटला. मीच एक लेख यावर लिहून काढायचा विचार करत होतो, नव्हे सुरुवातही झाली होती पण इथली धूळवड नको वाटत होती, आजही वाटते! त्यामुळेच इथेच प्रतिसादात थोड्या वेळात लिहितो. बीजी! :) वरती हकु यांचा प्रतिसाद आवडला. त्यावरही लिहितोच! म्हात्रेकाकांचा प्रतिसादही विषयाला धरून, उत्तमच. त्यांनी उल्लेखलेले पुस्तक वाचायचा योग मात्र आलेला नाही! उका यांचा प्रतिवाद आवडला....आलोच! तरी, सविस्तर प्रतिक्रिया थोड्या वेळाने देतोच! स्टे टयून्ड! Sandy

Jack_Bauer 01/04/2016 - 20:42
हा खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. ह्यात सूर्यग्रहण आणि जयद्रथ हि घटना देखील सांगता येईल.

विवेकपटाईत 01/04/2016 - 20:54
महाभारत असा ग्रंथ आहे, त्यात प्रत्येकाला त्याचा दृष्टीकोनातून काहीना काही सापडतेच. भैरप्पाचा पर्व आणि वासुदेव नायर यांचा दुसरा पांडव हे हि वाचण्यासारखे आहेत. या शिवाय हिंदीत राम कुमार भ्रमरचे हि महाभारतावर आधारित पूर्ण पुस्तकांची सिरीज आहे. ती हि वाचून पहावी. प्रत्येकवेळी काही अलग आणि निराळे अनुभव मिळतील. खर म्हणाल तर महाभारत हा एक मोठा महासागर आहे. आजची राजनीती हि महाभारतात पाहता येते.

हेमंत लाटकर 01/04/2016 - 21:17
दुर्याधनाला जेवढे वाईट समजले जाते तेवढा वाईट नसावा असे वाटते. तो चंगला राजा होता. हस्तिनापुरातील जनता सुखी समाधानी होती. पांडवांना राज्य मिळवून देण्यासाठी दुर्याधनाची जास्तीत जास्त वाईट प्रतिमा निर्माण केली गेली. यात कृष्णनितीच होती.

गॅरी ट्रुमन 01/04/2016 - 21:31
रोचक लेख. पण काही गोष्टी नाही पटल्या. विशेषत: पत्त्याच्या चॅलेन्ज या खेळात चालते त्याप्रमाणे (चार राजे, उपर चार, उसके उपर और दो वगैरे) एकामागोमाग दुसरी चढवून सांगितलेल्या आवया पसरवणे हा मुद्दा विशेष पटला नाही. जर कर्ण कुठल्याकुठल्या लढायांमध्ये जखमी झाला असेल तर मुळात त्याच्याकडे कुठलेही कवच वगैरे नव्हते हे कोणालाच कसे समजले नाही?म्हणजे दुर्योधनाने त्याच्या राजकारणाच्या सोयीसाठी ही आवई उठवली हे जरी मान्य केले तरी त्याविरूध्द लक्षणे सामोरी येऊनही (कर्ण जखमी होणे) सगळ्यांनी विश्वास कसा ठेवला? तीच गोष्ट नसलेली कवचकुंडले कर्णाने दान केली ही आवई उठवली गेली त्याविषयी. जर दुर्योधनाने कर्णाकडे कवच कुंडले आहेत ही आवई उठवली असेल आणि कृष्णाने ती कवच कुंडले गेली ही त्याविरूध्द आवई उठवली असेल तर त्याचे खंडन करायचा दुर्योधन-कर्णाकडून काही प्रयत्न कसा झाला नाही? तिसरे म्हणजे इंद्राने कर्णाला कोणालाही मारता येईल असे अमोघ शस्त्र दिले अशी आवई उठवली गेली असली तरी घटोत्कचाला मारण्यासाठी "त्या अमोघ शस्त्राचा" वापर न करताच कर्णाने आपले काम केले अशीही आवई उठवता येणे कितपत कठिण होते? आणि घटोत्कच युद्धात धुमाकूळ घालत असताना "याच्या तावडीतून वाचलो तरच अर्जुनाकडे बघून घेता येईल तेव्हा अर्जुनासाठी ते अमोघ अस्त्र ठेवले असलेस तरी ते आताच घटोत्कचाविरूध्द वापर" असा आग्रह दुर्योधनाने कर्णाकडे धरला होता असे मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकात होते. जर मुळात असे कुठलेच अमोघ अस्त्र नसेल तर दुर्योधनाने असा आग्रह धरायची तर्कसंगती लागत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्रचेतस 01/04/2016 - 21:40
जन्मजात कवचकुंडले व सूर्याद्वारे इंद्रापासून सावध राहण्यास सांगणे व इंद्रहस्ते त्याचे कपटाने हरण ह्या सरळ सरळ मागाहून घुसडलेल्या गोष्टी आहेत. कर्णास त्याचे जन्मरहस्य कृष्णाकडून शिष्टाइचे वेळेस कळते. कवचकुंडल हरण प्रकार आधीचा आहे. इंद्रहस्ते मात्र कधीतरी त्याला शक्ती मिळाली असावी हे मात्र मूळ संहितेत असेल असे वाटते. बाकी महाभारत (आणि रामायणातही) जेव्हढे म्हणून परशुरामाचे उल्लेख आहेत ते सर्व प्रक्षिप्त आहेत. इसपू २०० ते इस २०० ह्या दरम्यानचे हे मूळ कथांवरचे हे भार्गवी संस्करण आहे. ह्यानंतरचे कृष्णाचे भगवंतात झालेले संस्करण हे गुप्त काळात झालेले. भार्गवी आणि गुप्त संस्करणे महाभारतात सर्वात मोठी संस्करणे मानली जातात.

In reply to by गॅरी ट्रुमन

मृत्युन्जय 02/04/2016 - 12:24
१. कर्ण अनेक लढायांमध्ये जखमी झाला हे तर वरती नमूद केलेच आहे. द्रौपदी स्वयंवर, विराट युद्ध आणि घोषयात्रा ही त्यातली काही उदाहरणे. कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो. २, कर्णाने शक्ती वापरलीच नाही अशी आवई उठवता आलीही असती. पण कृष्णाने मुख्य म्हणजे जो नाटकीपणा केला त्यामुळे पांडव सैन्याचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असावे. या सगळ्या खेळ्या अश्याही प्रतिस्पर्ध्ह्यावर मानसिक विजय मिळवण्यासाठी होत्या.

