मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शालेय अभ्यासातील आवडता विषय

कविता१९७८ ·

In reply to by नया है वह

पगला गजोधर 19/11/2015 - 22:41
आम्ही तर तोंडी अभ्यास करायचो बिजगणिताचां (सूत्रं मात्र पाठ पाहिजे बरका ) पुढे गणिता बरोबरच इंग्लिश व इतिहास आवडीचे झाले.

मांत्रिक 19/11/2015 - 20:30
सगळ्यात आवडता म्हणजे कार्यानुभव. एकतर अगदीच टैम्पास काहीतरी असायचं आणि त्या शिक्षिका पण इतक्या गरीब होत्या की कुणाला म्हणून कधीच रागवायच्या नाहीत.

मितान 19/11/2015 - 20:33
मला शाळाच आवडायची नाही ! विषयांचा प्रश्नच नाही. गणिताच्या विज्ञानाच्या मराठीच्या सुद्धा तासांना वर्गाबाहेर उभं राहून बदामावरचे मुंगळे मोजलेलं आठवतं!

अजया 19/11/2015 - 21:25
मला विज्ञान त्यातही जीवशास्त्र आणि फिजिक्स.समाजशास्त्र आणि मराठी पण फार आवडायचं.घरातल्या पुस्तक कृपेने अवांतर वाचन भरपूर असल्याने पुस्तकात असतो तो विषय अभ्यास असला तरी त्या पलीकडे हे सर्वच वाचन अभ्यास फार आनंददायी आहे हे उमगले कधीतरी शाळेच्याच दिवसात.

In reply to by भाऊंचे भाऊ

अन्नू 21/11/2015 - 13:11
ते कोणता विषय कोण शिकवतं यावर अवलंबुन असायच.
ज्युनिअरला असताना आमचा हिंदी हा सब्जेक्ट खुपच फेवरिट झाला होता; कारण तो विषय शिकवणार्‍या मिस लैच चिकण्या दिसत होत्या! ;) ;)

जव्हेरगंज 19/11/2015 - 21:36
गणित, अत्यंत आवडीचा विषय, त्यातल्या त्यात बीजगणित तर भयंकर आवडीचा. त्याखालोखाल मराठी . इतिहास, भुगोल अजिबात आवडत नव्हते. इंग्रजी तर दुश्मन नबर वन. हिंदी भयानक किचकट वाटायचं. बस!

पैसा 19/11/2015 - 21:52
लोकांची उत्तरे लै भारी आहेत! आता विचार केला तर शाळेत असताना माझा नावडता विषय असा कोणताच नव्हता. कॉलेजात इकॉनॉमिक्स जरा जास्त आवडायचे आणि अकाउंटन्सी. कॉस्टिंग शिकवणारे कमालीचे रटाळ पद्धतीने बोलायचे. तासाला झोप यायची. त्यामुळे तो एक विषय नावडता झाला होता. खरे तर थंडीच्या दिवसात सकाळी ग्राउंडवर कोवळ्या उन्हात बसणे आणि मग ९ वाजता जवळचे पैसे मोजून मैत्रिणीसोबत रेखाचा एक किंवा २ वडे जे परवडेल ते आणि चहा दोघींत मिळून मारणे हा सगळ्यात आवडता विषय होता!

त्रिवेणी 19/11/2015 - 21:58
मला vidnyan आणि इतिहास हे विषय आवडयाचे. गणिताचा कंटाळा होता.गृहपाठ केला नाही म्हणून एकदा sarani आम्हा काही मुलींना वर्गाबाहेर काढले. मग आम्ही संधीचा फायदा घेत मस्त खेळून घेतले आणि ठरवले उदयापण नको karyala गृहपाठ म्हणजे परत वर्गा बाहेर काढतील आणि आपण खेलू. पण नशीब जोरावर नव्हते सो आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता sarani वर्गातच उभे केले.

एस 19/11/2015 - 21:59
'विषय सर्वथा नावडो...' हे आमच्याकडून इतक्या वेळा घोकून घेतले जाई की कुठलाच विषय आमच्या आवडीनिवडीत जागा मिळवू शकला नाही. ;-)

ट्रेड मार्क 19/11/2015 - 22:05
वर्गात एवढे बदनाम होतो की दुसऱ्या कोणीही काही गडबड केली तरी मी वर्गाबाहेर असायचो. आमच्या Floor Supervisor तर माझ्यावर विशेष प्रेम करायच्या आणि त्यांची केबिन आमच्या वर्गाशेजारीच असायची नेमकी. येता जाता माझ्यावर बारीक लक्ष असायचं त्यांचं. त्यामुळे बहुतेक सर्व विषयांचे तास वर्गाबाहेर घालवलेले आहेत. टवाळक्या हा आवडता विषय!

In reply to by ट्रेड मार्क

स्रुजा 20/11/2015 - 03:26
हाहा सेम सेम ! माझ्या शेजारी शांत मुलींना बसवुन पाहिलं तर त्याच एक दोनदा माझ्याबरोबर बडबड करताना पकडल्या गेल्या :D त्यात आई त्याच शाळेत नोकरी करत होती , अस्मादिक घरी पोह्चायच्या आधी दिवसभरातले कारनामे पोहोचले असायचे ! वैताग नाही तर. त्यामुळे गप्पांचा तास सगळ्यात आवडता . कमी नावडणारे विषय म्हणजे इतिहास, भाषा, आणि फिजिक्स. भयंकर म्हणजे काहीच्या काही आवडणारा विषय म्हणजे गणित !!

पियुशा 19/11/2015 - 22:39
मला सगळेच विषय आवडायचे गणीताच्या तासाला आम्ही वाहितल्या गाण्याच्या भेंडया खेळायचो हिस्ट्रीला पिक्चर कुठला भारी आलाय / हीरो हिरोईनच्या चर्चा असे प्रत्येक तासाचे खेळ शोधून ठेवेले होते म्हणुन मला सगळे विषय आवड़ायचे ==)))

In reply to by रातराणी

टवाळ कार्टा 20/11/2015 - 13:50
हि हि हि....हे खूप म्हणजे खूपच केलेय...आणि मराठीच्या तासाला बुक क्रिकेट...कारण मराठीचे पुस्तक सग्ळ्यात जाड असायचे ;) पेन फाईट्/कंपास-बो फाईट हे तर कधीही सुरु व्हायचे =))

इडली डोसा 20/11/2015 - 01:18
माझे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे विषय आवडते होते. पाचवी, सहावी सातवी फक्त शाशि. मग आठवित ईतिहास , भुगोल , संस्कृत आणि शास्त्र. नववित गणित, ईतिहास, ईंग्रजी मराठी, संस्कृत. आणि दहावित फक्त ईंग्रजी मराठी, संस्कृत याच विषयांच्या जोरावर दहावित चांगले टक्के मिळाले. सगळे श्रेय त्या - त्या वर्गात ते ते विषय शिकवणार्‍या सर बाईंना.

जॅक द रिपर 20/11/2015 - 01:23
बीजगणित आणि भूमिती अतीप्रिय! त्याखालोखाल पदार्थविज्ञानशास्त्रं, रसायनशास्त्रं, भूगोल आणि इतिहास! आणि सर्वात नावडता आणि संन्यास घेईन पण मेडीकलला जाणार नाही असं तीर्थरुपांना सांगून बारावीला अजिबात अभ्यास न केलेला आणि अतिशय तिटकारा असलेला विषय म्हणजे जीवशास्त्रं!

अंतरा आनंद 20/11/2015 - 10:33
रटाळ तासांना नाव गाव / फुलीगोळा किंवा तत्सम खेळ खेळणं सर्वात आवडीचं. आठवीत भूगोलाच्या बाईंच्या समोर झोप काढायचे पण फार सज्जन बाई. कधी म्हणून त्रास दिला नाही मला उठवून. कधी कधी मीच लाज वाटल्याने, कंपास बॉक्स पाडून मला झोपेतून उठवायचे. अश्या वेळीही मी सगळं सामान गोळा करायला उठले की "नंतर तास संपल्यावर" असं म्हणून मी परत झोपेन याची काळजी घ्यायच्या. बाकी मला गप्प बसून कोणाचंही बोलणं ऐकून घ्यायचं म्हणजे झोपच येते. वाचन असल्याने इतिहास लक्षात रहायचा, भाषेतही तेच. त्यामुळे ते जरा जास्त आवडीचे. पण ज्या ज्या वर्षी जे विषय चांगले शिकवले जायचे ते त्या वर्षी आवडायचे.

गॅरी ट्रुमन 20/11/2015 - 10:36
मला गणित फार आवडायचे-- त्यातही algebra पेक्षा geometry जास्त आवडायचे. इतिहास तर गणितापेक्षाही जास्त आवडायचा आणि नागरिकशास्त्र त्याहूनही जास्त आवडायचे.भूगोल या विषयाशी मी स्वतः कधीच रिलेट करू शकलो नव्हतो.मी शाळेत असताना अर्थशास्त्र नव्हते. पण ते नव्हते ते एका अर्थी बरेच झाले. नंतर मी त्या विषयाची पुस्तके बघितली आणि कुठल्याकुठल्या पंचवार्षिक योजनांमध्ये कशावर किती खर्च झाला, बेकारीचा दर किती टक्के आहे वगैरे विदा त्या पुस्तकांमध्ये होता. असला प्रकार मला कधीच आवडला नसता. विज्ञानात Biology शी माझे जन्माजन्मांचे वैर होते. कधीकधी वाटते की १२ वी मध्ये जर मला तो विषय असता तर मी अजूनही १२ वी मध्येच अडकलो असतो :) Chemistry शी कधीच जवळीक वाटली नाही. विशेषतः नववीत असताना Chemistry मधील एका धड्यात कधी न बघितलेल्या (आणि आयुष्यात कधीही बघायची शक्यता नसलेल्या) १२ की १५ केमिकलचे गुणधर्म आणि उपयोग, ते कसे तयार करतात वगैरे गोष्टी होत्या.ती गोष्ट मला अजिबात आवडली नव्हती आणि त्यामुळे या विषयाशी दुरावा निर्माण झाला तो कायमचाच. गणिताशी जवळचे म्हणून Physics आवडणारच अशी माझ्याविषयी अनेकांची अपेक्षा असे. पण तो विषय मला आवडला तो एकदाच--१२ वी मध्ये. भाषांमध्ये मराठी हा शाळेतील एक विषय म्हणून एकदाच आवडला तो १० वी मध्ये कारण पुस्तकातील धडे खूप छान होते. जुन्या आठवणी जागृत करणार्‍या या धाग्याबद्दल धन्यवाद.

नीलमोहर 20/11/2015 - 12:42
आवडते विषय शिक्षक कोण त्यावर अवलंबून असायचे :) इंग्लिश पहिल्यापासून आवडता विषय, शिक्षिकाही खूप छान होत्या आणि शिकवणं व्यवस्थित त्यामुळे इंग्लिश बर्‍यापैकी पक्कं आहे. त्यांची लांबसडक रेशमी पोनीटेल (खर्‍याखुर्‍या घोड्याच्या शेपटीप्रमाणे) असायची ते खूप आवडायचं. मराठी सातवीपर्यंतच होतं त्यामुळे बर्‍यापैकी कच्चं राहिलं, ती कसर भरपूर वाचन करून भरून काढायचा प्रयत्न असतो. हिंदी आवडतं पण त्यात गुण जास्त पडायचे नाहीत. संस्कृत शिक्षिका अतिशय सुंदर शिकवायच्या त्यामुळेच दहावीत ८४% वगैरे गुण होते, अजूनही आवडतं. बाकी विज्ञान एवढं आवडत नव्हतं पण दहावीत सगळ्यात जास्त गुण त्यातच पडले होते, त्याखालोखाल गणितात तेही विशेष आवडायचं नाही. इतिहास भूगोल इतर सर्व ओके-ओके. चित्रकला पहिल्यापासून आवडते मात्र कला महाविद्यालयात जाण्यासाठी एलीमेंटरी, इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असणे सक्तीचे असते हेही माहीत नव्हते अशी आमची अक्कल, त्या परीक्षा देणे राहूनच गेले ही खंत नेहमी राहिल. त्यामानाने आताची मुलं खूपंच स्मार्ट, आपल्याला पुढे काय शिकायचंय, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे सगळी इत्यंभूत माहिती त्यांना असते. मैथिली मिस म्हणून दक्षिण भारतीय शिक्षिका होत्या, एकदा गृहपाठ केलेला नसतांना ते सांगितलं नाही म्हणून त्यांनी ५वीच्या वर्गापासून स्टाफरूम पर्यंत माझी कान धरून वरात काढली होती ती शाळेतली पहिली आणि शेवटची शिक्षा.. मात्र नंतर त्यांना माझा मुंगेरीलाल स्वप्नाळू स्वभाव कळला, मग कधी शिकवण्यात लक्ष नाही असं दिसून आलं की त्याच विचारायच्या day dreaming haan? ;) अशा शाळेच्या रम्य आठवणी, आठवण काढली नाही की लगेच निबंध पण लिहून झाला.. :) कॉलेजमधील विषयांचा निबंध अजून मोठा होईल तेव्हा ते नंतर कधीतरी ;)

बोका-ए-आझम 20/11/2015 - 12:52
शाळेत - इतिहास काॅलेजमध्ये - अर्थशास्त्र, राज्यशास्त्र मास कम्युनिकेशनमध्ये - पोलिटिकल कम्युनिकेशन कायदा शिकत असताना - दोन्ही प्रोसीजर कोड्स - सिव्हिल आणि क्रिमिनल. एमबीए मध्ये - स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट.

आवडते विषय सरनुसार बदलायचे पाचवीला मराठी , सहावी सातवीला गणित , आठवीला विज्ञान , नववीला इतिहास , दहावीला शिंग फुटले अन् अभ्यासात असलेले विषय सोडून इतर विषयात लक्ष द्यायला सुरूवात झाली.

पिशी अबोली 20/11/2015 - 13:17
अल्जिब्रा आणि भाषा. अर्थात या दोन्ही गोष्टी कन्सिस्टन्टली आवडल्या नाहीत आणि जमल्या पण नाहीत. पण जमल्या तेव्हा अतिच आवडल्या, नाहीतर तशाही आवडल्याच. इकॉनॉमिक्स पण आवडायचं. दहावीला हा २० मार्कांचा अभ्यासक्रम भूगोलाच्या पेप्रात का घुसवला होता हे कधी कळलं नाही. इतिहास भयंकर नावडता. शिक्षकांमुळे अर्थात.. अकरावीला इतिहासाला ऑप्शन पाहिजे म्हणून १५ मिंटांवरील कॉलेज सोडून दोन बस बदलून १.५ तास जावं लागणारं कॉलेज निवडलं होतं. अर्थात ते चांगलंच झालं.. पुढे इंग्रजीमधे ड्रामा आवडायचा आणि पोएट्री अजिबात नाही. फिक्शन तर टीपीचा विषय होता. संस्कृतच्या वर्गात मीमांसा आणि तर्कशास्त्र(जमलं नाही कधीच, उगाच आवडायचं). बाकी सगळ्याचा वैताग यायचा. अष्टाध्यायीपण आवडली होती. पण ते सगळे वरवर केलेले विषय आहेत.

मीता 20/11/2015 - 19:20
शाळेत असताना संस्कृत आणि मराठी आणि बीजगणित . बीजगणित प्रचंड आवडायचं . ११,१२ नेमकं काय आवडायचं तेच आठवत नाही . कॉलेज ते पोस्ट graduation फक्त आणि फक्त basketball आवडायचं . दरवर्षी पास झाले हि देवाची कृपा .

चतुरंग 20/11/2015 - 21:20
मराठी आणि गणिताची गोडी रसाळबाईंमुळे चौथीतच लागली. सीनिअर घारे सरांमुळे चित्रकला हा आवडीचा विषय शिवाय घरी आई चित्रे काढायची त्यामुळे एलेमेंटरी आणि इंटरमीजिएट अशा दोन्ही परीक्षा दिल्या. निंबाळकर सरांच्या वळणदार आणि सुवाच्य हस्ताक्षरामुळे आणि शिकवण्याच्या पद्धतीमुळे भौतिकशास्त्र आवडायला लागलं. त्रिभुवन सरांच्या मुळे इतिहास. एसडी कुलकर्णींच्या तल्लीन होऊन शिकवण्यामुळे आणि अवांतर संदर्भपुस्तके देण्याच्या सवयीमुळे मराठीची गोडी दहावीत अधिकच वाढली. मल्लखांब आणि इतर खेळांमुळे मला नववीतून दहावीत जाताना संस्कृत मिळालं नाही कारण नववीत ८५%चा कटॉफ होता संस्कृत मिळण्यासाठी. मग १०० मार्कांचं हिंदी घेतलं. माझ्या बाबांचे एक जुने शिक्षक आडकर सर होते त्यांच्याकडे हिंदी शिकायला जायचो. काय शिक्षक होते!! म्हणजे मला संस्कृत मिळालं नाही याचा आनंद झाला इतके सुंदर शिकवायचे!! त्यांचा मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू आणि फारसी या सर्व भाषांचा दांडगा अभ्यास होता. त्यांचा पीएचडीचा प्रबंध त्यांनी उर्दूतून लिहिला होता. मैथिलीशरण गुप्त, हरिवंशराय बच्चन, प्रेमचंद अशा कित्येक कवी आणि लेखकांची ओळख मला तिथेच झाली. संपूर्ण 'मधुशाला' तोंडपाठ होतं त्याचं. त्यांच्यामुळे मी धर्मयुगचे अंक उत्तम रीतीने वाचू शकायचो. अकरावी आणि बारावी गणिताचे कुलकर्णी सर म्हणजे भन्नाट होते. एखादा प्रॉब्लेम त्यांच्याकडे नेलाय आणि त्यांनी तो सोडवला नाही असे झालेच नाही. कित्येकदा लगेच सुटला नाही तर आठवड्याने, पंधरवड्याने जेव्हा सुटेल तेव्हा बोलवून सांगायचे! इंग्लिशच्या देवकुळे मॅडम म्हणजे भारीच त्यांच्यामुळे इंग्लिश आवडलं. रसायनशास्त्राचे आणि माझे का कोण जाणे पण अजिबातच सूर जुळले नाहीत. जीवशास्त्र त्यातल्या आकृत्या काढा या एका कारणासाठी आवडायचे परंतु बेडूक आणि झुरळ कापा वगैरे प्रकारांमुळे ते नकोसे वाटून मी सोडून दिले. माझ्या बालमित्रामुळे इलेक्ट्रॉनिक्स आवडायला लागले ते वयाच्या दहाव्या वर्षीपासूनच. त्याच्या घरी जाऊन ५५५ चे टायमर बनवणे, टचस्विच, रेनस्विच, बनवणे असले खेळ करत बसायचो. कपॅसिटर चार्ज करुन खोलीत येणार्‍याच्या अंगावर फेकायचा आणि तो झेलला की झटका बसायचा मग आम्ही खिदळायचो. वाट्टेल ते खेळ... पुढे अभियांत्रिकीला ड्रॉइंग भयंकर आवडता विषय. ड्रॉइंगचे शेवडे सर म्हणजे अफलातून होते. नजर एवढी तयार की शीटवरच्या दोन रेघा समांतर नाहीत हे नुसते बघून ओळखायचे. अभ्यासाच्या बाहेरची ड्रॉइंगची विविध कोडी घालून आम्हाला त्यांनी तयार केलं. पर्स्पेक्टिव प्रचंड आवडता प्रकार! मायक्रोप्रोसेसरची गोडी प्रो.नागेंद्र आणि प्रो.वाय.बी.माने सरांमुळे जी लागली ती आजतागायत! नागेंद्र पुढे इस्रोमधे गेले. अफलातून शिकवायचे. इंटेलचा ८०८५ हा पहिला प्रोसेसर शिकलो. त्याचा इंस्ट्रक्शन सेट आम्हाला पाठ होता इतका की आम्ही पेपरवती प्रोग्राम न लिहिता थेट ऑपकोड्स वापरुनच किटवरती प्रोग्रामिंग करायचो! त्यानंतर कुंभोजकर सरांमुळे ऑपरेशन्स रीसर्च हा विषय आवडला. अजूनही कधीकधी कॉलेजला जाऊन शिकावे असे वाटते. बर्‍याच आठवणी जागल्या या धाग्यामुळे!! :) -रंगा

In reply to by चतुरंग

टवाळ कार्टा 20/11/2015 - 21:27
हैला ८०८५ चे प्रोग्रामिंग...लयच नॉस्टॅल्जिक केलेत :) मला तो विषय एकदा वाचून डोक्यात फिट्ट बस्लेला :) इंस्ट्रक्शन सेट तर तोंडपाठ होता

In reply to by टवाळ कार्टा

स्रुजा 20/11/2015 - 23:39
आईशपथ !!! ८०८५ आणि डिजिटल भयंकर आवडते !! फार च नॉस्टेलजिक करणारा विषय :) बादवे, गणिताचे व्ही पी कुलकर्णी सर का?

माझा स्वत:चा अंकगणित हा बिषय हा आवडता होता,जून्या एस् एस् सी ला मी १०० मार्काचं (आल्जिब्रा जॉमेट्री वेगळा विषय होता)अंकगणित घेतलं होतं , आमच्या शाळेत फक्त दोन चार मुलानीच अंकगणित (एकूण१५० विद्यार्थ्यात)घेतलं होतं , नवलाची गोष्ट अंकगणित शिकवायला शिक्षक नव्हते, अभ्यास आमचा आम्हीच केला, पेपर त्यावर्षी अवघडात अवघड निघाला,त्यावेळ्चया मानानी मला बरे ,पण आजच्या मानानी कचरा (१००पैकी७५)मार्क मला मिळाले, त्या अंकगणितामुळं आयुष्यात कोणत्याहि हिशोबात मी कमी पडलो नाही नक्कीच,आणि व्यवहारात त्यामुळं आत्मविश्वास आला,

१. संगीत (काय वाट्टेल ते लिहा, राग भैरवची माहिती मिया-मल्हारला लिहीली तरी पास.) २. पी.टी. (ह्या पी.टी.चा लॉम फॉर्म अद्याप माहित नाही.काहीतरी पॅरेंट्स ट्रेनिंग असावे. ह्या लेखी परीक्षेत पण वाट्टेल ते लिहिले तरी चालते.हमखास पास.) ३. शिवण (आईने फार मदत केली...)

गामा पैलवान 21/11/2015 - 04:02
.... आजूनही टिकून आहे! :-) अर्थात गणोबा गणपतराव गणपुले. शाळेत बीग, भूमिती, सगळं आवडायचं. पुढे ११/१२ वीत गणिताचा विस्तार शालेय गणिताच्या मानाने बराच जास्त झाला. तेव्हाही सगळे भाग आवडायचे. खासकरून इंडक्शन, क्यालक्युलस, कोनिक सेक्शन्स. पुढे १३/१४ वीत इंजिनियरिंगला लाप्लास ट्रान्सफॉर्म, कॉम्प्लेक्स इंटिग्रल्स, सरफेस इंटिग्रल्स, डिफरन्शियल इक्वेशन्स, अनंतमाला, वगैरे आवडीचे. त्रिमितीय अवाकृत भूमिती (=3D differential geomerty) तर खास आवडीची. म्याट्रिक्स जरा बोअर व्हायचं, पण वेळ मारून नेता यायची. निर्बुद्ध पाठांतरामुळे जीवशास्त्र आजीबात आवडायचं नाही. बारावीत असतांना वनस्पतीशास्त्राचा पेपर पुढे ढकलला गेला होता. त्यामुळे त्याच्या अभ्यासासाठी चक्क ६ दिवस मिळाले. त्यामुळे जीवशास्त्र सुटलं. नाहीतर दांडी गुल व्हायची वेळ आली होती. बोर्डाच्या प्राणीशास्त्राच्या पेपरात गाळलेल्या जागा भरा हा पहिला प्रश्न आणि बेडकाच्या मेंदूची पानभर आकृती हा शेवटचा प्रश्न सोडवून तासाभरात (मित्रासंगे) कागद टाकला होता. लवकर घरी गेलो तर आईकडून उपट्या पडतील म्हणून रेल्वे स्थानकावर जाऊन कटिंग मारत बसलो त्याच मित्रासवे. जीवशास्त्र म्हणजे अगदी जीव(द्या)शास्त्र होतं माझ्यासाठी. मात्र असं असलं तरी त्याविषयी अवांतर वाचायला आवडतं. १२ वीला गणित आवडीचं असल्याने भौतिकशास्त्रात आणि रसायनशास्त्रात गणिती समस्या सोडवण्यावर भर असे. त्याचा वेळ वाचवण्यात मजबूत फायदा झाला. दोन तासांचा पेपर दीड तासांत लिहून होई. त्यामुळे किमान दोनदा तरी तपासून पाहायला मिळंत असे. -गा.पै.

केमिस्ट्री आणी जीवशास्त्र सोडून बाकीचे विषय बर्यापैकी आवडायचे. जीवशास्त्र ह्या विषयामुळे कदाचित बारावीत मी नापास होईन अशी मनात धाकधूक होती.

आदूबाळ 21/11/2015 - 13:37
जरा अवांतर आपण लिहिलेला पेपर तपासून बघणे आणि बाहेर आल्यावर पेपराची चर्चा करणे या गोष्टींचा भयंकर त्रास होत असे. आपण पेपरात केलेली पापं उघडी पडू नयेत म्हणून मी नेहेमीच सजग असे ;)

In reply to by नया है वह

पगला गजोधर 19/11/2015 - 22:41
आम्ही तर तोंडी अभ्यास करायचो बिजगणिताचां (सूत्रं मात्र पाठ पाहिजे बरका ) पुढे गणिता बरोबरच इंग्लिश व इतिहास आवडीचे झाले.

मांत्रिक 19/11/2015 - 20:30
सगळ्यात आवडता म्हणजे कार्यानुभव. एकतर अगदीच टैम्पास काहीतरी असायचं आणि त्या शिक्षिका पण इतक्या गरीब होत्या की कुणाला म्हणून कधीच रागवायच्या नाहीत.

मितान 19/11/2015 - 20:33
मला शाळाच आवडायची नाही ! विषयांचा प्रश्नच नाही. गणिताच्या विज्ञानाच्या मराठीच्या सुद्धा तासांना वर्गाबाहेर उभं राहून बदामावरचे मुंगळे मोजलेलं आठवतं!

अजया 19/11/2015 - 21:25
मला विज्ञान त्यातही जीवशास्त्र आणि फिजिक्स.समाजशास्त्र आणि मराठी पण फार आवडायचं.घरातल्या पुस्तक कृपेने अवांतर वाचन भरपूर असल्याने पुस्तकात असतो तो विषय अभ्यास असला तरी त्या पलीकडे हे सर्वच वाचन अभ्यास फार आनंददायी आहे हे उमगले कधीतरी शाळेच्याच दिवसात.

In reply to by भाऊंचे भाऊ

अन्नू 21/11/2015 - 13:11
ते कोणता विषय कोण शिकवतं यावर अवलंबुन असायच.
ज्युनिअरला असताना आमचा हिंदी हा सब्जेक्ट खुपच फेवरिट झाला होता; कारण तो विषय शिकवणार्‍या मिस लैच चिकण्या दिसत होत्या! ;) ;)

जव्हेरगंज 19/11/2015 - 21:36
गणित, अत्यंत आवडीचा विषय, त्यातल्या त्यात बीजगणित तर भयंकर आवडीचा. त्याखालोखाल मराठी . इतिहास, भुगोल अजिबात आवडत नव्हते. इंग्रजी तर दुश्मन नबर वन. हिंदी भयानक किचकट वाटायचं. बस!

पैसा 19/11/2015 - 21:52
लोकांची उत्तरे लै भारी आहेत! आता विचार केला तर शाळेत असताना माझा नावडता विषय असा कोणताच नव्हता. कॉलेजात इकॉनॉमिक्स जरा जास्त आवडायचे आणि अकाउंटन्सी. कॉस्टिंग शिकवणारे कमालीचे रटाळ पद्धतीने बोलायचे. तासाला झोप यायची. त्यामुळे तो एक विषय नावडता झाला होता. खरे तर थंडीच्या दिवसात सकाळी ग्राउंडवर कोवळ्या उन्हात बसणे आणि मग ९ वाजता जवळचे पैसे मोजून मैत्रिणीसोबत रेखाचा एक किंवा २ वडे जे परवडेल ते आणि चहा दोघींत मिळून मारणे हा सगळ्यात आवडता विषय होता!

