मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बँकेचा असाही एक अनुभव...

पुणे मुंग्रापं ·

सुबोध खरे 12/01/2016 - 12:00
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले नसले तरी त्याच्याकडून सदर कार्ड गहाळ झाल्यामुळे किंवा ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे व पिन क्रमांकाबाबत गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा दुरुपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मूळ मुद्दा त्यांचे ए टी एम कार्ड गहाळ झाले होते का? जर ते गहाळ झाले असेल तर श्री कपूर यांनी ते बंद करण्यासाठी बँकेला कळविले होते का? या गोष्टींचे खुलासा नाही.

In reply to by सुबोध खरे

मोदक 12/01/2016 - 13:10
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले नसले तरी त्याच्याकडून सदर कार्ड गहाळ झाल्यामुळे किंवा ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे व पिन क्रमांकाबाबत गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा दुरुपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही बँकेने शक्यता वर्तवली आहे आणि त्यानुसार निकाल दिला आहे. श्री कपूर यांच्या बाजुने कार्ड गहाळ झाल्याचा काहीही उल्लेख नाहीये.

अस्वस्थामा 12/01/2016 - 22:37
इथे एक शंका, तुम्ही ग्राहक पंचायत यांच्याशी संबंधित आहात काय ? असाल तर या धाग्यावर मी एक समस्या मांडली होती तेव्हा माझा ग्राहक पंचायतीबद्दलचा अनुभव लिहिला आहे तो खालीलप्रमाणे.
मध्यंतरी सातार्‍यातल्या ग्राहक न्यायालयाच्या ऑफिसात जावून चौकशी केल्यास कळाले की आता पूर्वीसारखे ग्राहक मंच नाहीत आणि दावा दिवाणी खटल्यासारखाच असेल आणि सुनावणीसाठी तुम्हाला (पक्षी: माझ्या वडिलांना) न्यायालयात तारखेस यावे लागेल. माझे वडील सातारा शहरापासून दूर आणि वयस्क असल्याने त्यांनी त्या साडे-आठ हजारावर पाणी सोडायचे ठरवले आहे कारण तारखा करणे त्यांना (आणि घरातल्या कोणालाच) शक्य नाही.
मी अशा सुरस कथा ऐकल्या आहेत परंतु जेव्हा गरज होती तेव्हा, १. कुठेही विश्वासार्ह असे संकेतस्थळ अथवा माहितीचा मार्ग मिळाला नाही. २. ग्राहक न्यायालय असा फलक असलेल्या ठिकाणी "आता पूर्वीसारखे ग्राहक मंच नाहीत आणि दावा दिवाणी खटल्यासारखाच असेल आणि सुनावणीसाठी तुम्हाला न्यायालयात तारखेस यावे लागेल." अशी माहिती मितुम्हीमग "मंडी जिल्हा मंच" काय प्रकरण आहे ? या सरकारी संत्रणा आहेत की कोणी स्वयंसेवी संस्था आहे की अजून काही ? ३. तसेच मग हे "ग्राहक पंचायत" नक्की काय आहे ? सरकारी संत्रणा आहेत की कोणी स्वयंसेवी संस्था आहे की अजून काही ? ४. भविष्यात गरज पडलीच तर नक्की मार्ग काय आहेत ? कशी तक्रार करावी, नक्की कुठे व कसा संपर्क करावा (की फक्त या सुरस कथा म्हणून वाचाव्यात आणि गप्प बसावे ?). [जेव्हा हवे होते तेव्हा तथाकथित ग्राहक मंच अथवा ग्राहक पंचायत अख्ख्या आंतर्जालावर न सापडल्याचा वैताग असलेला]

In reply to by अस्वस्थामा

बहुगुणी 13/01/2016 - 01:39
Address(es) of District Consumer Forums in Maharashtra हा दुवा कदाचित उपयोगी ठरावा. मुंबई ग्राहक पंचायत ही एक स्वयंसेवी संघटना आहे असं दिसतं. त्यांची पुण्यात शाखा सुरू होणार आहे असं या संस्थळावरील Events या sidebar वरून दिसतं: PUNE PETH Grahak Panchayat Peth arranged in 2015 gets overwhelming response. We are set to enter into PUNE in 2016. Grahak Panchayat Peth will be organized from 7.1.2016 to 11.1.2016 from 11.30 am to 8.30 pm. Venue : Lokamany Sabhagriha at Kesariwada, Narayan Peth, Pune, अर्थात्, पुण्यातली बिंदुमाधव जोशींची ग्राहक पंचायत देखील आहेच (पण त्यांच्या संस्थळाच्या पत्त्यात .com आहे, .org नाही हे जाणवलं.)

In reply to by बहुगुणी

अस्वस्थामा 13/01/2016 - 17:36
अहो, Address(es) of District Consumer Forums in Maharashtra यात दिलेल्या पत्त्यावरुनच सातार्‍यातल्या ग्राहक न्यायालयात पोचलो होतो. तिथलाच अनुभव सांगितला आहे. अर्थात कोणीही तज्ञ (ज्यांचेबद्दल मला फोरमवर माहिती अथवा कुठेही संपर्कास इमेल मिळाला आहे असे) मला आलेल्या अनुभवाबद्दल आजवर इथे अथवा इमेलवर काही उत्तर देण्यास इच्छुक दिसलेला नाहीय. :( हे म्हणजे दुनियेच्या सुरस कथा मांडायच्या ( हिमाचल प्रदेशचे कोण संसारचंद कपूर शोधायला जातोय इथून) त्या खर्‍याही असतील परंतु एकही जण मदत करु शकु नये अथवा मदत घेतलेला असु नये याचे खूपच आश्चर्य वाटले. (असो, माझी समस्या बँक कडून बँक-लोकपालाची भिती घातल्यावर किमान लक्षात घेतली गेली आणि नंतर बँकेकडूनच सोडवली गेली. परंतु ग्राहक न्यायालय हा व्यवस्थेबद्दल आश्चर्यकारकपणे निराशा पदरी आली त्यामुळे हा माझा पेसिमिस्टिक प्रतिसाद आहे इतकंच.)

In reply to by अस्वस्थामा

अस्वस्थामा, या बाबतीत अद्ययावत माहिती अशी की सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच व्यवस्थित कार्यरत आहे . पत्ता -524/1-A,सदर बाजार ,को -ओपरेटिव (co-opeative) कोर्टाजवळ, कोरेगाव रोड ,सातारा 415001 फोन.02162-237469 वरील क्रमांकावर फोन करुन खात्री करुन घेतली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे तक्रार मार्गदर्शनाचे काम निःशुल्क व स्वयंसेवी पध्दतीने चालत असल्याने जेथे मुंबई ग्राहक पंचायतीचे अशा कामाकरीता प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत तेथेच तक्रार मार्गदर्शनाचे काम चालते. आम्ही पुण्यात गेले 2 वर्षे असे केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई ग्राहक पंचायत तक्रार मार्गदर्शन करते, तक्रार निवारण नाही, त्यामुळे सगळ्या प्रक्रिया तक्रारदारालाच पुर्ण कराव्या लागतात, मुंबई ग्राहक पंचायत तक्रारीकरीता अर्ज कसा करावा, पाठपुरावा कसा करावा अशा अनेक बाबतीत निःशुल्क मार्गदर्शन करते.

In reply to by मोदक

मुंबई ग्राहक पंचायत ग्राहक भवन, संत ज्ञानेश्वर मार्ग, कूपर हॉस्पीटलमागे, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई 400056 फोन नं. 02226281839, 02226209319 पुणे विभाग - संपर्क कार्याध्यक्षा - छायाताई वारंगे - 9552598851, कार्यवाह - मिलिंद चुटके - 9960391111, सदस्य - अजित कुलकर्णी - 9822290300 प्रकाश बापट - 9689563631

In reply to by बहुगुणी

@ बहुगुणी मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग गेले 5 वर्षे पुण्यात कार्यरत आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिक्षण विभागाच्या कार्यकर्त्या गेले 5 वर्ष विविध शाळांत जाऊन कन्झ्युमर क्लब सारखे उपक्रम राबवित आहेत. यात 9 वी व वरील इयत्तेतील मुलांना लेबल रिडींग, ISI मार्क, वजनमापे, ग्राहक संरक्षण अशा विविध विषयांवरची माहिती देत आहेत. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमात पुण्यातील विविध शाळा सहभागी होत आहेत. मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभागात वितरणाचे काम मात्र गेल्या 3 वर्षापासुन सुरु आहे. पाषाण, बाणेर, कोथरुड, वारजे पासुन ते थेट डिएसके विश्व, नऱ्हे, अगदी तळेगांव पर्यंत दर महिन्याला मुंबईतुन रास्त व चांगल्या दर्जाचे वाणसामान पुरवठा सभासदांना केला जात आहे. पुणे विभागात असे 57 संघ आहेत. एक संघ किमान 11 सभासद मिळून होतो व असे संघ आपली दर महिन्याची वाण सामानाची मागणी नोंदवून रास्त दरात व चांगल्या दर्जाचे साहित्य घेत आहेत. ग्राहक पंचायत पेठ हा मुंबईत दादर, बोरिवली इत्यादी तसेच ठाणे दापोली येथे गेली 38 वर्षे चालणारा उपक्रम आहे. मुलाखतीतून निवडलेल्या उत्पादक, थेट विक्रेते यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. निवड केलेली असल्याने उत्पादनांबाबत खात्री, प्रत्येक वस्तूचे बिल देणे, विनातक्रार सदोष माल परत घेणे, प्रत्येक ग्राहकाला समान दर अशा विविध वैशिष्ट्यांमुळे मुंबई परिसरांत या पंचायत पेठा प्रसिध्द आहेत. पुण्यात मुंबई ग्राहक पंचायतीचे काम नवीन असल्याने या वर्षी पहिल्यांदाच अशी ग्राहक पंचायत पेठ लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ पुणे येथे भरवली गेली व या पेठेला पुण्यातील ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 7 ते 11 जानेवारी 2016 या कालावधीत भरविलेल्या या पेठेत एकुण रु. 36,83,374/- ची विक्री झालीय.