In reply to by मृत्युन्जय

गॅरी ट्रुमन 02/04/2016 - 12:45
कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो.
तोच तर मुद्दा आहे. जर कर्ण जखमी झाला तर त्याच्याकडे कवचकुंडले वगैरे काही नाही हे कोणाच्याच लक्षात न येता सगळ्यांनी या आवईवर विश्वास ठेवला हे अविश्वसनीय वाटते. अशी आवई उठविणे हे राजकारणाच्या सोयीसाठी केले असेल हे समजू शकतो. पण समजा त्या आवईच्या विपरीत असे काही घडले तर मात्र मुळातल्या त्या आवईतच काही दम नाही हे लक्षात येऊन त्या आवईचा उलटा परिणाम व्हायला हवा. एक उदाहरण द्यायचे झाले तर क्रिकेट संघात घेतलेला नवा खेळाडू सचिन+ब्रॅडमन+लारा इत्यादींचे कॉम्बिनेशन आहे ही आवई संघातील इतर खेळाडूंचे मनोबल उंचावावे म्हणून उठवली असे समजू. पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? कर्ण जर जखमी झाला असेल तर नेमके असेच काहीतरी झाले नाही का?तरीही सगळ्या जगाने या आवईवर विश्वास ठेवला, इतकेच नव्हे तर कृष्णानेही ती कवचकुंडले गेली अशी उलटी आवई उठवली हे सगळे कसे काय?

In reply to by गॅरी ट्रुमन

मृत्युन्जय 02/04/2016 - 14:32
पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? तसे झालेले दिसत नाह्ही. कर्ण एक धनुर्धर म्हणुन नि:संशय श्रेष्ठ होता. तो तुम्ही म्हणाता त्याप्रमाणे गल्लीतल्या खेळाडुंकडुन हारलेला दिसत नाही. अर्जुनाशी जेव्हा जेव्हा त्याचा सामना झाला तेव्हा तेव्हा तो एकतर्फी झाला असे म्हणवत नाही. अपवाद विराट युद्धाचा. त्यात अर्जुनाने त्याच्यापेक्षा सरस मानल्या गेलेल्या द्रोण आणी भीष्मांना देखील धूळ चारलेली दिसते. अगदीच उदाहरण द्यायचे झाल्यास अर्जुन जर सचिन तेंडुलकर असेल त्तर कर्ण कदाचित जॅक कलिस होता. तो जितका श्रेष्ठ धनुर्धर होता तितकाच श्रेष्ठ मल्ल देखील होता. मल्लयुद्धात भीम जरासंधाला ९ / १८ दिवस हारवु शकला नव्हता तिथे तीच करामत कर्णाने एका दिवसात करुन दाखवल्याचे दिसते. अंतिम युद्धात कर्णाने सात्यकी सोडुन इतर सर्वांना कधी ना कधी हरवले आहे. अर्जुन देखील त्याच्या बाणांनी विद्द्ध होउन बेशुद्ध पडलेला असतानाच कर्णाने रथचक्र जमिनीतुन बाहेर काढण्यासाठी खाली उडी मारली. त्यामुळे त्यातही तो अगदी कमकुवत होता असे मानण्यास वाव नाही. शिवाय दिग्विजयात त्याने यादव सोडुन सगळ्यांनाच नमवलेले दिसते.

तिरकीट 01/04/2016 - 21:36
म्हात्रे साहेबांनी उल्लेखलेले युगांत नक्कीच वाचनीय आहे. नुकतीच इपिक वाहीनीवर आलेली 'धर्मक्षेत्र' ही मालिकाही आवडली.

बोका-ए-आझम 01/04/2016 - 23:13
एक उत्सुकता - कर्ण हा सूर्यपुत्र आणि अर्जुन हा इंद्राचा पुत्र, नकुल आणि सहदेव हे अश्विनीकुमारांचे पुत्र - याकडे कसे पाहता तुम्ही? दुर्योधनाने पांडवांना राज्यात वाटा द्यायला नकार देण्यामागे त्यांचे जन्म संशयास्पद असल्याचा काही भाग असेल का?

In reply to by बोका-ए-आझम

मृत्युन्जय 02/04/2016 - 12:16
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच. ते औरसपुत्र नसल्याचा मुद्दा दुर्योधनाने उचलला होताच. त्यावेळेस विदुराने अथवा नारदांनी त्याला त्याच्या बापाच्या जन्माची उकल करुन सांगितली आणी मग त्या हिशोबाने भीष्म वगळता कोणाचाच राज्यावर हक्क उरत नाही हे दाखवुन दिले. त्यामुळॅ मग नंतर हा मुद्दा चर्चिलेला गेलेला दिसत नाही. शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :)

In reply to by मृत्युन्जय

शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :) कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेनेच झालेला दाखविला आहे (पक्षी, द्रोणातून वगैरे नाही). मात्र ती गर्भधारणा सरळ साध्या प्रथेने झाली नसावी असे म्हणायला जागा आहे. :)