त्रिवेणी 19/11/2015 - 21:58
मला vidnyan आणि इतिहास हे विषय आवडयाचे. गणिताचा कंटाळा होता.गृहपाठ केला नाही म्हणून एकदा sarani आम्हा काही मुलींना वर्गाबाहेर काढले. मग आम्ही संधीचा फायदा घेत मस्त खेळून घेतले आणि ठरवले उदयापण नको karyala गृहपाठ म्हणजे परत वर्गा बाहेर काढतील आणि आपण खेलू. पण नशीब जोरावर नव्हते सो आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता sarani वर्गातच उभे केले.

एस 19/11/2015 - 21:59
'विषय सर्वथा नावडो...' हे आमच्याकडून इतक्या वेळा घोकून घेतले जाई की कुठलाच विषय आमच्या आवडीनिवडीत जागा मिळवू शकला नाही. ;-)

ट्रेड मार्क 19/11/2015 - 22:05
वर्गात एवढे बदनाम होतो की दुसऱ्या कोणीही काही गडबड केली तरी मी वर्गाबाहेर असायचो. आमच्या Floor Supervisor तर माझ्यावर विशेष प्रेम करायच्या आणि त्यांची केबिन आमच्या वर्गाशेजारीच असायची नेमकी. येता जाता माझ्यावर बारीक लक्ष असायचं त्यांचं. त्यामुळे बहुतेक सर्व विषयांचे तास वर्गाबाहेर घालवलेले आहेत. टवाळक्या हा आवडता विषय!

In reply to by ट्रेड मार्क

स्रुजा 20/11/2015 - 03:26
हाहा सेम सेम ! माझ्या शेजारी शांत मुलींना बसवुन पाहिलं तर त्याच एक दोनदा माझ्याबरोबर बडबड करताना पकडल्या गेल्या :D त्यात आई त्याच शाळेत नोकरी करत होती , अस्मादिक घरी पोह्चायच्या आधी दिवसभरातले कारनामे पोहोचले असायचे ! वैताग नाही तर. त्यामुळे गप्पांचा तास सगळ्यात आवडता . कमी नावडणारे विषय म्हणजे इतिहास, भाषा, आणि फिजिक्स. भयंकर म्हणजे काहीच्या काही आवडणारा विषय म्हणजे गणित !!

पियुशा 19/11/2015 - 22:39
मला सगळेच विषय आवडायचे गणीताच्या तासाला आम्ही वाहितल्या गाण्याच्या भेंडया खेळायचो हिस्ट्रीला पिक्चर कुठला भारी आलाय / हीरो हिरोईनच्या चर्चा असे प्रत्येक तासाचे खेळ शोधून ठेवेले होते म्हणुन मला सगळे विषय आवड़ायचे ==)))

In reply to by रातराणी

टवाळ कार्टा 20/11/2015 - 13:50
हि हि हि....हे खूप म्हणजे खूपच केलेय...आणि मराठीच्या तासाला बुक क्रिकेट...कारण मराठीचे पुस्तक सग्ळ्यात जाड असायचे ;) पेन फाईट्/कंपास-बो फाईट हे तर कधीही सुरु व्हायचे =))

इडली डोसा 20/11/2015 - 01:18
माझे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे विषय आवडते होते. पाचवी, सहावी सातवी फक्त शाशि. मग आठवित ईतिहास , भुगोल , संस्कृत आणि शास्त्र. नववित गणित, ईतिहास, ईंग्रजी मराठी, संस्कृत. आणि दहावित फक्त ईंग्रजी मराठी, संस्कृत याच विषयांच्या जोरावर दहावित चांगले टक्के मिळाले. सगळे श्रेय त्या - त्या वर्गात ते ते विषय शिकवणार्‍या सर बाईंना.

जॅक द रिपर 20/11/2015 - 01:23
बीजगणित आणि भूमिती अतीप्रिय! त्याखालोखाल पदार्थविज्ञानशास्त्रं, रसायनशास्त्रं, भूगोल आणि इतिहास! आणि सर्वात नावडता आणि संन्यास घेईन पण मेडीकलला जाणार नाही असं तीर्थरुपांना सांगून बारावीला अजिबात अभ्यास न केलेला आणि अतिशय तिटकारा असलेला विषय म्हणजे जीवशास्त्रं!

अंतरा आनंद 20/11/2015 - 10:33
रटाळ तासांना नाव गाव / फुलीगोळा किंवा तत्सम खेळ खेळणं सर्वात आवडीचं. आठवीत भूगोलाच्या बाईंच्या समोर झोप काढायचे पण फार सज्जन बाई. कधी म्हणून त्रास दिला नाही मला उठवून. कधी कधी मीच लाज वाटल्याने, कंपास बॉक्स पाडून मला झोपेतून उठवायचे. अश्या वेळीही मी सगळं सामान गोळा करायला उठले की "नंतर तास संपल्यावर" असं म्हणून मी परत झोपेन याची काळजी घ्यायच्या. बाकी मला गप्प बसून कोणाचंही बोलणं ऐकून घ्यायचं म्हणजे झोपच येते. वाचन असल्याने इतिहास लक्षात रहायचा, भाषेतही तेच. त्यामुळे ते जरा जास्त आवडीचे. पण ज्या ज्या वर्षी जे विषय चांगले शिकवले जायचे ते त्या वर्षी आवडायचे.

गॅरी ट्रुमन 20/11/2015 - 10:36
मला गणित फार आवडायचे-- त्यातही algebra पेक्षा geometry जास्त आवडायचे. इतिहास तर गणितापेक्षाही जास्त आवडायचा आणि नागरिकशास्त्र त्याहूनही जास्त आवडायचे.भूगोल या विषयाशी मी स्वतः कधीच रिलेट करू शकलो नव्हतो.मी शाळेत असताना अर्थशास्त्र नव्हते. पण ते नव्हते ते एका अर्थी बरेच झाले. नंतर मी त्या विषयाची पुस्तके बघितली आणि कुठल्याकुठल्या पंचवार्षिक योजनांमध्ये कशावर किती खर्च झाला, बेकारीचा दर किती टक्के आहे वगैरे विदा त्या पुस्तकांमध्ये होता. असला प्रकार मला कधीच आवडला नसता. विज्ञानात Biology शी माझे जन्माजन्मांचे वैर होते. कधीकधी वाटते की १२ वी मध्ये जर मला तो विषय असता तर मी अजूनही १२ वी मध्येच अडकलो असतो :) Chemistry शी कधीच जवळीक वाटली नाही. विशेषतः नववीत असताना Chemistry मधील एका धड्यात कधी न बघितलेल्या (आणि आयुष्यात कधीही बघायची शक्यता नसलेल्या) १२ की १५ केमिकलचे गुणधर्म आणि उपयोग, ते कसे तयार करतात वगैरे गोष्टी होत्या.ती गोष्ट मला अजिबात आवडली नव्हती आणि त्यामुळे या विषयाशी दुरावा निर्माण झाला तो कायमचाच. गणिताशी जवळचे म्हणून Physics आवडणारच अशी माझ्याविषयी अनेकांची अपेक्षा असे. पण तो विषय मला आवडला तो एकदाच--१२ वी मध्ये. भाषांमध्ये मराठी हा शाळेतील एक विषय म्हणून एकदाच आवडला तो १० वी मध्ये कारण पुस्तकातील धडे खूप छान होते. जुन्या आठवणी जागृत करणार्‍या या धाग्याबद्दल धन्यवाद.

नीलमोहर 20/11/2015 - 12:42
आवडते विषय शिक्षक कोण त्यावर अवलंबून असायचे :) इंग्लिश पहिल्यापासून आवडता विषय, शिक्षिकाही खूप छान होत्या आणि शिकवणं व्यवस्थित त्यामुळे इंग्लिश बर्‍यापैकी पक्कं आहे. त्यांची लांबसडक रेशमी पोनीटेल (खर्‍याखुर्‍या घोड्याच्या शेपटीप्रमाणे) असायची ते खूप आवडायचं. मराठी सातवीपर्यंतच होतं त्यामुळे बर्‍यापैकी कच्चं राहिलं, ती कसर भरपूर वाचन करून भरून काढायचा प्रयत्न असतो. हिंदी आवडतं पण त्यात गुण जास्त पडायचे नाहीत. संस्कृत शिक्षिका अतिशय सुंदर शिकवायच्या त्यामुळेच दहावीत ८४% वगैरे गुण होते, अजूनही आवडतं. बाकी विज्ञान एवढं आवडत नव्हतं पण दहावीत सगळ्यात जास्त गुण त्यातच पडले होते, त्याखालोखाल गणितात तेही विशेष आवडायचं नाही. इतिहास भूगोल इतर सर्व ओके-ओके. चित्रकला पहिल्यापासून आवडते मात्र कला महाविद्यालयात जाण्यासाठी एलीमेंटरी, इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असणे सक्तीचे असते हेही माहीत नव्हते अशी आमची अक्कल, त्या परीक्षा देणे राहूनच गेले ही खंत नेहमी राहिल. त्यामानाने आताची मुलं खूपंच स्मार्ट, आपल्याला पुढे काय शिकायचंय, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे सगळी इत्यंभूत माहिती त्यांना असते. मैथिली मिस म्हणून दक्षिण भारतीय शिक्षिका होत्या, एकदा गृहपाठ केलेला नसतांना ते सांगितलं नाही म्हणून त्यांनी ५वीच्या वर्गापासून स्टाफरूम पर्यंत माझी कान धरून वरात काढली होती ती शाळेतली पहिली आणि शेवटची शिक्षा.. मात्र नंतर त्यांना माझा मुंगेरीलाल स्वप्नाळू स्वभाव कळला, मग कधी शिकवण्यात लक्ष नाही असं दिसून आलं की त्याच विचारायच्या day dreaming haan? ;) अशा शाळेच्या रम्य आठवणी, आठवण काढली नाही की लगेच निबंध पण लिहून झाला.. :) कॉलेजमधील विषयांचा निबंध अजून मोठा होईल तेव्हा ते नंतर कधीतरी ;)

बोका-ए-आझम 20/11/2015 - 12:52
शाळेत - इतिहास काॅलेजमध्ये - अर्थशास्त्र, राज्यशास्त्र मास कम्युनिकेशनमध्ये - पोलिटिकल कम्युनिकेशन कायदा शिकत असताना - दोन्ही प्रोसीजर कोड्स - सिव्हिल आणि क्रिमिनल. एमबीए मध्ये - स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट.

आवडते विषय सरनुसार बदलायचे पाचवीला मराठी , सहावी सातवीला गणित , आठवीला विज्ञान , नववीला इतिहास , दहावीला शिंग फुटले अन् अभ्यासात असलेले विषय सोडून इतर विषयात लक्ष द्यायला सुरूवात झाली.

पिशी अबोली 20/11/2015 - 13:17
अल्जिब्रा आणि भाषा. अर्थात या दोन्ही गोष्टी कन्सिस्टन्टली आवडल्या नाहीत आणि जमल्या पण नाहीत. पण जमल्या तेव्हा अतिच आवडल्या, नाहीतर तशाही आवडल्याच. इकॉनॉमिक्स पण आवडायचं. दहावीला हा २० मार्कांचा अभ्यासक्रम भूगोलाच्या पेप्रात का घुसवला होता हे कधी कळलं नाही. इतिहास भयंकर नावडता. शिक्षकांमुळे अर्थात.. अकरावीला इतिहासाला ऑप्शन पाहिजे म्हणून १५ मिंटांवरील कॉलेज सोडून दोन बस बदलून १.५ तास जावं लागणारं कॉलेज निवडलं होतं. अर्थात ते चांगलंच झालं.. पुढे इंग्रजीमधे ड्रामा आवडायचा आणि पोएट्री अजिबात नाही. फिक्शन तर टीपीचा विषय होता. संस्कृतच्या वर्गात मीमांसा आणि तर्कशास्त्र(जमलं नाही कधीच, उगाच आवडायचं). बाकी सगळ्याचा वैताग यायचा. अष्टाध्यायीपण आवडली होती. पण ते सगळे वरवर केलेले विषय आहेत.

मीता 20/11/2015 - 19:20
शाळेत असताना संस्कृत आणि मराठी आणि बीजगणित . बीजगणित प्रचंड आवडायचं . ११,१२ नेमकं काय आवडायचं तेच आठवत नाही . कॉलेज ते पोस्ट graduation फक्त आणि फक्त basketball आवडायचं . दरवर्षी पास झाले हि देवाची कृपा .

चतुरंग 20/11/2015 - 21:20
मराठी आणि गणिताची गोडी रसाळबाईंमुळे चौथीतच लागली. सीनिअर घारे सरांमुळे चित्रकला हा आवडीचा विषय शिवाय घरी आई चित्रे काढायची त्यामुळे एलेमेंटरी आणि इंटरमीजिएट अशा दोन्ही परीक्षा दिल्या. निंबाळकर सरांच्या वळणदार आणि सुवाच्य हस्ताक्षरामुळे आणि शिकवण्याच्या पद्धतीमुळे भौतिकशास्त्र आवडायला लागलं. त्रिभुवन सरांच्या मुळे इतिहास. एसडी कुलकर्णींच्या तल्लीन होऊन शिकवण्यामुळे आणि अवांतर संदर्भपुस्तके देण्याच्या सवयीमुळे मराठीची गोडी दहावीत अधिकच वाढली. मल्लखांब आणि इतर खेळांमुळे मला नववीतून दहावीत जाताना संस्कृत मिळालं नाही कारण नववीत ८५%चा कटॉफ होता संस्कृत मिळण्यासाठी. मग १०० मार्कांचं हिंदी घेतलं. माझ्या बाबांचे एक जुने शिक्षक आडकर सर होते त्यांच्याकडे हिंदी शिकायला जायचो. काय शिक्षक होते!! म्हणजे मला संस्कृत मिळालं नाही याचा आनंद झाला इतके सुंदर शिकवायचे!! त्यांचा मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू आणि फारसी या सर्व भाषांचा दांडगा अभ्यास होता. त्यांचा पीएचडीचा प्रबंध त्यांनी उर्दूतून लिहिला होता. मैथिलीशरण गुप्त, हरिवंशराय बच्चन, प्रेमचंद अशा कित्येक कवी आणि लेखकांची ओळख मला तिथेच झाली. संपूर्ण 'मधुशाला' तोंडपाठ होतं त्याचं. त्यांच्यामुळे मी धर्मयुगचे अंक उत्तम रीतीने वाचू शकायचो. अकरावी आणि बारावी गणिताचे कुलकर्णी सर म्हणजे भन्नाट होते. एखादा प्रॉब्लेम त्यांच्याकडे नेलाय आणि त्यांनी तो सोडवला नाही असे झालेच नाही. कित्येकदा लगेच सुटला नाही तर आठवड्याने, पंधरवड्याने जेव्हा सुटेल तेव्हा बोलवून सांगायचे! इंग्लिशच्या देवकुळे मॅडम म्हणजे भारीच त्यांच्यामुळे इंग्लिश आवडलं. रसायनशास्त्राचे आणि माझे का कोण जाणे पण अजिबातच सूर जुळले नाहीत. जीवशास्त्र त्यातल्या आकृत्या काढा या एका कारणासाठी आवडायचे परंतु बेडूक आणि झुरळ कापा वगैरे प्रकारांमुळे ते नकोसे वाटून मी सोडून दिले. माझ्या बालमित्रामुळे इलेक्ट्रॉनिक्स आवडायला लागले ते वयाच्या दहाव्या वर्षीपासूनच. त्याच्या घरी जाऊन ५५५ चे टायमर बनवणे, टचस्विच, रेनस्विच, बनवणे असले खेळ करत बसायचो. कपॅसिटर चार्ज करुन खोलीत येणार्‍याच्या अंगावर फेकायचा आणि तो झेलला की झटका बसायचा मग आम्ही खिदळायचो. वाट्टेल ते खेळ... पुढे अभियांत्रिकीला ड्रॉइंग भयंकर आवडता विषय. ड्रॉइंगचे शेवडे सर म्हणजे अफलातून होते. नजर एवढी तयार की शीटवरच्या दोन रेघा समांतर नाहीत हे नुसते बघून ओळखायचे. अभ्यासाच्या बाहेरची ड्रॉइंगची विविध कोडी घालून आम्हाला त्यांनी तयार केलं. पर्स्पेक्टिव प्रचंड आवडता प्रकार! मायक्रोप्रोसेसरची गोडी प्रो.नागेंद्र आणि प्रो.वाय.बी.माने सरांमुळे जी लागली ती आजतागायत! नागेंद्र पुढे इस्रोमधे गेले. अफलातून शिकवायचे. इंटेलचा ८०८५ हा पहिला प्रोसेसर शिकलो. त्याचा इंस्ट्रक्शन सेट आम्हाला पाठ होता इतका की आम्ही पेपरवती प्रोग्राम न लिहिता थेट ऑपकोड्स वापरुनच किटवरती प्रोग्रामिंग करायचो! त्यानंतर कुंभोजकर सरांमुळे ऑपरेशन्स रीसर्च हा विषय आवडला. अजूनही कधीकधी कॉलेजला जाऊन शिकावे असे वाटते. बर्‍याच आठवणी जागल्या या धाग्यामुळे!! :) -रंगा

In reply to by चतुरंग

टवाळ कार्टा 20/11/2015 - 21:27
हैला ८०८५ चे प्रोग्रामिंग...लयच नॉस्टॅल्जिक केलेत :) मला तो विषय एकदा वाचून डोक्यात फिट्ट बस्लेला :) इंस्ट्रक्शन सेट तर तोंडपाठ होता

In reply to by टवाळ कार्टा

स्रुजा 20/11/2015 - 23:39
आईशपथ !!! ८०८५ आणि डिजिटल भयंकर आवडते !! फार च नॉस्टेलजिक करणारा विषय :) बादवे, गणिताचे व्ही पी कुलकर्णी सर का?

माझा स्वत:चा अंकगणित हा बिषय हा आवडता होता,जून्या एस् एस् सी ला मी १०० मार्काचं (आल्जिब्रा जॉमेट्री वेगळा विषय होता)अंकगणित घेतलं होतं , आमच्या शाळेत फक्त दोन चार मुलानीच अंकगणित (एकूण१५० विद्यार्थ्यात)घेतलं होतं , नवलाची गोष्ट अंकगणित शिकवायला शिक्षक नव्हते, अभ्यास आमचा आम्हीच केला, पेपर त्यावर्षी अवघडात अवघड निघाला,त्यावेळ्चया मानानी मला बरे ,पण आजच्या मानानी कचरा (१००पैकी७५)मार्क मला मिळाले, त्या अंकगणितामुळं आयुष्यात कोणत्याहि हिशोबात मी कमी पडलो नाही नक्कीच,आणि व्यवहारात त्यामुळं आत्मविश्वास आला,

१. संगीत (काय वाट्टेल ते लिहा, राग भैरवची माहिती मिया-मल्हारला लिहीली तरी पास.) २. पी.टी. (ह्या पी.टी.चा लॉम फॉर्म अद्याप माहित नाही.काहीतरी पॅरेंट्स ट्रेनिंग असावे. ह्या लेखी परीक्षेत पण वाट्टेल ते लिहिले तरी चालते.हमखास पास.) ३. शिवण (आईने फार मदत केली...)

गामा पैलवान 21/11/2015 - 04:02
.... आजूनही टिकून आहे! :-) अर्थात गणोबा गणपतराव गणपुले. शाळेत बीग, भूमिती, सगळं आवडायचं. पुढे ११/१२ वीत गणिताचा विस्तार शालेय गणिताच्या मानाने बराच जास्त झाला. तेव्हाही सगळे भाग आवडायचे. खासकरून इंडक्शन, क्यालक्युलस, कोनिक सेक्शन्स. पुढे १३/१४ वीत इंजिनियरिंगला लाप्लास ट्रान्सफॉर्म, कॉम्प्लेक्स इंटिग्रल्स, सरफेस इंटिग्रल्स, डिफरन्शियल इक्वेशन्स, अनंतमाला, वगैरे आवडीचे. त्रिमितीय अवाकृत भूमिती (=3D differential geomerty) तर खास आवडीची. म्याट्रिक्स जरा बोअर व्हायचं, पण वेळ मारून नेता यायची. निर्बुद्ध पाठांतरामुळे जीवशास्त्र आजीबात आवडायचं नाही. बारावीत असतांना वनस्पतीशास्त्राचा पेपर पुढे ढकलला गेला होता. त्यामुळे त्याच्या अभ्यासासाठी चक्क ६ दिवस मिळाले. त्यामुळे जीवशास्त्र सुटलं. नाहीतर दांडी गुल व्हायची वेळ आली होती. बोर्डाच्या प्राणीशास्त्राच्या पेपरात गाळलेल्या जागा भरा हा पहिला प्रश्न आणि बेडकाच्या मेंदूची पानभर आकृती हा शेवटचा प्रश्न सोडवून तासाभरात (मित्रासंगे) कागद टाकला होता. लवकर घरी गेलो तर आईकडून उपट्या पडतील म्हणून रेल्वे स्थानकावर जाऊन कटिंग मारत बसलो त्याच मित्रासवे. जीवशास्त्र म्हणजे अगदी जीव(द्या)शास्त्र होतं माझ्यासाठी. मात्र असं असलं तरी त्याविषयी अवांतर वाचायला आवडतं. १२ वीला गणित आवडीचं असल्याने भौतिकशास्त्रात आणि रसायनशास्त्रात गणिती समस्या सोडवण्यावर भर असे. त्याचा वेळ वाचवण्यात मजबूत फायदा झाला. दोन तासांचा पेपर दीड तासांत लिहून होई. त्यामुळे किमान दोनदा तरी तपासून पाहायला मिळंत असे. -गा.पै.

केमिस्ट्री आणी जीवशास्त्र सोडून बाकीचे विषय बर्यापैकी आवडायचे. जीवशास्त्र ह्या विषयामुळे कदाचित बारावीत मी नापास होईन अशी मनात धाकधूक होती.

आदूबाळ 21/11/2015 - 13:37
जरा अवांतर आपण लिहिलेला पेपर तपासून बघणे आणि बाहेर आल्यावर पेपराची चर्चा करणे या गोष्टींचा भयंकर त्रास होत असे. आपण पेपरात केलेली पापं उघडी पडू नयेत म्हणून मी नेहेमीच सजग असे ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
शाळा आणि काॅलेजमधे असताना प्रत्येकाचा कुठलातरी एक आवडता विषय असतोच. मला दहावी पर्यंत इंग्रजी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल हे विषय आवडायचे तर ज्युनिअर काॅलेजमधे ईंग्रजीबरोबर अर्थशास्त्र, इतिहास हे विषयही आवडु लागले. गणिताची फारशी आवड केव्हाच नव्हती. संस्कृत हो स्कोअरींग विषय होता. दहावीपर्यंत विज्ञानातही बर्‍यापैकी गुण मिळायचे. तुमचे आवडते विषय कोणते होते / आहेत???

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

थोडी गम्मत

मीउमेश ·

In reply to by पद्मावति

भंकस बाबा 07/11/2015 - 09:51
ऋतिक रोशन हां थोड़ा आड़दांड आहे. पहिला बाजीराव हां सडपातळच् दिसला पाहिजे कारण त्याने मोहिमेवर मारलेल्या मजला पाहता हा माणूस घोड्याला वाहवेल असाच असावा . शिवाय उन्हातानात् भटकलेला माणूस रापलेल्या कातडीचा दिसला पाहिजे. ऋतिक ने कितीही चांगला मेकअप केला तरी तो त्याचे गोंडस पण लपवु शकणार नाही

बबन ताम्बे 06/11/2015 - 15:25
दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभने अजून रंग भरले असते असे माझे मत. "वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या जागी रितेश देशमुख असता तर अजून धमाल आली असती.

In reply to by बबन ताम्बे

शलभ 06/11/2015 - 16:03
"वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या जागी रितेश देशमुख असता तर अजून धमाल आली असती.
बाकी सगळे जाउदे. पण ह्याला लाख वेळा असहमत. वेलकम चा सगळा मसाला परफेक्ट जमलाय..

In reply to by बबन ताम्बे

ह्याला काय अर्थ आहे?
दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभने अजून रंग भरले असते असे माझे मत.
विनोद खन्नाचा माधुरीबरोबरचा तो बॉलीवुडमधला तेव्हाचा सर्वात जास्त लांबीचा चुंबनदृश्याचा सीन आला असता काय?

In reply to by चांदणे संदीप

बबन ताम्बे 06/11/2015 - 17:35
मुद्द्याचा पॉइंट हाय. माधुरीताईंनी एकदा म्हटल्याचे (पक्षी पेप्रात वाचल्याचे) आठवतेय की त्या (त्यावेळी नवीन असल्यामुळे) असे द्रूश्य द्यावे लागेल हे आधी सांगीतले नव्हते. दयावान हा बेताबच्या हाधीचा पिच्चर हाये.

महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे
http://freesmileyface.net/smiley/confused/confused-5.gif श्शी!!!! कुणाला सुचलि ही दुर्बुद्धि!?

In reply to by पद्मावति

भंकस बाबा 07/11/2015 - 09:51
ऋतिक रोशन हां थोड़ा आड़दांड आहे. पहिला बाजीराव हां सडपातळच् दिसला पाहिजे कारण त्याने मोहिमेवर मारलेल्या मजला पाहता हा माणूस घोड्याला वाहवेल असाच असावा . शिवाय उन्हातानात् भटकलेला माणूस रापलेल्या कातडीचा दिसला पाहिजे. ऋतिक ने कितीही चांगला मेकअप केला तरी तो त्याचे गोंडस पण लपवु शकणार नाही

बबन ताम्बे 06/11/2015 - 15:25
दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभने अजून रंग भरले असते असे माझे मत. "वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या जागी रितेश देशमुख असता तर अजून धमाल आली असती.

In reply to by बबन ताम्बे

शलभ 06/11/2015 - 16:03
"वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या जागी रितेश देशमुख असता तर अजून धमाल आली असती.
बाकी सगळे जाउदे. पण ह्याला लाख वेळा असहमत. वेलकम चा सगळा मसाला परफेक्ट जमलाय..

In reply to by बबन ताम्बे

ह्याला काय अर्थ आहे?
दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभने अजून रंग भरले असते असे माझे मत.
विनोद खन्नाचा माधुरीबरोबरचा तो बॉलीवुडमधला तेव्हाचा सर्वात जास्त लांबीचा चुंबनदृश्याचा सीन आला असता काय?

In reply to by चांदणे संदीप

बबन ताम्बे 06/11/2015 - 17:35
मुद्द्याचा पॉइंट हाय. माधुरीताईंनी एकदा म्हटल्याचे (पक्षी पेप्रात वाचल्याचे) आठवतेय की त्या (त्यावेळी नवीन असल्यामुळे) असे द्रूश्य द्यावे लागेल हे आधी सांगीतले नव्हते. दयावान हा बेताबच्या हाधीचा पिच्चर हाये.

महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे
http://freesmileyface.net/smiley/confused/confused-5.gif श्शी!!!! कुणाला सुचलि ही दुर्बुद्धि!?
लेखनविषय:
लेखनप्रकार
महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे बर्याच मंडळीना रुचलेले दिसत नाहीत. आपण या आधी खूप सारे चित्रपट आणि नाटके पहिली असतील , अस बर्याच वेळी ;झाला असेल कि या भूमिकेत "क्ष" व्यक्ती असायला हवी होती. किंवा एखाद्या भूमेकेला एखाद्या नटाला काम जमलं नाही (न्याय देता आला नाही), असं बर्याच वेळी वाटत. फार गम्मत आहे ना, मला पर्सनली नाना पाटेकराना सखाराम बाईंडर किव्हा नथुराम च्या भूमिकेत बघायला आवडेल. थोडी गम्मत

कोवळ्या वयातलं व्यसन

जातवेद ·

अभ्या.. 01/11/2015 - 18:23
अप्रतिम लेखन. वाक्यावाक्याशी सहमत. लिहित राहा. (फक्त जरा जास्त गहन विचार करणे सोडा. एवढे पण संवेदनशीलतेचे व्यसन लावून घेऊ नका. दुनिया बडी कु_ चीज है)

आनन्दा 01/11/2015 - 20:18
माझ्या बहुतांश मित्रांना दारू - सिगारेटचे व्यसन १०वी ते १२वी च्या दरम्यानच लागले आहे. मी योगायोगाने त्या काळात स्वत:लाच शोधत होतो, त्यामुळे त्यापासून दूर राहिलो.. आता मला ते माझे भाग्यच वाटते..

कंजूस 02/11/2015 - 13:02
दारू पिणं :मर्दाचं लक्षण. गालिब: अरे तुने तो पी ही नहीं तु क्या जाने. ह्या: हे तुझ्याच्यानं झेपणार नाही. हे ऐकून काही चवताळून तिला कडेवर घेतात नंतर तिचं बोट धरून चालतात.ब्रिटिशांनी याचा चांगला वापर केला.