विंजिनेर 13/01/2016 - 02:33
या संदर्भात अमेरिकेतील एका नातलगाच्या अनुभवाचा उल्लेख करावासा वाटतो.
अमेरिकन बँकेने ग्राहकाचे पैसे तप्तरतेने परत केले याचे कारण अमेरिकेतील बँका भारतातील बँकांपेक्षा उत्तम दर्जाची सेवा देतात हे नसून अमेरिकेत बँका तुमच्या एटीम कार्ड्/क्रेडीट कार्डाला "लायब्लिटी इंश्युरंस" पुरवतात - त्यामुळे सदर लेखातील $२५,००० ही रक्कम त्या अमेरिकन बॅंकेने त्यांच्या इन्शुरर कडून क्लेम करून ग्राह्काला दिली असणार. अधिक माहिती इथे आणि इथे. भारतात फ्रॉड प्रोटेक्श्न साठी इंश्युरंस प्रॉडक्ट्स नसावेत कदाचित

अन्नू 13/01/2016 - 17:25
इथे हाच प्रॉब्लेम आहे, सामान्य माणसालाच बरोबर बळीचा बकरा बनवला जातो. मग भले त्यात त्याची चुकी का नसेना! आणि हे बँकिंग नव्हे तर इतर क्षेत्रातही पहायला मिळते. आता एटीएमच्या बाबतीत बोलायचं तर, त्यात काम करणार्‍या सिक्युरिटीची गोष्टच न्यारी असते, त्यांना का आणि कशासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवलाय तेच कळत नाही. खरं म्हणजे त्यांच्याकडे बघून- त्यांनाच सिक्युरिटीची गरज असावी असं आपल्याला वाटायला लागतं! एटीएम मध्ये लावलेले कॅमेरीही त्याच जोडीचे. ज्या वयात त्यांना रिटायर व्हायचं असतं, त्याच वयात त्यांना पकडून तिथं लटकवलेलं असावं असं वाटतं! मध्ये एफ-एम वर आणि न्युज चॅनेलवरही अशा एटीएम च्या सेक्युरिटीची चर्चा झाल्याचे ऐकीवात आहे. या असल्या सिस्टीमच्या माध्यमातून चोरांना त्रास कमी व्हावा हाच उद्देश बहुदा बँकींग क्षेत्राचा असावा असं वाटतंय. ;)

सुबोध खरे 12/01/2016 - 12:00
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले नसले तरी त्याच्याकडून सदर कार्ड गहाळ झाल्यामुळे किंवा ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे व पिन क्रमांकाबाबत गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा दुरुपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मूळ मुद्दा त्यांचे ए टी एम कार्ड गहाळ झाले होते का? जर ते गहाळ झाले असेल तर श्री कपूर यांनी ते बंद करण्यासाठी बँकेला कळविले होते का? या गोष्टींचे खुलासा नाही.

In reply to by सुबोध खरे

मोदक 12/01/2016 - 13:10
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले नसले तरी त्याच्याकडून सदर कार्ड गहाळ झाल्यामुळे किंवा ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे व पिन क्रमांकाबाबत गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा दुरुपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही बँकेने शक्यता वर्तवली आहे आणि त्यानुसार निकाल दिला आहे. श्री कपूर यांच्या बाजुने कार्ड गहाळ झाल्याचा काहीही उल्लेख नाहीये.

अस्वस्थामा 12/01/2016 - 22:37
इथे एक शंका, तुम्ही ग्राहक पंचायत यांच्याशी संबंधित आहात काय ? असाल तर या धाग्यावर मी एक समस्या मांडली होती तेव्हा माझा ग्राहक पंचायतीबद्दलचा अनुभव लिहिला आहे तो खालीलप्रमाणे.
मध्यंतरी सातार्‍यातल्या ग्राहक न्यायालयाच्या ऑफिसात जावून चौकशी केल्यास कळाले की आता पूर्वीसारखे ग्राहक मंच नाहीत आणि दावा दिवाणी खटल्यासारखाच असेल आणि सुनावणीसाठी तुम्हाला (पक्षी: माझ्या वडिलांना) न्यायालयात तारखेस यावे लागेल. माझे वडील सातारा शहरापासून दूर आणि वयस्क असल्याने त्यांनी त्या साडे-आठ हजारावर पाणी सोडायचे ठरवले आहे कारण तारखा करणे त्यांना (आणि घरातल्या कोणालाच) शक्य नाही.
मी अशा सुरस कथा ऐकल्या आहेत परंतु जेव्हा गरज होती तेव्हा, १. कुठेही विश्वासार्ह असे संकेतस्थळ अथवा माहितीचा मार्ग मिळाला नाही. २. ग्राहक न्यायालय असा फलक असलेल्या ठिकाणी "आता पूर्वीसारखे ग्राहक मंच नाहीत आणि दावा दिवाणी खटल्यासारखाच असेल आणि सुनावणीसाठी तुम्हाला न्यायालयात तारखेस यावे लागेल." अशी माहिती मितुम्हीमग "मंडी जिल्हा मंच" काय प्रकरण आहे ? या सरकारी संत्रणा आहेत की कोणी स्वयंसेवी संस्था आहे की अजून काही ? ३. तसेच मग हे "ग्राहक पंचायत" नक्की काय आहे ? सरकारी संत्रणा आहेत की कोणी स्वयंसेवी संस्था आहे की अजून काही ? ४. भविष्यात गरज पडलीच तर नक्की मार्ग काय आहेत ? कशी तक्रार करावी, नक्की कुठे व कसा संपर्क करावा (की फक्त या सुरस कथा म्हणून वाचाव्यात आणि गप्प बसावे ?). [जेव्हा हवे होते तेव्हा तथाकथित ग्राहक मंच अथवा ग्राहक पंचायत अख्ख्या आंतर्जालावर न सापडल्याचा वैताग असलेला]

In reply to by अस्वस्थामा

बहुगुणी 13/01/2016 - 01:39
Address(es) of District Consumer Forums in Maharashtra हा दुवा कदाचित उपयोगी ठरावा. मुंबई ग्राहक पंचायत ही एक स्वयंसेवी संघटना आहे असं दिसतं. त्यांची पुण्यात शाखा सुरू होणार आहे असं या संस्थळावरील Events या sidebar वरून दिसतं: PUNE PETH Grahak Panchayat Peth arranged in 2015 gets overwhelming response. We are set to enter into PUNE in 2016. Grahak Panchayat Peth will be organized from 7.1.2016 to 11.1.2016 from 11.30 am to 8.30 pm. Venue : Lokamany Sabhagriha at Kesariwada, Narayan Peth, Pune, अर्थात्, पुण्यातली बिंदुमाधव जोशींची ग्राहक पंचायत देखील आहेच (पण त्यांच्या संस्थळाच्या पत्त्यात .com आहे, .org नाही हे जाणवलं.)

In reply to by बहुगुणी

अस्वस्थामा 13/01/2016 - 17:36
अहो, Address(es) of District Consumer Forums in Maharashtra यात दिलेल्या पत्त्यावरुनच सातार्‍यातल्या ग्राहक न्यायालयात पोचलो होतो. तिथलाच अनुभव सांगितला आहे. अर्थात कोणीही तज्ञ (ज्यांचेबद्दल मला फोरमवर माहिती अथवा कुठेही संपर्कास इमेल मिळाला आहे असे) मला आलेल्या अनुभवाबद्दल आजवर इथे अथवा इमेलवर काही उत्तर देण्यास इच्छुक दिसलेला नाहीय. :( हे म्हणजे दुनियेच्या सुरस कथा मांडायच्या ( हिमाचल प्रदेशचे कोण संसारचंद कपूर शोधायला जातोय इथून) त्या खर्‍याही असतील परंतु एकही जण मदत करु शकु नये अथवा मदत घेतलेला असु नये याचे खूपच आश्चर्य वाटले. (असो, माझी समस्या बँक कडून बँक-लोकपालाची भिती घातल्यावर किमान लक्षात घेतली गेली आणि नंतर बँकेकडूनच सोडवली गेली. परंतु ग्राहक न्यायालय हा व्यवस्थेबद्दल आश्चर्यकारकपणे निराशा पदरी आली त्यामुळे हा माझा पेसिमिस्टिक प्रतिसाद आहे इतकंच.)

In reply to by अस्वस्थामा

अस्वस्थामा, या बाबतीत अद्ययावत माहिती अशी की सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच व्यवस्थित कार्यरत आहे . पत्ता -524/1-A,सदर बाजार ,को -ओपरेटिव (co-opeative) कोर्टाजवळ, कोरेगाव रोड ,सातारा 415001 फोन.02162-237469 वरील क्रमांकावर फोन करुन खात्री करुन घेतली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे तक्रार मार्गदर्शनाचे काम निःशुल्क व स्वयंसेवी पध्दतीने चालत असल्याने जेथे मुंबई ग्राहक पंचायतीचे अशा कामाकरीता प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत तेथेच तक्रार मार्गदर्शनाचे काम चालते. आम्ही पुण्यात गेले 2 वर्षे असे केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई ग्राहक पंचायत तक्रार मार्गदर्शन करते, तक्रार निवारण नाही, त्यामुळे सगळ्या प्रक्रिया तक्रारदारालाच पुर्ण कराव्या लागतात, मुंबई ग्राहक पंचायत तक्रारीकरीता अर्ज कसा करावा, पाठपुरावा कसा करावा अशा अनेक बाबतीत निःशुल्क मार्गदर्शन करते.

In reply to by मोदक

मुंबई ग्राहक पंचायत ग्राहक भवन, संत ज्ञानेश्वर मार्ग, कूपर हॉस्पीटलमागे, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई 400056 फोन नं. 02226281839, 02226209319 पुणे विभाग - संपर्क कार्याध्यक्षा - छायाताई वारंगे - 9552598851, कार्यवाह - मिलिंद चुटके - 9960391111, सदस्य - अजित कुलकर्णी - 9822290300 प्रकाश बापट - 9689563631

In reply to by बहुगुणी

@ बहुगुणी मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग गेले 5 वर्षे पुण्यात कार्यरत आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिक्षण विभागाच्या कार्यकर्त्या गेले 5 वर्ष विविध शाळांत जाऊन कन्झ्युमर क्लब सारखे उपक्रम राबवित आहेत. यात 9 वी व वरील इयत्तेतील मुलांना लेबल रिडींग, ISI मार्क, वजनमापे, ग्राहक संरक्षण अशा विविध विषयांवरची माहिती देत आहेत. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमात पुण्यातील विविध शाळा सहभागी होत आहेत. मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभागात वितरणाचे काम मात्र गेल्या 3 वर्षापासुन सुरु आहे. पाषाण, बाणेर, कोथरुड, वारजे पासुन ते थेट डिएसके विश्व, नऱ्हे, अगदी तळेगांव पर्यंत दर महिन्याला मुंबईतुन रास्त व चांगल्या दर्जाचे वाणसामान पुरवठा सभासदांना केला जात आहे. पुणे विभागात असे 57 संघ आहेत. एक संघ किमान 11 सभासद मिळून होतो व असे संघ आपली दर महिन्याची वाण सामानाची मागणी नोंदवून रास्त दरात व चांगल्या दर्जाचे साहित्य घेत आहेत. ग्राहक पंचायत पेठ हा मुंबईत दादर, बोरिवली इत्यादी तसेच ठाणे दापोली येथे गेली 38 वर्षे चालणारा उपक्रम आहे. मुलाखतीतून निवडलेल्या उत्पादक, थेट विक्रेते यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. निवड केलेली असल्याने उत्पादनांबाबत खात्री, प्रत्येक वस्तूचे बिल देणे, विनातक्रार सदोष माल परत घेणे, प्रत्येक ग्राहकाला समान दर अशा विविध वैशिष्ट्यांमुळे मुंबई परिसरांत या पंचायत पेठा प्रसिध्द आहेत. पुण्यात मुंबई ग्राहक पंचायतीचे काम नवीन असल्याने या वर्षी पहिल्यांदाच अशी ग्राहक पंचायत पेठ लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ पुणे येथे भरवली गेली व या पेठेला पुण्यातील ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 7 ते 11 जानेवारी 2016 या कालावधीत भरविलेल्या या पेठेत एकुण रु. 36,83,374/- ची विक्री झालीय.