In reply to by मृत्युन्जय

Anand More 02/04/2016 - 16:49
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच.
नियोगाबद्दल माझ्याकडे थोडी वेगळी माहिती होती. आता समोर संदर्भ ग्रंथ नाही आहे पण जेव्हढे आठवतेय तेव्हढे लिहितो. पतीच्या परवानगीने केवळ अपत्यप्राप्तीसाठी नियोग शास्त्र संमत होता. तो देखील पतीच्या भावाशी किंवा पतीने निवडलेल्या ब्राह्मणाशी. त्यात देखील त्या परपुरुषाबद्दल शारीर आकर्षण राहणार नाही याची काळजी घेतली जात असे. एका अपत्य प्राप्तीनंतर दुसऱ्या अपत्यासाठी नियोग शास्त्र संमत नव्हता. त्या न्यायाने धृतराष्ट्र आणि पंडू यांचा राज्यावरचा अधिकार शास्त्रसंमत होता. धृतराष्ट्र अंध असल्याने आणि राजा अव्यंग हवा या अटीमुळे तो ज्येष्ठ असूनही अपात्र ठरला. आणि राज्य पंडू कडे गेले. पंडू निपुत्रिक होता. तो राज्य सोडून पत्नीसहीत वनात गेला होता. वडिलधारे जवळ नसताना, त्यांची संमती घेतली नसताना, राजप्रासादापासून दूर, वनात, शारीरिक दृष्ट्या असमर्थ पंडूने, एका अपत्य प्राप्तीनंतरही घडू दिलेला नियोग शास्त्र संमत कसा? आणि अश्या अशास्त्रीय नियोगातून जन्मलेल्या मुलांचा अधिकार योग्य की मूळच्या ज्येष्ठ परंतु अव्यंग राजाच्या स्वअपत्याचा अधिकार योग्य ? हा खरा महाभारताचा प्रश्न आहे. यावर त्याकाळातील समजूतीप्रमाणे भीष्म, द्रोण आणि बहुसंख्येने राजे (अगदी माद्रीचा भाऊ शल्य, म्हणजे पांडवांचा मामा सुद्धा) दुर्योधनाच्या बाजूने उभे राहतात . पांडवांना राज्यात दिलेला प्रवेश हा मानवतेच्या कारणाने दिलेला होता. आणि त्यांना मिळालेला पाठींबा इतर राजांच्या सूडाच्या राजकारणाचा भाग होता. असे माझे मत आहे.

In reply to by Anand More

lgodbole 02/04/2016 - 22:48
बहुतेक नियोग ३ अपत्यासाठी अलाउड होता... एक देवाला , एक देशाला , एक आईबापाला..... कुंतीकडे चौथ्या अपत्याची पंडुने मागणी केल्यावर म्हणुनच कुंती पुढची अपत्ये माद्रीकडुन घ्यायला सांगते. .... राजा अव्यंग असावा असा संकेत होता. लिखित नियम नव्हे... एकदा ध्रूतराष्ट्राने राज्य व्यवस्थित संभाळल्यावर तो नियम पुन्हापुन्हा मध्ये आणायचे कारण नव्हते. .... कुंतीने मोठ्या लबाडीने आधी अश्रित म्हणुन स्वतःची मुले मोठी करुन घेतली व नंतर डाव साधला. शापानंतर जंगलात गेल्यावर जो पंडू राज्याकडे फिरकलाही नव्हता तो व पांड्व प्रजेची सहानुभुती गिळुन बसले व शक्य तितके पण सुंदरयेने राज्य संभाळलेला धृतराष्ट्र मात्र प्रजेचा रोष व उपहास यांचा मानकरी ठरला. .... भारतीय ( हिंदु ? ) जनता आजही तशीच आहे. धृतराष्ट्र = आमची काँग्रेस पंडू = तुमची बीजेपी

In reply to by lgodbole

एक नम्र विनंती: प्लिज या धाग्यावर तरी आपले अनमोल विचार मांडू नका . आम्हा पामरांना इथल्या चर्चेतून महाभारताविषयी थोडीफार माहिती मिळत आहे ती मिळू द्या .

In reply to by Anand More

मृत्युन्जय 04/04/2016 - 11:41
नियोगासाठी निवडला जाणारा पुरुष उच्चकुलीन आणि सदवर्तनी असावा अशी व्यवस्था केली जायची. आजही कृत्रिम गर्भधारणा करताना लोक तश्या पएक्षा करतात तर त्या काळी तर तसा नियम असणे स्वाभाविकच आहे. नियोगातुन जन्मलेली अपत्ये ही त्या स्त्रीच्या नवर्‍याची समजली जायची (मग तो जिवंत असो अथवा मृत). नियोगाद्वारे अपत्यप्राप्तीचा निर्णय अगदी थोरामोठ्यांच्या मतानेच घेतला जायचा असे नाही तर बर्‍याचदा दांपत्य स्वतःही तो निर्णय घ्यायचे किंवा अशीही उदाहरणे आहेत की "नवर्‍याच्या भल्याकरता " पत्नीनेच परस्पर नियोगाद्वारे अपत्य्प्राप्ती करुन घेतली. पुत्रप्राप्तीशिवाय स्वर्गप्राप्ती होउ शकत नाही असा समज असल्याने पांडुला पुत्रप्राप्ती करुन घेण्याचा मोह आला. त्याला मिळालेल्या शापामुळे तो स्वतः ते करु शकत नाही हे माहिती असल्याने त्याने कुंतीला नियोगाद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेण्याची गळ घातली. त्या आधी त्याने काही ऋषीमुनींशी चर्चा करुन हे योग्य असल्याची खात्री करुन घेतली होती. महाभारतातील वर्णनानुसार असे दिसते की अर्जुनाच्या जन्माच्या आधीदेखील पांडुने विद्वज्जनांशी संवाद साधुन तिसर्‍या अपत्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन घेतले होते. त्यावरुन असे दिसते की नियोगाद्वारे एकापेक्षा अधिक अपत्यप्राप्ती शास्त्रसंमत होती. कुंतीपासुन ३ मुले झाल्यावर देखील पांडुला अधिक पुत्र हवे होते पण कुंतीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. पती व्यतिरिक्त ३ पेक्षा अधिक लोकांशी संभोग करणार्‍या स्त्रिया वेश्या गणल्या जातात त्यामुळे याहुन अधिक पुत्रांना मी नियोगाद्वारे जन्म देणार नाही असे तिने ठणकावुन सांगितले (खरे बघता सुर्य धरुन ही संख्या आधीच ३ पेक्षा जास्त झालीए होती). यादरम्यान माद्रीला देखील पुत्रप्राप्तीची इच्छा होतीच. तिइने पांडुला विनंती करुन देवांना आमंत्रित करण्याचा एक मंत्र कुंतीकडून शिकुन घेतला आणी पहिल्याच प्रयत्नात जुळ्या अश्विनीकुमारांकडुन २ पुत्रांची प्राप्ती करुन घेतली. कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली. राज्यावरचा दावा कुणाचा ह प्रश्न तर महत्वाचा खराच. पांडु हा अभिमंत्रित राजा होता तर धृतराष्ट्र हा त्याचा प्रतिनिधी होता. पांडु राज्य सोडुन गेलाच नव्हता तर तो केवळ काही काळासाठी त्याचे राज्य धृतराष्ट्रच्या अधिपत्याखाली सोडुन गेला होता असे पांडवाच्या समर्थकांचे म्हणणे होते तर राज्य सोडुन गेलेला पांडु मृत्युपर्यत परत आलाच नाही आणी मग राज्य धृतराष्ट्रानेच सांभाळले, तो असाही ज्येष्ठ होता तर त्या अधिकाराने राज्य दुर्योधनाचेच असे कौरव समर्थकांचे म्हणणे होते.