या वयात माझ्या सोबत असणारे ९९% मित्र दारू, सिगारेट वगैरे पित होते. यानंतरच्या काळातही (UG, PG) बरेच मित्र दारू प्यायचे, कित्येकदा रूममध्येच पार्ट्या चालत. पण सुदैवाने अजूनतरी दारू, सिगारेट , तंबाखू पासून दूर आहे.

हेमन्त वाघे 03/11/2015 - 11:56
आपली कोवळ्या वयाची व्याख्या की ? आठवी ते दहावी ? दहावी ते बारावी ? पुढची वर्षे? तसेच सर्व व्यसने करणारे बरबाद झाले का? आपल्याकडे याबद्दल काही data आहे का? तसेच मग व्यावसाईक क्षेत्रात जे उच्चपदस्थ धुम्रपान आणि मद्यपान करताना दिसतात ते सर्व बरबाद असतात ? तसेच आपल्याकडे सर्वोत्कृस्त महाविद्यालयांचा data किवा अनुभव आहे काय ? ( IIT ,IIM , BITS , JBIMS,NMIMS , VJTI , SP Jain , COEP , St Xaviers , JJ Arts , GLC etc?) तेथे सर्व च्या सर्व गुणी बाले असतात काय ?

In reply to by हेमन्त वाघे

जातवेद 03/11/2015 - 14:19
मुद्दा 'व्यसन करणारे बरबाद होतात' असा नसून, दुष्परिणामांची माहिती नसताना संगतीतून कमी वयात व्यसन करण्याचा आहे. मी ईथे माझा अनुभव मांडला असून, आकडेवारीच्या माध्यमातून काहिही सिद्ध करण्याचा प्रयत्न नाहिये.

In reply to by हेमन्त वाघे

असंका 03/11/2015 - 16:57
व्यसनाच्या व्याख्येतच स्वतःचं नुकसान होइल इतपत एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे अशी कल्पना आहे. त्यामुळे वास्तवात व्यसन ओळखण्याची खुण उलटी असावी. जो बरबाद झाला, त्याच्याबद्दल लोक पटकन म्हणतात की हा अमुक अमुक पार या व्यसनाच्या आहारी गेलाय. तोपर्यंत कदाचित ती एक वाईट सवय म्हणवली जात असते. त्यामुळे व्यसन करणारे बरबाद झालेलेच आढळतात. ज्यांचं वाईट सवयींनी नुकसान झालेलं नाही, त्यांच्याबद्दल 'त्यांना व्यसन लागले आहे' असं म्हणणं जरा अवघड आहे.

या वयात आपण श्रीमंत व हुषार मुलांना रोल मॉडेल समजत असतो आणि त्यांचं अनुकरण करायला बघत असतो. असहमत. आपण एक सरसकट आणि चुकीचे मत बनविले आहे. हुषार ठिक आहे पण श्रीमंत मुलांना आपले रोल मॉडेल समजणे हे चुकीचे आहे. त्यांच्या श्रीमंत असण्यात त्यांचे कर्तृत्व काय? श्रीमंत आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतला जे त्यांच्याही हातात नव्हतं. अनुकरण करायला ज्यांना आपले आदर्श मानायचे त्यांच्यात स्वतःचे गुण असावेत. आई-वडील श्रीमंत हा त्यांचा गुण होऊ शकत नाही. जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्ससर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ. वरील विधानांमध्ये 'ज्ञाना'चे जे नमुने दिले आहेत ते अनुकरण करण्याजोगे नाहीत. तो अभ्यासात किती हुशार होता, खेळात किती हुशार होता, सभाधीटपणा, वक्तृत्व, अभ्यासपूर्ण ठाम मते असणे इ.इ.इ. गोष्टी त्या वयात महत्त्वाच्या असतात. एवढा भारी पोरगा दारूची तारिफ करतोय म्हणल्यावर दारू पिणे कदाचित चांगलेच असेल असे वाटणे साहजिक आहे. आपण स्वतः आयुष्याबद्दल, चांगल्या वाईटाचा विचार करीत होता की नाही अशी शंका येते. 'तो करतोय म्हणजे चांगले' असा विचार मनांत येणे म्हणजे आपली विचारशक्ती गहाण टाकल्यासारखे आहे. प्रत्येक चांगल्या वाईटाचा विचार प्रत्येकाने करून चांगल्याचेच अनुकरण करायचे असते. आणि घरच्या संस्कारातून, शालेय संस्कारातून ह्या बद्दलची जागृती त्या वयातही आलेली असते. जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्स सर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ. 'ज्ञान' कशाला म्हणावे ह्या बद्दलच आपल्या मनांत संभ्रमीत अवस्था आहे. आणि स्वतःला कमी समजणं हा दुर्गूणही आहे. जर आपण मागे पडत असू तर योग्य ज्ञान संपादून स्वतःची किंमत स्वतःच वाढविली पाहिजे. अकारण स्वतःला कःपदार्थ समजल्याने मनांत कायमस्वरूपी एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो जो तुमच्या प्रगतीसाठी घातक आहे. घरचे संस्कार तर दारू ही नेहमी वाईट कशी असते असेच होते. नुसते संस्कार चांगले असून भागत नाही. ते आई-वडीलांचे कर्तव्य होते. ते त्यांनी केले. पण ते संस्कार प्रत्यक्षात आचरणे हे आपले कर्तव्य आहे. तिथेच जर आपल्या मित्राची वाईट गोष्टही आपल्याला 'तो हुशार आहे म्हणून' समर्थनिय आणि अनुकरणिय वाटत असेल तर घरचे संस्कार वायाच गेले म्हणावे लागेल. तुम्ही त्या मार्गाने गेला नाहीत ते कदाचित तुमच्या जवळ आवश्यक ते पुरेसे धाडस नव्हते म्हणून पण तुमचे विचार दोलायमान झाले हा मनाचा कमकुवतपणा दर्शवितो. अमुक प्रकारची पुस्तके किंवा सीडी त्याने कशी मिळवली, ती कशी कुठे वाचली, पाहिली हे त्याने आधिही सांगितले होते. पण एक म्हणजे ह्या गोष्टी वाईट आहेत हेच माहित नव्हते कारण ह्यावर मोठ्यांकडून कधिच काही ऐकले नव्हते म्हणूनच म्हणतो तुम्ही स्वतः विचार करीतच नव्हता. घरचे काय म्हणतात त्यावरच अमल करण्याकडे तुमचा कल होता. तसे का करायचे आणि का करायचे नाही ह्यावर तुमची स्वतःची परिपक्व मते तयार झालीच नाहीत. त्यामुळे 'घरच्या मोठ्यांकडून कांही सांगितले नाही' म्हंटल्यावर तुमची मनःस्थिती दुविधेत सापडली. बाकी त्यावयात 'हे' चांगले की वाईट ह्या बद्दल मनांत साशंकता होती हे आश्चर्यच आहे. आमच्या वेळी मनोरंजन आणि जालिय ज्ञानाचा विस्फोट न होताही ह्या पासून दूर राहायचे ज्ञान सर्वानाच असायचे. सर्वप्रकारच्या सुसंस्कारांवर आपल्या व्यक्तीमत्त्वाची इमारत उभी असेल तर बाहेरच्या दु:ष्प्रवृती ती ढासळवू शकत नाही. एकाच घरातील सर्व मुलांवर आई-वडील सारखेच संस्कार करीत असतात पण तरीही मुले वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाची बनतात कारण नुसते संस्कार करणे नाही तर ते आत्मसात करणं, स्विकारणं, आचरणात आणणं ही जबाबदारी त्या त्या मुलाची असते. त्यात ते प्रत्येक मुल वेगवेगळ्या पद्धतीने स्विकारते किंवा नाकारते आणि म्हणून त्यांची व्यक्तिमत्त्वे विभिन्न स्वरूपाची होत जातात.

In reply to by प्रभाकर पेठकर

जातवेद 03/11/2015 - 15:35
किती चिरफाड करायची ती काका? आमच्या आई-वडिलांनी आमच्यावर चांगलेच संस्कार केले आहेत आणि आम्ही आजतागायत ते व्यवस्थित पाळले आहेत. आपली एकमेकांशी ओळख ती काय? एका लेखावरून तुम्ही एवढी टोकाची मते बनवाल अशी अपेक्षा नव्हती; अगदी कःपदार्थ करून टाकलात आम्हाला :)

In reply to by जातवेद

गैरसमज नसावा. लेखात जी उदाहरणं दिली आहेत ती तुम्ही तुमची स्वतःची दिली आहेत त्यामुळे अर्थातच प्रतिसादही त्या उदाहरणाला धरूनच करणार नं? तुमचा मुद्दा पटविताना तुम्ही तुमच्या मनाची घालमेल व्यक्त केली आहे त्यावरूनच मी अनुमान बांधणार नं? आपली ओळख अज्जीबात नाही. त्यामुळे आपले एकमेकांचे लिखाण हीच आपली ओळख, बरोबर की नाही? तुमच्या आईवडीलांनी तुमच्यावर चुकीचे संस्कार केले आहेत असे मी कुठेही म्हंटलेले नाही. पण त्या संस्कारांना अनुसरून तुम्ही तुमची मते परिपक्व बनविलेली नाहीत, त्यामुळे 'आईवडीलांचे संस्कार वाया गेले' असे म्हंटले आहे. तेही आपल्या मनाची दोलायमान परिस्थिती पाहून (जी मला तुमच्या लिखाणातून जाणवली). माझा प्रतिसाद पटला नसेल तर सोडून द्या. संपादकांना सांगून उडविला तरी माझी हरकत नाही. पण, माझ्यावर वैयक्तिक हल्ला झाला तरी, मी संपादकांच्या लक्षात आणून देतो. स्वतः समोरच्यावर वैयक्तिक हल्ले करीत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

जातवेद 03/11/2015 - 16:20
गैरसमज नाही. संपादक मंडळ, असू दे प्रतिसाद. प्रत्येकाचे त्या वयातील भावविश्व वेगळे असते. तुम्ही मांडलेली मते एका पालकाच्या पाल्याकडून अपेक्षा अशी जाणवली. परंतु त्या वयात एवढे सगळे समजायची परिपक्वता आली नसते आणि त्यातच असे प्रकार घडतात म्हणून हा प्रपंच. आणि तुला म्हणा, तुम्हाला काय?

In reply to by जातवेद

तुम्ही मांडलेली मते एका पालकाच्या पाल्याकडून अपेक्षा अशी जाणवली. हे मात्र अमान्य. मी माझ्या ८वी, ९वी आणि १०वी च्या वयाचा, त्या परिस्थितीचा विचार करून त्या काळची परिस्थिती आठवून माझी आणि माझ्या मित्रांची त्या काळातील भूमिका आठवून प्रतिसाद दिला आहे. ब्राह्मण मित्रांबरोबरच कोळी, आगरी, कुणबी असे अनेक जातीतील आणि बंगल्यात राहणार्‍यांपासून ते झोपडपट्टीत राहणारे असे कित्येक माझे मित्र होते. त्यांच्या घरी माझे जाणे येणे आणि जेवणे खाणेही व्हायचे. त्यांचे दारूडे वडीलही असायचे. दहिसर जिथे माझे १०० टक्के बालपण गेले ते त्या काळात खेडेच होते. कच्चे रस्ते, लाकडी खांबावर लटकविलेले म्युनिसिपाल्टीचे दिवे, उन्हाळ्यात सरकारी टँकरमधून पाणी पुरवठा आणि पत्र्याची शाळा अशी परिस्थिती होती. तिथे दिवेलागणीला रस्त्याने झिंगत जाणारे दारूडे हे फार सामान्य दृष्य होतं. झोपडपट्टीतील शिवीगाळ, अगदी चाकूसुर्‍यांनी मारामार्‍या अशा अनेक गोष्टी चालायच्या. रेल्वेस्टेशनवर चरस, गांजाचा चोरटा व्यापार करणारे हमाल होते. हे वातावरण बालपणासाठी कांही फार आदर्श म्हणण्यासारखे नाही हे तर तुम्हालाही पटेल. तुमच्यावर तुमच्या आईवडीलांनी केले तसेच माझ्यावर माझ्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले. चांगल्या वाईटाची जाण आम्हा सर्व मित्रांना (१२-१५ जणं) होतीच. चांगल्या वाईटाची नेहमीच चर्चा व्हायची आणि कोणी चुकीची मते व्यक्त केली, अगदी गंमत म्हणूनही, तरी त्याला कट्टर विरोध केला जायचा. घर, शाळा, समाज, मुंबई मराठी ग्रंथ संगरहालय आणि दहिसर मोफत वाचनालय ह्यांनी जे संस्कार केले त्याने सर्वातून व्यवस्थित निभाऊन नेलं. ह्या वातावरणात आणि ह्या शाळकरी वयात जे माझे आणि माझ्या मित्रांचे विचार होते तेच मनांत चमकून मी 'तो' प्रतिसाद दिला आहे. तुम्ही गैरसमज करून घेतला नाहीत ह्या बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'आपण एकमेकांना ओळखतही नाही' अशा परिस्थितीत, फक्त वयाच्या अधिकारात, एकदम एकेरीवर येणे मला रुचत नाही. कधी काळी भेट होऊन (एखाद्या कट्ट्यावर) ओळख वाढेल आणि एकेरी संबोधन शक्य होईल अशी आशा बाळगतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

जातवेद 04/11/2015 - 23:45
चांगल्या वाईटाची नेहमीच चर्चा व्हायची आणि कोणी चुकीची मते व्यक्त केली, अगदी गंमत म्हणूनही, तरी त्याला कट्टर विरोध केला जायचा.
आम्ही यामुळेच तरून गेलोय जोडीला वंदनीय गुरूजनांची शिकवण होतीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

आनन्दा 05/11/2015 - 10:19
काका सार्‍या चांगल्या गोष्टींबरोबरच मुली, पैसा, शिक्षण, दारू या गोष्टीदेखील त्याच वयात हळूहळू मुलांच्या विश्वात प्रवेश करायला लागलेल्या असतात हे पण तितकेच खरे आहे. तुमच्या मित्रांमध्ये कदाचित कोणीहपित्या वयात दारू पिणारा नसेल. पण एखाद्या श्रीमंत बापाच्या पोराने दारू प्याली, आणि ती कशी भारी आहे हे कट्ट्यावर साअंगितले तर चर्चा तर होणारच ना.

In reply to by आनन्दा

इथे चर्चा १४ ते १६ वर्षाच्या मुलांची चालू आहे. ह्यावयात मुली, पैसा, दारू हे विषय डोक्यातसुद्धा असू नयेत. त्यावर अमलबजावणी तर दूरची बात. नशिबाने आम्हाला मित्रही चांगलेच मिळाले. आता काळ बदलला आहे. समाज ऐहिकतेकडे जास्त झुकताना दिसतो आहे. आई-वडील दोघेही कमावते असल्यामुळे, दिवसभर मुलापासून दूर असल्याच्या अपराधी भावनेतून मुलावर (त्याच प्रेम मिळविण्यासाठी) अनाठायी खर्च वाढतो आहे. अशा वेळी मुलांनाही लवकर 'मोठे' व्हायची घाई झाली तर तो दोष कोणाचा? असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सूड 03/11/2015 - 17:42
हुषार ठिक आहे पण श्रीमंत मुलांना आपले रोल मॉडेल समजणे हे चुकीचे आहे. त्यांच्या श्रीमंत असण्यात त्यांचे कर्तृत्व काय? श्रीमंत आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतला जे त्यांच्याही हातात नव्हतं.
मान्य आहे काका!! पण ज्या वयाबद्दल विचार हे मांडलेत त्या वयातल्या सगळ्याच मुलांना इतकी सारासार विवेकबुद्धी नसते, असं मला वाटतं.

In reply to by सूड

अगदी ह्या शब्दात नसेल तरी आशय हाच असतो. कदाचित आम्ही मागच्या पिढीत मोडत असल्याने आणि घरी टिव्ही, काँप्युटर, व्हिडिओ गेम्स आणि आई-वडील दोघेही नोकरीवर जाणारे नसल्यामुळे संस्कार, संवाद, मैदानी खेळ आणि चर्चा-वादविवाद ह्यांचे अस्तित्व आणि महत्व जास्त होते. त्यामुळे कदाचित आम्हाला अकाली प्रौढत्व आले असेल. ८वी ९वी १०वी म्हणजे १४ ते १६ वर्षे वय. ह्या वयात पुलंचा 'खरा दागिना' हा धडा आम्हाला होता. त्यात 'लुळ्यापांगळ्या श्रीमंती पेक्षा हट्टीकट्टी गरीबी बरी' असा, आरोग्याला महत्व देणारा विचार मांडला होता. Merchant of Venice सारख्या धड्यातून श्रीमंत आणि कवडीचुंबक सावकाराचे नकारात्मक व्यक्तिचित्र चितारलेले होते. सदगुणांचे आणि सदवर्तनाचे धडे असायचे आणि 'आयुष्यात पैशांपेक्षा अंगीभूत गुण महत्त्वाचे आहेत' हेच विशद करणारे, अधोरेखित करणारे, संस्कारक्षम धडे ह्याच आणि ह्या आधीच्या वयात असायचे. हल्लीचा अभ्यासक्रम माहित नाही.

बिहाग 03/11/2015 - 19:54
ह्याचा मुद्यावर पुढच्या पिढीला या व्यसनांची गरज वाटणार नाही असे वातावरण पालकांना ( त्यांचा परीने )कसे निर्माण करता येईल याची चर्चा झाले तर बरे होईल.

हेमन्त वाघे 03/11/2015 - 21:12
प्रभाकर पेठकर काका आपले विचार अगदी साने गुरुजी सारखे वाटले - आपण की करता? असो मी पण दहिसर ला बर्याचदा यायचो .. आताही येतो .माझे खास पिणारे मित्र दहिसर चे आहेत . अजूनही दोन महिन्यात एकदा दीपा वर मी असतो. तुम्ही कोठल्या शाळेत होता .. केंव्हा ??? तुम्ही "मामा" वर पडीक असायचा का? तसेच तुम्ही बोमन ला ( रुस्तमजी वाला) ओळखता का ? या जगात एवडे आदर्शवादी संस्कार ठेवतात हे बघोन आनंद झाला ...

In reply to by हेमन्त वाघे

आपले विचार अगदी साने गुरुजी सारखे वाटले हा: हा: हा:, अगदीच मार्मिक शेरा आहे. 'दिपा' (स्टेशनसमोरचं) खुप उशिरा सुरु झालं त्या पूर्वी त्या एरीयात शंकर नांवाच्या माणसाचा देशी दारूचा अड्डा होता. सांकेतीक भाषेत बोलताना सगळे 'शंकर मंदिरात' जाऊन येतो असे म्हणायचे. त्या काळी गुळेकर नांवाचा दहिसरातील कुप्रसिद्ध गुंड यायचा. तिथेच एकदा त्याच्या एका तथाकथित शत्रूने त्याच्या वर चाकू हल्ला केला होता तेंव्हा अगदी फिल्मी स्टाईल दारूची बाटली फोडून त्याने प्रतिहल्ला केला आणि पळून गेला. नंतर तो अड्डा बंद करण्यात आला (पोलीस कारवाई?). सुरुवातीला दिपा बार चांगला होता. तंदूरी पापलेट अप्रतिम मिळायचे. पण नंतर एसी मधील सिगरेट धुराचा त्रास आणि उघड्यावर मच्छरांचा त्रास अशा मुळे मी तिथे जाणे बंद केले. माझे प्राथमिक शिक्षण म्युनिसिपालटीच्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण विद्यामंदीर दहिसर (पूर्व) ह्या शाळेत झाले. (१९७० एसेस्सी). 'मामा' म्हणजे दहिसर पश्चिमला स्टेशन समोरचे हॉटेल का? माझ्याकाळी तेच एकमेव मांसाहारी उपहारगृह होते. कारवारी पद्धतीचे माशाचे कालवण हे जेवणात आणि मिसळपाव हे नाश्त्याला उत्तम मिळायचे. मामा स्वभावाला गरीब माणूस. दगडी पाटीवर दिवसाचा जमा खर्च लिहायचा. त्याचा त्या काळातील (१९७०) दिवसाचा गल्ला ३००-३५० रुपये म्हणजे भरगच्च होता. मी पडीक नसायचो. तेव्हढे पैसेच नसायचे रोज उपहारगृहात जायला. बोमन म्हणजे इराणी वाडीचा मालक का? त्याला कुत्र्यांचा फार शौक होता. इराणी वाडीत १०० मिटर आत गेल्यावर त्याचा बंगला होता. त्याच्या घरी एकदोन वेळा गेलो आहे. चहापाणीही झाले आहे. त्याचा एकेक कुत्रा हा गाईच्या वासरा एव्हढा होता. अल्सेशियन ३-४ होते बाकी इतरही होते. मालक दिलदार होता. पण त्याचा गोल्ड स्मगलींग मध्ये हात होता असे म्हणायचे. त्याच्याकडे काळ्या रंगाची एक शानदार ब्युक होती. शिवाय जीप वेगळी. त्याच्या वाडीत हिन्दी अभिनेत्री रेखा आणि नविन निश्चलच्या 'सावनभादो'च्या एका गाण्याचे शुटींग झाले होते. आम्ही शाळकरी गणवेषातच शुटींग पाहायला गेलो होतो. या जगात एवडे आदर्शवादी संस्कार ठेवतात हे बघोन आनंद झाला ... सगळ्यांचे आईवडील आदर्शवादी संस्कार आपल्या मुलांवर करतात. पण लेखात म्हंटल्याप्रमाणे आम्हीही गैरवर्तन केले, सिगारेटी फुंकल्या आणि इतर मजाही केली. पण कमावत्या पैशात स्वखर्चात. शाळकरी वयात कोणाकडे पाहून अशा गोष्टींना आदर्श मानून नाही. जे केले ते स्वतःच्या विचारांनी केले. घरचे संस्कार होते म्हणूनच सर्व करूनही त्यात वाहात नाही गेलो. स्वत:चे आयुष्य घडविण्याला प्राधान्य दिले बाकी सर्व गौण आणि माफक होते. म्हणूनच म्हंटले आहे संस्कारांना तुमच्या परिपक्व विचारांचीही जोड असावी नाहीतर चुकीच्या मार्गावर वाहात जाण्याला भरपूर वाव असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

टवाळ कार्टा 03/11/2015 - 22:14
पण लेखात म्हंटल्याप्रमाणे आम्हीही गैरवर्तन केले, सिगारेटी फुंकल्या आणि इतर मजाही केली. पण कमावत्या पैशात स्वखर्चात
याच्यापुढे "पण त्यात अडकून नाही पडलो" असे लिहायचे राहिले कै? :)

सुबोध खरे 04/11/2015 - 18:49
तंबाखू हे मृत्यूचे जगातील दुसरया क्रमांकाचे कारण आहे. आणि २०२० पर्यंत दरवर्षी एक कोटी लोक दरवर्षी तंबाखूमुळे म्र्युत्यू पावतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. भारतात सध्या ८-९ लाख लोक दरवर्षी तंबाखूमुळे मृत्यू पावतात. भारतात १५ वर्षाच्या खालील ४० लाख लोक तंबाखू चे नियमित सेवन करतात. तंबाखू हे सर्वात महत्त्वाचे प्रतिबंध करता येण्याजोगे कारण आहे. Tobacco is the second major cause of death in the world today. Nearly 5 million people die due to tobacco use every year and this figure will increase to 10 million tobacco attributable deaths per year by 2020(1). Of these, 7 million deaths will occur in the developing countries, mainly China and India(2,3). The number of people in the age group of 18 years and younger in the world today is 2.4 billion, which is the largest generation in history. Since most of young people in developing countries are currently non-tobacco users, tobacco industry especially targets them. Everyday about 80,000 to 100,000 young people initiate smoking, most of them in the developing countries(4). Of 1000 teenagers who smoke today, 500 will eventually die of tobacco related diseases-250 in their middle age and 250 in their old age(5). Tobacco is the single largest preventable cause of death and disability worldwide. India is the world’s second largest producer of tobacco. Every year about 800,000-900,000 Indians die due to tobacco use(6). It was estimated in 1999-2001 that 5,500 adolescents start using tobacco every day in India, joining the 4 million young people, under the age of 15, who already use tobacco regularly(7,8). Like other developing countries, the most susceptible time for initiating tobacco use in India is during adolescence and early adulthood, ages 15-24 years(9). Most tobacco users start using tobacco before the age of 18 years, while some start as young as 10 years(8) http://www.indianpediatrics.net/aug2005/aug-757-761.htm हे फक्त तंबाखू बद्दल आहे बाकी व्यसनांची कथा नंतर. आपणच वाचा आणी विचार करा

In reply to by सुबोध खरे

डॉ साहेबांचा हा प्रतिसाद वाचुन थिएटरमध्ये पाहत असलेल्या चित्रपटाचा मध्यंतर झाला असल्याचा फिल आला. आजकाल एक जाहीरात लागते ना इस शहर मे इतना धुआ धुआ क्युं है.. त्या जाहीरातीची आठवण झाली. (ह. घ्या.) ए शेंगदाणे...ए शेंगदाणे....!

सोंड्या 04/11/2015 - 22:14
स्वानुभव जास्त रंगवून सांगता येणार नाही पण थोडक्यात सांगतो. 12वी ला असतांना चैतन्यकांडीच व्यसन लागलं. 12वी नापास झाल्यावर एक वर्ष तर एका दिवसाला 20 ईतपत ते वाढत गेलं. पण ग्रॅज्युएशन च्या पहिल्या वर्षभर ते निग्रहाने कमी करत घेतलं. 2र्या वर्षी NCC लावल्यामुळे ते प्रमाण एका महिन्याला 4/5 एवढं कमी केलं(धावण्याचा स्टॅमिना वाढवायचा होता). काॅलेज ग्रुप मधील एकाही जिगरी बडी ला ही माहित नसेल की मी शिग्रेट पितो व मला कोणाचीही संगत नव्हती. आणी आत नोकरी व इतर रामरगाड्यात गुंतल्यापासुन हे व्यसन 97.5% कमी बंद झालय. आता विश्वास आहे की हे व्यसन कमी होइल पण वाढणार नाही. हे सर्व होत असतांना अनेक दारू पिणारे मित्र भेटले व भेटतात पण दारू पिण्याच मन होत नाही कारण माझ्या एखाद्या गोष्टीत वाहून जाण्याच्या क्षमतेवर मला विश्वास आहे म्हणून एकच प्याला पासून दूर रहातो.

जवळ जवळ प्रत्येकाला कुठलेही व्यसन हे मित्रांमुळेच (किंवा इतर कोणामुळेच) कसे काय लागते? मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला असे कोणीच कसे म्हणत नाही? मी दारु पितो पण मला ही सवय कोणामुळेही लागलेली नाही. दहा पैकी नऊ वेळा मी निवांत एकटा बसूनच ढोसतो. मूळात घरचे संस्कार वैग्रे असले काय नसते. धाडस नसले की लोकं संस्काराचा आडोसा घेतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जातवेद 04/11/2015 - 23:37
परा, आपण ८ वी - १० वी च्या वयात 'मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला' असे धाडस करू शकतो का?
मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला असे कोणीच कसे म्हणत नाही?
नाही असे नाही. अशी उदाहरणे पण पाहण्यात आहेत पण मित्रं अगदी हात धरून प्यायला बसवणारी नसली तरी उद्युक्त करण्याला जबाबदार होते अशा केसेसमधे. आणि दारू पिण्यात कसले आलेय धाडस? दुष्परिणामांची माहिती होती हेच अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे एकमेव कारण आहे आणि तोच संस्कार. 'आपल्या आई वडिलांची मान आपल्या कृत्यांमुळे शरमेने खाली जाऊ नये' अशा वागण्याला 'धाडस नाही' असे लेबल लावता येणार नाही. हेच वाक्य मी, 'संस्कार नसले की लोक फाजील धाडसाचा आधार घेतात' असे म्हणले तर चालेल का?

In reply to by जातवेद

परा, आपण ८ वी - १० वी च्या वयात 'मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला' असे धाडस करू शकतो का?
का नाही? मी केलंय. माझ्या माहितीतल्या असंख्य लोकांनी केलंय. माझा एक मित्र तर सातवीतच इतक्या सिगरेटी ओढायचा की त्या वयाच्या मानाने चेन स्मोकरच म्हणायला पाहिजे. आज अत्यंत यशस्वी आणि जबाबदार माणूस म्हणून परदेशात स्थायिक आहे. अजून एक मित्र साधारण त्याच वयात बायकांच्या नादाला लागला. पुढे त्याने स्वतःला त्यापासून निग्रहाने दूर केले. तो ही आत अत्यंत प्रथितयश आणि जबाबदार माणूस आहे. या दोघांनाही मित्रांमुळे ही व्यसनं लागली असे नव्हते.