विंजिनेर 13/01/2016 - 02:33
या संदर्भात अमेरिकेतील एका नातलगाच्या अनुभवाचा उल्लेख करावासा वाटतो.
अमेरिकन बँकेने ग्राहकाचे पैसे तप्तरतेने परत केले याचे कारण अमेरिकेतील बँका भारतातील बँकांपेक्षा उत्तम दर्जाची सेवा देतात हे नसून अमेरिकेत बँका तुमच्या एटीम कार्ड्/क्रेडीट कार्डाला "लायब्लिटी इंश्युरंस" पुरवतात - त्यामुळे सदर लेखातील $२५,००० ही रक्कम त्या अमेरिकन बॅंकेने त्यांच्या इन्शुरर कडून क्लेम करून ग्राह्काला दिली असणार. अधिक माहिती इथे आणि इथे. भारतात फ्रॉड प्रोटेक्श्न साठी इंश्युरंस प्रॉडक्ट्स नसावेत कदाचित

अन्नू 13/01/2016 - 17:25
इथे हाच प्रॉब्लेम आहे, सामान्य माणसालाच बरोबर बळीचा बकरा बनवला जातो. मग भले त्यात त्याची चुकी का नसेना! आणि हे बँकिंग नव्हे तर इतर क्षेत्रातही पहायला मिळते. आता एटीएमच्या बाबतीत बोलायचं तर, त्यात काम करणार्‍या सिक्युरिटीची गोष्टच न्यारी असते, त्यांना का आणि कशासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवलाय तेच कळत नाही. खरं म्हणजे त्यांच्याकडे बघून- त्यांनाच सिक्युरिटीची गरज असावी असं आपल्याला वाटायला लागतं! एटीएम मध्ये लावलेले कॅमेरीही त्याच जोडीचे. ज्या वयात त्यांना रिटायर व्हायचं असतं, त्याच वयात त्यांना पकडून तिथं लटकवलेलं असावं असं वाटतं! मध्ये एफ-एम वर आणि न्युज चॅनेलवरही अशा एटीएम च्या सेक्युरिटीची चर्चा झाल्याचे ऐकीवात आहे. या असल्या सिस्टीमच्या माध्यमातून चोरांना त्रास कमी व्हावा हाच उद्देश बहुदा बँकींग क्षेत्राचा असावा असं वाटतंय. ;)
लेखनविषय:
बँकेचे व्यवहार करणे ग्राहकांना सुलभ व्हावे या दृष्टीने अनेक सुविधा अलिकडच्या काळात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सारख्या सुविधांमुले पैशाची देवघेव, खरेदी – विक्री, नियमित सेवांची बिले भरणे इत्यादी व्यवहार अक्षरशः एका बोटावर होत आहेत. ए. टी. एम. च्या सुविधेमुळे तर क्षणार्धात पैसा ग्राहकासमोर हजर होतो. या सुविधांबरोबरच गैरव्यवहाराच्या, सदोष सेवेच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. ए. टी. एम.

बंगाली मातीचा साजरा बुरूज

माहितगार ·

In reply to by कंजूस

माहितगार 11/01/2016 - 14:28
करवंटी म्हणजे कोणती नारळाची का ? कलकत्त्यातील लोक चहाच्या टपर्‍यांवर कप/ग्लास इतरांचे उष्टावलेले (स्वच्छ धुतलेले असले तरीही) असतात म्हणून मातीच्या गडू/छोट्या मटक्यातून चहा पितात असे समजून होतो. त्यात वर्गाचाही संबंध असल्यास कल्पना नाही. बंगाली पब्लिकला स्वतःची पाण्याची बाटली वगैरे बहुधा याच कारणाने शेअर करणे आवडत नसावे. अर्थात ही माझी व्यक्तिगत निरीक्षणे खुप कमी सँपलवर अवलंबून अशी होती म्हणून चुकीची असल्यास कल्पना नाही.

अवांतर : उत्सुकांनी 'माटीआ बुर्ज' भागातील वर्णन असलेली, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपासच्या काळाचे वर्णन असलेली 'ब्लड ब्रदर्स" ही एम. जे. अकबर यांची (मराठी अनुवाद : विश्राम ढोले, राजहंस प्रकाशन) कादंबरी वाचावी.

कंजूस 11/01/2016 - 21:22
महाजनांच्या बंगल्यावर जाणारा इतर नोकरवर्ग म्हणजे खालचा वर्ग.आतल्या भागात अजूनही प्रथा आहे म्हणतात.तो माणूस आपली करवंटी ठेवलेली काढून त्यातून चाइ पिऊन पुन्हा एका जागी ठेवतो.बंगालमध्ये ढोंग फार आहे.काही कथांमध्येही आहे.बिहारचा दक्षिण भागही असाच आहे.

In reply to by कंजूस

माहितगार 11/01/2016 - 14:28
करवंटी म्हणजे कोणती नारळाची का ? कलकत्त्यातील लोक चहाच्या टपर्‍यांवर कप/ग्लास इतरांचे उष्टावलेले (स्वच्छ धुतलेले असले तरीही) असतात म्हणून मातीच्या गडू/छोट्या मटक्यातून चहा पितात असे समजून होतो. त्यात वर्गाचाही संबंध असल्यास कल्पना नाही. बंगाली पब्लिकला स्वतःची पाण्याची बाटली वगैरे बहुधा याच कारणाने शेअर करणे आवडत नसावे. अर्थात ही माझी व्यक्तिगत निरीक्षणे खुप कमी सँपलवर अवलंबून अशी होती म्हणून चुकीची असल्यास कल्पना नाही.

अवांतर : उत्सुकांनी 'माटीआ बुर्ज' भागातील वर्णन असलेली, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपासच्या काळाचे वर्णन असलेली 'ब्लड ब्रदर्स" ही एम. जे. अकबर यांची (मराठी अनुवाद : विश्राम ढोले, राजहंस प्रकाशन) कादंबरी वाचावी.

कंजूस 11/01/2016 - 21:22
महाजनांच्या बंगल्यावर जाणारा इतर नोकरवर्ग म्हणजे खालचा वर्ग.आतल्या भागात अजूनही प्रथा आहे म्हणतात.तो माणूस आपली करवंटी ठेवलेली काढून त्यातून चाइ पिऊन पुन्हा एका जागी ठेवतो.बंगालमध्ये ढोंग फार आहे.काही कथांमध्येही आहे.बिहारचा दक्षिण भागही असाच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एखादी क्रिकेटची बातमी खुपच हौशी क्रिडा रसिक असाल तर फुटबॉलची बातमी, कधी मधी राजकारणाच्या निमीत्ताने-कम्युनीस्ट किंवा आजकाल ममता बॅनर्जी- अल्पसा उल्लेखाच्या बातम्या फारफारतर बांग्लादेशींची घुसपैठ या पलिकडे 'कलकत्ता' आणि 'पश्चिम बंगाल' हा विषय तुमच्या माझ्या सर्वासामान्य मराठी माणसाच्या फारसा नजरेस येत नाही. विचारवंत आणि रॅशनलीस्ट असलेल्या बंगाली बाबूंनी गेली ३० ३५ वर्षे कम्युनीस्टांना लोकशाही मार्गाने स्वत:हून वाहून दिली होती म्हटल्यावर पश्चिम बंगाल मधला सेक्युल्रीझमचा झेंडा चांगलाच गाढ असेल आणि ब्राह्मोस्माज - विवेकानंदांची ते रबिंद्रनाथ टागोरांची पुरोगामी प्रतिमा आणि पश्चिम बंगाल बद्द्ल अस्म

स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ

माहितगार ·

असंका 08/01/2016 - 13:23
अ. भितीच्या भावनेची गरज असते का ? होय. गरज असते. धोके जाणवून त्यापासून तयारी करण्यासाठी भितीची गरज असते. ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते. क. तुम्हाला कशा कशाची भिती वाटते ? मला बहुतेक उंचीची आणि पाण्याची भिती वाटते. आणि मरणाची भिती वाटायला हवी असंही वाटतं. पण छोट्या छोट्या गोष्टींनीच मी इतका घाबरून जातो, की मरणाचा तर मी विचारही करत नाही. ड. भिती आणि असुरक्षतेची भावना या एकच गोष्टी आहेत का वेगवेगळ्या ? असुरक्षिततेची भावना हा शब्दप्रयोग मी अगोदर ऐकलेला नाही. कशासंदर्भात तो वापरला जातो ते कळलं तर त्यात आणि भितीत फरक आहे का ते सांगता येइल. इ. असुरक्षीत का वाटते ? असुरक्षीततेच्या भावनेची गरज असते का ? भविष्यात काय होणार आहे, त्याचा अंदाज बांधता न आल्याने किंवा जे होइल त्याला तोंड देण्यात आपण कमी पडू शकतो ही भावना म्हणजे भिती. त्यानेच असुरक्षित वाटतं. ते वाटत राहिल्याने, आपली पुरेशी तयारी झालेली नाही, अजून तयारी करायला हवी अशी जाणीव होत रहाते. त्यामुळे ही भावना तयारी करून घेण्यासाठी आवश्यक असावी. तो एक कुणीतरी कॉम्प्युटरमधला मोठा माणूस होता, तो म्हणला होता ना की ओन्ली द पॅरानॉइड्स सर्वाइव..! फ. तुम्हाला स्वत:ला अथवा इतरांमध्ये कोणकोणत्या असुरक्षीततेच्या भावना आढळतात ? म्हणजे काय ते कळलं नाही..काही उदाहरण दिलंत तर सांगता येइल. ग. (अ)सुरक्षीततेची भावना कशी सांभाळता/ सांभाळावी ? मन घट्ट करून. दुसरा काय पर्याय? ह. काळजी घेणे आणि काळजी करणे यात फरक कसा करावा ? असा फरक करणे तुम्हाला जमते का ? काळजी हे सारखेच शब्द दोन्हीत असले, तरी अर्थात जमीन आस्मानाचा फरक आहे. काळजी घेणे म्हणजे काही तरी विशिष्ट कृती करणे अपेक्षित आहे. काळजी करणे म्हणजे एक मनाची स्थिती आहे.