In reply to by मृत्युन्जय

कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली.
With all due respect... हे आजिबातच पटले नाही! प्रत्येक अपत्यप्राप्तीसाठी वेगवेगळा मंत्र लागत होता ह्याला काही आधार आहे का? Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय 04/04/2016 - 12:25
महाभारतात असेच लिहिले आहे हो. अगदीच स्पष्ट बोलायचे झाल्यास ही मंत्र वगैरे निव्वळ थापेबाजी होती असे माझे मत आहे. आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही. बाकी तुम्ही आक्षेप घेतल्यावर परत वाचले तेव्हा असे लक्षात आले की कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होते आणि त्या स्मरणाला अनुसरुन आमंत्रित केलेल्या अश्विनीकुमारांनी तिच्याबरोबर संबंध ठेवले.

In reply to by मृत्युन्जय

आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही.
इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये!
कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होते
हे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय 04/04/2016 - 13:34
इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये! इथे लॉजिक काहिच नाहिये. इथे फॅक्ट्स जशाच्या तश्या मांडलेल्या आहेत. सुर्य लगेच आला तर इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे. इंद्रापासुन पुत्रप्राप्तीसाठी कुंतीने पुर्ण एक वर्ष काहिसे व्रत घेतले आणी पांडुने तर एका पायावर उभे राहुन तपश्चर्या केली असे म्हटले आहे. मात्र भीम आणि अर्जुन यांच्यामधील एका वर्षाचे अंतर पाहता इंद्र कदाचित ३ महिन्यात तयार झाला असावा आणि कुंतीने व्रत मात्र १ वर्षे केले असावे असे दिसते. हे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) तसे आहे खरे. दुर्वासांचा आशिर्वाद लई स्ट्राँग होता बरं का.

In reply to by मृत्युन्जय

इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे.
बरोबर आहे, साधे देव आणि देवेंद्र यांच्यात काहीतरी तर फरक नको का असायला! ;) असो, धन्यवाद, तुम्ही वेळ काढून माझ्या फालतू शंका-कुशंकांना उत्तरे देत आहात! Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय 04/04/2016 - 13:58
महाभारत आवडीचा विषय आहे हो. आणी शंका फालतु आजिबात नाहित. तुम्हाला उत्तरे देताना मलादेखील महाभारताबद्द्दल २ नविन गोष्टी कळाल्या आज.

In reply to by मृत्युन्जय

अभ्या.. 04/04/2016 - 14:08
बापरे, महाभारताचे वाचन केलेच पाहिजे. एवढ्या एका प्रतिसादात मला कमीतकमी १० आधुनिक काळातली कथाबीजे सापडलीत. अ‍ॅक्चुअली व्यासांनी काहीच सोडलेले नाही लिहिण्याचे.

भाऊंचे भाऊ 01/04/2016 - 23:17
सर्व डोलारा महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. या एकमेव विधानाभोवती एकवटला आहे... पण या तर्कटामधे लोकाना अस्त्र निवारणाचे सुपरनेचुरल कौशल्य ज्ञात होते म्हणून ते प्रमुख गणले गेले हीबाब सोयीस्करपणे विसरली आहेच परंतु हे मेलेले जे प्रमुख योध्दे आहेत ते अस्त्रामुळे न्हवे तर त्यांना त्यांच्या शक्तिंपासून अस्त्रांपासून श्री कृष्णाने कावेबाज पणे दूर केले ही बाब विसरणे अशक्य आहे अन एकदा ते असे कावेबाज पणाला बळि पडल्यावर ईसिसच्या लोकांनी सुधा त्यांना नुसत्या सुऱ्याने ग्ळे कापून मारले असते तिथे दिव्य शक्तिची गरज काय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय 02/04/2016 - 12:19
नाही नाही. तसे नाही. कदाचित मी मुद्दा योग्यप्रकारे मांडलेला नाही. मला असे म्हणायचे होते की महाभारताभोवतालची सगळी अद्भुतरम्यता शेष केल्यास बाकी जी काय कथा उरेल त्याचे तार्किक विश्लेषण काय असेल. सर्व प्रमुख यौद्ध्यांचा अंत कसा झाला याचे विवेचन फक्त त्यातील एक भाग म्हणुन घेतला आहे. तसे पाहता दिव्यास्त्रांच्या उपयोगाची अनेक उदाहरणे महाभारतात आहेतच की. घटोत्कच देखील वासवी शक्तीने मारला गेला असेच मानण्यात येते ना.

In reply to by मृत्युन्जय

भाऊंचे भाऊ 02/04/2016 - 12:45
दुर्योधन धूर्त न्हवे तर लो सेल्फ इस्टीम , इनसिक्योर असलेली व्यक्तीरेखा ठरते. विशेषत: एकत्र शिक्षणात पांडव जास्त गुणी असे चित्र निर्माण झालेले असताना. त्याला लक्षागृह, भिमाला विष पाजने, दोन वेळा द्युत खेळावे लागणे या सर्व गोष्टीमधे करताना त्याची पांडवासोबत युध्द टाळायची आगतिकता पुन्हा पुन्हा दिसते. त्याने युद्ध टाळायचेच प्रयत्न जास्त केलेत आणि अशी नकारात्मकतेला बळि पडलेली व्यक्ति धूर्तपणे नको असलेल्या भावी युध्दाच्या चाली रचते पटत नाही. कारण युध्द हे आपल्या ह्क्कासाठी का असेना पांडवानी छेडले आहे. दुर्योधनाने नाही. आणि तो या कलेत परिपूर्ण नाही... महाभारत युध्द स्ट्रेटेजिक कृष्णाने (नाइलाजाने) बनवले अन कौरवाने ही दृष्टी युध्द टाळाय्ला वापरली करायला कधीच नाही