In reply to by जातवेद

पहिले म्हणजे, तो विकतच आणत होता हे कशावरून? आणि दुसरे असे की, ७वी मधल्या मुलांकरवी बिड्या सिग्रेटी आणवणार्‍यांनाही फोडला पाहिजे मग. :)

In reply to by जातवेद

परा, आपण ८ वी - १० वी च्या वयात 'मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला' असे धाडस करू शकतो का?
धाडसाला वयाचे बंधन नसते. परवाच बातमी वाचली की, आजकाल चौथी पाचवीतली मुले शाळेत मुला-मुलींच्या जोड्या लावतात, अश्लील शेरेबाजी करतात त्यामुळे वैतागलेल्या प्रशासनाने पालकांची मिटींग बोलावली होती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सध्या ५७-५८ वयाच्या असलेल्या एका जोडप्याने ५वीतच एकमेकांशी लग्न करायचे ठरवलेले होते. माझ्या बॅचमध्येही ५वी ६ वीतच लग्न ठरवून टाकलेल्या एक दोन जोड्या होत्या.

In reply to by शब्दबम्बाळ

त्यांची कोणाकडून काही अपेक्षा नसते. इनफॅक्ट शौर्यपदकासाठी अट्टल बेवडे तुम्हाला योग्य वाटतात हे पाहून, तुम्हालाच कौमार्य पुरस्कार द्यायला हवा.

In reply to by शब्दबम्बाळ

आले बापले! अच्च का?
जसे बोलता तसेच लिहायला पाहिजे असे काय नाय हो. बाकी, तुम्ही बोबडे आहात म्हणून असे लिहिताय, का अपूर्ण बौद्धिक वाढ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

शब्दबम्बाळ 07/11/2015 - 21:13
खर तर प्रतिसाद देणार नव्हतो पण इतर धाग्यांवर आपण लोकांना आंतरजालावर कसे वागावे हे छान सात्विक सल्ले दिलेले पहिले त्यामुळे लिहितोय! दोन्ही प्रतिसादात मी वैयक्तिक टीका केलेली नाही आणि तुम्ही दोन्ही प्रतिसादात वैयक्तिक आणि अपमान करणारा मजकूर लिहिला आहे. आता त्यामुळे मला काही एक फरक पडत नाही हि गोष्ट वेगळी पण निदान बाकीच्यांना सल्ले देण्याआधी स्वतःचे वर्तन पहा! दुसर्यांना फुकटचे सल्ले देणे खूप सोप्प असत ना असही... मला हि छान पैकी वैयक्तिक टीका करता येईल पण ती मला करायची नाही. केवळ "धाडस" नाही म्हणून नाही हा! हेच मत दारूच्या बाबतीत काही लोकांच असते. पण असो. काही लोक उगीच, परा चा कावळा करतात!

In reply to by शब्दबम्बाळ

दोन्ही प्रतिसादात मी वैयक्तिक टीका केलेली नाही आणि तुम्ही दोन्ही प्रतिसादात वैयक्तिक आणि अपमान करणारा मजकूर लिहिला आहे.
अरे बाप रे! मग आता? सदस्यत्व परत करताय का काय? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

हान अर्धवटच प्रतिक्रिया दिली गेली. तर मी काय म्हणत होतो, उर्वरीत कुस्ती खवत खेळू (म्हणजे तुमची इछा असेल तर). धाग्याचे काश्मीर नको.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शब्दबम्बाळ 07/11/2015 - 22:13
वरच्या दोन प्रतिक्रिया लिहिताना धाग्याच काश्मीर होतंय हे डोक्यात शिरलं नाही वाटत! सिलेक्टिव रीडिंग करून तेवढीच प्रतिक्रिया दिलीत, (गैर)सोयीचे मुद्दे टाळून, वेगळ्या अपेक्षा नाहीतच... मला आपल्याशी काही निरर्थक चर्चा करायची नाही हे वरचा प्रतिसाद शांतचित्ताने वाचला तर (कदाचित) समजू शकेल, खवमध्ये तर नकोच. आणि माझ्या सदस्यत्वाची उगीच चिंता नसावी त्याचा तुमच्याशी काही एक संबंध नाही! उगीचचा सल्ला "आंतरजालावर लिहिताना जास्त उत्तेजित होऊन प्रतिक्रिया लिहू नयेत, नाहीतर पूर्ण लिहून होण्या आधीच प्रकाशित होतात" पूर्व परीक्षण सोयीचा लाभ घ्या मग जमेल हळू हळू...

In reply to by शब्दबम्बाळ

वरच्या दोन प्रतिक्रिया लिहिताना धाग्याच काश्मीर होतंय हे डोक्यात शिरलं नाही वाटत!
अंमळ गल्लत होते आहे का? त्याला प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणतात.
सिलेक्टिव रीडिंग करून तेवढीच प्रतिक्रिया दिलीत, (गैर)सोयीचे मुद्दे टाळून, वेगळ्या अपेक्षा नाहीतच...
बघा, अपेक्षा नाही म्हणता आणि तक्रार पण करता. असे बंबाळायचे नाही ब्वॉ.
मला आपल्याशी काही निरर्थक चर्चा करायची नाही हे वरचा प्रतिसाद शांतचित्ताने वाचला तर (कदाचित) समजू शकेल, खवमध्ये तर नकोच.
अरे? असे कसे? अहो चर्चेने बरेच प्रश्न सुटतात. निरर्थकतेचा प्रश्न पण सुटतो का पाहूयात की.
आणि माझ्या सदस्यत्वाची उगीच चिंता नसावी त्याचा तुमच्याशी काही एक संबंध नाही!
मी कशाला चिंता करू? मी फक्त परत करताय का विचारले. ह्यात चिंता कुठे आली? उलट 'आनंद' म्हणता येईल.
उगीचचा सल्ला "आंतरजालावर लिहिताना जास्त उत्तेजित होऊन प्रतिक्रिया लिहू नयेत, नाहीतर पूर्ण लिहून होण्या आधीच प्रकाशित होतात"
छे छे! मिपावरती काय उत्तेजीत व्हायचे? मचाक, अंतर्वासना वैग्रेवरती ठिक आहे.
पूर्व परीक्षण सोयीचा लाभ घ्या मग जमेल हळू हळू...
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी बॅंकॉकमध्ये पण केले नाही. इथे कधी करायचो. असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

टवाळ कार्टा 08/11/2015 - 00:04
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी बॅंकॉकमध्ये पण केले नाही. इथे कधी करायचो.
बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कशाचे करतात? बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कोण करतात? बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कोणाकडून करून घ्यावे? बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कधी करून घ्यावे? बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कशासाठी करून घ्यावे?

In reply to by परिकथेतील राजकुमार

बॅटमॅन 09/11/2015 - 17:44
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी बॅंकॉकमध्ये पण केले नाही. इथे कधी करायचो.
रच्याकने, मिपाकरांच्या तरुण पिढीसोबत बँकॉक कट्ट्याला येणार का?

सुबोध खरे 05/11/2015 - 10:29
मी ए एफ एम सी मध्ये असताना एका साध्या गावच्या मित्राला सिगारेट ओढताना पाहिले आणि विचारले का रे बाबा, सिगारेट का ओढतोस? त्यावर तो म्हणाला लोक मला स्मार्ट समजत नाहीत. मी त्याला म्हणालो कि जर एक रुपयाच्या सिगारेतने माणूस स्मार्ट होत असेल तर पुणे स्टेशन वरचा भिकारी पण एक रुपयात स्मार्ट होउ शकेल. तो चमकला. पण त्याला त्यातील गम्य कळले आणि त्याने "असले" प्रयत्न सोडले. आज तो एक प्रथितयश कान नाक घसा याचा तज्ञ आणि प्राध्यापक आहे. माझ्या मुलाने मला हाच प्रश्न ९ वीत असताना विचारला होता आणि मी त्याला हेच उत्तर दिले होते. शिवाय हेही सांगितले कि स्मार्ट दिसण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता असणे हे तुमच्या न्युनगंडाचे लक्षण आहे. स्मार्टनेस हा आतूनच असायला पाहिजे. ते त्याला इतके पटले कि या गोष्टी त्याने त्याच्या ग्रुप वर टाकल्या आणि सर्व मुलांना हि ते पटले. सुदैवाने त्याच्या मित्रांपैकी जवळ जवळ कोणीच सिगारेट ओढत नाही( नसावा). हीच गोष्ट दारू पिण्याबद्दल आहे. मॉडर्न होण्यासाठी विचारसरणी बदलणे कठीण आहे. पण हातात दारूचा ग्लास/ सिगारेट पकडणे सोपे आहे.

In reply to by सुबोध खरे

स्मार्ट असे नाही पण सिगारेट पिणारा माणुस आत्मविश्वासी जरुर वाटतो. बर्याच हिंदी मराठी मसाला चित्रपटामध्ये हिरोच्या टाळ्याखाऊ एंट्रीला बहुतांश वेळेला त्याच्या हातात सिगारेट असते आणी नाकातोंडातुन रेल्वेचय इंजिनाप्रमाणे धूर सोडत ते ध्यान पडद्यावर अवतरते ह्याच्यामागे हेच कारण तर नसावे.!

In reply to by कानडाऊ योगेशु

सुबोध खरे 08/11/2015 - 21:58
हातात सिगारेट असलेला भिकारी पण आत्मविश्वासाने मुसमुसलेला दिसतो? नाही. मूळ जो नायक म्हणून असतो तो देखणं आणि तरुण असतो आणि तो "अभिनय " करत असतो. हेच नव तरुणाला समजत नाही आणि आपण हि सिगरेट हातात धरून स्मार्ट दिसू असे त्याला वाटत असते आणि तो व्यसनात अडकतो.

आमच्या घराजवळ राहाणारा माझा एक सिनियर स्कूलमेट आहे. त्याचे वडील चेन स्मोकर. बरेचदा दारूही पीत. अगदी घरीदेखिल. त्याच्या १८व्या वाढदिवशी वडीलांनी बाटली आणली. त्याला समोर बसवले. आणि सांगितले, 'तू अजून प्यायला आहेस की नाही माहित नाही. पण नसशील प्यायला, तर पहिली बाटली माझ्याकडून. आणि यापुढे दोन गोष्टी लक्षात ठेव. कधीही एकट्याने प्यायची नाही. आणि दुसरे म्हणजे, कोणी कंपनी नसेल तर मला सांग, मी बसेन तुझ्याबरोबर.' त्याला त्याच वेळेस सिगरेटही ऑफर केली, मात्र हे सांगून, 'शक्यतो ओढू नकोस. पण तुझं तू ठरव.' तो मित्र आजतागायत दोन्ही गोष्टींपासून दूर आहे. तो म्हणतो, 'त्या वयात या गोष्टी थ्रिल म्हणून केल्या जातात. आमच्या बापसाने हवाच काढून घेतली त्या थ्रिलमधली. मित्र जेव्हा हे सगळे थ्रिल म्हणून करत त्यावेळी मला त्यांची कीव यायची.' माझ्यापुढे तो बाप आदर्श म्हणून आहे.

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 05/11/2015 - 12:35
तो मित्र आजतागायत दोन्ही गोष्टींपासून दूर आहे. तो म्हणतो, 'त्या वयात या गोष्टी थ्रिल म्हणून केल्या जातात. आमच्या बापसाने हवाच काढून घेतली त्या थ्रिलमधली. मित्र जेव्हा हे सगळे थ्रिल म्हणून करत त्यावेळी मला त्यांची कीव यायची.'
बिकासर नेमके. दारू-आदी व्यसन करण्यात (आणि त्यात धन्यता मानणे) आणि वल्लीदांसारखी गड-लेणी आडवाटांमार्गे फिरण्यात (यापैकी) नक्की कशात थ्रील आहे हे माहीती पाहिजे. असं वयाच्या ११ व्या वर्षीच माहीती पडलेला (कमावता बालक ) नाखु

सुबोध खरे 05/11/2015 - 11:12
व्यसने करणारी माणसे यशस्वी होत नाहीत असा दावा नाहीच यात. व्यसनांमुळे त्या माणसाचे आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे नुकसान होते. हे किती होते आणि त्याचे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त जे लोक व्यसनान्चे उदात्तीकरण करतात त्यांनी आपल्यामुळे दुसर्या माणसाचे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. वर दिलेल्या दुव्यातील दोन वाक्ये परत उद्धृत करीत आहे. Of 1000 teenagers who smoke today, 500 will eventually die of tobacco related diseases-250 in their middle age and 250 in their old age(5). Tobacco is the single largest preventable cause of death and disability worldwide.

In reply to by सुबोध खरे

अर्थातच डॉक. व्यसने आणि यशस्वी होणे यांचा संबंध नाही, व्यसने आणि वाया जाणे यांचाही संबंध नाही. नुकसानीचा मुद्दा जनरली बरोबर आहे. अर्थातच त्यालाही वैयक्तिक पदर आहेतच. व्यसनांचे उदात्तीकरण नकोच,

याॅर्कर 05/11/2015 - 13:59
म्हणजे दुग्धशर्करा योग, व्वा काय तरतरीत होतं डोकं . . . . पण कधीतरीच हं,दररोज नव्हे (सूचना-धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे)

In reply to by याॅर्कर

जातवेद 05/11/2015 - 14:07
रकाच्याने, कोणि धुम्रपान बंद केले तर फुफ्फुसामधे जमा झालेला टार कमी व्ह्यायला किती वेळ लागू शकतो? कि तो नेहमी तसाच राहतो?

In reply to by जातवेद

बॅटमॅन 05/11/2015 - 20:01
=)) ते काही माहिती नाय बा. हा सापगारुड्याचा खेळ आम्ही कधी खेळलो नाही, सबब कुठली पुंगी अन कशी वाजवायची ते माहिती नाय.

चतुरंग 05/11/2015 - 20:34
सिग्रेट मी चोरली. पेटवून बघितली. घाबरत घाबरत एकच झुरका मारला आणि जे काय झालंय डोक्यात ते अजूनही आठवतं. अर्धा तास तरी ठसकत उसकत बसलो होतो. डोकं गरगरत होतं. ही असली गोष्ट बाबा का ओढतात ते समजलं नाही आणि आणखीन गोंधळलो. :( परंतु आपण हे कधी करायचे नाही हे ठरवले तेव्हाच. बाबांचे एक मित्र होते खलील म्हणून. उर्दू शेरोशायरीमधला उस्ताद माणूस. बोटांच्या चिमटीत सदैव धुनी पेटलेली. आमच्या घरी आले तेव्हा मला म्हणाले "बेटा, इस शौक पे मैंने जितना पैसा बरबाद किया है उसमें मैं एक अँबेसिडर कार खरीद सकता था! और मेरी तबिय्त का हाल तो पूछो मत! बेटा जिंदगीमें कभीभी स्मोकिंग मत करना!!" बस तेवढे शब्द माझ्या मनावर कोरले गेले आणि मी पुन्हा हातात कधीही सिग्रेट धरली नाही. मित्रांसोबर बिअर प्यायलोय परंतु त्यापेक्षा पुढे कधी गेलो नाही आतातर मी चहा कॉफीही क्वचितच घेतो! :) इथे अम्रिकेत तर मुलांना अगदी लहान वयातच अल्कोहोल, सिग्रेट, ड्र्ग्जबद्दल व्यवस्थित माहिती देतात. त्यातले धोके समजावून देतात. बहुतांश मुले यापासून दूर राहू शकतात. आपण त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवायलाच लागतं परंतु त्यातलं थ्रिल करुन बघण्याआधी त्यातले धोके माहीत असल्यामुळे मुलं सहसा त्यावाटेने जायची शक्यता कमी असते. माझा मुलगा लहान असताना आम्ही ज्या अपार्टमेंट मध्ये रहात होतो तिथे एका अमेरिकन स्नेह्याची पत्नी स्मोकिंग करत होती. वयाने मोठे होते ते. ती बाई पन्नाशीची तरी असेल. हा लगेच तिच्याजवळ पळत पळत गेला आणि म्हणाला "यू आर गोइंग टु डाय इफ यू स्मोक!" :) -मुक्तरंग

In reply to by चतुरंग

मित्रांसोबर बिअर प्यायलोय परंतु त्यापेक्षा पुढे कधी गेलो नाही आतातर मी चहा कॉफीही क्वचितच घेतो! :)
हे आपले उगा रेवतीकाकुंना खुश करायला....

अभ्या.. 01/11/2015 - 18:23
अप्रतिम लेखन. वाक्यावाक्याशी सहमत. लिहित राहा. (फक्त जरा जास्त गहन विचार करणे सोडा. एवढे पण संवेदनशीलतेचे व्यसन लावून घेऊ नका. दुनिया बडी कु_ चीज है)

आनन्दा 01/11/2015 - 20:18
माझ्या बहुतांश मित्रांना दारू - सिगारेटचे व्यसन १०वी ते १२वी च्या दरम्यानच लागले आहे. मी योगायोगाने त्या काळात स्वत:लाच शोधत होतो, त्यामुळे त्यापासून दूर राहिलो.. आता मला ते माझे भाग्यच वाटते..

कंजूस 02/11/2015 - 13:02
दारू पिणं :मर्दाचं लक्षण. गालिब: अरे तुने तो पी ही नहीं तु क्या जाने. ह्या: हे तुझ्याच्यानं झेपणार नाही. हे ऐकून काही चवताळून तिला कडेवर घेतात नंतर तिचं बोट धरून चालतात.ब्रिटिशांनी याचा चांगला वापर केला.

या वयात माझ्या सोबत असणारे ९९% मित्र दारू, सिगारेट वगैरे पित होते. यानंतरच्या काळातही (UG, PG) बरेच मित्र दारू प्यायचे, कित्येकदा रूममध्येच पार्ट्या चालत. पण सुदैवाने अजूनतरी दारू, सिगारेट , तंबाखू पासून दूर आहे.

हेमन्त वाघे 03/11/2015 - 11:56
आपली कोवळ्या वयाची व्याख्या की ? आठवी ते दहावी ? दहावी ते बारावी ? पुढची वर्षे? तसेच सर्व व्यसने करणारे बरबाद झाले का? आपल्याकडे याबद्दल काही data आहे का? तसेच मग व्यावसाईक क्षेत्रात जे उच्चपदस्थ धुम्रपान आणि मद्यपान करताना दिसतात ते सर्व बरबाद असतात ? तसेच आपल्याकडे सर्वोत्कृस्त महाविद्यालयांचा data किवा अनुभव आहे काय ? ( IIT ,IIM , BITS , JBIMS,NMIMS , VJTI , SP Jain , COEP , St Xaviers , JJ Arts , GLC etc?) तेथे सर्व च्या सर्व गुणी बाले असतात काय ?

In reply to by हेमन्त वाघे

जातवेद 03/11/2015 - 14:19
मुद्दा 'व्यसन करणारे बरबाद होतात' असा नसून, दुष्परिणामांची माहिती नसताना संगतीतून कमी वयात व्यसन करण्याचा आहे. मी ईथे माझा अनुभव मांडला असून, आकडेवारीच्या माध्यमातून काहिही सिद्ध करण्याचा प्रयत्न नाहिये.

In reply to by हेमन्त वाघे

असंका 03/11/2015 - 16:57
व्यसनाच्या व्याख्येतच स्वतःचं नुकसान होइल इतपत एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे अशी कल्पना आहे. त्यामुळे वास्तवात व्यसन ओळखण्याची खुण उलटी असावी. जो बरबाद झाला, त्याच्याबद्दल लोक पटकन म्हणतात की हा अमुक अमुक पार या व्यसनाच्या आहारी गेलाय. तोपर्यंत कदाचित ती एक वाईट सवय म्हणवली जात असते. त्यामुळे व्यसन करणारे बरबाद झालेलेच आढळतात. ज्यांचं वाईट सवयींनी नुकसान झालेलं नाही, त्यांच्याबद्दल 'त्यांना व्यसन लागले आहे' असं म्हणणं जरा अवघड आहे.

या वयात आपण श्रीमंत व हुषार मुलांना रोल मॉडेल समजत असतो आणि त्यांचं अनुकरण करायला बघत असतो. असहमत. आपण एक सरसकट आणि चुकीचे मत बनविले आहे. हुषार ठिक आहे पण श्रीमंत मुलांना आपले रोल मॉडेल समजणे हे चुकीचे आहे. त्यांच्या श्रीमंत असण्यात त्यांचे कर्तृत्व काय? श्रीमंत आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतला जे त्यांच्याही हातात नव्हतं. अनुकरण करायला ज्यांना आपले आदर्श मानायचे त्यांच्यात स्वतःचे गुण असावेत. आई-वडील श्रीमंत हा त्यांचा गुण होऊ शकत नाही. जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्ससर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ. वरील विधानांमध्ये 'ज्ञाना'चे जे नमुने दिले आहेत ते अनुकरण करण्याजोगे नाहीत. तो अभ्यासात किती हुशार होता, खेळात किती हुशार होता, सभाधीटपणा, वक्तृत्व, अभ्यासपूर्ण ठाम मते असणे इ.इ.इ. गोष्टी त्या वयात महत्त्वाच्या असतात. एवढा भारी पोरगा दारूची तारिफ करतोय म्हणल्यावर दारू पिणे कदाचित चांगलेच असेल असे वाटणे साहजिक आहे. आपण स्वतः आयुष्याबद्दल, चांगल्या वाईटाचा विचार करीत होता की नाही अशी शंका येते. 'तो करतोय म्हणजे चांगले' असा विचार मनांत येणे म्हणजे आपली विचारशक्ती गहाण टाकल्यासारखे आहे. प्रत्येक चांगल्या वाईटाचा विचार प्रत्येकाने करून चांगल्याचेच अनुकरण करायचे असते. आणि घरच्या संस्कारातून, शालेय संस्कारातून ह्या बद्दलची जागृती त्या वयातही आलेली असते. जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्स सर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ. 'ज्ञान' कशाला म्हणावे ह्या बद्दलच आपल्या मनांत संभ्रमीत अवस्था आहे. आणि स्वतःला कमी समजणं हा दुर्गूणही आहे. जर आपण मागे पडत असू तर योग्य ज्ञान संपादून स्वतःची किंमत स्वतःच वाढविली पाहिजे. अकारण स्वतःला कःपदार्थ समजल्याने मनांत कायमस्वरूपी एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो जो तुमच्या प्रगतीसाठी घातक आहे. घरचे संस्कार तर दारू ही नेहमी वाईट कशी असते असेच होते. नुसते संस्कार चांगले असून भागत नाही. ते आई-वडीलांचे कर्तव्य होते. ते त्यांनी केले. पण ते संस्कार प्रत्यक्षात आचरणे हे आपले कर्तव्य आहे. तिथेच जर आपल्या मित्राची वाईट गोष्टही आपल्याला 'तो हुशार आहे म्हणून' समर्थनिय आणि अनुकरणिय वाटत असेल तर घरचे संस्कार वायाच गेले म्हणावे लागेल. तुम्ही त्या मार्गाने गेला नाहीत ते कदाचित तुमच्या जवळ आवश्यक ते पुरेसे धाडस नव्हते म्हणून पण तुमचे विचार दोलायमान झाले हा मनाचा कमकुवतपणा दर्शवितो. अमुक प्रकारची पुस्तके किंवा सीडी त्याने कशी मिळवली, ती कशी कुठे वाचली, पाहिली हे त्याने आधिही सांगितले होते. पण एक म्हणजे ह्या गोष्टी वाईट आहेत हेच माहित नव्हते कारण ह्यावर मोठ्यांकडून कधिच काही ऐकले नव्हते म्हणूनच म्हणतो तुम्ही स्वतः विचार करीतच नव्हता. घरचे काय म्हणतात त्यावरच अमल करण्याकडे तुमचा कल होता. तसे का करायचे आणि का करायचे नाही ह्यावर तुमची स्वतःची परिपक्व मते तयार झालीच नाहीत. त्यामुळे 'घरच्या मोठ्यांकडून कांही सांगितले नाही' म्हंटल्यावर तुमची मनःस्थिती दुविधेत सापडली. बाकी त्यावयात 'हे' चांगले की वाईट ह्या बद्दल मनांत साशंकता होती हे आश्चर्यच आहे. आमच्या वेळी मनोरंजन आणि जालिय ज्ञानाचा विस्फोट न होताही ह्या पासून दूर राहायचे ज्ञान सर्वानाच असायचे. सर्वप्रकारच्या सुसंस्कारांवर आपल्या व्यक्तीमत्त्वाची इमारत उभी असेल तर बाहेरच्या दु:ष्प्रवृती ती ढासळवू शकत नाही. एकाच घरातील सर्व मुलांवर आई-वडील सारखेच संस्कार करीत असतात पण तरीही मुले वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाची बनतात कारण नुसते संस्कार करणे नाही तर ते आत्मसात करणं, स्विकारणं, आचरणात आणणं ही जबाबदारी त्या त्या मुलाची असते. त्यात ते प्रत्येक मुल वेगवेगळ्या पद्धतीने स्विकारते किंवा नाकारते आणि म्हणून त्यांची व्यक्तिमत्त्वे विभिन्न स्वरूपाची होत जातात.

In reply to by प्रभाकर पेठकर

जातवेद 03/11/2015 - 15:35
किती चिरफाड करायची ती काका? आमच्या आई-वडिलांनी आमच्यावर चांगलेच संस्कार केले आहेत आणि आम्ही आजतागायत ते व्यवस्थित पाळले आहेत. आपली एकमेकांशी ओळख ती काय? एका लेखावरून तुम्ही एवढी टोकाची मते बनवाल अशी अपेक्षा नव्हती; अगदी कःपदार्थ करून टाकलात आम्हाला :)

In reply to by जातवेद

गैरसमज नसावा. लेखात जी उदाहरणं दिली आहेत ती तुम्ही तुमची स्वतःची दिली आहेत त्यामुळे अर्थातच प्रतिसादही त्या उदाहरणाला धरूनच करणार नं? तुमचा मुद्दा पटविताना तुम्ही तुमच्या मनाची घालमेल व्यक्त केली आहे त्यावरूनच मी अनुमान बांधणार नं? आपली ओळख अज्जीबात नाही. त्यामुळे आपले एकमेकांचे लिखाण हीच आपली ओळख, बरोबर की नाही? तुमच्या आईवडीलांनी तुमच्यावर चुकीचे संस्कार केले आहेत असे मी कुठेही म्हंटलेले नाही. पण त्या संस्कारांना अनुसरून तुम्ही तुमची मते परिपक्व बनविलेली नाहीत, त्यामुळे 'आईवडीलांचे संस्कार वाया गेले' असे म्हंटले आहे. तेही आपल्या मनाची दोलायमान परिस्थिती पाहून (जी मला तुमच्या लिखाणातून जाणवली). माझा प्रतिसाद पटला नसेल तर सोडून द्या. संपादकांना सांगून उडविला तरी माझी हरकत नाही. पण, माझ्यावर वैयक्तिक हल्ला झाला तरी, मी संपादकांच्या लक्षात आणून देतो. स्वतः समोरच्यावर वैयक्तिक हल्ले करीत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

जातवेद 03/11/2015 - 16:20
गैरसमज नाही. संपादक मंडळ, असू दे प्रतिसाद. प्रत्येकाचे त्या वयातील भावविश्व वेगळे असते. तुम्ही मांडलेली मते एका पालकाच्या पाल्याकडून अपेक्षा अशी जाणवली. परंतु त्या वयात एवढे सगळे समजायची परिपक्वता आली नसते आणि त्यातच असे प्रकार घडतात म्हणून हा प्रपंच. आणि तुला म्हणा, तुम्हाला काय?