प्रसाद१९७१ 08/01/2016 - 14:06
ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते.
हे जरा कळले नाही. बर्‍याच वेळेस, ज्ञान वाढले की पण भीती वाढते. उलट "अज्ञानात सुख असते" असे काहीतरी म्हणतात. काही उदा १. हे खाल्ले की तो रोग होतो वगैरे. अर्धवट ज्ञानामुळे, काही बारीक सारीक दुखले तरी कँसर पासुन अजुन कुठला तरी मोठा रोग झाला आहे अशी भिती वाटते. इत्यादी. २. एखाद्या रस्त्यावर, एरीयात गावगुंडांचा धोका आहे असे कोणी सांगितले की त्या एरीयातुन जाताना भिती वाटते. पुर्वी जरी एखाद्या अंधार्‍या ठीकाणुन गेलो असलो, पण कोणी तिथल्या भुताचा अनुभव सांगितला की पुढच्या वेळेला जाताना भिती वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

असंका 08/01/2016 - 14:35
तुम्हाला न कळायला काय झालंय? फिरकी घेताय गरीबाची अन काय... मुळात मी भितीच्या अस्ण्या नसण्याबद्दल बोलत नसून कमी जास्ती भिती वाटण्याब्द्दल बोलतोय . अशी वस्तू/स्थिती जिच्याबद्दल काहीच माहिती नाही तीला मी अज्ञात म्हणतोय. जसं भूत. किंवा अंधारी खोली. किंवा सरळ अंधार. जसजशी माहिती मिळायला लागते, तसतसं आपल्याला त्यापासून नक्की काय धोका आहे ते ठरवता यायला लागतं. त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या माहितीचा उप्योग करून घेता येतो, अन एकंदरीत भिती कमी होतेच. तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती बघू- १. हे खाल्ले की तो रोग होतो. हे झालं ज्ञान. आता या वस्तूला अज्ञात म्हणणं शक्य नाही. याउलट अशी एखादी वस्तू जी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहात. टाकाल का तोंडात अशीच्या अशी उचलून? कसची भिती जास्त आहे? समजा केळं खाल्लं, पेरू खाल्ला की मला सर्दी होते. पण कमीत कमी हे खायचे पदार्थ आहेत हे तरी मला माहित आहे? त्यामुळे मी तत्काळ मरणार नाही हेही मला माहित आहे. पण जंगलात गेल्यावर कितीही आकर्षक फळं मला दिसली आणि त्यांची मला माहिती नसली, तरी मी त्यांच्याकडे बघणार पण नाही. कारण ती फळं मला अज्ञात आहेत. अर्धवट ज्ञान हे जास्त धोकादायक असेल हे मान्य, पण जर त्याची जाणीव असेल तर भिती कमी होते. पूर्ण ज्ञान ज्याला आहे असे लोक कमीच असणार. त्यामुळे निर्णय घेण्यास पुरेसे ज्ञान मिळाले की भिती कमी होते. २. गावगुंड - ही ज्ञात गोष्ट आहे. अज्ञातापेक्षा कमी तयारीने गेलात तरी चालेल. पण अज्ञात ठिकाणी जाताना काय तयारीने जायचं हेच माहित नसतं. कुठली भिती जास्त असेल ? मात्र भुताबद्दल मला शंभर टक्के मान्य आहे आपलं म्हणणं! एवढंच काय, माझी भितीची व्याख्याच मी भूतांच्याबद्दलच्या भितीवरून बेतलेली आहे. भूत कुणी बघितलेलं आहे का हो? सगळ्यांनी? कुणीतरी तरी असेल ज्याने भूत बघितलेलं नाही? तरी ते घाबरतात? ही कसची भिती असते? तर अज्ञाताची!! भूत कसं असेल तेच माहित नाही, तरी भिती तर वाटते! का? कारण हेच की माहित नाही!

In reply to by असंका

असंका 18/01/2016 - 09:14
ओ धागाकर्तेसाहेब, तुम्ही तर धाग्याचा गाभाच बदलून टाकला. सहज जाणवलं म्हणून- माझा हा वरचा प्रतिसाद म्हणजे आपल्या नव्या ४ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे - "नोन डेविल".

In reply to by असंका

माहितगार 18/01/2016 - 10:43
ओह, नवे प्रश्न जोडताना प्रश्नांचा क्रम बदलू शकतो ह लक्षात घेतले नाही. नवे प्रश्न जोडताना प्रश्न गट १ , २ असे उल्लेख करतो म्हणजे कन्फ्युजन टळण्यास मदत होईल, -उद्देश अधिक प्रश्न जोडणे आणि अधिक लोकांना चर्चेत सहभागी करून घेणे आहे; चर्चेचा गाभा सुरक्षा विषयक दृष्टिकोण हाच आहे- लक्ष वेधल्या बद्दल आणि चर्चा सहभागाबद्दल आभारी आहे.

असंका 08/01/2016 - 14:59
* सुरक्षीततेचे गरज, स्तर कोणकोणते असतात ? हे फार तांत्रिक शब्द दिसताहेत. हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे, त्यांच्यासाठी सोडावा का हा प्रश्न? कारण हे सुरक्षिततेचे स्तर इ. असतात ही गोष्टच माझ्यासाठी एक नवीन माहिती आहे. उगा फेकाफेक करू शकतो, पण या उत्तराला काय मार्क थोडीच आहेत? * सुरक्षीततेची सुयोग्य काळजी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी भविष्यातील शक्यतांचा वेध कसा घ्यावा/ घेता ? जोखीम व्यवस्थापन कसे करता ? केवढे अवघड अवघड शब्द वापरता हो! अर्थ लावतानाच दिवस जाइल! मुळात मी आला दिवस घालवण्यावर विश्वास ठेवत असल्याने हे सगळं काही मी करत नाही - फक्त इंशुरन्स मी शक्य तेवढे काढून ठेवलेले आहेत. गाडी, मेडीक्लेम आणि लाइफ. * कोणती भिती/काळजी/असुरक्षततेची भावना अनाठायी असते ? अनाठायी भिती/काळजी/असुरक्षततेची भावना कशी टाळावी तुम्ही कशी टाळता ? ते कुठले प्रिन्सिपल आहे ना- ८५/१०/५% वालं ते वापरतो. आपण अनेक गोष्टींची काळजी करतो, त्यातील ८५% (की असलंच काहीतरी %) गोष्टी कधीच वास्तवात येत नाहीत. १०% गोष्टी वास्तवात होउ शकतात अशी ५०% शक्यता असते. आणि ५% गोष्टी मात्र होतातच. आता या कुठल्या गोष्टी कुठल्या कॅटेगरीत घालायच्या ते थोडा अनुभव वापरूनच ठरवावे लागते. * विश्वास, श्रद्धा यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ? ज्या गोष्टींनी आपण काळजीत आहोत, त्या जर याच्याशी मुळात संबंधित नसतील, तर असा संबंध मांडणे म्हणजे मनाचे खेळ असतील. एरवीही ते मनाचे खेळच असतील. पण अनेकदा त्या खेळांचा खरोखर उप्योग होतो असं पाहिलेलं आहे. * मिथके, कथा, धर्मसंस्थाप्रणित विश्वास, श्रद्धा, माहिती आणि तत्त्वज्ञान यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल शेवटच्या दोन प्रश्नांवर परत येतो.

माहितगार 17/01/2016 - 13:12
काथ्याकुटात असलेल्या भारतीय संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का? धाग्यावरून पोषाख फॅशन हेही अनेक कंगोरे असलेले विषय आहेत परंतु त्या संबंधाने (अ)सुरक्षीतते भावना असते का या बद्द्ल तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही नवे प्रश्न धागा लेखात जोडतो आहे.

चलत मुसाफिर 17/01/2016 - 15:31
शारीरिक आकर्षण ही संपूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. ते विविधप्रकारे व्यक्त होत असते. परंतु मानवी संस्कृती अनेक कारणांमुळे (काही योग्य, काही अयोग्य) त्यावर नानाविध बंधने टाकते. त्यातही देशोदेशी, वंशोवंशी फरक असतो. परिणामी, या आकर्षणाचे काही पैलू आपोआप "चांगले" तर काही "वाईट" ठरवले जातात. जिथे "वाईट" पैलू दिसतात, त्याबद्दल भीती किंवा घृणा निर्माण होते. विशेषतः पूर्वीय देशांत, शारीरिक आकर्षण हीच काहीतरी लज्जास्पद, कलंकसमान गोष्ट आहे असा टोकाचा दृढ समज आढळून येतो. परिणामी या विषयावर निकोप चर्चा होऊ शकत नाही. बहुसंख्य लैंगिक गुन्हे हे शारीरिक गरजेपोटी होत नसून बलदर्शनाच्या मानसिक गरजेपोटी होत असतात. परंतु हे समजून घेण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती समाजात नसेल, तर त्यावर उपाय शोधणे अशक्यप्राय होऊन बसते. त्यातूनच मग "भरचौकात फाशी द्या", किंवा "खच्ची करून टाका" अशा आक्रस्ताळ्या मध्यमवर्गीय मागण्या पुढे येतात.

लाडू. 18/01/2016 - 15:47
माझी वैयक्तीक मते: १) चांगली वाईट नजर स्त्रीला कळते अस म्हणतात. आणि ते खर आहे. घराबाहेर कुठेही, मग ते बाजारात असो किना ऑफिस मध्ये, ओळखीचा किंवा अनोळखी पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो ते लगेच कळते. विशिष्ट वेळी, अगदी लक्ष नसतानाहि, आपल्याला ओढणी सावरायची गरज आहे हे अचानक मेंदूत चमकून जात. आणि त्यावेळी निरीक्षण केल्यास कोणीतरी आपल्याकडे पाहत असतच. अस वाटल्याने किंवा वाईट नजर कळल्यानं नेहमीच असुरक्षित वाटत अस नाही. ऑफिस किंवा घराजवळ, पूर्णपणे सुरक्षित आहोत आपण हे माहित असते. पण अनोळखी ठिकाणी, किंवा रात्री एकटी असताना थोडी भीती वाटू शकते. २) विशिष्ट प्रकारच्या पेहरावाने या नजरावर काहीच फरक पडत नाही. प्रत्येक पुरुष त्याच्यावरच्या संस्कारांप्रमाणे वागतो अस मला वाटत. अशी खूप उदाहरण मी अनुभवलीत, चांगली पण आणि वाईट पण, पेह्रवणे त्यांच्यावर फार फरक पडला नाही. (उदा. ऑफिस मध्ये, शनिवारी आम्ही कॅजुअल्स घालू शकतो. पण काही विशिष्ट माणसांची नजर कोणत्याही दिवशी तेवढीच वाईट असते) ४) परिचित अपरिचित जास्त फरक नाही पडत. एकंदरीतच माणूस आणि त्याची नजर कळतेच. अपरिचित माणूस सुद्धा बऱ्याचदा कम्फर्टेबल वाटू शकतो ५) सध्या मी विवाहित नाही. विवाह होईल अजून ४ महिन्यात. पण ८ वर्षाचं नात, आणि त्यानंतरच्या विश्वासावरून, एवढ नक्कीच सांगू शकते, मस्तानी सम स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा हेवा वाटत नाही. एखाद्या स्त्रीचे कौतुक जरी माझ्या जोडीदाराने माझ्या समोर केले तरी ते तेवढ्यापुरतेच असेल असे मला वाटते. ६) नात्यांना नावे देणे मला पटत नाही. आणि त्याने सुरक्षिततेचा मुद्दा बदलत नाही