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय 02/04/2016 - 13:19
युद्ध टाळण्याचा सर्व प्रयत्न पांडवांकडुन झालेला दिसतो. याउलट दुर्योधन नेहमीच युद्धाची तयारी करत होता. पांडव वनवासात असताना दुर्योधनाने हे ताडले होते की १३ वर्षांनी युद्धाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे ती १३ वर्षे त्याने भीमाच्या पुतळ्यावर प्रहार करुन गदेचा सराव केला. या १३ वर्षांदरम्यानच कर्णाने दिग्विजय करुन मित्र जोडले. शिवाय कर्णाला आपल्या बाजुला वळवुन घेण्यात दुर्योधनाही हीच दूरदृष्टी होती. बाकी महाभारत युद्धा स्टृएटेजिकली कृष्णाने लढण्यास भाग पडले हे १००% मान्न्य. थोडेसे याच अंगाने मी या आधीही एका लेखात लिहिले होते. आणि एक वर्तुळ पुर्ण झाले

In reply to by मृत्युन्जय

भाऊंचे भाऊ 02/04/2016 - 13:52
पण हो 13 वर्षानी पांडवांचा हक्क अमान्य करून युध्दास भाग पाडायचे त्याने ठरवले हे मान्य. तसेच ईराक बाबत जश्या रासायनिक अस्त्रे असल्याच्या अफवा उठ्वल्या गेल्या तसेच काहीसे करण आर्जुन बाबत केले गेले असावे हां आपला तर्क पटतो. फक्त हे अशी अस्त्रे अस्तित्वात न्हवती असे गृहीत धरले तरच अन्यथा त्यांच्यात खरोखर शितयुध्दच चालू झाले. पण अफवाच उठवायच्या आहेत तर त्या इतक्या मर्यादित कशा ? तसेच विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर अर्जुनाने अस्त्रांचे प्रदर्शन प्रजेसमोर केले होते जिथे प्रथमच त्याची गाठ कर्णासोबत पडली(हे मी टिवित पाहिले) मग अस्त्रांच्या अस्तित्वावर मर्यादा कशा मानायच्या ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भाऊंचे भाऊ 02/04/2016 - 14:08
त्या वेळी फार वाचन करत न्हवतो. आणि नंतर महाभारता सारख्या अवांतरावर वेळ घालवायला वेळ मिळाला नाही :(

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 03/04/2016 - 09:27
नाही ते म्हणतायत त्यात पण तथ्य आहे.. दुर्योधनाने शक्यतोवर समोरासमोरचे युद्ध टाळायचाच प्रयत्न केलेला दिसतो.. अपवाद विराटाकडे झालेले युद्ध, ज्यात तो हरून देखील जिंकला असता.. किंबहुना जिंकलाच. नंतर फासे वेगळे पडले हा भाग वेगळा. आणि दुसरे अंतिम युद्ध - जे होणार आहे हे गृहीत धरून तो शेवटची १३ वर्षे तयारी करत होता. पण ही २ सोडल्यास तो शक्यतो युद्धबाह्य मार्गाने विजय मिळवण्यआचा प्रयत्न करत होता असे दिसते.

In reply to by भाऊंचे भाऊ

तर्राट जोकर 02/04/2016 - 13:50
पांडव म्हणजे चांगुलपणाचा आदर्श आणि कौरव म्हणजे वाइटपणाचा आदर्श असा दॄष्टीकोन ठेवला तर मृत्युंजय जे म्हणत आहेत ते कळायला कठिण जाईल. हे पूर्वग्रह बाजूला ठेवून तटस्थपणे निव्वळ घटनांकडे बघणे योग्य ठरेल. तुम्ही म्हनताय तशी लो सेल्फ एस्टीम, इन्सिक्योर अशी व्यक्तिरेखा वाटत नाही. ज्यांच्या जन्माचा, बापांचा पत्ता नाही, संशयास्पद मूळ आहे अशा पाच जणांनी येऊन इस्टेटीत वाटा द्या म्हनून ठाण मांडून बसले तर कुणी ही चिडचिड करेल. दुसरा मुद्दा युद्धाचा की युद्ध का टाळले. माझ्या मते राजकारणात थेट मैदानात उतरण्या आधी मुत्सद्दी चाली खेळायला लागतात, छल कपट करायला लागतं, शत्रुला तुच्छ, नालायक ठरवून मनोबल तोडायला मानहानी करायला लागते. कमीत कमी उर्जा, बळ, माणसे, वेळ वापरुन शत्रूचा नायनाट करणे हे जास्त आदर्श मानलं जातं. प्रत्येक प्रश्न प्रतिष्ठेचा बनवणे व युद्धाच्या मैदानात घेऊन जाणे राजधर्माला शोभत नाही. कॄष्णशिष्टाईच्या प्रसंगात सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीन द्यायलाही त्याने नकार दिला. ह्याचा अर्थ त्याला सेटलमेंट नकोच होती, त्याला त्यांच्याशी संबंधच नको होते. शेवटी युद्धाचे आव्हान दिले तेव्हा तेही स्विकारले, जर तो युद्धाला घाबरला असता तर 'घ्या काय पायजे ती दोन पाच एकर जागा आणि टळा एकदाचे' असेही तो म्हणू शकला असता.. आपल्याच सैन्यातल्या रथी-महारथींचे मन शत्रूच्या बाजूने झुकलेले असतांना युद्ध करायला लागलेला राजा. तो शेवटपर्यंत शौर्याने लढला. त्याला आपण भित्रा, कमकुवत, पलायनवादी अशा दॄष्टीने पाहू शकतो का? हा प्रतिसाद टायपत असतांना मृत्युंजय यांचे उत्तर आलेले बघितले. त्या उत्तराशी सहमत आहे.

In reply to by तर्राट जोकर

भाऊंचे भाऊ 02/04/2016 - 14:00
. नाहि तर मृत्युंजय यांनी महाभारत कशाला वाचले असते त्यांनी निळु फुलेंच्या एखाद्या चित्रपटातिल पात्रांवर लेखमाला लिहली नसती काय ? तटस्थता म्हणजे वास्तवाकडे डोळे मिंटूण बघणे अशी आपली काही धारणा असेल तर आपला प्रतिसाद योग्य आहे

In reply to by भाऊंचे भाऊ

तर्राट जोकर 02/04/2016 - 14:12
महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा.
हे वाचले नाही का? मला नाही वाटत लेखकमहोदयांनी आदर्शिकरणाच्या उठाठेवीसाठी लेख लिहला आहे. बाकी तुम्हाला तो कसेही करुन त्याच्यातच बसवायचा असेल तर आपला पास.