In reply to by जातवेद

तुम्ही मांडलेली मते एका पालकाच्या पाल्याकडून अपेक्षा अशी जाणवली. हे मात्र अमान्य. मी माझ्या ८वी, ९वी आणि १०वी च्या वयाचा, त्या परिस्थितीचा विचार करून त्या काळची परिस्थिती आठवून माझी आणि माझ्या मित्रांची त्या काळातील भूमिका आठवून प्रतिसाद दिला आहे. ब्राह्मण मित्रांबरोबरच कोळी, आगरी, कुणबी असे अनेक जातीतील आणि बंगल्यात राहणार्‍यांपासून ते झोपडपट्टीत राहणारे असे कित्येक माझे मित्र होते. त्यांच्या घरी माझे जाणे येणे आणि जेवणे खाणेही व्हायचे. त्यांचे दारूडे वडीलही असायचे. दहिसर जिथे माझे १०० टक्के बालपण गेले ते त्या काळात खेडेच होते. कच्चे रस्ते, लाकडी खांबावर लटकविलेले म्युनिसिपाल्टीचे दिवे, उन्हाळ्यात सरकारी टँकरमधून पाणी पुरवठा आणि पत्र्याची शाळा अशी परिस्थिती होती. तिथे दिवेलागणीला रस्त्याने झिंगत जाणारे दारूडे हे फार सामान्य दृष्य होतं. झोपडपट्टीतील शिवीगाळ, अगदी चाकूसुर्‍यांनी मारामार्‍या अशा अनेक गोष्टी चालायच्या. रेल्वेस्टेशनवर चरस, गांजाचा चोरटा व्यापार करणारे हमाल होते. हे वातावरण बालपणासाठी कांही फार आदर्श म्हणण्यासारखे नाही हे तर तुम्हालाही पटेल. तुमच्यावर तुमच्या आईवडीलांनी केले तसेच माझ्यावर माझ्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले. चांगल्या वाईटाची जाण आम्हा सर्व मित्रांना (१२-१५ जणं) होतीच. चांगल्या वाईटाची नेहमीच चर्चा व्हायची आणि कोणी चुकीची मते व्यक्त केली, अगदी गंमत म्हणूनही, तरी त्याला कट्टर विरोध केला जायचा. घर, शाळा, समाज, मुंबई मराठी ग्रंथ संगरहालय आणि दहिसर मोफत वाचनालय ह्यांनी जे संस्कार केले त्याने सर्वातून व्यवस्थित निभाऊन नेलं. ह्या वातावरणात आणि ह्या शाळकरी वयात जे माझे आणि माझ्या मित्रांचे विचार होते तेच मनांत चमकून मी 'तो' प्रतिसाद दिला आहे. तुम्ही गैरसमज करून घेतला नाहीत ह्या बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'आपण एकमेकांना ओळखतही नाही' अशा परिस्थितीत, फक्त वयाच्या अधिकारात, एकदम एकेरीवर येणे मला रुचत नाही. कधी काळी भेट होऊन (एखाद्या कट्ट्यावर) ओळख वाढेल आणि एकेरी संबोधन शक्य होईल अशी आशा बाळगतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

जातवेद 04/11/2015 - 23:45
चांगल्या वाईटाची नेहमीच चर्चा व्हायची आणि कोणी चुकीची मते व्यक्त केली, अगदी गंमत म्हणूनही, तरी त्याला कट्टर विरोध केला जायचा.
आम्ही यामुळेच तरून गेलोय जोडीला वंदनीय गुरूजनांची शिकवण होतीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

आनन्दा 05/11/2015 - 10:19
काका सार्‍या चांगल्या गोष्टींबरोबरच मुली, पैसा, शिक्षण, दारू या गोष्टीदेखील त्याच वयात हळूहळू मुलांच्या विश्वात प्रवेश करायला लागलेल्या असतात हे पण तितकेच खरे आहे. तुमच्या मित्रांमध्ये कदाचित कोणीहपित्या वयात दारू पिणारा नसेल. पण एखाद्या श्रीमंत बापाच्या पोराने दारू प्याली, आणि ती कशी भारी आहे हे कट्ट्यावर साअंगितले तर चर्चा तर होणारच ना.

In reply to by आनन्दा

इथे चर्चा १४ ते १६ वर्षाच्या मुलांची चालू आहे. ह्यावयात मुली, पैसा, दारू हे विषय डोक्यातसुद्धा असू नयेत. त्यावर अमलबजावणी तर दूरची बात. नशिबाने आम्हाला मित्रही चांगलेच मिळाले. आता काळ बदलला आहे. समाज ऐहिकतेकडे जास्त झुकताना दिसतो आहे. आई-वडील दोघेही कमावते असल्यामुळे, दिवसभर मुलापासून दूर असल्याच्या अपराधी भावनेतून मुलावर (त्याच प्रेम मिळविण्यासाठी) अनाठायी खर्च वाढतो आहे. अशा वेळी मुलांनाही लवकर 'मोठे' व्हायची घाई झाली तर तो दोष कोणाचा? असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सूड 03/11/2015 - 17:42
हुषार ठिक आहे पण श्रीमंत मुलांना आपले रोल मॉडेल समजणे हे चुकीचे आहे. त्यांच्या श्रीमंत असण्यात त्यांचे कर्तृत्व काय? श्रीमंत आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतला जे त्यांच्याही हातात नव्हतं.
मान्य आहे काका!! पण ज्या वयाबद्दल विचार हे मांडलेत त्या वयातल्या सगळ्याच मुलांना इतकी सारासार विवेकबुद्धी नसते, असं मला वाटतं.

In reply to by सूड

अगदी ह्या शब्दात नसेल तरी आशय हाच असतो. कदाचित आम्ही मागच्या पिढीत मोडत असल्याने आणि घरी टिव्ही, काँप्युटर, व्हिडिओ गेम्स आणि आई-वडील दोघेही नोकरीवर जाणारे नसल्यामुळे संस्कार, संवाद, मैदानी खेळ आणि चर्चा-वादविवाद ह्यांचे अस्तित्व आणि महत्व जास्त होते. त्यामुळे कदाचित आम्हाला अकाली प्रौढत्व आले असेल. ८वी ९वी १०वी म्हणजे १४ ते १६ वर्षे वय. ह्या वयात पुलंचा 'खरा दागिना' हा धडा आम्हाला होता. त्यात 'लुळ्यापांगळ्या श्रीमंती पेक्षा हट्टीकट्टी गरीबी बरी' असा, आरोग्याला महत्व देणारा विचार मांडला होता. Merchant of Venice सारख्या धड्यातून श्रीमंत आणि कवडीचुंबक सावकाराचे नकारात्मक व्यक्तिचित्र चितारलेले होते. सदगुणांचे आणि सदवर्तनाचे धडे असायचे आणि 'आयुष्यात पैशांपेक्षा अंगीभूत गुण महत्त्वाचे आहेत' हेच विशद करणारे, अधोरेखित करणारे, संस्कारक्षम धडे ह्याच आणि ह्या आधीच्या वयात असायचे. हल्लीचा अभ्यासक्रम माहित नाही.

बिहाग 03/11/2015 - 19:54
ह्याचा मुद्यावर पुढच्या पिढीला या व्यसनांची गरज वाटणार नाही असे वातावरण पालकांना ( त्यांचा परीने )कसे निर्माण करता येईल याची चर्चा झाले तर बरे होईल.

हेमन्त वाघे 03/11/2015 - 21:12
प्रभाकर पेठकर काका आपले विचार अगदी साने गुरुजी सारखे वाटले - आपण की करता? असो मी पण दहिसर ला बर्याचदा यायचो .. आताही येतो .माझे खास पिणारे मित्र दहिसर चे आहेत . अजूनही दोन महिन्यात एकदा दीपा वर मी असतो. तुम्ही कोठल्या शाळेत होता .. केंव्हा ??? तुम्ही "मामा" वर पडीक असायचा का? तसेच तुम्ही बोमन ला ( रुस्तमजी वाला) ओळखता का ? या जगात एवडे आदर्शवादी संस्कार ठेवतात हे बघोन आनंद झाला ...

In reply to by हेमन्त वाघे

आपले विचार अगदी साने गुरुजी सारखे वाटले हा: हा: हा:, अगदीच मार्मिक शेरा आहे. 'दिपा' (स्टेशनसमोरचं) खुप उशिरा सुरु झालं त्या पूर्वी त्या एरीयात शंकर नांवाच्या माणसाचा देशी दारूचा अड्डा होता. सांकेतीक भाषेत बोलताना सगळे 'शंकर मंदिरात' जाऊन येतो असे म्हणायचे. त्या काळी गुळेकर नांवाचा दहिसरातील कुप्रसिद्ध गुंड यायचा. तिथेच एकदा त्याच्या एका तथाकथित शत्रूने त्याच्या वर चाकू हल्ला केला होता तेंव्हा अगदी फिल्मी स्टाईल दारूची बाटली फोडून त्याने प्रतिहल्ला केला आणि पळून गेला. नंतर तो अड्डा बंद करण्यात आला (पोलीस कारवाई?). सुरुवातीला दिपा बार चांगला होता. तंदूरी पापलेट अप्रतिम मिळायचे. पण नंतर एसी मधील सिगरेट धुराचा त्रास आणि उघड्यावर मच्छरांचा त्रास अशा मुळे मी तिथे जाणे बंद केले. माझे प्राथमिक शिक्षण म्युनिसिपालटीच्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण विद्यामंदीर दहिसर (पूर्व) ह्या शाळेत झाले. (१९७० एसेस्सी). 'मामा' म्हणजे दहिसर पश्चिमला स्टेशन समोरचे हॉटेल का? माझ्याकाळी तेच एकमेव मांसाहारी उपहारगृह होते. कारवारी पद्धतीचे माशाचे कालवण हे जेवणात आणि मिसळपाव हे नाश्त्याला उत्तम मिळायचे. मामा स्वभावाला गरीब माणूस. दगडी पाटीवर दिवसाचा जमा खर्च लिहायचा. त्याचा त्या काळातील (१९७०) दिवसाचा गल्ला ३००-३५० रुपये म्हणजे भरगच्च होता. मी पडीक नसायचो. तेव्हढे पैसेच नसायचे रोज उपहारगृहात जायला. बोमन म्हणजे इराणी वाडीचा मालक का? त्याला कुत्र्यांचा फार शौक होता. इराणी वाडीत १०० मिटर आत गेल्यावर त्याचा बंगला होता. त्याच्या घरी एकदोन वेळा गेलो आहे. चहापाणीही झाले आहे. त्याचा एकेक कुत्रा हा गाईच्या वासरा एव्हढा होता. अल्सेशियन ३-४ होते बाकी इतरही होते. मालक दिलदार होता. पण त्याचा गोल्ड स्मगलींग मध्ये हात होता असे म्हणायचे. त्याच्याकडे काळ्या रंगाची एक शानदार ब्युक होती. शिवाय जीप वेगळी. त्याच्या वाडीत हिन्दी अभिनेत्री रेखा आणि नविन निश्चलच्या 'सावनभादो'च्या एका गाण्याचे शुटींग झाले होते. आम्ही शाळकरी गणवेषातच शुटींग पाहायला गेलो होतो. या जगात एवडे आदर्शवादी संस्कार ठेवतात हे बघोन आनंद झाला ... सगळ्यांचे आईवडील आदर्शवादी संस्कार आपल्या मुलांवर करतात. पण लेखात म्हंटल्याप्रमाणे आम्हीही गैरवर्तन केले, सिगारेटी फुंकल्या आणि इतर मजाही केली. पण कमावत्या पैशात स्वखर्चात. शाळकरी वयात कोणाकडे पाहून अशा गोष्टींना आदर्श मानून नाही. जे केले ते स्वतःच्या विचारांनी केले. घरचे संस्कार होते म्हणूनच सर्व करूनही त्यात वाहात नाही गेलो. स्वत:चे आयुष्य घडविण्याला प्राधान्य दिले बाकी सर्व गौण आणि माफक होते. म्हणूनच म्हंटले आहे संस्कारांना तुमच्या परिपक्व विचारांचीही जोड असावी नाहीतर चुकीच्या मार्गावर वाहात जाण्याला भरपूर वाव असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

टवाळ कार्टा 03/11/2015 - 22:14
पण लेखात म्हंटल्याप्रमाणे आम्हीही गैरवर्तन केले, सिगारेटी फुंकल्या आणि इतर मजाही केली. पण कमावत्या पैशात स्वखर्चात
याच्यापुढे "पण त्यात अडकून नाही पडलो" असे लिहायचे राहिले कै? :)

सुबोध खरे 04/11/2015 - 18:49
तंबाखू हे मृत्यूचे जगातील दुसरया क्रमांकाचे कारण आहे. आणि २०२० पर्यंत दरवर्षी एक कोटी लोक दरवर्षी तंबाखूमुळे म्र्युत्यू पावतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. भारतात सध्या ८-९ लाख लोक दरवर्षी तंबाखूमुळे मृत्यू पावतात. भारतात १५ वर्षाच्या खालील ४० लाख लोक तंबाखू चे नियमित सेवन करतात. तंबाखू हे सर्वात महत्त्वाचे प्रतिबंध करता येण्याजोगे कारण आहे. Tobacco is the second major cause of death in the world today. Nearly 5 million people die due to tobacco use every year and this figure will increase to 10 million tobacco attributable deaths per year by 2020(1). Of these, 7 million deaths will occur in the developing countries, mainly China and India(2,3). The number of people in the age group of 18 years and younger in the world today is 2.4 billion, which is the largest generation in history. Since most of young people in developing countries are currently non-tobacco users, tobacco industry especially targets them. Everyday about 80,000 to 100,000 young people initiate smoking, most of them in the developing countries(4). Of 1000 teenagers who smoke today, 500 will eventually die of tobacco related diseases-250 in their middle age and 250 in their old age(5). Tobacco is the single largest preventable cause of death and disability worldwide. India is the world’s second largest producer of tobacco. Every year about 800,000-900,000 Indians die due to tobacco use(6). It was estimated in 1999-2001 that 5,500 adolescents start using tobacco every day in India, joining the 4 million young people, under the age of 15, who already use tobacco regularly(7,8). Like other developing countries, the most susceptible time for initiating tobacco use in India is during adolescence and early adulthood, ages 15-24 years(9). Most tobacco users start using tobacco before the age of 18 years, while some start as young as 10 years(8) http://www.indianpediatrics.net/aug2005/aug-757-761.htm हे फक्त तंबाखू बद्दल आहे बाकी व्यसनांची कथा नंतर. आपणच वाचा आणी विचार करा

In reply to by सुबोध खरे

डॉ साहेबांचा हा प्रतिसाद वाचुन थिएटरमध्ये पाहत असलेल्या चित्रपटाचा मध्यंतर झाला असल्याचा फिल आला. आजकाल एक जाहीरात लागते ना इस शहर मे इतना धुआ धुआ क्युं है.. त्या जाहीरातीची आठवण झाली. (ह. घ्या.) ए शेंगदाणे...ए शेंगदाणे....!

सोंड्या 04/11/2015 - 22:14
स्वानुभव जास्त रंगवून सांगता येणार नाही पण थोडक्यात सांगतो. 12वी ला असतांना चैतन्यकांडीच व्यसन लागलं. 12वी नापास झाल्यावर एक वर्ष तर एका दिवसाला 20 ईतपत ते वाढत गेलं. पण ग्रॅज्युएशन च्या पहिल्या वर्षभर ते निग्रहाने कमी करत घेतलं. 2र्या वर्षी NCC लावल्यामुळे ते प्रमाण एका महिन्याला 4/5 एवढं कमी केलं(धावण्याचा स्टॅमिना वाढवायचा होता). काॅलेज ग्रुप मधील एकाही जिगरी बडी ला ही माहित नसेल की मी शिग्रेट पितो व मला कोणाचीही संगत नव्हती. आणी आत नोकरी व इतर रामरगाड्यात गुंतल्यापासुन हे व्यसन 97.5% कमी बंद झालय. आता विश्वास आहे की हे व्यसन कमी होइल पण वाढणार नाही. हे सर्व होत असतांना अनेक दारू पिणारे मित्र भेटले व भेटतात पण दारू पिण्याच मन होत नाही कारण माझ्या एखाद्या गोष्टीत वाहून जाण्याच्या क्षमतेवर मला विश्वास आहे म्हणून एकच प्याला पासून दूर रहातो.

जवळ जवळ प्रत्येकाला कुठलेही व्यसन हे मित्रांमुळेच (किंवा इतर कोणामुळेच) कसे काय लागते? मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला असे कोणीच कसे म्हणत नाही? मी दारु पितो पण मला ही सवय कोणामुळेही लागलेली नाही. दहा पैकी नऊ वेळा मी निवांत एकटा बसूनच ढोसतो. मूळात घरचे संस्कार वैग्रे असले काय नसते. धाडस नसले की लोकं संस्काराचा आडोसा घेतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जातवेद 04/11/2015 - 23:37
परा, आपण ८ वी - १० वी च्या वयात 'मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला' असे धाडस करू शकतो का?
मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला असे कोणीच कसे म्हणत नाही?
नाही असे नाही. अशी उदाहरणे पण पाहण्यात आहेत पण मित्रं अगदी हात धरून प्यायला बसवणारी नसली तरी उद्युक्त करण्याला जबाबदार होते अशा केसेसमधे. आणि दारू पिण्यात कसले आलेय धाडस? दुष्परिणामांची माहिती होती हेच अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे एकमेव कारण आहे आणि तोच संस्कार. 'आपल्या आई वडिलांची मान आपल्या कृत्यांमुळे शरमेने खाली जाऊ नये' अशा वागण्याला 'धाडस नाही' असे लेबल लावता येणार नाही. हेच वाक्य मी, 'संस्कार नसले की लोक फाजील धाडसाचा आधार घेतात' असे म्हणले तर चालेल का?

In reply to by जातवेद

परा, आपण ८ वी - १० वी च्या वयात 'मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला' असे धाडस करू शकतो का?
का नाही? मी केलंय. माझ्या माहितीतल्या असंख्य लोकांनी केलंय. माझा एक मित्र तर सातवीतच इतक्या सिगरेटी ओढायचा की त्या वयाच्या मानाने चेन स्मोकरच म्हणायला पाहिजे. आज अत्यंत यशस्वी आणि जबाबदार माणूस म्हणून परदेशात स्थायिक आहे. अजून एक मित्र साधारण त्याच वयात बायकांच्या नादाला लागला. पुढे त्याने स्वतःला त्यापासून निग्रहाने दूर केले. तो ही आत अत्यंत प्रथितयश आणि जबाबदार माणूस आहे. या दोघांनाही मित्रांमुळे ही व्यसनं लागली असे नव्हते.

In reply to by जातवेद

पहिले म्हणजे, तो विकतच आणत होता हे कशावरून? आणि दुसरे असे की, ७वी मधल्या मुलांकरवी बिड्या सिग्रेटी आणवणार्‍यांनाही फोडला पाहिजे मग. :)

In reply to by जातवेद

परा, आपण ८ वी - १० वी च्या वयात 'मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला' असे धाडस करू शकतो का?
धाडसाला वयाचे बंधन नसते. परवाच बातमी वाचली की, आजकाल चौथी पाचवीतली मुले शाळेत मुला-मुलींच्या जोड्या लावतात, अश्लील शेरेबाजी करतात त्यामुळे वैतागलेल्या प्रशासनाने पालकांची मिटींग बोलावली होती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सध्या ५७-५८ वयाच्या असलेल्या एका जोडप्याने ५वीतच एकमेकांशी लग्न करायचे ठरवलेले होते. माझ्या बॅचमध्येही ५वी ६ वीतच लग्न ठरवून टाकलेल्या एक दोन जोड्या होत्या.

In reply to by शब्दबम्बाळ

त्यांची कोणाकडून काही अपेक्षा नसते. इनफॅक्ट शौर्यपदकासाठी अट्टल बेवडे तुम्हाला योग्य वाटतात हे पाहून, तुम्हालाच कौमार्य पुरस्कार द्यायला हवा.

In reply to by शब्दबम्बाळ

आले बापले! अच्च का?
जसे बोलता तसेच लिहायला पाहिजे असे काय नाय हो. बाकी, तुम्ही बोबडे आहात म्हणून असे लिहिताय, का अपूर्ण बौद्धिक वाढ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

शब्दबम्बाळ 07/11/2015 - 21:13
खर तर प्रतिसाद देणार नव्हतो पण इतर धाग्यांवर आपण लोकांना आंतरजालावर कसे वागावे हे छान सात्विक सल्ले दिलेले पहिले त्यामुळे लिहितोय! दोन्ही प्रतिसादात मी वैयक्तिक टीका केलेली नाही आणि तुम्ही दोन्ही प्रतिसादात वैयक्तिक आणि अपमान करणारा मजकूर लिहिला आहे. आता त्यामुळे मला काही एक फरक पडत नाही हि गोष्ट वेगळी पण निदान बाकीच्यांना सल्ले देण्याआधी स्वतःचे वर्तन पहा! दुसर्यांना फुकटचे सल्ले देणे खूप सोप्प असत ना असही... मला हि छान पैकी वैयक्तिक टीका करता येईल पण ती मला करायची नाही. केवळ "धाडस" नाही म्हणून नाही हा! हेच मत दारूच्या बाबतीत काही लोकांच असते. पण असो. काही लोक उगीच, परा चा कावळा करतात!

In reply to by शब्दबम्बाळ

दोन्ही प्रतिसादात मी वैयक्तिक टीका केलेली नाही आणि तुम्ही दोन्ही प्रतिसादात वैयक्तिक आणि अपमान करणारा मजकूर लिहिला आहे.
अरे बाप रे! मग आता? सदस्यत्व परत करताय का काय? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

हान अर्धवटच प्रतिक्रिया दिली गेली. तर मी काय म्हणत होतो, उर्वरीत कुस्ती खवत खेळू (म्हणजे तुमची इछा असेल तर). धाग्याचे काश्मीर नको.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शब्दबम्बाळ 07/11/2015 - 22:13
वरच्या दोन प्रतिक्रिया लिहिताना धाग्याच काश्मीर होतंय हे डोक्यात शिरलं नाही वाटत! सिलेक्टिव रीडिंग करून तेवढीच प्रतिक्रिया दिलीत, (गैर)सोयीचे मुद्दे टाळून, वेगळ्या अपेक्षा नाहीतच... मला आपल्याशी काही निरर्थक चर्चा करायची नाही हे वरचा प्रतिसाद शांतचित्ताने वाचला तर (कदाचित) समजू शकेल, खवमध्ये तर नकोच. आणि माझ्या सदस्यत्वाची उगीच चिंता नसावी त्याचा तुमच्याशी काही एक संबंध नाही! उगीचचा सल्ला "आंतरजालावर लिहिताना जास्त उत्तेजित होऊन प्रतिक्रिया लिहू नयेत, नाहीतर पूर्ण लिहून होण्या आधीच प्रकाशित होतात" पूर्व परीक्षण सोयीचा लाभ घ्या मग जमेल हळू हळू...

In reply to by शब्दबम्बाळ

वरच्या दोन प्रतिक्रिया लिहिताना धाग्याच काश्मीर होतंय हे डोक्यात शिरलं नाही वाटत!
अंमळ गल्लत होते आहे का? त्याला प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणतात.
सिलेक्टिव रीडिंग करून तेवढीच प्रतिक्रिया दिलीत, (गैर)सोयीचे मुद्दे टाळून, वेगळ्या अपेक्षा नाहीतच...
बघा, अपेक्षा नाही म्हणता आणि तक्रार पण करता. असे बंबाळायचे नाही ब्वॉ.
मला आपल्याशी काही निरर्थक चर्चा करायची नाही हे वरचा प्रतिसाद शांतचित्ताने वाचला तर (कदाचित) समजू शकेल, खवमध्ये तर नकोच.
अरे? असे कसे? अहो चर्चेने बरेच प्रश्न सुटतात. निरर्थकतेचा प्रश्न पण सुटतो का पाहूयात की.
आणि माझ्या सदस्यत्वाची उगीच चिंता नसावी त्याचा तुमच्याशी काही एक संबंध नाही!
मी कशाला चिंता करू? मी फक्त परत करताय का विचारले. ह्यात चिंता कुठे आली? उलट 'आनंद' म्हणता येईल.
उगीचचा सल्ला "आंतरजालावर लिहिताना जास्त उत्तेजित होऊन प्रतिक्रिया लिहू नयेत, नाहीतर पूर्ण लिहून होण्या आधीच प्रकाशित होतात"
छे छे! मिपावरती काय उत्तेजीत व्हायचे? मचाक, अंतर्वासना वैग्रेवरती ठिक आहे.
पूर्व परीक्षण सोयीचा लाभ घ्या मग जमेल हळू हळू...
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी बॅंकॉकमध्ये पण केले नाही. इथे कधी करायचो. असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

टवाळ कार्टा 08/11/2015 - 00:04
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी बॅंकॉकमध्ये पण केले नाही. इथे कधी करायचो.
बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कशाचे करतात? बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कोण करतात? बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कोणाकडून करून घ्यावे? बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कधी करून घ्यावे? बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कशासाठी करून घ्यावे?

In reply to by परिकथेतील राजकुमार

बॅटमॅन 09/11/2015 - 17:44
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी बॅंकॉकमध्ये पण केले नाही. इथे कधी करायचो.
रच्याकने, मिपाकरांच्या तरुण पिढीसोबत बँकॉक कट्ट्याला येणार का?

सुबोध खरे 05/11/2015 - 10:29
मी ए एफ एम सी मध्ये असताना एका साध्या गावच्या मित्राला सिगारेट ओढताना पाहिले आणि विचारले का रे बाबा, सिगारेट का ओढतोस? त्यावर तो म्हणाला लोक मला स्मार्ट समजत नाहीत. मी त्याला म्हणालो कि जर एक रुपयाच्या सिगारेतने माणूस स्मार्ट होत असेल तर पुणे स्टेशन वरचा भिकारी पण एक रुपयात स्मार्ट होउ शकेल. तो चमकला. पण त्याला त्यातील गम्य कळले आणि त्याने "असले" प्रयत्न सोडले. आज तो एक प्रथितयश कान नाक घसा याचा तज्ञ आणि प्राध्यापक आहे. माझ्या मुलाने मला हाच प्रश्न ९ वीत असताना विचारला होता आणि मी त्याला हेच उत्तर दिले होते. शिवाय हेही सांगितले कि स्मार्ट दिसण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता असणे हे तुमच्या न्युनगंडाचे लक्षण आहे. स्मार्टनेस हा आतूनच असायला पाहिजे. ते त्याला इतके पटले कि या गोष्टी त्याने त्याच्या ग्रुप वर टाकल्या आणि सर्व मुलांना हि ते पटले. सुदैवाने त्याच्या मित्रांपैकी जवळ जवळ कोणीच सिगारेट ओढत नाही( नसावा). हीच गोष्ट दारू पिण्याबद्दल आहे. मॉडर्न होण्यासाठी विचारसरणी बदलणे कठीण आहे. पण हातात दारूचा ग्लास/ सिगारेट पकडणे सोपे आहे.

In reply to by सुबोध खरे

स्मार्ट असे नाही पण सिगारेट पिणारा माणुस आत्मविश्वासी जरुर वाटतो. बर्याच हिंदी मराठी मसाला चित्रपटामध्ये हिरोच्या टाळ्याखाऊ एंट्रीला बहुतांश वेळेला त्याच्या हातात सिगारेट असते आणी नाकातोंडातुन रेल्वेचय इंजिनाप्रमाणे धूर सोडत ते ध्यान पडद्यावर अवतरते ह्याच्यामागे हेच कारण तर नसावे.!

In reply to by कानडाऊ योगेशु

सुबोध खरे 08/11/2015 - 21:58
हातात सिगारेट असलेला भिकारी पण आत्मविश्वासाने मुसमुसलेला दिसतो? नाही. मूळ जो नायक म्हणून असतो तो देखणं आणि तरुण असतो आणि तो "अभिनय " करत असतो. हेच नव तरुणाला समजत नाही आणि आपण हि सिगरेट हातात धरून स्मार्ट दिसू असे त्याला वाटत असते आणि तो व्यसनात अडकतो.

आमच्या घराजवळ राहाणारा माझा एक सिनियर स्कूलमेट आहे. त्याचे वडील चेन स्मोकर. बरेचदा दारूही पीत. अगदी घरीदेखिल. त्याच्या १८व्या वाढदिवशी वडीलांनी बाटली आणली. त्याला समोर बसवले. आणि सांगितले, 'तू अजून प्यायला आहेस की नाही माहित नाही. पण नसशील प्यायला, तर पहिली बाटली माझ्याकडून. आणि यापुढे दोन गोष्टी लक्षात ठेव. कधीही एकट्याने प्यायची नाही. आणि दुसरे म्हणजे, कोणी कंपनी नसेल तर मला सांग, मी बसेन तुझ्याबरोबर.' त्याला त्याच वेळेस सिगरेटही ऑफर केली, मात्र हे सांगून, 'शक्यतो ओढू नकोस. पण तुझं तू ठरव.' तो मित्र आजतागायत दोन्ही गोष्टींपासून दूर आहे. तो म्हणतो, 'त्या वयात या गोष्टी थ्रिल म्हणून केल्या जातात. आमच्या बापसाने हवाच काढून घेतली त्या थ्रिलमधली. मित्र जेव्हा हे सगळे थ्रिल म्हणून करत त्यावेळी मला त्यांची कीव यायची.' माझ्यापुढे तो बाप आदर्श म्हणून आहे.