१) चांगली अथवा वाईट नजर म्हणजे काय -ती कशी ठरवली जाते ? विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने वाईट नजरांचा पाठलाग होतो असे तुम्हाला वाटते का ? असे वाटल्याने तुम्हाला/ तुमच्या परिचीतांपैकी/बद्दल कुणाला अथवा असुरक्षीत वाटते का ?
एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बघितलेलं आपल्याला आवडलं तर ती नजर चांगली. बघितलेलं आवडलं नाही, हे शब्दांशिवाय त्या व्यक्तीलाही समजून पुन्हा आपल्याकडे बघायला सुरुवात केली तर ती वाईट नजर. कपडे आणि नजरेचा संबंध नाही (कारण चांगलं किंवा वाईट हे आपल्या विचार, बुद्धी, मतावर अवलंबून असतं). मला किंवा माझ्या परिचयातल्या कोणालाही गरजेपेक्षा अधिक किंवा मुद्दाम लक्ष देण्याइतपत असुरक्षित वाटत नाही. (असुरक्षितता डिजिटल होय किंवा नाही छाप नसते.)
२) विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने तुमच्या मनात काही 'कल्पना' येतात म्हणून त्या तशाच इतरांच्या मनात येतात असे तुम्हाला वाटते का ? इतरांच्या मनात 'कल्पना' येतात म्हणून तुम्हाला असुरक्षीत वाटते का ? मनातील अयोग्य 'कल्पना'ंची लोक परोक्ष-अपरोक्ष चर्चा करतात अशा चर्चा ऐकुन तुम्हाला या विषयावर असुरक्षीत वाटते का ?
काही लोकांच्या मनात माझ्यात मनात असतात तसेच विचार येतात आणि काहींच्या मनात येत नाही. कोणतीही व्यक्ती जगातल्या अर्ध्या लोकांना "फार्फार" आवडेल हे अशक्य आहे. लोकांच्या विचारांमुळे असुरक्षित वाटत नाही. चर्चांमुळेही असुरक्षित वाटत नाही.
३) तुमच्या नात्यातील-परिचयातील-गल्लीतील-गावातील-जातीतील-धर्मातील एखादी स्त्री परपुरषाशी मोकळेपणाने बोलली-वागली तर तुम्हाला काय वाटते अटेंशन डेफीशीट वाटते-हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ?
सगळ्याचं होलसेल उत्तर - नाही.
४) एकुण सांख्यिकीय आकडेवारी स्त्री परिचीत पुरुषांपेक्षा अपरीचीत पुरुषांकडून अधिक असुरक्षीत असल्याचे सुचवत नाही तरीही अपरीचीत पुरुषांबद्दल असुरक्षेची भावना अधीक असते का ?
नाही. दोन कारणं आहेत - १. गविंनी याबद्दल कुठेतरी लिहिलंय. या गोष्टीचा मला त्रास होणारच नाही, अशी भावना असते. २. तर्क असा की सांख्यिकीचे आकडे एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होतातच असं नाही. आणि ओळखीच्या लोकांवर संशय घेत राहिले तर माझं आयुष्य कधी जगू? असा प्रश्न पडतो.
५) स्त्रीयांना कोणकोणत्या परिस्थीतीत असुरक्षीत वाटते ? समजा एखाद्या विवाहीत स्त्रीच्या नवर्‍याच्या आसपास मस्तानीसम स्त्री आली किंवा त्याचे दुसर्‍या स्त्रीकडे लक्ष गेले तर त्या मस्तानीच्या स्त्रीत्वाच्या प्रदर्शनाचा अटेंशन डेफीशीट वाटते -हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
स्त्रिया एकसाची विचार करतात, अशा या प्रश्नांतल्या गृहितकाबद्दल मला होलसेल असुरक्षितता वाटते. एरवी मला कोणत्याही कारणास्तव, व्यक्तीमुळे लक्ष देण्याइतपत असुरक्षितता वाटलेली नाही. माझ्या बऱ्या अर्ध्याला मैत्रिणी नाहीत (आणि मला चिक्कार मित्र आहेत) या कारणास्तव मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं.
६) नात्यांना नाव दिल्याने जसे की- भाऊ ताई इत्यादी- स्त्रीयांना अधीक सुरक्षीत वाटते का ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
ऐडीया नाही. मी असली नावं देत नाही. मला अदितीताई वगैरे म्हणणारे लोक मला गळेपडू आणि/किंवा लाचार वाटतात. पण असुरक्षित? कब्बी नै!
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ?
उत्तर देण्यासाठी या प्रश्नाचं प्रमाण मराठी भाषांतर हवं.
८) अल्पवयीन पाल्यांच्या बद्दलच्या (खासकरून मुलींच्या) (अ)सुरक्षीततेच्या बद्दल भावनांचे विचारांचे स्वरुप कसे असते ?
असुरक्षितता ही असुरक्षितताच असते. कधी सॉलिड, कधी लिक्विड अशी नसावी; हा अंदाज. मी शाळकरी वयाची असताना आईची तीच-ती कल्जियुक्त 'लेक्चरं' ऐकून कधीमधी "आई, मला कोणी काही केलं नाही तर मीच घरातून पळून जाईन; म्हणूनतरी लेक्चरं आवर" असं वाक्य तोंडावर येत असे. ते मी नियमाने गिळत असे.
९) उपरोक्त (अ)सुअरक्षीततेच्या भावना तुम्ही कशा हँडल करता ? इतर लोक कसे हँडल करतात ? (अ)सुअरक्षीततेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने कशा हँडल केल्या जाऊ शकतील असे तुम्हाला वाटते?
मला अशा काही भावना नाहीत. लोकांचं लोकं सांगतील. भावनांवर नियंत्रणाबाबत जेनेरिक काही बोलण्यासाठी कोणी मानसोपचारतज्ञ गाठलेले बरे. बाकीचे प्रश्न नंतर वाचेन. सध्या गृहपाठ म्हणून सुरक्षितता हा शब्द तीनशेचौदा वेळा चोप्य-पस्ते करा ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितगार 19/01/2016 - 10:10
तुमच्या सगळ्यात शेवटच्या वाक्यासाठी सर्वप्रथम एक स्मायली.
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ? (प्रश्नोत्तरे गटक्र.२)
हा प्रश्न लहानपणी आई-किंवा वडील इतर व्यक्तींशी (भिन्न-लिंगी व्यक्तीशी) मोकळेपणाने बोलले तर असुरक्षीत वाटले होते का? खास करून सावत्र आई किंवा सावत्र वडील यांच्या बद्दलच्या कथा जसे की ध्रूवबाळ हि लहानपणीच ऐकण्यास मिळाली तर त्या वयात असुरक्षित वाटले असू शकते का ? कदाचित अटेंशन डेफिसीटमुळे बाल वयात मुले आई-वडीलांजवळ बसलीतरी मध्ये जाऊन बसताना दिसतात; पण खासकरून ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना असुरक्षीत वाटत असण्याची आणि त्यातून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका अधिक कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

In reply to by माहितगार

माहितगार 19/01/2016 - 10:27
ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना त्याची आधी पासून सवय असून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका कमी कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

माहितगार 19/01/2016 - 10:44
खालील प्रश्नाचे उत्तर देण्या इतपत मिपावर मुस्लिम अथवा मुस्लिमांशी घनिष्ट संबंध असलेल्या व्यक्ति आहेत का माहित नाही तरीही (प्रश्नोत्तरे गट २) प्रश्न ७ मधील प्रश्नात खालील उपप्रश्न जोडता येऊ शकतील. खरेतर हेच प्रश्न ज्या कुटूंबातील एक पालक घटस्फोट घेते अथवा अधिक विवाह करते अथवा पुर्नविवाहाने आयुष्यात नवा साथीदार आणते त्यांच्यासाठीही लागू पडावेत. (कृपया केवळ वाद अथवा टिकेकरता म्हणून या प्रश्नाची इतरेजनांनी उत्तरे देऊ नयेत केवळ ज्यांचा अशा प्रश्नांशी सरळ सामना झाला आहे त्यांच्यासाठीच हे प्रश्न आहेत अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार) १) वडीलांच्या तोंडी तलाकाच्या अधिकारामुळे -किंवा घरातील घटस्फोटाच्या पातळीवरील वादंगांनी- तुम्हाला (तुम्ही मुस्लिम असल्यास) अथवा तुमच्या मुस्लिम मित्राला (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? २) पतीने अथवा वडीलांनी एका पेक्षा अधिक विवाह-(अथवा संबंध)-केल्यामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ३) आई-किंवा वडीलांच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ४) घरातील अपत्ये असलेल्या विधवा स्त्रीच्या- (विधवा पुरषांना काय म्हणतात शब्द आठवत नाहीए) पुरुषाच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने भावना काय होती

असंका 08/01/2016 - 13:23
अ. भितीच्या भावनेची गरज असते का ? होय. गरज असते. धोके जाणवून त्यापासून तयारी करण्यासाठी भितीची गरज असते. ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते. क. तुम्हाला कशा कशाची भिती वाटते ? मला बहुतेक उंचीची आणि पाण्याची भिती वाटते. आणि मरणाची भिती वाटायला हवी असंही वाटतं. पण छोट्या छोट्या गोष्टींनीच मी इतका घाबरून जातो, की मरणाचा तर मी विचारही करत नाही. ड. भिती आणि असुरक्षतेची भावना या एकच गोष्टी आहेत का वेगवेगळ्या ? असुरक्षिततेची भावना हा शब्दप्रयोग मी अगोदर ऐकलेला नाही. कशासंदर्भात तो वापरला जातो ते कळलं तर त्यात आणि भितीत फरक आहे का ते सांगता येइल. इ. असुरक्षीत का वाटते ? असुरक्षीततेच्या भावनेची गरज असते का ? भविष्यात काय होणार आहे, त्याचा अंदाज बांधता न आल्याने किंवा जे होइल त्याला तोंड देण्यात आपण कमी पडू शकतो ही भावना म्हणजे भिती. त्यानेच असुरक्षित वाटतं. ते वाटत राहिल्याने, आपली पुरेशी तयारी झालेली नाही, अजून तयारी करायला हवी अशी जाणीव होत रहाते. त्यामुळे ही भावना तयारी करून घेण्यासाठी आवश्यक असावी. तो एक कुणीतरी कॉम्प्युटरमधला मोठा माणूस होता, तो म्हणला होता ना की ओन्ली द पॅरानॉइड्स सर्वाइव..! फ. तुम्हाला स्वत:ला अथवा इतरांमध्ये कोणकोणत्या असुरक्षीततेच्या भावना आढळतात ? म्हणजे काय ते कळलं नाही..काही उदाहरण दिलंत तर सांगता येइल. ग. (अ)सुरक्षीततेची भावना कशी सांभाळता/ सांभाळावी ? मन घट्ट करून. दुसरा काय पर्याय? ह. काळजी घेणे आणि काळजी करणे यात फरक कसा करावा ? असा फरक करणे तुम्हाला जमते का ? काळजी हे सारखेच शब्द दोन्हीत असले, तरी अर्थात जमीन आस्मानाचा फरक आहे. काळजी घेणे म्हणजे काही तरी विशिष्ट कृती करणे अपेक्षित आहे. काळजी करणे म्हणजे एक मनाची स्थिती आहे.