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय 02/04/2016 - 14:36
महाभारताच्या खरे घडले असेल तर प्रश्नच नाही. नसेल घडल्यास ती जगातली सर्वोत्तम कथा आहे असे मी मानतो. त्यामुळे महाभारतावर जितके जमेल तितके वाचायला आवडते. आदर्शतावादासाठी रामायणा वाचणे उत्तम. महाभारत त्या उलट करड्या रंगात गुंफले आहे. जवळजवळ सगळीच पात्रे या रंगाच्या थोड्याफार अल्याड पल्याड उभे असलेली दिसतील. मानवी भावभावनांचे जितके कंगोरे महाभारतात दिसतात तितके क्वचितच इतरत्र कुठल्या कथांमध्ये दिसतात. त्यामुळेच महाभारत मला श्रेष्ठ वाटते.

समाधान राऊत 01/04/2016 - 23:55
म्हणजे जयद्रथ ला रात आंधळे होते(तरिही तो युद्धात उतरला) असं म्हणायचे आहे का आपल्याला भाऊ((भाभा)) आणि कृश्नाने त्याला दिवसाच(कट रचुण --अर्थात सुर्य ग्रहणाने) अंधळे केले....असेच म्हणावे लागेल

In reply to by भाऊंचे भाऊ

समाधान राऊत 02/04/2016 - 17:59
जादु मंत्रे अस्त्रे यांचा विचार न करता महाभारत कसे असेल असा मुळ मुद्दा असतना आपन म्हटले कि सर्वांकडे supper natural skill होते. असो((आनि त्याही क्रुष्णाने काढुण घेतल्या )) म्हंजे विषयच आप्ल्या डोक्यावरुन गेलेला दिस्तो..म्हनुं हे उपहासात्मक उदाहरन... कदचित ते ही खरे असु शकेल कारण आजची हुशार मंडळी अनि संगनक ही हेच संगतात कि तेरा दिवसात दोन ग्रहने झाली.. 1..पहिले सुर्य ग्रहं युद्धाच्या 14 व्या दिवशी --यावेळी जयद्रथ मेला. 2.तेथुन पूढे 13 दिवसने जे ग्रहण झाले त्यावेळी क्रुश्न गेल..((पण इथे ग्रहण कारण नसुन कालदर्शक आहे..)) अनि महाभारतामधेहि हि दोन ग्रहणे उल्लेखिलि आहेत. may be days will Chang

जगप्रवासी 02/04/2016 - 11:30
मृत्युंजय साहेब तुमचा लेख एकदम पटला. महाभारतातील या महत्वाच्या २ पात्रांकडे पूर्ण लक्ष असताना मागून सूत्र हलवणारे दुर्योधन आणि कृष्ण होते हे तुमच्या विवेचनातून पटत. खूप छान लेख.

साहना 02/04/2016 - 14:01
माझा मूळ लेख (ज्याचा उल्लेख पहिल्या परीश्चेदांत केला आहे) आधिकारिक महाभारताच्या प्रती मध्ये नव्हता. त्याचा मुल स्रोत एका गुजराती मासिक आहे. सध्या आठवत नाही. आपले म्हणणे १००% पटते. महाभारतातील अनेक गोष्टी कवी कल्पना असल्या तरी सूत्रधार कृष्ण आणि दुर्योधन होते ह्यांत शंका नाही. महाभारताची कथा सांगत असताना दुर्योधनचा उल्लेख जास्त केला जात नाही तरी सुद्धा मूळ महाभारतांत दुर्योधन चाणाक्ष राजकारणी म्हणूनच दिसून येतो. द्यूत असो वा अज्ञातवास, दुर्योधन प्रत्येक ठिकाणी कायद्याचा आसरा घेत असतो. अगदी द्रौपदी वस्त्र हरणात सुद्धा दुर्योधन धर्म आणि कायदा ह्याचीच भाषा वापरतो. आम्हा भारतीयांना सगळ्याच गोष्टी अतिरंजित करून किंवा ब्लेक आणि व्हयिट स्वरूपांत पहायची खोड असल्याने या युद्धांतील दुर्योधनाचा ग्रांड प्लान कधी पुढे येताच नाही.