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 05/11/2015 - 12:35
तो मित्र आजतागायत दोन्ही गोष्टींपासून दूर आहे. तो म्हणतो, 'त्या वयात या गोष्टी थ्रिल म्हणून केल्या जातात. आमच्या बापसाने हवाच काढून घेतली त्या थ्रिलमधली. मित्र जेव्हा हे सगळे थ्रिल म्हणून करत त्यावेळी मला त्यांची कीव यायची.'
बिकासर नेमके. दारू-आदी व्यसन करण्यात (आणि त्यात धन्यता मानणे) आणि वल्लीदांसारखी गड-लेणी आडवाटांमार्गे फिरण्यात (यापैकी) नक्की कशात थ्रील आहे हे माहीती पाहिजे. असं वयाच्या ११ व्या वर्षीच माहीती पडलेला (कमावता बालक ) नाखु

सुबोध खरे 05/11/2015 - 11:12
व्यसने करणारी माणसे यशस्वी होत नाहीत असा दावा नाहीच यात. व्यसनांमुळे त्या माणसाचे आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे नुकसान होते. हे किती होते आणि त्याचे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त जे लोक व्यसनान्चे उदात्तीकरण करतात त्यांनी आपल्यामुळे दुसर्या माणसाचे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. वर दिलेल्या दुव्यातील दोन वाक्ये परत उद्धृत करीत आहे. Of 1000 teenagers who smoke today, 500 will eventually die of tobacco related diseases-250 in their middle age and 250 in their old age(5). Tobacco is the single largest preventable cause of death and disability worldwide.

In reply to by सुबोध खरे

अर्थातच डॉक. व्यसने आणि यशस्वी होणे यांचा संबंध नाही, व्यसने आणि वाया जाणे यांचाही संबंध नाही. नुकसानीचा मुद्दा जनरली बरोबर आहे. अर्थातच त्यालाही वैयक्तिक पदर आहेतच. व्यसनांचे उदात्तीकरण नकोच,

याॅर्कर 05/11/2015 - 13:59
म्हणजे दुग्धशर्करा योग, व्वा काय तरतरीत होतं डोकं . . . . पण कधीतरीच हं,दररोज नव्हे (सूचना-धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे)

In reply to by याॅर्कर

जातवेद 05/11/2015 - 14:07
रकाच्याने, कोणि धुम्रपान बंद केले तर फुफ्फुसामधे जमा झालेला टार कमी व्ह्यायला किती वेळ लागू शकतो? कि तो नेहमी तसाच राहतो?

In reply to by जातवेद

बॅटमॅन 05/11/2015 - 20:01
=)) ते काही माहिती नाय बा. हा सापगारुड्याचा खेळ आम्ही कधी खेळलो नाही, सबब कुठली पुंगी अन कशी वाजवायची ते माहिती नाय.

चतुरंग 05/11/2015 - 20:34
सिग्रेट मी चोरली. पेटवून बघितली. घाबरत घाबरत एकच झुरका मारला आणि जे काय झालंय डोक्यात ते अजूनही आठवतं. अर्धा तास तरी ठसकत उसकत बसलो होतो. डोकं गरगरत होतं. ही असली गोष्ट बाबा का ओढतात ते समजलं नाही आणि आणखीन गोंधळलो. :( परंतु आपण हे कधी करायचे नाही हे ठरवले तेव्हाच. बाबांचे एक मित्र होते खलील म्हणून. उर्दू शेरोशायरीमधला उस्ताद माणूस. बोटांच्या चिमटीत सदैव धुनी पेटलेली. आमच्या घरी आले तेव्हा मला म्हणाले "बेटा, इस शौक पे मैंने जितना पैसा बरबाद किया है उसमें मैं एक अँबेसिडर कार खरीद सकता था! और मेरी तबिय्त का हाल तो पूछो मत! बेटा जिंदगीमें कभीभी स्मोकिंग मत करना!!" बस तेवढे शब्द माझ्या मनावर कोरले गेले आणि मी पुन्हा हातात कधीही सिग्रेट धरली नाही. मित्रांसोबर बिअर प्यायलोय परंतु त्यापेक्षा पुढे कधी गेलो नाही आतातर मी चहा कॉफीही क्वचितच घेतो! :) इथे अम्रिकेत तर मुलांना अगदी लहान वयातच अल्कोहोल, सिग्रेट, ड्र्ग्जबद्दल व्यवस्थित माहिती देतात. त्यातले धोके समजावून देतात. बहुतांश मुले यापासून दूर राहू शकतात. आपण त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवायलाच लागतं परंतु त्यातलं थ्रिल करुन बघण्याआधी त्यातले धोके माहीत असल्यामुळे मुलं सहसा त्यावाटेने जायची शक्यता कमी असते. माझा मुलगा लहान असताना आम्ही ज्या अपार्टमेंट मध्ये रहात होतो तिथे एका अमेरिकन स्नेह्याची पत्नी स्मोकिंग करत होती. वयाने मोठे होते ते. ती बाई पन्नाशीची तरी असेल. हा लगेच तिच्याजवळ पळत पळत गेला आणि म्हणाला "यू आर गोइंग टु डाय इफ यू स्मोक!" :) -मुक्तरंग

In reply to by चतुरंग

मित्रांसोबर बिअर प्यायलोय परंतु त्यापेक्षा पुढे कधी गेलो नाही आतातर मी चहा कॉफीही क्वचितच घेतो! :)
हे आपले उगा रेवतीकाकुंना खुश करायला....
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती? माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे.

माझी शाळा: मोठेपणीचा निबंध!

चांदणे संदीप ·

कामुन खपल्या काडु रैले? अजून ही शाळेतल्या "त्या आपल्या" बेंच वर जाऊन बसाव वाटत. शाळेतल्या प्रत्येक मास्तर, बाई, मामा सगळ्यांना परत परत भेटाव वाटतंय. परत सगळ्या मित्रांना भेटून प्लास्टिचा बॉल आणि लिहायच्या पॅडची बैट घेऊन क्रिकेट खेळाव वाटतंय. मस्त लेख... शेवटल्या बेंचावरचा बाबा...

In reply to by बाबा योगिराज

अजून ही शाळेतल्या "त्या आपल्या" बेंच वर जाऊन बसाव वाटत. शाळेतल्या प्रत्येक मास्तर, बाई, मामा सगळ्यांना परत परत भेटाव वाटतंय. परत सगळ्या मित्रांना भेटून प्लास्टिचा बॉल आणि लिहायच्या पॅडची बैट घेऊन क्रिकेट खेळाव वाटतंय.
येग्झ्याटली!

सौंदाळा 21/10/2015 - 15:48
शाळा सोडल्यानंतर अजुनही (मधली २-३ वर्षे वगळता) १५ - ऑगस्टला शाळेत जातो. आत वर्गांमधुन चक्कर मारतो. अर्थात नोकरी आणि शाळा एकाच शहरात असल्यामुळे हे शक्य आहे पण बाकीच्यांनासुद्धा अधुन-मधुन असे जमवता येवु शकते.

बोका-ए-आझम 21/10/2015 - 16:35
शिक्षण पूर्ण करावं लागलं. एका शाळेत सलग पहिली ते दहावी गेलो नाही त्यामुळे एकाच शाळेची अशी अात्मीयता नाही. लेख छान आहे. ज्यांना असे दिवस शाळेत अनुभवायला मिळाले त्यांचा हेवा वाटतो. बाकी मुविंशी सहमत. तसेही ते आणि मी एकाच शाळेत होतो - दहा वर्षांच्या अंतराने.

@ मुवि, चाणक्य, बोका-ए-आजम: मलाही शाळा कधीच आवडली नाही! हे कसं झाल? अस विचाराल तर त्याच्याही खूप गमतीजमती आहेत, त्याही पुन्हा कधीतरी सांगीनच! लेखाच शीर्षक जरी माझी शाळा वगैरे असलं तरी लेख लहाणपणाला, त्या शाळकरी वयाला आणि वर्गमित्रांना केंद्रस्थानी ठेऊनच लिहिला आहे! त्यामुळे जरा फोकस तिकडे वळवलात तर त्याची मजा घेता येईल! बाकी शाळेबद्दल कचकचून सहमत आहेच! @मांत्रिक : बरेच दिवसांनी गरीबाकडे येणं केलत! येत ऱ्हावा आधनमधन, बर वाटतं! सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार! Sandy

कायम शेवटच्या बाकावरचे असल्याने शिक्षकांच्या हिट लिस्ट मध्ये होते. tomboy... मस्तीखोर मुलगी म्हणून नावडती होते. हुशार मुलच सर्व गुण संपन्न असतात अश्या सार्वत्रिक समजामुळे जे काही थोडे गुण होते ते शाळेत कधीच समोर आले नाहीत. त्यामुळे शाळा हा काही फार आत्मीयतेचा विषय नाही. पण तुमचा निबंध आवडला.

जव्हेरगंज 22/10/2015 - 01:33
वाटत, धावत जाऊन शाळेला विचाराव सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?>>>>> क्लास !!! ( मोठेपणीचा निबंध म्हटल्यावर जरा येगळ्याच अपेक्षेने आलतो ;-) )

शिव कन्या 23/10/2015 - 19:29
तेव्हाचे गृहपाठाला कुरकुरणारे हात आता लिहिण्यासाठी आसुसतात वाटत, धावत जाऊन शाळेला विचाराव सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात? परत आठवणींच्या जगात. सुंदर.

नवीन वाचक आणि प्रतीसादकांचे धन्यवाद! ____/\____ शाळेतल्या जुन्या काही मित्रांना शाळा सोडल्यानंतर थेट मागच्याच आठवड्यात ठरवून भेटता आले. तेही कायअप्पा/कस्काय/वत्सलाबाई मुळे! तेव्हाच्या भावनांचा उचंबळून आलेला हा शब्दाविष्कार आहे! एक मित्र बोलला ते अत्यंत पटले, ते म्हणजे : "या हातातल्या मोबाईलमधल्या व्हाट्सअपचा आज पहिल्यांदा उपयोग झाल्यासारखा वाटतोय!" असो, हा लेख पुन्हा पुन्हा वाचताना मलाच ते बालपणीचे दिवस आठवून त्रास होणार हे नक्की! त्यावर उतारा म्हणून एक लहानपणीचे मार खाल्लेले, फजिती झालेले प्रसंग चित्रित करणे हाच उतारा वाटतोय! मिपा शक्ती दे! (म्हणजे मिसळपाव खाऊनच लिहायला बसतो, कसे?) Sandy

कामुन खपल्या काडु रैले? अजून ही शाळेतल्या "त्या आपल्या" बेंच वर जाऊन बसाव वाटत. शाळेतल्या प्रत्येक मास्तर, बाई, मामा सगळ्यांना परत परत भेटाव वाटतंय. परत सगळ्या मित्रांना भेटून प्लास्टिचा बॉल आणि लिहायच्या पॅडची बैट घेऊन क्रिकेट खेळाव वाटतंय. मस्त लेख... शेवटल्या बेंचावरचा बाबा...

In reply to by बाबा योगिराज

अजून ही शाळेतल्या "त्या आपल्या" बेंच वर जाऊन बसाव वाटत. शाळेतल्या प्रत्येक मास्तर, बाई, मामा सगळ्यांना परत परत भेटाव वाटतंय. परत सगळ्या मित्रांना भेटून प्लास्टिचा बॉल आणि लिहायच्या पॅडची बैट घेऊन क्रिकेट खेळाव वाटतंय.
येग्झ्याटली!

सौंदाळा 21/10/2015 - 15:48
शाळा सोडल्यानंतर अजुनही (मधली २-३ वर्षे वगळता) १५ - ऑगस्टला शाळेत जातो. आत वर्गांमधुन चक्कर मारतो. अर्थात नोकरी आणि शाळा एकाच शहरात असल्यामुळे हे शक्य आहे पण बाकीच्यांनासुद्धा अधुन-मधुन असे जमवता येवु शकते.

बोका-ए-आझम 21/10/2015 - 16:35
शिक्षण पूर्ण करावं लागलं. एका शाळेत सलग पहिली ते दहावी गेलो नाही त्यामुळे एकाच शाळेची अशी अात्मीयता नाही. लेख छान आहे. ज्यांना असे दिवस शाळेत अनुभवायला मिळाले त्यांचा हेवा वाटतो. बाकी मुविंशी सहमत. तसेही ते आणि मी एकाच शाळेत होतो - दहा वर्षांच्या अंतराने.

@ मुवि, चाणक्य, बोका-ए-आजम: मलाही शाळा कधीच आवडली नाही! हे कसं झाल? अस विचाराल तर त्याच्याही खूप गमतीजमती आहेत, त्याही पुन्हा कधीतरी सांगीनच! लेखाच शीर्षक जरी माझी शाळा वगैरे असलं तरी लेख लहाणपणाला, त्या शाळकरी वयाला आणि वर्गमित्रांना केंद्रस्थानी ठेऊनच लिहिला आहे! त्यामुळे जरा फोकस तिकडे वळवलात तर त्याची मजा घेता येईल! बाकी शाळेबद्दल कचकचून सहमत आहेच! @मांत्रिक : बरेच दिवसांनी गरीबाकडे येणं केलत! येत ऱ्हावा आधनमधन, बर वाटतं! सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार! Sandy

कायम शेवटच्या बाकावरचे असल्याने शिक्षकांच्या हिट लिस्ट मध्ये होते. tomboy... मस्तीखोर मुलगी म्हणून नावडती होते. हुशार मुलच सर्व गुण संपन्न असतात अश्या सार्वत्रिक समजामुळे जे काही थोडे गुण होते ते शाळेत कधीच समोर आले नाहीत. त्यामुळे शाळा हा काही फार आत्मीयतेचा विषय नाही. पण तुमचा निबंध आवडला.

जव्हेरगंज 22/10/2015 - 01:33
वाटत, धावत जाऊन शाळेला विचाराव सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?>>>>> क्लास !!! ( मोठेपणीचा निबंध म्हटल्यावर जरा येगळ्याच अपेक्षेने आलतो ;-) )

शिव कन्या 23/10/2015 - 19:29
तेव्हाचे गृहपाठाला कुरकुरणारे हात आता लिहिण्यासाठी आसुसतात वाटत, धावत जाऊन शाळेला विचाराव सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात? परत आठवणींच्या जगात. सुंदर.

नवीन वाचक आणि प्रतीसादकांचे धन्यवाद! ____/\____ शाळेतल्या जुन्या काही मित्रांना शाळा सोडल्यानंतर थेट मागच्याच आठवड्यात ठरवून भेटता आले. तेही कायअप्पा/कस्काय/वत्सलाबाई मुळे! तेव्हाच्या भावनांचा उचंबळून आलेला हा शब्दाविष्कार आहे! एक मित्र बोलला ते अत्यंत पटले, ते म्हणजे : "या हातातल्या मोबाईलमधल्या व्हाट्सअपचा आज पहिल्यांदा उपयोग झाल्यासारखा वाटतोय!" असो, हा लेख पुन्हा पुन्हा वाचताना मलाच ते बालपणीचे दिवस आठवून त्रास होणार हे नक्की! त्यावर उतारा म्हणून एक लहानपणीचे मार खाल्लेले, फजिती झालेले प्रसंग चित्रित करणे हाच उतारा वाटतोय! मिपा शक्ती दे! (म्हणजे मिसळपाव खाऊनच लिहायला बसतो, कसे?) Sandy
काय भुर्रकन गेले ते दिवस! शाळेचे! कळलंसुद्धा नाही! कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढर्‍या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वार्‍यावर भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येतं. परत मिळवता येत नाही, इतकंच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचंच! आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात.

द वॉक - एक अप्रतिम अनुभव

कोमल ·

"अरे एक रोप वॉकर होता है. ट्वीन टॉवर के बीच रोप बांधके वो उसपे वॉक करता है, वीच इस इललिगल. फिर एन.वाय.पि.ड़ि वाले पहून्च जाते है ट्वीन टॉवर पे उसको उठानेके लिये. ये सब देखने क्युं जाना थियेटर?"
असं म्हणूनच टाळला चित्रपट , अव्हेलेबल असेल तर बघू ३डीत!

वेल्लाभट 19/10/2015 - 00:14
काल एक मित्र भेटला. संवाद बघा आमच्यातला. अ. हाय मी. हाय अ. द वॉक बघून येतोय मी. अच्छा! नवीन पिक्चर ना? कसा आहे? अ. अ‍ॅक्टिव्हा ८०-९० ने पळवलीय मी. बापरे. का रे बाबा? अ. अरे! वेड लागलंय पिक्चर बघून! जाच्च्च मी. हा हा हा! बरं बरं मी जातो, पण तू सावकाश जा. अ. हाहा येस येस. चल. (अँड ही झूम्ड ऑफ) अँड आय वॉज लाइक; बघायला पाहिजे चायला....

निनाद 19/10/2015 - 05:11
ओळख खुपच छान करून दिली आहे. पाहण्यात येईल हा चित्रपट. धन्यवाद!

जॅक डनियल्स 19/10/2015 - 07:17
नक्की बघणार ! पण "फ्लाईट" हा टुकार सिनेमा होता, द्यान्झल ला वाया घालवले आहे, आणि फोरेस्ट गंप बरोबर या सिनेमाची तुलना करणे हा गुन्हा आहे.. असे माझे मत आहे.

In reply to by जॅक डनियल्स

कोमल 19/10/2015 - 08:20
हाहाहा.. फ्लाईट अगदीच टुकार नव्हता ओ जेडी. पण हो देन्झेल ला म्हणावं तितका स्कोप नाही. आणि तुलना नाहीच फॉरेस्ट गम्प बरोबर.

In reply to by जॅक डनियल्स

द-बाहुबली 19/10/2015 - 18:03
फ्लाइट अतिशय बकवास निराशावादी कंटाळवाणा चित्रपट. ग्रहाम्ची स्थिती वाइट असतान ज्य शिक्षा नशीबात असतात त्यातली एक म्हणजे द फ्लाइट सारखे चित्रपट पहाणे नशीबी येणे.

द-बाहुबली 19/10/2015 - 15:34
इथे बर्‍याच गोष्टी मांडायच्या राहिल्या आहेत. बर्‍याच गोष्टी शब्दांपलिकडल्या आहेत.
नक्किच. यासाठीच चित्रपट फर्स्ट डे लास्ट शो बघितला होता. शेवटचे काही क्षण तर अक्षरशः जिवंत. निशब्द. चित्रपट फक्त ३डी मधेच पहा.

अभ्या.. 20/10/2015 - 11:54
छान लिहिलय. मस्त एकदम. कमी शब्दात परफेक्ट जमलय. . अवांतरः परवाचा एक अँटीप्रतिसाद एवढा परिणाम करेल आताच्या प्रतिसादसंख्येवर असे वाटले नव्हते. ;) असो. लिहित राहा. शुभेच्छा कायमच आहेत.

In reply to by अभ्या..

प्यारे१ 20/10/2015 - 13:34
हा हा हा हा! एक जाणता मिपाकर अशी अंधश्रद्धेमध्ये भर घालतो हे वाचून नेणता मिपाकर म्हणून शरम वाटली. आम्ही जॉन डॉन बघतो अधून मधून. स्कार्लेट जोहान्सन...... आह!

In reply to by कोमल

नीलमोहर 20/10/2015 - 16:43
@ कोमल, माझ्याकडूनही सेम स्मायली ;) या सिनेमाच्या मेकिंगबद्दल एक लेख वाचला होता, त्यात त्याने तशाप्रकारे वॉकची बरीच प्रॅक्टिस केली असं सांगितलं होतं. चित्रपटाबद्दल इतर बरीच माहितीही दिली होती, तेव्हापासून उत्सुकता वाढली होती. टू सी लिस्ट मध्ये आहेच हा सिनेमा. असे प्रकार करणारे लोक एक झपाटलेले आणि त्यांच्यावर चित्रपट बनवणारे हॉलिवूडचे लोक ही तसेच अफाट !! "शेवटी कंपूबाजांना जे जमते तेच करणार ते." - you said it, - straight from the horse's mouth.

In reply to by नीलमोहर

प्यारे१ 20/10/2015 - 17:16
अभ्याचा रोख कंपूच्या विरोधातल्या कंपूच्या वर्तुळाच्या परिघातल्या कंपूच्या आत नसलेल्या पण बाहेर वाटणार्‍या कंपूबद्दल आहे. तुम्चा रोख कुणाकडं आहे ?

सव्यसाची 20/10/2015 - 17:33
मागच्याच आठवड्यात हा चित्रपट पाहण्याचा योग आला. चित्रपट आवडला. चित्रपटामधील चांगल्या गोष्टींवर वरती प्रतिसाद आले आहेतच. मला स्वतःला जाणवलेल्या काही गोष्टी: १. सूत्रधार चित्रपटामध्ये असल्याने खूप त्रास होतो असे नाही पण नसता तरी चालले असते. २. वरती बऱ्याच लोकांनी लिहिले आहे कि ३ डी मध्ये चांगला आहे. मला वैयक्तिक रित्या ३ डी मध्ये काही विशेष वाटले नाही. शिवाय काही ठिकाणी संकलनाच्या वेळी दृश्य जोडणी थोडीशी गंडली आहे असे वाटले. ३. मला चित्रपट थोडासा लांबला आहे असे वाटले. न्यूयॉर्क मध्ये आल्यावर चित्रपट वेग घेतो. पण त्याआधी तो बराच संथ वाटला. ----------------------------------------- अवांतर: फ्लाईट चित्रपटावर कुणीतरी वरती लिहिले आहेच. त्या चित्रपटातील विमानाच्या अपघाताचे चित्रण अतिशय चांगले आहे. पण पुढचा चित्रपट आवडला नाही. ----------------------------------------- अति अवांतर: या आठवड्यात 'ब्रिज ऑफ स्पाईज' प्रदर्शित झाला आहे. वेळ मिळाला कि थोडेसे लिहीनच. पण चित्रपट नक्की पाहावा असा आहे.

In reply to by सव्यसाची

द-बाहुबली 20/10/2015 - 17:37
ब्रिज ऑफ स्पाईज बघितला, नक्किच छान आहे पण एकदम उत्तम, खतरा वगैरे नाही... का ते दिवसच आता गेले जेंव्हा स्पिलबर्गचे चित्रपट असोत की ए.आर. रेहमानचे म्युजीक .. सारं काही जादुइ अन स्वप्नवत वाटायचं ?

In reply to by द-बाहुबली

स्रुजा 20/10/2015 - 18:41
ब्रिज ऑफ स्पाईस खतरा नाही? :( बघायचा आहे अजुन, टॉम हँक्स साठी नॉन खतरा सिनेमा चालवुन घ्यावा असं वाटतंय. सव्यसाची , तुमचा फीडबॅक उत्तम, ३ डी चा हट्ट न धरता सिनेमा बघेन आता. बघायचा होताच आता उत्सुकता अजुन वाढली आहे या परिचयामुळे.

अभिनव 22/10/2015 - 18:39
तोडलंस मित्रा च्या विरुद्ध! चित्रपट खूपच छान आहे. ३डी मधेच खरी गंमत आहे बघण्यात. आतापर्यंते जे काही मोजके ३डी चित्रपट पाहिले ते सगळॅ वैज्ञानिक कल्पना किंवा काल्पनीक होते. त्यामुळे ३डी चा खरा अनुभव आणि थरार याच चित्रपटात घेता आला. [स्पॉयलर] एक शंका - जेव्हा तो दुस-या ईमारतीवरुन बाण येण्याची वाट बघत असतो, डोके खाली घेऊन ५ सेकंद, त्यानंतर असे दाखवले की त्याला बाण सापडतच नाही. मग लगेच सगळ्या तारा जोडलेल्याच दाखवल्या. मधे काय झाले? ही संपादनातली काही त्रुटी आहे की आमच्या चित्रपटगॄहाने चित्रपट पुढे पळवला? ३. मला चित्रपट थोडासा लांबला आहे असे वाटले. न्यूयॉर्क मध्ये आल्यावर चित्रपट वेग घेतो. पण त्याआधी तो बराच संथ वाटला. +१ ती शेवटची ३० मिन्ट म्हणजे आख्ख्या थेटरला हार्टअटैक यायचा बाकी होता....खतरनाक खल्लास पिक्चर..!!! +१ २-३ ठिकाणी एखादी वस्तु पडण्याची दृश्य आहेत. त्यावेळेला खरोखरच ती वस्तु अंगावर पडल्याचा फिल्य प्रत्येकवेळेला येतो ३डी मुळे. त्य्या प्रत्येकवेळी दचकायला झाले. नक्की पहावाच (३डी मधे) असा चित्रपट!

"अरे एक रोप वॉकर होता है. ट्वीन टॉवर के बीच रोप बांधके वो उसपे वॉक करता है, वीच इस इललिगल. फिर एन.वाय.पि.ड़ि वाले पहून्च जाते है ट्वीन टॉवर पे उसको उठानेके लिये. ये सब देखने क्युं जाना थियेटर?"
असं म्हणूनच टाळला चित्रपट , अव्हेलेबल असेल तर बघू ३डीत!

वेल्लाभट 19/10/2015 - 00:14
काल एक मित्र भेटला. संवाद बघा आमच्यातला. अ. हाय मी. हाय अ. द वॉक बघून येतोय मी. अच्छा! नवीन पिक्चर ना? कसा आहे? अ. अ‍ॅक्टिव्हा ८०-९० ने पळवलीय मी. बापरे. का रे बाबा? अ. अरे! वेड लागलंय पिक्चर बघून! जाच्च्च मी. हा हा हा! बरं बरं मी जातो, पण तू सावकाश जा. अ. हाहा येस येस. चल. (अँड ही झूम्ड ऑफ) अँड आय वॉज लाइक; बघायला पाहिजे चायला....

निनाद 19/10/2015 - 05:11
ओळख खुपच छान करून दिली आहे. पाहण्यात येईल हा चित्रपट. धन्यवाद!

जॅक डनियल्स 19/10/2015 - 07:17
नक्की बघणार ! पण "फ्लाईट" हा टुकार सिनेमा होता, द्यान्झल ला वाया घालवले आहे, आणि फोरेस्ट गंप बरोबर या सिनेमाची तुलना करणे हा गुन्हा आहे.. असे माझे मत आहे.

In reply to by जॅक डनियल्स

कोमल 19/10/2015 - 08:20
हाहाहा.. फ्लाईट अगदीच टुकार नव्हता ओ जेडी. पण हो देन्झेल ला म्हणावं तितका स्कोप नाही. आणि तुलना नाहीच फॉरेस्ट गम्प बरोबर.

In reply to by जॅक डनियल्स

द-बाहुबली 19/10/2015 - 18:03
फ्लाइट अतिशय बकवास निराशावादी कंटाळवाणा चित्रपट. ग्रहाम्ची स्थिती वाइट असतान ज्य शिक्षा नशीबात असतात त्यातली एक म्हणजे द फ्लाइट सारखे चित्रपट पहाणे नशीबी येणे.

द-बाहुबली 19/10/2015 - 15:34
इथे बर्‍याच गोष्टी मांडायच्या राहिल्या आहेत. बर्‍याच गोष्टी शब्दांपलिकडल्या आहेत.
नक्किच. यासाठीच चित्रपट फर्स्ट डे लास्ट शो बघितला होता. शेवटचे काही क्षण तर अक्षरशः जिवंत. निशब्द. चित्रपट फक्त ३डी मधेच पहा.

अभ्या.. 20/10/2015 - 11:54
छान लिहिलय. मस्त एकदम. कमी शब्दात परफेक्ट जमलय. . अवांतरः परवाचा एक अँटीप्रतिसाद एवढा परिणाम करेल आताच्या प्रतिसादसंख्येवर असे वाटले नव्हते. ;) असो. लिहित राहा. शुभेच्छा कायमच आहेत.

In reply to by अभ्या..

प्यारे१ 20/10/2015 - 13:34
हा हा हा हा! एक जाणता मिपाकर अशी अंधश्रद्धेमध्ये भर घालतो हे वाचून नेणता मिपाकर म्हणून शरम वाटली. आम्ही जॉन डॉन बघतो अधून मधून. स्कार्लेट जोहान्सन...... आह!

In reply to by कोमल

नीलमोहर 20/10/2015 - 16:43
@ कोमल, माझ्याकडूनही सेम स्मायली ;) या सिनेमाच्या मेकिंगबद्दल एक लेख वाचला होता, त्यात त्याने तशाप्रकारे वॉकची बरीच प्रॅक्टिस केली असं सांगितलं होतं. चित्रपटाबद्दल इतर बरीच माहितीही दिली होती, तेव्हापासून उत्सुकता वाढली होती. टू सी लिस्ट मध्ये आहेच हा सिनेमा. असे प्रकार करणारे लोक एक झपाटलेले आणि त्यांच्यावर चित्रपट बनवणारे हॉलिवूडचे लोक ही तसेच अफाट !! "शेवटी कंपूबाजांना जे जमते तेच करणार ते." - you said it, - straight from the horse's mouth.