प्रसाद१९७१ 08/01/2016 - 14:06
ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते.
हे जरा कळले नाही. बर्‍याच वेळेस, ज्ञान वाढले की पण भीती वाढते. उलट "अज्ञानात सुख असते" असे काहीतरी म्हणतात. काही उदा १. हे खाल्ले की तो रोग होतो वगैरे. अर्धवट ज्ञानामुळे, काही बारीक सारीक दुखले तरी कँसर पासुन अजुन कुठला तरी मोठा रोग झाला आहे अशी भिती वाटते. इत्यादी. २. एखाद्या रस्त्यावर, एरीयात गावगुंडांचा धोका आहे असे कोणी सांगितले की त्या एरीयातुन जाताना भिती वाटते. पुर्वी जरी एखाद्या अंधार्‍या ठीकाणुन गेलो असलो, पण कोणी तिथल्या भुताचा अनुभव सांगितला की पुढच्या वेळेला जाताना भिती वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

असंका 08/01/2016 - 14:35
तुम्हाला न कळायला काय झालंय? फिरकी घेताय गरीबाची अन काय... मुळात मी भितीच्या अस्ण्या नसण्याबद्दल बोलत नसून कमी जास्ती भिती वाटण्याब्द्दल बोलतोय . अशी वस्तू/स्थिती जिच्याबद्दल काहीच माहिती नाही तीला मी अज्ञात म्हणतोय. जसं भूत. किंवा अंधारी खोली. किंवा सरळ अंधार. जसजशी माहिती मिळायला लागते, तसतसं आपल्याला त्यापासून नक्की काय धोका आहे ते ठरवता यायला लागतं. त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या माहितीचा उप्योग करून घेता येतो, अन एकंदरीत भिती कमी होतेच. तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती बघू- १. हे खाल्ले की तो रोग होतो. हे झालं ज्ञान. आता या वस्तूला अज्ञात म्हणणं शक्य नाही. याउलट अशी एखादी वस्तू जी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहात. टाकाल का तोंडात अशीच्या अशी उचलून? कसची भिती जास्त आहे? समजा केळं खाल्लं, पेरू खाल्ला की मला सर्दी होते. पण कमीत कमी हे खायचे पदार्थ आहेत हे तरी मला माहित आहे? त्यामुळे मी तत्काळ मरणार नाही हेही मला माहित आहे. पण जंगलात गेल्यावर कितीही आकर्षक फळं मला दिसली आणि त्यांची मला माहिती नसली, तरी मी त्यांच्याकडे बघणार पण नाही. कारण ती फळं मला अज्ञात आहेत. अर्धवट ज्ञान हे जास्त धोकादायक असेल हे मान्य, पण जर त्याची जाणीव असेल तर भिती कमी होते. पूर्ण ज्ञान ज्याला आहे असे लोक कमीच असणार. त्यामुळे निर्णय घेण्यास पुरेसे ज्ञान मिळाले की भिती कमी होते. २. गावगुंड - ही ज्ञात गोष्ट आहे. अज्ञातापेक्षा कमी तयारीने गेलात तरी चालेल. पण अज्ञात ठिकाणी जाताना काय तयारीने जायचं हेच माहित नसतं. कुठली भिती जास्त असेल ? मात्र भुताबद्दल मला शंभर टक्के मान्य आहे आपलं म्हणणं! एवढंच काय, माझी भितीची व्याख्याच मी भूतांच्याबद्दलच्या भितीवरून बेतलेली आहे. भूत कुणी बघितलेलं आहे का हो? सगळ्यांनी? कुणीतरी तरी असेल ज्याने भूत बघितलेलं नाही? तरी ते घाबरतात? ही कसची भिती असते? तर अज्ञाताची!! भूत कसं असेल तेच माहित नाही, तरी भिती तर वाटते! का? कारण हेच की माहित नाही!

In reply to by असंका

असंका 18/01/2016 - 09:14
ओ धागाकर्तेसाहेब, तुम्ही तर धाग्याचा गाभाच बदलून टाकला. सहज जाणवलं म्हणून- माझा हा वरचा प्रतिसाद म्हणजे आपल्या नव्या ४ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे - "नोन डेविल".

In reply to by असंका

माहितगार 18/01/2016 - 10:43
ओह, नवे प्रश्न जोडताना प्रश्नांचा क्रम बदलू शकतो ह लक्षात घेतले नाही. नवे प्रश्न जोडताना प्रश्न गट १ , २ असे उल्लेख करतो म्हणजे कन्फ्युजन टळण्यास मदत होईल, -उद्देश अधिक प्रश्न जोडणे आणि अधिक लोकांना चर्चेत सहभागी करून घेणे आहे; चर्चेचा गाभा सुरक्षा विषयक दृष्टिकोण हाच आहे- लक्ष वेधल्या बद्दल आणि चर्चा सहभागाबद्दल आभारी आहे.

असंका 08/01/2016 - 14:59
* सुरक्षीततेचे गरज, स्तर कोणकोणते असतात ? हे फार तांत्रिक शब्द दिसताहेत. हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे, त्यांच्यासाठी सोडावा का हा प्रश्न? कारण हे सुरक्षिततेचे स्तर इ. असतात ही गोष्टच माझ्यासाठी एक नवीन माहिती आहे. उगा फेकाफेक करू शकतो, पण या उत्तराला काय मार्क थोडीच आहेत? * सुरक्षीततेची सुयोग्य काळजी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी भविष्यातील शक्यतांचा वेध कसा घ्यावा/ घेता ? जोखीम व्यवस्थापन कसे करता ? केवढे अवघड अवघड शब्द वापरता हो! अर्थ लावतानाच दिवस जाइल! मुळात मी आला दिवस घालवण्यावर विश्वास ठेवत असल्याने हे सगळं काही मी करत नाही - फक्त इंशुरन्स मी शक्य तेवढे काढून ठेवलेले आहेत. गाडी, मेडीक्लेम आणि लाइफ. * कोणती भिती/काळजी/असुरक्षततेची भावना अनाठायी असते ? अनाठायी भिती/काळजी/असुरक्षततेची भावना कशी टाळावी तुम्ही कशी टाळता ? ते कुठले प्रिन्सिपल आहे ना- ८५/१०/५% वालं ते वापरतो. आपण अनेक गोष्टींची काळजी करतो, त्यातील ८५% (की असलंच काहीतरी %) गोष्टी कधीच वास्तवात येत नाहीत. १०% गोष्टी वास्तवात होउ शकतात अशी ५०% शक्यता असते. आणि ५% गोष्टी मात्र होतातच. आता या कुठल्या गोष्टी कुठल्या कॅटेगरीत घालायच्या ते थोडा अनुभव वापरूनच ठरवावे लागते. * विश्वास, श्रद्धा यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ? ज्या गोष्टींनी आपण काळजीत आहोत, त्या जर याच्याशी मुळात संबंधित नसतील, तर असा संबंध मांडणे म्हणजे मनाचे खेळ असतील. एरवीही ते मनाचे खेळच असतील. पण अनेकदा त्या खेळांचा खरोखर उप्योग होतो असं पाहिलेलं आहे. * मिथके, कथा, धर्मसंस्थाप्रणित विश्वास, श्रद्धा, माहिती आणि तत्त्वज्ञान यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल शेवटच्या दोन प्रश्नांवर परत येतो.

माहितगार 17/01/2016 - 13:12
काथ्याकुटात असलेल्या भारतीय संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का? धाग्यावरून पोषाख फॅशन हेही अनेक कंगोरे असलेले विषय आहेत परंतु त्या संबंधाने (अ)सुरक्षीतते भावना असते का या बद्द्ल तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही नवे प्रश्न धागा लेखात जोडतो आहे.

चलत मुसाफिर 17/01/2016 - 15:31
शारीरिक आकर्षण ही संपूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. ते विविधप्रकारे व्यक्त होत असते. परंतु मानवी संस्कृती अनेक कारणांमुळे (काही योग्य, काही अयोग्य) त्यावर नानाविध बंधने टाकते. त्यातही देशोदेशी, वंशोवंशी फरक असतो. परिणामी, या आकर्षणाचे काही पैलू आपोआप "चांगले" तर काही "वाईट" ठरवले जातात. जिथे "वाईट" पैलू दिसतात, त्याबद्दल भीती किंवा घृणा निर्माण होते. विशेषतः पूर्वीय देशांत, शारीरिक आकर्षण हीच काहीतरी लज्जास्पद, कलंकसमान गोष्ट आहे असा टोकाचा दृढ समज आढळून येतो. परिणामी या विषयावर निकोप चर्चा होऊ शकत नाही. बहुसंख्य लैंगिक गुन्हे हे शारीरिक गरजेपोटी होत नसून बलदर्शनाच्या मानसिक गरजेपोटी होत असतात. परंतु हे समजून घेण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती समाजात नसेल, तर त्यावर उपाय शोधणे अशक्यप्राय होऊन बसते. त्यातूनच मग "भरचौकात फाशी द्या", किंवा "खच्ची करून टाका" अशा आक्रस्ताळ्या मध्यमवर्गीय मागण्या पुढे येतात.

लाडू. 18/01/2016 - 15:47
माझी वैयक्तीक मते: १) चांगली वाईट नजर स्त्रीला कळते अस म्हणतात. आणि ते खर आहे. घराबाहेर कुठेही, मग ते बाजारात असो किना ऑफिस मध्ये, ओळखीचा किंवा अनोळखी पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो ते लगेच कळते. विशिष्ट वेळी, अगदी लक्ष नसतानाहि, आपल्याला ओढणी सावरायची गरज आहे हे अचानक मेंदूत चमकून जात. आणि त्यावेळी निरीक्षण केल्यास कोणीतरी आपल्याकडे पाहत असतच. अस वाटल्याने किंवा वाईट नजर कळल्यानं नेहमीच असुरक्षित वाटत अस नाही. ऑफिस किंवा घराजवळ, पूर्णपणे सुरक्षित आहोत आपण हे माहित असते. पण अनोळखी ठिकाणी, किंवा रात्री एकटी असताना थोडी भीती वाटू शकते. २) विशिष्ट प्रकारच्या पेहरावाने या नजरावर काहीच फरक पडत नाही. प्रत्येक पुरुष त्याच्यावरच्या संस्कारांप्रमाणे वागतो अस मला वाटत. अशी खूप उदाहरण मी अनुभवलीत, चांगली पण आणि वाईट पण, पेह्रवणे त्यांच्यावर फार फरक पडला नाही. (उदा. ऑफिस मध्ये, शनिवारी आम्ही कॅजुअल्स घालू शकतो. पण काही विशिष्ट माणसांची नजर कोणत्याही दिवशी तेवढीच वाईट असते) ४) परिचित अपरिचित जास्त फरक नाही पडत. एकंदरीतच माणूस आणि त्याची नजर कळतेच. अपरिचित माणूस सुद्धा बऱ्याचदा कम्फर्टेबल वाटू शकतो ५) सध्या मी विवाहित नाही. विवाह होईल अजून ४ महिन्यात. पण ८ वर्षाचं नात, आणि त्यानंतरच्या विश्वासावरून, एवढ नक्कीच सांगू शकते, मस्तानी सम स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा हेवा वाटत नाही. एखाद्या स्त्रीचे कौतुक जरी माझ्या जोडीदाराने माझ्या समोर केले तरी ते तेवढ्यापुरतेच असेल असे मला वाटते. ६) नात्यांना नावे देणे मला पटत नाही. आणि त्याने सुरक्षिततेचा मुद्दा बदलत नाही