मृत्युंजय सर... आपल्या लेखाचा रोख हा कृष्ण आणि दुर्योधन यांनी आपापल्या प्याद्यांचा (पक्षी:कर्णार्जुन) वापर करून हे महाभारत घडविले असा दिसतो. इथे आशयाशी जरा सहमती नोंदवतो पण त्याचबरोबर 'त्या' दोघांना प्यादे म्हणण्याबाबत माझा आक्षेप! कारण एक लगेच सांगता येईल की, दोघेही महाभारताची अतिमहत्वाची पात्रे आहेत. तसेच त्यांच्याकडे अस्त्रे वगैरे असणे ह्या अफवा असण्याच्या शक्यतेला तर मी आजिबात सहमत होऊ शकत नाही. आता, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अस्त्रांचा दैवीपणा काढला तर दोघेही सर्वसामान्य योद्धेच कदाचित ठरले असते. यासाठी तुम्ही द्रोणांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतल्याचे उदाहरण दिले आहे. ओके! आता, माझ्या मते, अस्त्र वगैरेंचा वापर करण्यासाठी धनुष्य चालवता येणे ही बेसिक गरज होती. गदेवर अस्त्र लावून फेकल्याचे कुठेही उदाहरण नाही. मग त्याहीपुढे जाऊन जर कोणीतरी त्या धनुर्विद्येत अतिशय प्राविण्य मिळवत असेल तर अस्त्रांचा वापर करायला तो एक ॲडेड ॲडव्हांटेज आहे! कारण, समजा एखाद्या नवशिक्याला किंवा कामचलाऊ धनुर्धाराला सांगितले की बाबारे इथून सोलापूरवर अस्त्र चालव आणि त्याने कोल्हापूरवरच सोडले तर! "आर्र्र स्वारी बर्का सर...." म्हणण्यावाचून त्याला नो इलाज! आपण ऑलिंपीक वगैरेमध्ये तीरंदाजीची अटीतटीची स्पर्धा पाहतो. एक-अर्ध्या गुणाच्या फरकानेही मेडल हातातून निसटू शकते. मग अस्त्र चालविणे हे मेडल मिळवण्यापेक्षा नक्कीच महत्वाचे ठरते, नाही का? शिवाय एकलव्याच्या गोष्टीतून वाचल्या/समजल्याप्रमाणे एकलव्याने ज्या पद्धतीने कुत्र्याच्या तोंडात बाण मारून त्याला इजा न होऊ देता त्याचे तोंड बंद केलेले ते पाहता नुसत्या अचूक नेम मिळवण्यापुरते त्याचे कौशल्य मर्यादित राहिले नव्हते तर त्याहीपेक्षा पुढे गेलेले. एक चांगले उदाहरण आत्ता सुचते ते म्हणजे, धोनीसारखे उत्तम फिनीशर व स्ट्रॉंग हिटर असणे केव्हाही चांगलेच पण त्याचवेळी उत्तम फिनीशर, तंत्रशुद्ध हिटर, गॅप काढण्याची अनोखी कला, दबावात आपल्यातले सर्वोत्तम बाहेर काढणे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्यात सातत्य राखणे ह्या गुणांमुळे कोहली आताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज गणला जाणे यात नो नवल. म्हणून द्रोणांनी एकलव्याला आताचा कोहली होण्याची संधीच मिळू दिली नाही! ;) दुसरे म्हणजे वर "उका" भाऊंना म्हणायचे आहे की अस्त्रे वगैरे सगळ होतं पण काळाने ते सगळ चट्टम करून टाकलं. याचा अर्थ त्यांना महाभारत खरेच घडले असावे असे म्हणायचे आहे. त्यांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद विस्कळीत आहे खरा, बट लेट मी हेल्प हिम. इथेही मी त्यांच्याशी अंशत:च सहमत आहे. म्हणजे, त्यांच्या अस्त्रांच्या अस्तिवाबद्दल असणाऱ्या समजुतीला माझे अनुमोदन पण महाभारत खरेच घडले का नाही याबद्दल मी नॉट दॅट खात्रीशीर! :) आता तुम्ही म्हणाल जिथं आडातच नाही तिथं पोहऱ्यात कुठून? थांबा... दोन्ही शक्यतांचा विचार करू... १) महाभारत खरेच घडले होते नि अस्त्रांचे ज्ञान कालौघात नष्ट झाले.... ऊका खुश! ;) २)महाभारत ही त्या काळची साय-फाय/फिक्शन कॅटेगरीतली उत्कृष्ट कादंबरी होती, त्यामुळे अस्त्र वगैरे त्यात असणं हा एक कल्पनाशक्तीचा जबरद्स्त आणि लोकप्रिय आविष्कार होता! इथे, पहिल्याविषयी मी काय बोलणार? तो प्रत्येकाच्या वैयक्तिक मानण्याचा/श्रद्धेचा भाग आहे. मानो तो गंगा मा है ना मानो तो बहता पानी वगैरेसारखं! आणि दुसरी शक्यता विचारात घेतली तर काय, प्रश्नच मिटला! कारण ते काल्पनिक आहे म्हटल्यावर इथे लिहीण्यात तुम्हांला कल्पनेच्या बाबतीत सर्वच स्वातंत्र्य आहे. तुमच्या कल्पनांच्या सीमा तुम्ही ताणून किती दूरवर नेऊ शकता हे केवळ तुमच्याच कल्पना'शक्ती'वर अवलंबून आहे. इथे त्या महाकवीने त्या कल्पनेच्या लगोरीला परिणामकारक ताणून सर्वसामान्यांना त्यात बसवून दूर भिरकावून दिले आहे, जे की त्या हवेतल्या प्रवासातच सर्वजण आहेत अजून, खाली पडलेच नाहीत! त्याबद्दल व्यासांना एक कडक सलाम! आता आपण ह्या दोन्ही शक्यतांमधला संयुक्त दुवा म्हणाजेच "अस्त्राचे असणे" केवळ याचाच विचार करू. अस समजा महाभारत काळात विज्ञानाच्या बाबतीत लोक चरमसीमेवर होते म्हणजे आतापेक्षाही कित्येक पटीने पुढे. पर्जन्यास्त्राकडे पाहिले असता आताच्या काळात ज्या पद्धतीने कृत्रीम पाऊस पाडला जातो, आठवा २००८ च्या ऑलिम्पीक्समध्ये चीनने या तंत्राने ऑलीम्पीक निर्विघ्नपणे पार पाडून जगाची वाहवा मिळवली होती, हेच तंत्रज्ञान पर्जन्यास्त्रात काहीच्या काही पटीने विकसीत करून वापरले असणार. आता हेलिकॉप्टरने पावसाच्या ढगात रसायनांची फवारणी करतात , तेव्हा नॅनो टेक्नोलॉजीने 'बाणावरच' काम भागत असेल. इथे या कामी आतासारख मिसाईलच का वापरलं गेल नसेल याचा विचार करता, आता जसं इंधनाच्या उपलब्धतेची मर्यादा लक्षात येऊन उशीरा का होईना आपण सौर व वायु उर्जेकडे वळलोय तसं त्या काळातल्या लोकांनी आधीच ते ओळखून उर्जेचे नेमके हेच स्त्रोत निवडले असणार. शिवाय हाताने बाण मारायचा म्हणजे हाताला, डोळ्याला, मेंदूला काम! जे आपण हळूहळू कमी करत जाऊन रोबोट वगैरे आणून एके दिवशी हॉलिवूडच्या वॉल ई ॲनिमेशनपटात कल्पना केल्याप्रमाणे हात-पाय यांच्या जेनेटिक्समध्ये अमूलाग्र बदल घडवू व त्यांना कसलेही काम कराण्यासाठी निरूपयोगी बनवू. शिवाय कुणीही उठावे आणि अस्त्र चालवावे असे न होऊ देण्यासाठी त्यांना मंत्र नामक व्हॉईस कमांड फिचरचे समर्पक, सुयोग्य असे कोंदण दिले. व्हॉईस कमांड आज किती प्रगत झाले आहे ते आपण बघतोच आहोत. स्मार्टफोनवर नंबर डायल करण्यापासून ते गुगलला कामाला लावण्यापर्यंत याचा वापर सहजपणे करता येतो. मी स्वत:विंडोज ७ या ऑपरेटींग सिस्टीमवर स्पीच रेकग्निशन फिचर वापरत होतो. सध्या विंडोज १० वर अजून वापरायला सुरू केलेले नाही. एकदम जबरदस्त उपयोगी असे फिचर आहे. मग यालाच त्या काळात पुन्हा काही पटीने विकसीत केले गेले असेच मानूयात. (फिक्शनमध्येही!) तसेच आजच्या काळातले टार्गेट सर्चिंग/हिट सर्चींग मिसाईल्स ही त्या काळातल्या अस्त्रांचीच बालके आहेत असे त्यांच्या संहारक क्षमतेच्या वर्णनांवरून वाचून वाटते. "हकु" यांच्या भीमाच्या नंबर एक नायकपात्र असण्याच्या प्रतिसादाला बहुतेक धनुष्यविद्याच व धनुर्धरच का श्रेष्ठ गणला गेलाय याचे उत्तर माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादात मिळू शकेल. तरीही धनुर्धाऱ्यांच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडतो. १) वर यकु यांनी भीमपराक्रमाचे जे दाखले दिलेत यावरून तो महावीर, महापराक्रमी होता याबाबत यत्किंचीतही संशय मनात येत नाही पण नीट पाहून विचार केला असता दिसते की ह्या सर्व पराक्रमगाथांत तो फक्त हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट लढला आहे असे दिसते. जिथे त्याने कर्णाला लढाईत ३१ वेळा हरविले आहे असेही म्हटले गेले आहे ती शुद्ध अतिशयोक्तीच वाटते मला. ३१ वेळा कर्णाबरोबर लढत बिजी होण्यापेक्षा शंभरच्या शंभर कौरव मारणे ही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यातच त्याचा बहुतांश वेळ खर्ची गेला असावा. कारण तासाला एक कौरव या गतीने जरी सपाटा लावला तरी बराच वेळ गेला की हो! गणित मला जमत नाही, नाहीतर आकडेमोडही मोडून इथे ठेवली असती. तसेच जिथे बाकी महारथींनी अस्त्रे ठराविक वेळी वापरल्याचा उल्लेख आहे तिथे भीमाने कधी काही वापरल्याचा उल्लेख नाही. भीमाला स्वत:च्या मुलाकडूनही एकदा पराभव पत्करावा लागल्याचे वाचलेय. परत माझ्या कर्णार्जुनांना प्यादे म्हटल्याच्या आक्षेपाकडे वळतो. माझ्यामते हे दोघेच सोडून इतर सारे चाकरी करत होते किंवा व्हिजनलेस होते. कर्णाला मित्रप्रेम ही भावना प्रोटीनसारखी होती तर पांडवांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे अर्जुन जाणत असल्याने आपला पराभव म्हणजेच आपल्या घराण्याचा सर्वनाश या दडपणातून म्हणा किंवा आपला आधिकार आपल्याला मिळाला पाहिजे या भावनेतून नेहमी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करीत राहायचे याचा जणू निश्चय अर्जुनाने केलेला व आयुष्यभर त्यात तो सुदैवीही ठरला! म्हणजेच दोघांनाही आपले ध्येय/उद्दिष्ट माहीत होते होते व त्यावरून ते आजीवन हटले नाहीत. शेवटी जशी प्रत्येकाची वेळ असते तशी कर्णाची दुर्दैवाने रथाचे चाक चिखलात फसल्यावर आली तशीच यादवी काळात अर्जुनालाही मानहानीकारक पराभवाची चव चाखावी लागली. म्हणजेच माझ्या मतानुसार दोघेही श्रेष्ठ धनुर्धर व अस्त्रांचे दोघांनाही ज्ञान असल्याने(वरचं अस्त्रांबद्दलच माझं लॉजिक!) तसेच दोघांपुढे आपापल्या बाजूंचे योग्य उद्दिष्ट असल्याने कुणी त्यांना चालवावे अशातले ते नव्हते. हे माझे वैयक्तिक मत/लॉजिक आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो! लेखनसीमा! Sandy