In reply to by नीलमोहर

प्यारे१ 20/10/2015 - 17:16
अभ्याचा रोख कंपूच्या विरोधातल्या कंपूच्या वर्तुळाच्या परिघातल्या कंपूच्या आत नसलेल्या पण बाहेर वाटणार्‍या कंपूबद्दल आहे. तुम्चा रोख कुणाकडं आहे ?

सव्यसाची 20/10/2015 - 17:33
मागच्याच आठवड्यात हा चित्रपट पाहण्याचा योग आला. चित्रपट आवडला. चित्रपटामधील चांगल्या गोष्टींवर वरती प्रतिसाद आले आहेतच. मला स्वतःला जाणवलेल्या काही गोष्टी: १. सूत्रधार चित्रपटामध्ये असल्याने खूप त्रास होतो असे नाही पण नसता तरी चालले असते. २. वरती बऱ्याच लोकांनी लिहिले आहे कि ३ डी मध्ये चांगला आहे. मला वैयक्तिक रित्या ३ डी मध्ये काही विशेष वाटले नाही. शिवाय काही ठिकाणी संकलनाच्या वेळी दृश्य जोडणी थोडीशी गंडली आहे असे वाटले. ३. मला चित्रपट थोडासा लांबला आहे असे वाटले. न्यूयॉर्क मध्ये आल्यावर चित्रपट वेग घेतो. पण त्याआधी तो बराच संथ वाटला. ----------------------------------------- अवांतर: फ्लाईट चित्रपटावर कुणीतरी वरती लिहिले आहेच. त्या चित्रपटातील विमानाच्या अपघाताचे चित्रण अतिशय चांगले आहे. पण पुढचा चित्रपट आवडला नाही. ----------------------------------------- अति अवांतर: या आठवड्यात 'ब्रिज ऑफ स्पाईज' प्रदर्शित झाला आहे. वेळ मिळाला कि थोडेसे लिहीनच. पण चित्रपट नक्की पाहावा असा आहे.

In reply to by सव्यसाची

द-बाहुबली 20/10/2015 - 17:37
ब्रिज ऑफ स्पाईज बघितला, नक्किच छान आहे पण एकदम उत्तम, खतरा वगैरे नाही... का ते दिवसच आता गेले जेंव्हा स्पिलबर्गचे चित्रपट असोत की ए.आर. रेहमानचे म्युजीक .. सारं काही जादुइ अन स्वप्नवत वाटायचं ?

In reply to by द-बाहुबली

स्रुजा 20/10/2015 - 18:41
ब्रिज ऑफ स्पाईस खतरा नाही? :( बघायचा आहे अजुन, टॉम हँक्स साठी नॉन खतरा सिनेमा चालवुन घ्यावा असं वाटतंय. सव्यसाची , तुमचा फीडबॅक उत्तम, ३ डी चा हट्ट न धरता सिनेमा बघेन आता. बघायचा होताच आता उत्सुकता अजुन वाढली आहे या परिचयामुळे.

अभिनव 22/10/2015 - 18:39
तोडलंस मित्रा च्या विरुद्ध! चित्रपट खूपच छान आहे. ३डी मधेच खरी गंमत आहे बघण्यात. आतापर्यंते जे काही मोजके ३डी चित्रपट पाहिले ते सगळॅ वैज्ञानिक कल्पना किंवा काल्पनीक होते. त्यामुळे ३डी चा खरा अनुभव आणि थरार याच चित्रपटात घेता आला. [स्पॉयलर] एक शंका - जेव्हा तो दुस-या ईमारतीवरुन बाण येण्याची वाट बघत असतो, डोके खाली घेऊन ५ सेकंद, त्यानंतर असे दाखवले की त्याला बाण सापडतच नाही. मग लगेच सगळ्या तारा जोडलेल्याच दाखवल्या. मधे काय झाले? ही संपादनातली काही त्रुटी आहे की आमच्या चित्रपटगॄहाने चित्रपट पुढे पळवला? ३. मला चित्रपट थोडासा लांबला आहे असे वाटले. न्यूयॉर्क मध्ये आल्यावर चित्रपट वेग घेतो. पण त्याआधी तो बराच संथ वाटला. +१ ती शेवटची ३० मिन्ट म्हणजे आख्ख्या थेटरला हार्टअटैक यायचा बाकी होता....खतरनाक खल्लास पिक्चर..!!! +१ २-३ ठिकाणी एखादी वस्तु पडण्याची दृश्य आहेत. त्यावेळेला खरोखरच ती वस्तु अंगावर पडल्याचा फिल्य प्रत्येकवेळेला येतो ३डी मुळे. त्य्या प्रत्येकवेळी दचकायला झाले. नक्की पहावाच (३डी मधे) असा चित्रपट!
लेखनविषय:
लेखनप्रकार
जर मी तुम्हाला विचारलं कि तुमची आवड काय आहे? तर मला कैक उत्तरे मिळतील. स्वतःच्या आवडीचं काम कोण कोण करत आहे असं विचारलं तर बऱ्यापैकी कमी हात वर येतील. पण जर मी असा प्रश्न केला की, स्वतःच्या आवडीलाच ध्येय बनवून, एक स्वप्न बघून त्याच्यासाठी वेडं होणं कितीजणांना जमतं, तर फारच कमी उदाहरणं मिळतील. अशाच एका वेडयाची गोष्ट आहे "द वॉक". न्यूयॉर्क. ध्येयवेड्या लोकांचं शहर. आणि पॅरिस स्वप्नाळू आर्टिस्ट लोकांचं ठिकाण. आपल्या ध्येयवेड्या आर्टिस्ट चा प्रवास चालू झाला पॅरिस पासून न्यूयॉर्ककडे. गोष्ट काही फार नवीन नाही पण अगदीच जुनी पण नाही आणि अप्रचलित तर अगदीच नव्हे.

झहीर खान निवृत्त!

फारएन्ड ·

भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ योगदान देणारे वेगवान गोलंदाज तसे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके. त्यामध्ये झहीरचे नाव आवर्जून राहील. गोलंदाज म्हणून झहीर दर्जेदार होताच पण काही वेळा बॅटनेही त्याने कामगिरी बजावली आहे. बहुधा २००१ साली भारतातल्या एकदिवसीय सामन्यात त्याचे सलग चार षटकार अजुनही चांगले लक्षात आहेत. प्रतिस्पर्धी संघ आठवत नाही. कदाचित झिम्बाब्वे किंवा न्युझीलंड असावा. या लेखात तुम्ही झहीरच्या करियरचा उत्तम आढावा घेतला आहे. क्लिप्सचे दुवे निवांतपणे बघतो. समायोचित लेखाकरिता धन्यवाद.

अस्मी 16/10/2015 - 08:18
मस्त लेख. झहीरची भन्नाट बोलिंग ऍक्शन अजूनही आठवतेय. आणि त्याने हेन्री ओलोंगाला मारलेले एकाच ओवरमधले चार सिक्स!!

बोका-ए-आझम 16/10/2015 - 09:29
२०११ च्या विश्वचषक अंतिम फेरीतला झहीरचा पहिला स्पेल अविस्मरणीय होता. तसंच मला आठवतोय तो इंग्लंडविरुद्ध टाय झालेल्या सामन्यात त्याने स्ट्राउस आणि बेल ही जम बसलेली आणि शतकी भागीदारी केलेली जोडी फोडली आणि भारताला सामना जिंकायची आशा वाटायला लागली.

वेल्लाभट 16/10/2015 - 10:51
झहीरच्या क्रिकेट कारकीर्दीचे सिंहावलोकनच केलेत! खूप छान आणि वाईट वाटलं वाचून. झहीर विल बी मिस्ड. नक्कीच; नेहमीच. रादर; क्रिकेटच गेल्या दशकासारखं राहिलेलं नाही आता. त्यामुळे 'दॅट' क्रिकेट विल बी मिस्ड ऑलटूगेदर. बाकी तुमचे क्रिकेटवरचे लेख येत राहूदेत... सॉलिड लिहिता.

जहीर चांगला बॉलर होता याबद्दल दुमत नाहीये पण २००३ च्या विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात रडवले होते राव त्याने. रच्याकने त्याची उडी व हरभजनची विचित्र ॲक्शन सुरूवातीला बरीच चर्चेत असायची..

झहीर रणजी खेळायचा तेव्हा पासुनच तो माझा आवडता बॉलर. मुळचा श्रीरामपुरचा असलेला झहीर मुंबई कडुन अंडर १९ खेळायचा आणि बडोद्या कडुन रणजी. ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३११ विकेट आणि २०० एकदिवसीय सामन्यांमधे २८२ विकेट घेणारा झहीर नेहमीचा स्मरणात राहील. त्याला २०११ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पैजारबुवा,

मित्रहो 16/10/2015 - 14:06
भारतात फास्ट बॉलर तयार होने आणि त्याने सातत्याने चांगली कामगिरी करुन दाखविणे कठीणच. झहीरने ते करुन दाखविले. दुर्दैवाने 'Unsung hero' 'He bowled extremely well today but not lucky' ही वाक्ये झहीरच्या बाबतीत नेहमीच ऐकायला आली. भारतीय खेळपट्ट्या, आपले क्षेत्ररक्षण अशी बरीच कारणे होती. २०११ च्या वर्ल्ड कपचा हिरो जसा युवराज होता तसाच झहीर खान. उपांत्यपूर्व सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया. सुरवातीच्या पडझडीनंतरही नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलिया सावरली आणि झहीर आला. त्याने बराच वेळ खेळपट्टीवर असनाऱ्या पाँटींगची विकेट काढली, ऑस्ट्रेलीया मोठी धावस्ंख्या उभारु शकला नाही. बऱ्याचदा झहीरला विकेट पण मिळत नसे पण त्याची दोन तीन ओव्हर्स समोरच्याची लय बिघडवायला पुरेसे असत. आज काय परिस्थिती आहे बघा. पस्तीस ओव्हर झाल्या की आपण मोजायला लागतो आश्विनची फक्त दोन ओव्हर्स राहीली बाकीची फास्ट बॉलर्स म्हणजे काही खरे नाही. झहीरला खरेच मिस करतोय. आज परत जाणवते २००० ते २०११ या काळात झहीर काय चीज होता ते.

In reply to by मित्रहो

नया है वह 22/10/2015 - 11:22
झहीरला खरेच मिस करतोय. आज परत जाणवते २००० ते २०११ या काळात झहीर काय चीज होता ते

श्रीगुरुजी 16/10/2015 - 14:18
सुंदर लेख! २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत झहीर म्हणजे भारताचे ब्रह्मास्त्र होता. भारताच्या ३३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सामना जवळपास खेचून आणला होता. परंतु झहीरने दुसर्‍या टप्प्यात गोलंदाजीला आल्यावर रिव्हर्स स्विंग व यॉर्करचा वापर करून २ षटकात ३ गडी बाद करून एकदम रंग पालटून टाकला होता. झहीरचे २००० मधील पदार्पणही सनसनाटी होते. चँपियन्स ट्रॉफीचा भारताचा पहिला सामना केनयाविरूद्ध होता. त्यात झहीर व युवराज या दोन नवोदीत खेळाडूंनी पदार्पण केले होते. दुसरा सामना स्टीव्ह वॉ च्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध होता. भारताची प्रथम फलंदाजी होती. युवराजने फलंदाजीला आल्यावर केवळ दुसर्‍याच चेंडूवर स्क्वेअरलेग मधून चौकार मारून धडाक्यात सुरूवात केली व नंतर केवळ ८० चेंडूत ८४ धावा केल्या होत्या. नंतर झहीरने जबरदस्त आक्रमक गोलंदाजी करून स्टीव्ह वॉ चा त्रिफळा उडविला होता. "भारताचे नवोदीत खेळाडू इतके आक्रमक असतील याची आम्हाला कल्पना नव्हती" असे तो सामना भारताने जिंकल्यावर स्टिव्ह वॉ म्हणाला होता. आक्रमक देहबोली, प्रभावी रिव्हर्स स्विंग आणि जबरदस्त यॉर्कर ही झहीरची प्रमुख अस्त्रे. दुर्दैवाने २०११ नंतर दुखापतीमुळे त्याच्या कारकीर्दीला ग्रहण लागले. या महान खेळाडूच्या कारकीर्दीला सलाम!

कपिलमुनी 16/10/2015 - 14:54
२००० ची चॅम्पियन ट्रॉफी झहीर आणि युवराजच्या पदारपणाने लक्षात राहीली. भारतात डावखुरा वेगवान बॉलर ही दुर्मिळ गोष्ट होती . आणि भारतीय पाटा खेळपट्ट्यांवर सतत घाम गाळणे त्याहून अवघड ! २०००- २०१४ झहीरने वेगवान गोलंदाजी संभाळली. या महान खेळाडूच्या कारकीर्दीला सलाम!

चतुरंग 16/10/2015 - 16:02
झहीरखान!एकदम मस्त बॉलर. कपिलनंतर याचीच अ‍ॅक्शन लक्षात राहील अशी होती. फास्ट बॉलर्समधे सुंदर रन अप फार कमी जणांचा असतो. मायकेल होल्डिंग, सर रिचर्ड हॅडली, इम्रान, कपिल असे काही खंदेवीर लागलीच डोळ्यासमोर येतात. एकूण रिवर्स स्विंग आणि यॉर्कर्स ही अस्त्रे अतिशय कल्पक रितीने वापरणारे गोलंदाज हे प्रभावी कामगिरी करु शकतात त्यात झहीरचा नंबर नक्कीच फार वरचा लागेल. आमच्या नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचा असल्याने एक वेगळीच आत्मियता त्याच्याबद्दल वाटते! सलाम झहीर. वी विल मिस यू!!

जगप्रवासी 16/10/2015 - 16:55
माझा आवडता बॉलर. ह्याचा योर्कर, रिवर्स स्विंग सगळेच अफलातून. पहिल्या १० ओवर्स मध्ये विकेट नक्की असायची.वी विल मिस यू!!

खेडूत 16/10/2015 - 17:20
सुंदर लेख . काल त्याच्या निवृत्तीची बातमी वाचल्यावर अशा लेखाची अपेक्षा होतीच. गेल्या दशकातला हा आवडता बॉलर. नव्या चेंडूवर त्याची बोलिंग पहाणे म्हणजे मेजवानी असे. अजून काही सामने त्याला मिळायला हवे होते असं वाटत होतं . सचिन, सौरव, राहुल, लक्ष्मण, सेहेवागसारखे फलंदाज संघात असताना दुसरीकडे बॉलिंगची बाजू भक्कम करण्यात झहीरचा मोठा वाटा होता. झहीरबद्दल ऐकलेली आणखी एक गोष्ट म्हणजे शालेय अभ्यासात सुद्धा तो चांगला होता. बारावीनंतर त्याला चांगले गुण मिळून अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता असं माझे प्राध्यापक सहकारी म्हणत . पण आपल्या सुदैवाने त्याने क्रिकेट खेळायचे ठरवले. त्या काळी (१९९६-९७) अभियांत्रिकीच्या जागा तुलनेने कमी होत्या आणि किमान तीन चार हजार जणांना प्रवेश मिळत नसे हे महत्वाचे ! त्याची आकडेवारी एकत्रित इथे पहाता येईल.

सौन्दर्य 16/10/2015 - 22:38
अतिशय सुंदर, नीटनेटका आणि क्लिपिंग्जची रेलचेल असलेला तुमचा लेख खूप आवडला. क्लिपिंग्ज मुळे खूप चांगली मेजवानी मिळाली. असेच लिहित रहा आणि आम्हाला मेजवानी देत रहा.

ओघवता आणि वरील एका प्रतिसादात म्हटल्यापमाणे वेगवान लेख. प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या देशात जाऊन माज दाखवणारा पहिला भारतीय गोलंदाज. २००० सालची स्टीव्ह वॉ ची दांडी संस्मरणीय. फलंदाजाला चकवून चेंडू यष्टीजवळून गेला की उंदराला खेळवत असल्याचा त्याच्या चेहर्‍यावरचा भाव आणि ते कुत्सित हास्य - खासकरून पॉन्टीन्गविरुद्ध आणि एकंदरीतच मिजासखोर म्हणूनच भारतीयांना आवडणरी देहबोली लाजबाब. एक फारसा न गाजलेला प्रसंग आठवला. कधी नव्हे तो मिड ऑफला वर्तुळाच्या आत उभा होता. हालचाल करून फलंदाजाची एकाग्रता घालवायचा प्रयत्न त्याने केला. अंपायरला वाटले तो रेषेच्या बाहेर जातो आहे. बहुधा निवृत्तीला आलेला डेव्हीड शेफर्ड - अंपायरने त्याला पुढे उभे राहायला सांगितले. हा उर्मट पठ्ठ्या जेमतेम दोन पावले पुढे झाला आणि मी बरोबर उभा आहे असे उद्धटपणे खूणावले. अंपायर चांगला असल्याने मला वाईट वाटले. तोच हेअर असता तर बरे वाटले असते. दुसरा एक मजेशीर प्रसंग. आफ्रो आशियाई कप एकदा झाला होता. आशियाचे नऊ गडी बाद झाल्यावर शोएब अख्तर आणि झहीर फळ्दाजी करीत होते आणि आपण मोठे फलंदाज असल्यासारखे एकमेकांना सूचना देत होते. हहपुवा झाली होती ते पाहून. तिरंगा उंच ठेवणार्‍या आवडत्या झहीरला मानाचा मुजरा.

वेल्लाभट 21/10/2015 - 12:19
आता सेहवागबद्दलही लेख येऊद्या. दूध पितो म्हणून खिल्ली उडालेला, पण भल्याभल्यांना 'पाणी' पाजणारा भारतीय क्रिकेटचा आणखी एक वाघ क्रिकेटच्या जंगलातून बाहेर गेला. a

भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ योगदान देणारे वेगवान गोलंदाज तसे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके. त्यामध्ये झहीरचे नाव आवर्जून राहील. गोलंदाज म्हणून झहीर दर्जेदार होताच पण काही वेळा बॅटनेही त्याने कामगिरी बजावली आहे. बहुधा २००१ साली भारतातल्या एकदिवसीय सामन्यात त्याचे सलग चार षटकार अजुनही चांगले लक्षात आहेत. प्रतिस्पर्धी संघ आठवत नाही. कदाचित झिम्बाब्वे किंवा न्युझीलंड असावा. या लेखात तुम्ही झहीरच्या करियरचा उत्तम आढावा घेतला आहे. क्लिप्सचे दुवे निवांतपणे बघतो. समायोचित लेखाकरिता धन्यवाद.

अस्मी 16/10/2015 - 08:18
मस्त लेख. झहीरची भन्नाट बोलिंग ऍक्शन अजूनही आठवतेय. आणि त्याने हेन्री ओलोंगाला मारलेले एकाच ओवरमधले चार सिक्स!!

बोका-ए-आझम 16/10/2015 - 09:29
२०११ च्या विश्वचषक अंतिम फेरीतला झहीरचा पहिला स्पेल अविस्मरणीय होता. तसंच मला आठवतोय तो इंग्लंडविरुद्ध टाय झालेल्या सामन्यात त्याने स्ट्राउस आणि बेल ही जम बसलेली आणि शतकी भागीदारी केलेली जोडी फोडली आणि भारताला सामना जिंकायची आशा वाटायला लागली.

वेल्लाभट 16/10/2015 - 10:51
झहीरच्या क्रिकेट कारकीर्दीचे सिंहावलोकनच केलेत! खूप छान आणि वाईट वाटलं वाचून. झहीर विल बी मिस्ड. नक्कीच; नेहमीच. रादर; क्रिकेटच गेल्या दशकासारखं राहिलेलं नाही आता. त्यामुळे 'दॅट' क्रिकेट विल बी मिस्ड ऑलटूगेदर. बाकी तुमचे क्रिकेटवरचे लेख येत राहूदेत... सॉलिड लिहिता.

जहीर चांगला बॉलर होता याबद्दल दुमत नाहीये पण २००३ च्या विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात रडवले होते राव त्याने. रच्याकने त्याची उडी व हरभजनची विचित्र ॲक्शन सुरूवातीला बरीच चर्चेत असायची..

झहीर रणजी खेळायचा तेव्हा पासुनच तो माझा आवडता बॉलर. मुळचा श्रीरामपुरचा असलेला झहीर मुंबई कडुन अंडर १९ खेळायचा आणि बडोद्या कडुन रणजी. ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३११ विकेट आणि २०० एकदिवसीय सामन्यांमधे २८२ विकेट घेणारा झहीर नेहमीचा स्मरणात राहील. त्याला २०११ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पैजारबुवा,

मित्रहो 16/10/2015 - 14:06
भारतात फास्ट बॉलर तयार होने आणि त्याने सातत्याने चांगली कामगिरी करुन दाखविणे कठीणच. झहीरने ते करुन दाखविले. दुर्दैवाने 'Unsung hero' 'He bowled extremely well today but not lucky' ही वाक्ये झहीरच्या बाबतीत नेहमीच ऐकायला आली. भारतीय खेळपट्ट्या, आपले क्षेत्ररक्षण अशी बरीच कारणे होती. २०११ च्या वर्ल्ड कपचा हिरो जसा युवराज होता तसाच झहीर खान. उपांत्यपूर्व सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया. सुरवातीच्या पडझडीनंतरही नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलिया सावरली आणि झहीर आला. त्याने बराच वेळ खेळपट्टीवर असनाऱ्या पाँटींगची विकेट काढली, ऑस्ट्रेलीया मोठी धावस्ंख्या उभारु शकला नाही. बऱ्याचदा झहीरला विकेट पण मिळत नसे पण त्याची दोन तीन ओव्हर्स समोरच्याची लय बिघडवायला पुरेसे असत. आज काय परिस्थिती आहे बघा. पस्तीस ओव्हर झाल्या की आपण मोजायला लागतो आश्विनची फक्त दोन ओव्हर्स राहीली बाकीची फास्ट बॉलर्स म्हणजे काही खरे नाही. झहीरला खरेच मिस करतोय. आज परत जाणवते २००० ते २०११ या काळात झहीर काय चीज होता ते.

In reply to by मित्रहो

नया है वह 22/10/2015 - 11:22
झहीरला खरेच मिस करतोय. आज परत जाणवते २००० ते २०११ या काळात झहीर काय चीज होता ते

श्रीगुरुजी 16/10/2015 - 14:18
सुंदर लेख! २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत झहीर म्हणजे भारताचे ब्रह्मास्त्र होता. भारताच्या ३३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सामना जवळपास खेचून आणला होता. परंतु झहीरने दुसर्‍या टप्प्यात गोलंदाजीला आल्यावर रिव्हर्स स्विंग व यॉर्करचा वापर करून २ षटकात ३ गडी बाद करून एकदम रंग पालटून टाकला होता. झहीरचे २००० मधील पदार्पणही सनसनाटी होते. चँपियन्स ट्रॉफीचा भारताचा पहिला सामना केनयाविरूद्ध होता. त्यात झहीर व युवराज या दोन नवोदीत खेळाडूंनी पदार्पण केले होते. दुसरा सामना स्टीव्ह वॉ च्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध होता. भारताची प्रथम फलंदाजी होती. युवराजने फलंदाजीला आल्यावर केवळ दुसर्‍याच चेंडूवर स्क्वेअरलेग मधून चौकार मारून धडाक्यात सुरूवात केली व नंतर केवळ ८० चेंडूत ८४ धावा केल्या होत्या. नंतर झहीरने जबरदस्त आक्रमक गोलंदाजी करून स्टीव्ह वॉ चा त्रिफळा उडविला होता. "भारताचे नवोदीत खेळाडू इतके आक्रमक असतील याची आम्हाला कल्पना नव्हती" असे तो सामना भारताने जिंकल्यावर स्टिव्ह वॉ म्हणाला होता. आक्रमक देहबोली, प्रभावी रिव्हर्स स्विंग आणि जबरदस्त यॉर्कर ही झहीरची प्रमुख अस्त्रे. दुर्दैवाने २०११ नंतर दुखापतीमुळे त्याच्या कारकीर्दीला ग्रहण लागले. या महान खेळाडूच्या कारकीर्दीला सलाम!

कपिलमुनी 16/10/2015 - 14:54
२००० ची चॅम्पियन ट्रॉफी झहीर आणि युवराजच्या पदारपणाने लक्षात राहीली. भारतात डावखुरा वेगवान बॉलर ही दुर्मिळ गोष्ट होती . आणि भारतीय पाटा खेळपट्ट्यांवर सतत घाम गाळणे त्याहून अवघड ! २०००- २०१४ झहीरने वेगवान गोलंदाजी संभाळली. या महान खेळाडूच्या कारकीर्दीला सलाम!

चतुरंग 16/10/2015 - 16:02
झहीरखान!एकदम मस्त बॉलर. कपिलनंतर याचीच अ‍ॅक्शन लक्षात राहील अशी होती. फास्ट बॉलर्समधे सुंदर रन अप फार कमी जणांचा असतो. मायकेल होल्डिंग, सर रिचर्ड हॅडली, इम्रान, कपिल असे काही खंदेवीर लागलीच डोळ्यासमोर येतात. एकूण रिवर्स स्विंग आणि यॉर्कर्स ही अस्त्रे अतिशय कल्पक रितीने वापरणारे गोलंदाज हे प्रभावी कामगिरी करु शकतात त्यात झहीरचा नंबर नक्कीच फार वरचा लागेल. आमच्या नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचा असल्याने एक वेगळीच आत्मियता त्याच्याबद्दल वाटते! सलाम झहीर. वी विल मिस यू!!

जगप्रवासी 16/10/2015 - 16:55
माझा आवडता बॉलर. ह्याचा योर्कर, रिवर्स स्विंग सगळेच अफलातून. पहिल्या १० ओवर्स मध्ये विकेट नक्की असायची.वी विल मिस यू!!

खेडूत 16/10/2015 - 17:20
सुंदर लेख . काल त्याच्या निवृत्तीची बातमी वाचल्यावर अशा लेखाची अपेक्षा होतीच. गेल्या दशकातला हा आवडता बॉलर. नव्या चेंडूवर त्याची बोलिंग पहाणे म्हणजे मेजवानी असे. अजून काही सामने त्याला मिळायला हवे होते असं वाटत होतं . सचिन, सौरव, राहुल, लक्ष्मण, सेहेवागसारखे फलंदाज संघात असताना दुसरीकडे बॉलिंगची बाजू भक्कम करण्यात झहीरचा मोठा वाटा होता. झहीरबद्दल ऐकलेली आणखी एक गोष्ट म्हणजे शालेय अभ्यासात सुद्धा तो चांगला होता. बारावीनंतर त्याला चांगले गुण मिळून अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता असं माझे प्राध्यापक सहकारी म्हणत . पण आपल्या सुदैवाने त्याने क्रिकेट खेळायचे ठरवले. त्या काळी (१९९६-९७) अभियांत्रिकीच्या जागा तुलनेने कमी होत्या आणि किमान तीन चार हजार जणांना प्रवेश मिळत नसे हे महत्वाचे ! त्याची आकडेवारी एकत्रित इथे पहाता येईल.

सौन्दर्य 16/10/2015 - 22:38
अतिशय सुंदर, नीटनेटका आणि क्लिपिंग्जची रेलचेल असलेला तुमचा लेख खूप आवडला. क्लिपिंग्ज मुळे खूप चांगली मेजवानी मिळाली. असेच लिहित रहा आणि आम्हाला मेजवानी देत रहा.

ओघवता आणि वरील एका प्रतिसादात म्हटल्यापमाणे वेगवान लेख. प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या देशात जाऊन माज दाखवणारा पहिला भारतीय गोलंदाज. २००० सालची स्टीव्ह वॉ ची दांडी संस्मरणीय. फलंदाजाला चकवून चेंडू यष्टीजवळून गेला की उंदराला खेळवत असल्याचा त्याच्या चेहर्‍यावरचा भाव आणि ते कुत्सित हास्य - खासकरून पॉन्टीन्गविरुद्ध आणि एकंदरीतच मिजासखोर म्हणूनच भारतीयांना आवडणरी देहबोली लाजबाब. एक फारसा न गाजलेला प्रसंग आठवला. कधी नव्हे तो मिड ऑफला वर्तुळाच्या आत उभा होता. हालचाल करून फलंदाजाची एकाग्रता घालवायचा प्रयत्न त्याने केला. अंपायरला वाटले तो रेषेच्या बाहेर जातो आहे. बहुधा निवृत्तीला आलेला डेव्हीड शेफर्ड - अंपायरने त्याला पुढे उभे राहायला सांगितले. हा उर्मट पठ्ठ्या जेमतेम दोन पावले पुढे झाला आणि मी बरोबर उभा आहे असे उद्धटपणे खूणावले. अंपायर चांगला असल्याने मला वाईट वाटले. तोच हेअर असता तर बरे वाटले असते. दुसरा एक मजेशीर प्रसंग. आफ्रो आशियाई कप एकदा झाला होता. आशियाचे नऊ गडी बाद झाल्यावर शोएब अख्तर आणि झहीर फळ्दाजी करीत होते आणि आपण मोठे फलंदाज असल्यासारखे एकमेकांना सूचना देत होते. हहपुवा झाली होती ते पाहून. तिरंगा उंच ठेवणार्‍या आवडत्या झहीरला मानाचा मुजरा.