१) चांगली अथवा वाईट नजर म्हणजे काय -ती कशी ठरवली जाते ? विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने वाईट नजरांचा पाठलाग होतो असे तुम्हाला वाटते का ? असे वाटल्याने तुम्हाला/ तुमच्या परिचीतांपैकी/बद्दल कुणाला अथवा असुरक्षीत वाटते का ?
एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बघितलेलं आपल्याला आवडलं तर ती नजर चांगली. बघितलेलं आवडलं नाही, हे शब्दांशिवाय त्या व्यक्तीलाही समजून पुन्हा आपल्याकडे बघायला सुरुवात केली तर ती वाईट नजर. कपडे आणि नजरेचा संबंध नाही (कारण चांगलं किंवा वाईट हे आपल्या विचार, बुद्धी, मतावर अवलंबून असतं). मला किंवा माझ्या परिचयातल्या कोणालाही गरजेपेक्षा अधिक किंवा मुद्दाम लक्ष देण्याइतपत असुरक्षित वाटत नाही. (असुरक्षितता डिजिटल होय किंवा नाही छाप नसते.)
२) विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने तुमच्या मनात काही 'कल्पना' येतात म्हणून त्या तशाच इतरांच्या मनात येतात असे तुम्हाला वाटते का ? इतरांच्या मनात 'कल्पना' येतात म्हणून तुम्हाला असुरक्षीत वाटते का ? मनातील अयोग्य 'कल्पना'ंची लोक परोक्ष-अपरोक्ष चर्चा करतात अशा चर्चा ऐकुन तुम्हाला या विषयावर असुरक्षीत वाटते का ?
काही लोकांच्या मनात माझ्यात मनात असतात तसेच विचार येतात आणि काहींच्या मनात येत नाही. कोणतीही व्यक्ती जगातल्या अर्ध्या लोकांना "फार्फार" आवडेल हे अशक्य आहे. लोकांच्या विचारांमुळे असुरक्षित वाटत नाही. चर्चांमुळेही असुरक्षित वाटत नाही.
३) तुमच्या नात्यातील-परिचयातील-गल्लीतील-गावातील-जातीतील-धर्मातील एखादी स्त्री परपुरषाशी मोकळेपणाने बोलली-वागली तर तुम्हाला काय वाटते अटेंशन डेफीशीट वाटते-हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ?
सगळ्याचं होलसेल उत्तर - नाही.
४) एकुण सांख्यिकीय आकडेवारी स्त्री परिचीत पुरुषांपेक्षा अपरीचीत पुरुषांकडून अधिक असुरक्षीत असल्याचे सुचवत नाही तरीही अपरीचीत पुरुषांबद्दल असुरक्षेची भावना अधीक असते का ?
नाही. दोन कारणं आहेत - १. गविंनी याबद्दल कुठेतरी लिहिलंय. या गोष्टीचा मला त्रास होणारच नाही, अशी भावना असते. २. तर्क असा की सांख्यिकीचे आकडे एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होतातच असं नाही. आणि ओळखीच्या लोकांवर संशय घेत राहिले तर माझं आयुष्य कधी जगू? असा प्रश्न पडतो.
५) स्त्रीयांना कोणकोणत्या परिस्थीतीत असुरक्षीत वाटते ? समजा एखाद्या विवाहीत स्त्रीच्या नवर्‍याच्या आसपास मस्तानीसम स्त्री आली किंवा त्याचे दुसर्‍या स्त्रीकडे लक्ष गेले तर त्या मस्तानीच्या स्त्रीत्वाच्या प्रदर्शनाचा अटेंशन डेफीशीट वाटते -हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
स्त्रिया एकसाची विचार करतात, अशा या प्रश्नांतल्या गृहितकाबद्दल मला होलसेल असुरक्षितता वाटते. एरवी मला कोणत्याही कारणास्तव, व्यक्तीमुळे लक्ष देण्याइतपत असुरक्षितता वाटलेली नाही. माझ्या बऱ्या अर्ध्याला मैत्रिणी नाहीत (आणि मला चिक्कार मित्र आहेत) या कारणास्तव मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं.
६) नात्यांना नाव दिल्याने जसे की- भाऊ ताई इत्यादी- स्त्रीयांना अधीक सुरक्षीत वाटते का ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
ऐडीया नाही. मी असली नावं देत नाही. मला अदितीताई वगैरे म्हणणारे लोक मला गळेपडू आणि/किंवा लाचार वाटतात. पण असुरक्षित? कब्बी नै!
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ?
उत्तर देण्यासाठी या प्रश्नाचं प्रमाण मराठी भाषांतर हवं.
८) अल्पवयीन पाल्यांच्या बद्दलच्या (खासकरून मुलींच्या) (अ)सुरक्षीततेच्या बद्दल भावनांचे विचारांचे स्वरुप कसे असते ?
असुरक्षितता ही असुरक्षितताच असते. कधी सॉलिड, कधी लिक्विड अशी नसावी; हा अंदाज. मी शाळकरी वयाची असताना आईची तीच-ती कल्जियुक्त 'लेक्चरं' ऐकून कधीमधी "आई, मला कोणी काही केलं नाही तर मीच घरातून पळून जाईन; म्हणूनतरी लेक्चरं आवर" असं वाक्य तोंडावर येत असे. ते मी नियमाने गिळत असे.
९) उपरोक्त (अ)सुअरक्षीततेच्या भावना तुम्ही कशा हँडल करता ? इतर लोक कसे हँडल करतात ? (अ)सुअरक्षीततेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने कशा हँडल केल्या जाऊ शकतील असे तुम्हाला वाटते?
मला अशा काही भावना नाहीत. लोकांचं लोकं सांगतील. भावनांवर नियंत्रणाबाबत जेनेरिक काही बोलण्यासाठी कोणी मानसोपचारतज्ञ गाठलेले बरे. बाकीचे प्रश्न नंतर वाचेन. सध्या गृहपाठ म्हणून सुरक्षितता हा शब्द तीनशेचौदा वेळा चोप्य-पस्ते करा ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितगार 19/01/2016 - 10:10
तुमच्या सगळ्यात शेवटच्या वाक्यासाठी सर्वप्रथम एक स्मायली.
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ? (प्रश्नोत्तरे गटक्र.२)
हा प्रश्न लहानपणी आई-किंवा वडील इतर व्यक्तींशी (भिन्न-लिंगी व्यक्तीशी) मोकळेपणाने बोलले तर असुरक्षीत वाटले होते का? खास करून सावत्र आई किंवा सावत्र वडील यांच्या बद्दलच्या कथा जसे की ध्रूवबाळ हि लहानपणीच ऐकण्यास मिळाली तर त्या वयात असुरक्षित वाटले असू शकते का ? कदाचित अटेंशन डेफिसीटमुळे बाल वयात मुले आई-वडीलांजवळ बसलीतरी मध्ये जाऊन बसताना दिसतात; पण खासकरून ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना असुरक्षीत वाटत असण्याची आणि त्यातून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका अधिक कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

In reply to by माहितगार

माहितगार 19/01/2016 - 10:27
ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना त्याची आधी पासून सवय असून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका कमी कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

माहितगार 19/01/2016 - 10:44
खालील प्रश्नाचे उत्तर देण्या इतपत मिपावर मुस्लिम अथवा मुस्लिमांशी घनिष्ट संबंध असलेल्या व्यक्ति आहेत का माहित नाही तरीही (प्रश्नोत्तरे गट २) प्रश्न ७ मधील प्रश्नात खालील उपप्रश्न जोडता येऊ शकतील. खरेतर हेच प्रश्न ज्या कुटूंबातील एक पालक घटस्फोट घेते अथवा अधिक विवाह करते अथवा पुर्नविवाहाने आयुष्यात नवा साथीदार आणते त्यांच्यासाठीही लागू पडावेत. (कृपया केवळ वाद अथवा टिकेकरता म्हणून या प्रश्नाची इतरेजनांनी उत्तरे देऊ नयेत केवळ ज्यांचा अशा प्रश्नांशी सरळ सामना झाला आहे त्यांच्यासाठीच हे प्रश्न आहेत अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार) १) वडीलांच्या तोंडी तलाकाच्या अधिकारामुळे -किंवा घरातील घटस्फोटाच्या पातळीवरील वादंगांनी- तुम्हाला (तुम्ही मुस्लिम असल्यास) अथवा तुमच्या मुस्लिम मित्राला (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? २) पतीने अथवा वडीलांनी एका पेक्षा अधिक विवाह-(अथवा संबंध)-केल्यामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ३) आई-किंवा वडीलांच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ४) घरातील अपत्ये असलेल्या विधवा स्त्रीच्या- (विधवा पुरषांना काय म्हणतात शब्द आठवत नाहीए) पुरुषाच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने भावना काय होती
लेखनविषय:
(अ)सुरक्षीततेची भावना आणि भिती हे तसे खूप सारे कंगोरे असलेले, व्यापक पट असलेले विषय आहेत.

Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

सुधीर वैद्य ·

नाट्य परिक्षण चांगले आहे. पण... चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी करणे, स्वभावाला मुरड घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीची गुंतवणूक असते. हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सुख बाह्य गोष्टीत शोधत राहते. स्वत:च्या सुखाची व्याख्या मात्र करत नाही. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख अशी स्वत:ची समजूत काढत राहते. पण असे करून ती खरेच सुखी होते का? वरवर सुखी दिसत असली तरी मनातल्या मनात कुढत राहते. अशी खरोखर आजची परिस्थिती आहे का? मला वाटत नाही. पण गेली अनेक वर्षे परदेशात असल्याकारणाने अधिकाराने बोलण्या इतका माझा अभ्यास आहे असेही वाटत नाही. पण कानावर आलेल्या (माझ्याच नात्यातल्या) कांही उदाहरणांना प्रातिनिधिक मानल्यास परिस्थिती उलटी आहे. दिवसेंदिवस मुलांची लग्ने होणे कठीण होत चालले आहे. मुलींच्या वाढत्या अपेक्षा कानावर येतात. माझ्या भाच्याच्या लग्ना बाबत अनुभव असा की मुलीला मुलगा पसंद होता (पूर्वी हे उलटे होते. पसंती नापसंती फक्त मुलांचीच पाहिली जायची) पण तिला सासू-सासरे नको होते. त्यांना सोडून वेगळा फ्लॅट घे तरच मी लग्न करेन. अशी अट तिने घातली. दुसर्‍या उदाहरणात मुलाच्या वडिलांचा स्वतःचा धो धो चालणारा व्यवसाय होता. आणि तो मुलगा एकुलता एक होता. शिकला सवरलेला होता (एम्बीए) वडीलांचा व्यवसाय शेवटी त्याचाच होता पण मुलीच्या वडीलांनी अट घातली व्यवसाय मुलाच्या नांवावर करा तरच माझी मुलगी लग्न करेल. तिसर्‍या उदाहरणात मुलीने मुलाला विचारले 'घरात डस्टबीन्स किती आहेत.' त्याला कळले नाही त्यावर 'अरे, घरात म्हातारी माणसे किती आहेत?' असा प्रश्न विचारला. ही सर्व लग्न झाली नाहीत. मुलांना दुसर्‍या चांगल्या मुली मिळाल्या आणि बिचारे सुस्थळी पडले. ह्यातील पहिली दोन उदाहरणे माझ्या नात्यातील किंवा ओळखितील आहेत तिसरे उदाहरण ऐकीव आहे. सर्वच मुली तशा नाहीत ही अजून एक समाधानाची गोष्ट आहे. पण अशा अपेक्षा जर अशाच वाढत राहिल्या तर परिस्थिती कठीण होईल आणि नाटक काळाच्या पुढचे नसून मागिल काळातील आहे असे म्हणावे लागेल. ह्यात वाढत्या प्रमाणातील घटस्फोटांच्या केसेसचा विचार केलेला नाही.