In reply to by चांदणे संदीप

हकु 02/04/2016 - 16:25
खरंच शेपरेट लेखच हवा होता की! जसा "अर्जुन आणि कर्ण" ह्या लेखावरच हा वर लिहिलेला लेख, तसा तुमच्या ह्याच्यावरचा उपर एक!!! :D

In reply to by चांदणे संदीप

प्रतिसाद आवडला... कसं आहे ना , महाभारत म्हणजे महासागर आहे . कुणी शंखशिंपले गोळा करतो, कुणी मासेमारी करतो, कुणी सागरतळाशी जाऊन अनमोल मोती काढतो तर कुणी काठावर बसुन त्याच्या भव्यतेने दिपून जातो. मी सगळ्यात शेवटच्या प्रकारातील आहे. महाभारत झालेच नाही असे कसे मानता येईल हो ? शेकड्यानी पुरावे आहेत ना साहेब . त्यावेळच्या जागा , वगैरे आजही आहेत . क्रुष्णासारख्या काही व्यक्तींची आजही पूजा वगैरे होते . ( लोक कितीही भाबडे असले ना तरीही कादंबरीतल्या व्यक्तिरेखांची पूजा नाही करणार असे मला वाटते.) हं आता काळानुसार काही भाग कमी जास्त झाला असेल नाही असे नाही . पण म्हणुन सगळे महाभारतच काल्पनीक आहे असे म्हणने बरोबर नाही असे मला वाटते. मला वाटते कोणता भाग प्रक्षिप्त आहे कोणता नाही याचा अभ्यास धागा लेखकाचा व इतरही काही मिपाकरांचा आहे. बाकी चर्चेतुन बरीच माहीती होत आहे.

In reply to by उगा काहितरीच

तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय? मी स्पष्ट वर लिहिले आहे ते माझे वैयक्तिक मत आहे आणि ते मी कुणालाही मान्य करा अशा आग्रही सुरातही लिहीले नाही. शिवाय, हेही म्हटले आहे की, महाभारत घडले का नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही पण मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर? Sandy

In reply to by चांदणे संदीप

तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय?
बिलकुल नाही. तसं वाटत असेल तर ते माझी शब्दनिवड चुकली असावी.
मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
सेम हिअर , माझ्याही अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर?
तर मग तुम्ही महाभारताचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे असे नम्रपणे सुचवू इच्छितो .
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.