वेल्लाभट 21/10/2015 - 12:19
आता सेहवागबद्दलही लेख येऊद्या. दूध पितो म्हणून खिल्ली उडालेला, पण भल्याभल्यांना 'पाणी' पाजणारा भारतीय क्रिकेटचा आणखी एक वाघ क्रिकेटच्या जंगलातून बाहेर गेला. a
लेखनविषय:
क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्‍हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती. झहीर खान यातून गेला पण एकदम वेगळ्या क्रमाने. फास्ट बोलर करीयरच्या उत्तरार्धात जास्त वेगवान, जास्त आक्रमक व 'लीथल' होत गेला आहे असे क्वचितच पाहिले आहे.

नवरात्र जल जागर : माळ दुसरी .

नाखु ·

एस 14/10/2015 - 13:58
नक्कीच. इथे पुण्यात बसून गावोगावी आणि विशेषत: मराठवाड्यात/विदर्भात काय ग्राउंड सिच्युएशन आहे हे समजणे अवघड आहे. तस्मात्, स्थानिकांचा अभिप्राय जाणून घ्यायला आवडेल.

अभ्या.. 14/10/2015 - 14:07
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेजिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची धडाडी वाखाणण्याजोगी आहे. बराच फरक पडलाय सरकारी कार्यपधद्तीत. जलसंपदाची कामे कशी चालतात हे सर्वसामान्य माणसाला, विषेष्तः शहरी नागरिकांना कळत नाही. त्या कामांचे ऑडिट दैनिकात वगैरे प्रसिध्द होतेय ही चांगली गोष्ट आहे. लहान गांवे जरी पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झाली तरी सध्या पुरेसे आहे. बाकी शहरांना राजकारण्यांना हाताशी धरुन पाणी मिळवायची टॅक्ट जमते.

जेपी 14/10/2015 - 19:03
लेख वाचतोय. वेळ मिळाला की सविस्तर प्रतिसाद देईन पण लेखांशी बहुतांश सहमत आहे.त्यामुळे लिहीण्यास फारसे काही नाही.

पैसा 15/10/2015 - 13:45
उत्तम बातम्या! सगळीकडे बातमी म्हणजे वाईट काही तरी असणार असा समज झालेला असताना असे काही थोडेफार चांगले काम कळणे हे फार महत्त्वाचे ठरते.

गुलाम 15/10/2015 - 17:43
सरकारच्या कामाचे मुल्यमापन करणारी दुर्मीळ, अनबायस्ड लेखमालिका. या योजनेतल्या त्रुटी (प्रामाणिकपणे) दाखवणारे प्रतिसाद देखील आले असते तर धाग्याचा दर्जा अजुन उंचावला असता.

एक उत्तम माहितीपूर्ण लेखमाला. नेहमीच्या खळबळजनक हेडलाईन्सच्या (आणी बर्‍याचदा लेखकाने न वाचलेल्या) दुव्यांनी भरलेल्या लेख/प्रतिसादांमध्ये ही लेखमाला उठून दिसत आहे. नाखु यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! जिथे हे काम चालले आहे तेथिल मिपाकरांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव लिहून या माहितीत भर टाकावी असे सुचवतो.

नमकिन 23/10/2015 - 08:52
महाराष्ट्रात दुष्काळ जाहिर झाला, परंतु सोलापूरचे नाव यादीत नाहीं, हे का? अवर्षण इथे कायम आहे, वर्षों पासुन तरीही? शिवारात पाऊसच नाहीं तर कसं होणार?

एस 14/10/2015 - 13:58
नक्कीच. इथे पुण्यात बसून गावोगावी आणि विशेषत: मराठवाड्यात/विदर्भात काय ग्राउंड सिच्युएशन आहे हे समजणे अवघड आहे. तस्मात्, स्थानिकांचा अभिप्राय जाणून घ्यायला आवडेल.

अभ्या.. 14/10/2015 - 14:07
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेजिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची धडाडी वाखाणण्याजोगी आहे. बराच फरक पडलाय सरकारी कार्यपधद्तीत. जलसंपदाची कामे कशी चालतात हे सर्वसामान्य माणसाला, विषेष्तः शहरी नागरिकांना कळत नाही. त्या कामांचे ऑडिट दैनिकात वगैरे प्रसिध्द होतेय ही चांगली गोष्ट आहे. लहान गांवे जरी पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झाली तरी सध्या पुरेसे आहे. बाकी शहरांना राजकारण्यांना हाताशी धरुन पाणी मिळवायची टॅक्ट जमते.

जेपी 14/10/2015 - 19:03
लेख वाचतोय. वेळ मिळाला की सविस्तर प्रतिसाद देईन पण लेखांशी बहुतांश सहमत आहे.त्यामुळे लिहीण्यास फारसे काही नाही.

पैसा 15/10/2015 - 13:45
उत्तम बातम्या! सगळीकडे बातमी म्हणजे वाईट काही तरी असणार असा समज झालेला असताना असे काही थोडेफार चांगले काम कळणे हे फार महत्त्वाचे ठरते.

गुलाम 15/10/2015 - 17:43
सरकारच्या कामाचे मुल्यमापन करणारी दुर्मीळ, अनबायस्ड लेखमालिका. या योजनेतल्या त्रुटी (प्रामाणिकपणे) दाखवणारे प्रतिसाद देखील आले असते तर धाग्याचा दर्जा अजुन उंचावला असता.

एक उत्तम माहितीपूर्ण लेखमाला. नेहमीच्या खळबळजनक हेडलाईन्सच्या (आणी बर्‍याचदा लेखकाने न वाचलेल्या) दुव्यांनी भरलेल्या लेख/प्रतिसादांमध्ये ही लेखमाला उठून दिसत आहे. नाखु यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! जिथे हे काम चालले आहे तेथिल मिपाकरांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव लिहून या माहितीत भर टाकावी असे सुचवतो.

नमकिन 23/10/2015 - 08:52
महाराष्ट्रात दुष्काळ जाहिर झाला, परंतु सोलापूरचे नाव यादीत नाहीं, हे का? अवर्षण इथे कायम आहे, वर्षों पासुन तरीही? शिवारात पाऊसच नाहीं तर कसं होणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार
================================================================== नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी...

संदर्भांचा विसर आणि भुलाबाईंचा उत्सव

माहितगार ·

palambar 13/10/2015 - 20:56
माझे लहान्पण खान्देशात गेल्यामुळे भूलाबाइ मला माहित आहे . फार मजा यायचि . एक महिना भर रोज सन्ध्याकाळि भूलाबाइ चि गाणि म्हण्ण्यात जायचा. कोजागिरि ला तर खुप मजा करायचो. शाळेतिल गअ‍ॅद रिंग सार्खे कार्यक्रम सादर करायचो.

palambar 13/10/2015 - 20:56
माझे लहान्पण खान्देशात गेल्यामुळे भूलाबाइ मला माहित आहे . फार मजा यायचि . एक महिना भर रोज सन्ध्याकाळि भूलाबाइ चि गाणि म्हण्ण्यात जायचा. कोजागिरि ला तर खुप मजा करायचो. शाळेतिल गअ‍ॅद रिंग सार्खे कार्यक्रम सादर करायचो.
मराठी विकिपीडियावर भोंडला या लेखास कुणीतरी हात घालेल आणि सुधारणा करेल या आशेवर अल्पसे लेखन करून लेख सोडून दिला होता. पण गेल्या तब्बल नऊ वर्षात तसा मुहुर्त येणे कदाचित त्या लेखाच्या नशिबी नसावे. मराठी विकिपीडियावर १५ ऑक्टोबर पासून वाचक प्रेरणा सप्ताह साजरा करावा असा मानस असल्यामुळे ऑप्टोबर महिन्यातील उत्सव विषयक लेखांच्या सुधारणेची हालचाल करावी म्हणून भोंडला हा लेख पुन्हा संपादनासाठी घेतला.

---------------द्वं--द्व---------------

अर्थहीन ·

तुझ्या सगळ्याच लेखांवर काय प्रतिक्रिया द्यावी ते कळतच नाही. म्हणजे हे सगळ असच वाटत असत मला, पण अचानक त्याला शब्दरुप येऊन इतक उघड-नागड समोर येईल अशी अपेक्षा नसते आणि मग सुन्न व्हायला होतं. लिहीत रहा.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अर्थहीन 09/10/2015 - 12:33
तुमच्या कडून हे ऐकायला मिळण्यापेक्षा मोठं काय असणार... खूप खूप धन्यवाद... मानवाच्या सब्कोन्शियसमध्ये --हिडन असलेल्या बाजू Explore करण्यात एक नशा असते... सध्या त्याने मी झपाटलेला आहे असा वाटतं... संवेदनशील मन अन निरीक्षण क्षमता या जोरावर सध्या जमेल तितकं अन जमेल तसं उमटवण्याचं प्रयत्न करतोय... अजून शिकणंच चालू आहे... :)

In reply to by अर्थहीन

आनन्दा 09/10/2015 - 13:20
खरच सुप्त मनातले हे द्वंद्व नेहमीच चालू असते. ते खरे तर शब्दात उतरवणे कठीण. पण तुम्हाला छान जमलेय. अवांतर - अजून एक खेळ सांगतो - बर्‍याच वेळेस आपण क्षणार्धात काही गोष्टींबद्दल निर्णय घेतो, काहीवेळेस आपल्याला कळतही नाही की आपण निर्णय घेतलाय म्हणून. अश्या निर्णयांचा अ‍ॅनॅलिसिस करायला मजा येते. आपले सुप्त मन अश्या वेळेस अनेक गोष्टींना एकत्र करून वेगाने निर्णय घेत असते. ते सगळे दुवे एकत्र जोडायला खूप वेळ लागतो.

तुडतुडी 09/10/2015 - 12:22
अश्या सगळ्यांना शिर्डी/तिरुपती येथे नेउन सोडावे...बघू ते नवसाला पावणारे देव(तरी) काही करतील का
देव कुणाच्या बापाचे नोकर नाहीत . आपली कर्मं सुधारा . देवांकडे भिका मागायची गरज नाही उरणार . आणि हो त्यांना एखाद्या मशिदीत पण सोडून बघा

In reply to by तुडतुडी

टवाळ कार्टा 09/10/2015 - 12:58
देव कुणाच्या बापाचे नोकर नाहीत .
देवाला कुणाचे नोकर म्हणणार्यांची गय केली जाणार नाही - भरधाव हाकरे
आपली कर्मं सुधारा .
मी माझी कर्मं व्यवस्थित करतो...त्याने अश्या लोकांच्या हाल अपेष्टांत फरक पडेल?
देवांकडे भिका मागायची गरज नाही उरणार .
लेखात उल्लेख केलेल्या परिस्थितीत जर देवाला साकडे नाही घालायचे तर मग देवाकडे भिका मागायची गरज कधी असते?
आणि हो त्यांना एखाद्या मशिदीत पण सोडून बघा
मी या लोकांना "माझ्याच" देवाकडे पाठवणार कारण मला माझा देव "जास्त" दयाळू आहे असे वाटते...तुम्हाला स्वताच्याच देवावर विश्वास नाही??? आणि माझा एक सल्ला - आधी स्वतः इथे फुकाच्या गप्पा हाणण्यापेक्षा गरजू लोकांसाठी (गेलाबाजार तुम्हाला हवेच असेल तर फक्त हिंदूंसाठी) काहीतरी करा

बबन ताम्बे 09/10/2015 - 12:24
पुण्यात चौका चौकात भिकारी दिसायला लागलेत. विमाननगरच्या हयात हॉटेल चौकात टोळीच असते. चूकून एखादा फॉरेनर दिसला तर त्याचा भयंकर पिच्छा पुरवतात. वाईट वाटते माणसाच्या जीवनातील अशी कुरुप बाजू बघून.

रातराणी 09/10/2015 - 12:40
मनातलं लिहीले आहे. त्या क्षणी आपल्याला योग्य वाटेल ते करून मोकळं व्हाव, म्हणजे मागं रुखरुख लागून रहात नाही. भले ते आपल्याला फसवत आहेत हे माहीत असले तरी. शिकलेली धडधाकट माणसं लाच मागतात तेव्हा देतो ना डोळे झाकून? कुणाचं पोट भरणार असेल तर काय हरकत आहे ५ रुपये द्यायला?

In reply to by रातराणी

द-बाहुबली 09/10/2015 - 12:56
शिकलेली धडधाकट माणसं लाच मागतात तेव्हा देतो ना डोळे झाकून? कुणाचं पोट भरणार असेल तर काय हरकत आहे ५ रुपये द्यायला? मार्मीक.

तुडतुडी 09/10/2015 - 12:56
काही महिन्यांपूर्वी पेपर मध्ये भिकार्यांवर १ लेखमाला आली होती . . हे भिकारी एकमेकांचे कुणीही नसतात .त्यांचे करते करविते धनी वेगळेच असतात . लहान मुलांना चोरून , पळवून आणलेलं असतं .त्यांचा जास्तीत जास्त केविलवाणा अवतार केला जातो . दिवसभरात साठलेले पैसे त्यांच्याकडून हिसकावून घेतले जातात . आणि फक्त जिवंत राहण्यासाठी त्यांना तुटपुंज अन्न दिलं जातं . दुसर्या प्रकारचे भिकारी हे आळशी , काम करावं लागू नये म्हणून भिक मागत बसतात . मिळालेल्या पैशांतून दारू पिवून पडतात . त्यामुळे काही द्यायचं असेल तर पैसे अजिबात देवू नयेत . खायला काहीतरी द्यावं, कपडे द्यावेत . त्याच्यातही हि लहान मुलांना , म्हातार्यांना preferance द्यावा . तरुण , धडधाकटांना साधारणत: देवू नये

जगप्रवासी 09/10/2015 - 13:30
पेहरावावरुन गावाकड़चं वाटेन् असं एक जोड़पं. बाईच्या कडेला एक पोरगं, माणसाच्या हाताला धरलेली एक पोरगी अन दोघांच्या हातात एक-एक बॅग. माणूस जवळ येईल अन म्हणेल की "सायबा आमी बीड कडेचे हावो. काल एसटी चुकली अन पैशे बी चोरलेया आमचे कुणीतरी. काय मदत हुईल् तर बगा देवा. गावाकडं जायचं. 200-400 तिकीटापुरते दया. अडचणीत सापड़लो हो आमी." मला देखील सेम अनुभव आला होता, तेव्हा त्या कुटुंबाला प्रत्येकाला बाजूच्या वडापाव च्या गाडीवरून १/१ वडापाव घेऊन दिले म्हटलं खा बाबानो. आपण फसलो आहोत की माहित नाही पण तेव्हा जे वाटल ते केल.

In reply to by जगप्रवासी

बबन ताम्बे 09/10/2015 - 14:01
"साहेब, मला गावाकडं जायचय. पण माझं पाकिट मारलं गेलंय. मला थोडी पैशांची मदत करता का ?" मी त्याला म्हटले पाकीट मारले गेलेय ना, चला आपण पोलिसांकडे तक्रार देऊ. शेपूट घालून पळाला.

प्यारे१ 09/10/2015 - 15:55
लोकांना चार दोन रुपये सरसकट नाही दिले तरी अधे मधे द्यावेत. आपली द्यायची सवय कायम राहते. नंतर त्या पैशाचा उपयोग कसा होतो याबाबत विचार करु नये.

राही 09/10/2015 - 16:31
लेख आवडला. आपल्याला अशी चुट्पुट बरेच वेळा लागते. पण या भिकार्‍यांना, विशेषतः सिग्नलवर भीक मागणार्‍यांना अज्जिबात पैसे देऊ नयेत. खाण्याचे पदार्थ, जुने कपडे वगैरे (हाताशी असतील तर) द्यावेत. कारण मोक्याची ठिकाणे भीक मागण्यासाठी भिकारी माफियांनी वाटून घेतलेली असतात. प्रत्येकाचा भीक एरिया आणि त्यात काम करणारी मुले हे सगळे वेल-कन्ट्रोल्ड, वेल-प्लॅन्ड असते. हा मोठा संघटित अवैध धंदा आहे. ही मुले फक्त नोकर असतात. मिळालेली सगळी भीक दादाकडे जाते. या मुलांवर लक्ष्य ठेवण्यासाठी दादाचे हेर असतात. कित्येकदा लहान मुलांना पळवणे, त्यांना अपंग करून सहानुभूती निर्माण करणे, भिकेसाठी नवजात बालके भाड्याने घेणे असे गैर प्रकार चालतात. अशी पाचदहा रुपयांची भीक नेहमी देण्याऐवजी वर्षातून एकदा निराधारांसाठीच्या एखाद्या संस्थेला देणगी द्यावी.

विवेकपटाईत 11/10/2015 - 19:03
खायला द्या पैशे देऊ नका. मदत करण्यासाठी सुद्धा योजना आखावी लागते. जनकपुरीतील (सनातन धर्म मंदिरात बी ब्लॉक). हिवाळ्यात कंबल वाटणे असो, मुलांना किंवा पुस्तके व फी साठी पैसे, इत्यादी. आधी घरोघरी जाऊन चौकशी करतात. नंतर गरज ओळखून मदत करतात. बाकी पाकीट कुणाचेही मारल्या जाऊ शकते. २० एक वर्षांपूर्वी धौला कुआंला उतरल्यावर कळले, पाकीट मारल्या गेले आहे. चक्क ११ किमी पाई चालत घरी (उत्तम नगर) आलो. पण दूर जायचे असेल तर मदत मागावीच लागेल. अश्यावेळी मदत देणार्याला देवावर विश्वास ठेउनच दुसर्याला मदत करावी लागते किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागतो.

तुझ्या सगळ्याच लेखांवर काय प्रतिक्रिया द्यावी ते कळतच नाही. म्हणजे हे सगळ असच वाटत असत मला, पण अचानक त्याला शब्दरुप येऊन इतक उघड-नागड समोर येईल अशी अपेक्षा नसते आणि मग सुन्न व्हायला होतं. लिहीत रहा.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अर्थहीन 09/10/2015 - 12:33
तुमच्या कडून हे ऐकायला मिळण्यापेक्षा मोठं काय असणार... खूप खूप धन्यवाद... मानवाच्या सब्कोन्शियसमध्ये --हिडन असलेल्या बाजू Explore करण्यात एक नशा असते... सध्या त्याने मी झपाटलेला आहे असा वाटतं... संवेदनशील मन अन निरीक्षण क्षमता या जोरावर सध्या जमेल तितकं अन जमेल तसं उमटवण्याचं प्रयत्न करतोय... अजून शिकणंच चालू आहे... :)

In reply to by अर्थहीन

आनन्दा 09/10/2015 - 13:20
खरच सुप्त मनातले हे द्वंद्व नेहमीच चालू असते. ते खरे तर शब्दात उतरवणे कठीण. पण तुम्हाला छान जमलेय. अवांतर - अजून एक खेळ सांगतो - बर्‍याच वेळेस आपण क्षणार्धात काही गोष्टींबद्दल निर्णय घेतो, काहीवेळेस आपल्याला कळतही नाही की आपण निर्णय घेतलाय म्हणून. अश्या निर्णयांचा अ‍ॅनॅलिसिस करायला मजा येते. आपले सुप्त मन अश्या वेळेस अनेक गोष्टींना एकत्र करून वेगाने निर्णय घेत असते. ते सगळे दुवे एकत्र जोडायला खूप वेळ लागतो.

तुडतुडी 09/10/2015 - 12:22
अश्या सगळ्यांना शिर्डी/तिरुपती येथे नेउन सोडावे...बघू ते नवसाला पावणारे देव(तरी) काही करतील का
देव कुणाच्या बापाचे नोकर नाहीत . आपली कर्मं सुधारा . देवांकडे भिका मागायची गरज नाही उरणार . आणि हो त्यांना एखाद्या मशिदीत पण सोडून बघा

In reply to by तुडतुडी

टवाळ कार्टा 09/10/2015 - 12:58
देव कुणाच्या बापाचे नोकर नाहीत .
देवाला कुणाचे नोकर म्हणणार्यांची गय केली जाणार नाही - भरधाव हाकरे
आपली कर्मं सुधारा .
मी माझी कर्मं व्यवस्थित करतो...त्याने अश्या लोकांच्या हाल अपेष्टांत फरक पडेल?
देवांकडे भिका मागायची गरज नाही उरणार .
लेखात उल्लेख केलेल्या परिस्थितीत जर देवाला साकडे नाही घालायचे तर मग देवाकडे भिका मागायची गरज कधी असते?
आणि हो त्यांना एखाद्या मशिदीत पण सोडून बघा
मी या लोकांना "माझ्याच" देवाकडे पाठवणार कारण मला माझा देव "जास्त" दयाळू आहे असे वाटते...तुम्हाला स्वताच्याच देवावर विश्वास नाही??? आणि माझा एक सल्ला - आधी स्वतः इथे फुकाच्या गप्पा हाणण्यापेक्षा गरजू लोकांसाठी (गेलाबाजार तुम्हाला हवेच असेल तर फक्त हिंदूंसाठी) काहीतरी करा

बबन ताम्बे 09/10/2015 - 12:24
पुण्यात चौका चौकात भिकारी दिसायला लागलेत. विमाननगरच्या हयात हॉटेल चौकात टोळीच असते. चूकून एखादा फॉरेनर दिसला तर त्याचा भयंकर पिच्छा पुरवतात. वाईट वाटते माणसाच्या जीवनातील अशी कुरुप बाजू बघून.

रातराणी 09/10/2015 - 12:40
मनातलं लिहीले आहे. त्या क्षणी आपल्याला योग्य वाटेल ते करून मोकळं व्हाव, म्हणजे मागं रुखरुख लागून रहात नाही. भले ते आपल्याला फसवत आहेत हे माहीत असले तरी. शिकलेली धडधाकट माणसं लाच मागतात तेव्हा देतो ना डोळे झाकून? कुणाचं पोट भरणार असेल तर काय हरकत आहे ५ रुपये द्यायला?

In reply to by रातराणी

द-बाहुबली 09/10/2015 - 12:56
शिकलेली धडधाकट माणसं लाच मागतात तेव्हा देतो ना डोळे झाकून? कुणाचं पोट भरणार असेल तर काय हरकत आहे ५ रुपये द्यायला? मार्मीक.

तुडतुडी 09/10/2015 - 12:56
काही महिन्यांपूर्वी पेपर मध्ये भिकार्यांवर १ लेखमाला आली होती . . हे भिकारी एकमेकांचे कुणीही नसतात .त्यांचे करते करविते धनी वेगळेच असतात . लहान मुलांना चोरून , पळवून आणलेलं असतं .त्यांचा जास्तीत जास्त केविलवाणा अवतार केला जातो . दिवसभरात साठलेले पैसे त्यांच्याकडून हिसकावून घेतले जातात . आणि फक्त जिवंत राहण्यासाठी त्यांना तुटपुंज अन्न दिलं जातं . दुसर्या प्रकारचे भिकारी हे आळशी , काम करावं लागू नये म्हणून भिक मागत बसतात . मिळालेल्या पैशांतून दारू पिवून पडतात . त्यामुळे काही द्यायचं असेल तर पैसे अजिबात देवू नयेत . खायला काहीतरी द्यावं, कपडे द्यावेत . त्याच्यातही हि लहान मुलांना , म्हातार्यांना preferance द्यावा . तरुण , धडधाकटांना साधारणत: देवू नये

जगप्रवासी 09/10/2015 - 13:30
पेहरावावरुन गावाकड़चं वाटेन् असं एक जोड़पं. बाईच्या कडेला एक पोरगं, माणसाच्या हाताला धरलेली एक पोरगी अन दोघांच्या हातात एक-एक बॅग. माणूस जवळ येईल अन म्हणेल की "सायबा आमी बीड कडेचे हावो. काल एसटी चुकली अन पैशे बी चोरलेया आमचे कुणीतरी. काय मदत हुईल् तर बगा देवा. गावाकडं जायचं. 200-400 तिकीटापुरते दया. अडचणीत सापड़लो हो आमी." मला देखील सेम अनुभव आला होता, तेव्हा त्या कुटुंबाला प्रत्येकाला बाजूच्या वडापाव च्या गाडीवरून १/१ वडापाव घेऊन दिले म्हटलं खा बाबानो. आपण फसलो आहोत की माहित नाही पण तेव्हा जे वाटल ते केल.

In reply to by जगप्रवासी

बबन ताम्बे 09/10/2015 - 14:01
"साहेब, मला गावाकडं जायचय. पण माझं पाकिट मारलं गेलंय. मला थोडी पैशांची मदत करता का ?" मी त्याला म्हटले पाकीट मारले गेलेय ना, चला आपण पोलिसांकडे तक्रार देऊ. शेपूट घालून पळाला.

प्यारे१ 09/10/2015 - 15:55
लोकांना चार दोन रुपये सरसकट नाही दिले तरी अधे मधे द्यावेत. आपली द्यायची सवय कायम राहते. नंतर त्या पैशाचा उपयोग कसा होतो याबाबत विचार करु नये.

राही 09/10/2015 - 16:31
लेख आवडला. आपल्याला अशी चुट्पुट बरेच वेळा लागते. पण या भिकार्‍यांना, विशेषतः सिग्नलवर भीक मागणार्‍यांना अज्जिबात पैसे देऊ नयेत. खाण्याचे पदार्थ, जुने कपडे वगैरे (हाताशी असतील तर) द्यावेत. कारण मोक्याची ठिकाणे भीक मागण्यासाठी भिकारी माफियांनी वाटून घेतलेली असतात. प्रत्येकाचा भीक एरिया आणि त्यात काम करणारी मुले हे सगळे वेल-कन्ट्रोल्ड, वेल-प्लॅन्ड असते. हा मोठा संघटित अवैध धंदा आहे. ही मुले फक्त नोकर असतात. मिळालेली सगळी भीक दादाकडे जाते. या मुलांवर लक्ष्य ठेवण्यासाठी दादाचे हेर असतात. कित्येकदा लहान मुलांना पळवणे, त्यांना अपंग करून सहानुभूती निर्माण करणे, भिकेसाठी नवजात बालके भाड्याने घेणे असे गैर प्रकार चालतात. अशी पाचदहा रुपयांची भीक नेहमी देण्याऐवजी वर्षातून एकदा निराधारांसाठीच्या एखाद्या संस्थेला देणगी द्यावी.

विवेकपटाईत 11/10/2015 - 19:03
खायला द्या पैशे देऊ नका. मदत करण्यासाठी सुद्धा योजना आखावी लागते. जनकपुरीतील (सनातन धर्म मंदिरात बी ब्लॉक). हिवाळ्यात कंबल वाटणे असो, मुलांना किंवा पुस्तके व फी साठी पैसे, इत्यादी. आधी घरोघरी जाऊन चौकशी करतात. नंतर गरज ओळखून मदत करतात. बाकी पाकीट कुणाचेही मारल्या जाऊ शकते. २० एक वर्षांपूर्वी धौला कुआंला उतरल्यावर कळले, पाकीट मारल्या गेले आहे. चक्क ११ किमी पाई चालत घरी (उत्तम नगर) आलो. पण दूर जायचे असेल तर मदत मागावीच लागेल. अश्यावेळी मदत देणार्याला देवावर विश्वास ठेउनच दुसर्याला मदत करावी लागते किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागतो.
लेखनविषय:
संध्याकाळी ऑफिसवरुन सिटीत मित्रांकडे बाईक वरुन जात असेन. यूनिवरसिटी चौकातल्या जगातल्या सर्वात मोठ्या सिग्नलला गाडी बंद करून उगाच हिकडं तिकडं बघत असेन. तेवढयात एक काळं-शेंबडं पोरगं कडेवर घेतलेली -त्या पोरापेक्षा थोड़िशीच मोठी पोरगी , स्वत् अन कडेवरच्या त्या पोराला कशीबशी सावरत 'कितीही कललं तरी ते बारकं पडणार नाही' या कॉंफीडन्सनं समोर चालत येईल. क्षणार्धात डोळ्यात अतिशय करूण अन हतबल भाव आणून , मारून-मारून शिकवलंय तितकं बारकं तोंड करून खाडकन 'आशेने' आपला तळहात पुढे करेल.