नाट्य परिक्षण चांगले आहे. पण... चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी करणे, स्वभावाला मुरड घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीची गुंतवणूक असते. हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सुख बाह्य गोष्टीत शोधत राहते. स्वत:च्या सुखाची व्याख्या मात्र करत नाही. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख अशी स्वत:ची समजूत काढत राहते. पण असे करून ती खरेच सुखी होते का? वरवर सुखी दिसत असली तरी मनातल्या मनात कुढत राहते. अशी खरोखर आजची परिस्थिती आहे का? मला वाटत नाही. पण गेली अनेक वर्षे परदेशात असल्याकारणाने अधिकाराने बोलण्या इतका माझा अभ्यास आहे असेही वाटत नाही. पण कानावर आलेल्या (माझ्याच नात्यातल्या) कांही उदाहरणांना प्रातिनिधिक मानल्यास परिस्थिती उलटी आहे. दिवसेंदिवस मुलांची लग्ने होणे कठीण होत चालले आहे. मुलींच्या वाढत्या अपेक्षा कानावर येतात. माझ्या भाच्याच्या लग्ना बाबत अनुभव असा की मुलीला मुलगा पसंद होता (पूर्वी हे उलटे होते. पसंती नापसंती फक्त मुलांचीच पाहिली जायची) पण तिला सासू-सासरे नको होते. त्यांना सोडून वेगळा फ्लॅट घे तरच मी लग्न करेन. अशी अट तिने घातली. दुसर्‍या उदाहरणात मुलाच्या वडिलांचा स्वतःचा धो धो चालणारा व्यवसाय होता. आणि तो मुलगा एकुलता एक होता. शिकला सवरलेला होता (एम्बीए) वडीलांचा व्यवसाय शेवटी त्याचाच होता पण मुलीच्या वडीलांनी अट घातली व्यवसाय मुलाच्या नांवावर करा तरच माझी मुलगी लग्न करेल. तिसर्‍या उदाहरणात मुलीने मुलाला विचारले 'घरात डस्टबीन्स किती आहेत.' त्याला कळले नाही त्यावर 'अरे, घरात म्हातारी माणसे किती आहेत?' असा प्रश्न विचारला. ही सर्व लग्न झाली नाहीत. मुलांना दुसर्‍या चांगल्या मुली मिळाल्या आणि बिचारे सुस्थळी पडले. ह्यातील पहिली दोन उदाहरणे माझ्या नात्यातील किंवा ओळखितील आहेत तिसरे उदाहरण ऐकीव आहे. सर्वच मुली तशा नाहीत ही अजून एक समाधानाची गोष्ट आहे. पण अशा अपेक्षा जर अशाच वाढत राहिल्या तर परिस्थिती कठीण होईल आणि नाटक काळाच्या पुढचे नसून मागिल काळातील आहे असे म्हणावे लागेल. ह्यात वाढत्या प्रमाणातील घटस्फोटांच्या केसेसचा विचार केलेला नाही.

वेगळ्या पठडीतल्या या नाटकाची ओळख आवडली. अजित भुरे यांना १६-१७ वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनीवर निवेदकाच्या भूमिकेत पाहिल्याचं यानिमित्ताने आठवलं.

नाट्य परिक्षण चांगले आहे. पण... चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी करणे, स्वभावाला मुरड घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीची गुंतवणूक असते. हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सुख बाह्य गोष्टीत शोधत राहते. स्वत:च्या सुखाची व्याख्या मात्र करत नाही. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख अशी स्वत:ची समजूत काढत राहते. पण असे करून ती खरेच सुखी होते का? वरवर सुखी दिसत असली तरी मनातल्या मनात कुढत राहते. अशी खरोखर आजची परिस्थिती आहे का? मला वाटत नाही. पण गेली अनेक वर्षे परदेशात असल्याकारणाने अधिकाराने बोलण्या इतका माझा अभ्यास आहे असेही वाटत नाही. पण कानावर आलेल्या (माझ्याच नात्यातल्या) कांही उदाहरणांना प्रातिनिधिक मानल्यास परिस्थिती उलटी आहे. दिवसेंदिवस मुलांची लग्ने होणे कठीण होत चालले आहे. मुलींच्या वाढत्या अपेक्षा कानावर येतात. माझ्या भाच्याच्या लग्ना बाबत अनुभव असा की मुलीला मुलगा पसंद होता (पूर्वी हे उलटे होते. पसंती नापसंती फक्त मुलांचीच पाहिली जायची) पण तिला सासू-सासरे नको होते. त्यांना सोडून वेगळा फ्लॅट घे तरच मी लग्न करेन. अशी अट तिने घातली. दुसर्‍या उदाहरणात मुलाच्या वडिलांचा स्वतःचा धो धो चालणारा व्यवसाय होता. आणि तो मुलगा एकुलता एक होता. शिकला सवरलेला होता (एम्बीए) वडीलांचा व्यवसाय शेवटी त्याचाच होता पण मुलीच्या वडीलांनी अट घातली व्यवसाय मुलाच्या नांवावर करा तरच माझी मुलगी लग्न करेल. तिसर्‍या उदाहरणात मुलीने मुलाला विचारले 'घरात डस्टबीन्स किती आहेत.' त्याला कळले नाही त्यावर 'अरे, घरात म्हातारी माणसे किती आहेत?' असा प्रश्न विचारला. ही सर्व लग्न झाली नाहीत. मुलांना दुसर्‍या चांगल्या मुली मिळाल्या आणि बिचारे सुस्थळी पडले. ह्यातील पहिली दोन उदाहरणे माझ्या नात्यातील किंवा ओळखितील आहेत तिसरे उदाहरण ऐकीव आहे. सर्वच मुली तशा नाहीत ही अजून एक समाधानाची गोष्ट आहे. पण अशा अपेक्षा जर अशाच वाढत राहिल्या तर परिस्थिती कठीण होईल आणि नाटक काळाच्या पुढचे नसून मागिल काळातील आहे असे म्हणावे लागेल. ह्यात वाढत्या प्रमाणातील घटस्फोटांच्या केसेसचा विचार केलेला नाही.

नाट्य परिक्षण चांगले आहे. पण... चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी करणे, स्वभावाला मुरड घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीची गुंतवणूक असते. हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सुख बाह्य गोष्टीत शोधत राहते. स्वत:च्या सुखाची व्याख्या मात्र करत नाही. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख अशी स्वत:ची समजूत काढत राहते. पण असे करून ती खरेच सुखी होते का? वरवर सुखी दिसत असली तरी मनातल्या मनात कुढत राहते. अशी खरोखर आजची परिस्थिती आहे का? मला वाटत नाही. पण गेली अनेक वर्षे परदेशात असल्याकारणाने अधिकाराने बोलण्या इतका माझा अभ्यास आहे असेही वाटत नाही. पण कानावर आलेल्या (माझ्याच नात्यातल्या) कांही उदाहरणांना प्रातिनिधिक मानल्यास परिस्थिती उलटी आहे. दिवसेंदिवस मुलांची लग्ने होणे कठीण होत चालले आहे. मुलींच्या वाढत्या अपेक्षा कानावर येतात. माझ्या भाच्याच्या लग्ना बाबत अनुभव असा की मुलीला मुलगा पसंद होता (पूर्वी हे उलटे होते. पसंती नापसंती फक्त मुलांचीच पाहिली जायची) पण तिला सासू-सासरे नको होते. त्यांना सोडून वेगळा फ्लॅट घे तरच मी लग्न करेन. अशी अट तिने घातली. दुसर्‍या उदाहरणात मुलाच्या वडिलांचा स्वतःचा धो धो चालणारा व्यवसाय होता. आणि तो मुलगा एकुलता एक होता. शिकला सवरलेला होता (एम्बीए) वडीलांचा व्यवसाय शेवटी त्याचाच होता पण मुलीच्या वडीलांनी अट घातली व्यवसाय मुलाच्या नांवावर करा तरच माझी मुलगी लग्न करेल. तिसर्‍या उदाहरणात मुलीने मुलाला विचारले 'घरात डस्टबीन्स किती आहेत.' त्याला कळले नाही त्यावर 'अरे, घरात म्हातारी माणसे किती आहेत?' असा प्रश्न विचारला. ही सर्व लग्न झाली नाहीत. मुलांना दुसर्‍या चांगल्या मुली मिळाल्या आणि बिचारे सुस्थळी पडले. ह्यातील पहिली दोन उदाहरणे माझ्या नात्यातील किंवा ओळखितील आहेत तिसरे उदाहरण ऐकीव आहे. सर्वच मुली तशा नाहीत ही अजून एक समाधानाची गोष्ट आहे. पण अशा अपेक्षा जर अशाच वाढत राहिल्या तर परिस्थिती कठीण होईल आणि नाटक काळाच्या पुढचे नसून मागिल काळातील आहे असे म्हणावे लागेल. ह्यात वाढत्या प्रमाणातील घटस्फोटांच्या केसेसचा विचार केलेला नाही.

वेगळ्या पठडीतल्या या नाटकाची ओळख आवडली. अजित भुरे यांना १६-१७ वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनीवर निवेदकाच्या भूमिकेत पाहिल्याचं यानिमित्ताने आठवलं.
लेखनविषय:
४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे Selfie - सेल्फी हे नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: ट्रेन वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे एका रेल्वे स्टेशनच्या महिला वेटिंग रूम मध्ये ५ स्त्रिया अडकून पडतात. वेळ घालवण्यासाठी म्हणून एकमेकींशी ओळख करून घेतात. सहज बोलता बोलता त्या स्वत:चे आयुष्य share करतात. अनेक वेळा मनातील खोल जखम अनोळखी माणसासमोर बोलायला लाज वाटत नाही.

विमा कंपनीविरुद्ध यशस्वी लढा

पुणे मुंग्रापं ·

मिलिंद 02/01/2016 - 18:35
ग्राहकाने पाठपुरावा केल्याशिवाय बँका, इन्शुरन्स अशा अनेक कंपन्या संस्था तक्रारींची दखल घेत नाहीत. बरेचसे ग्राहक वेळेचा अपव्यय म्हणून या संस्था, कंपन्या यांच्यामागे लागत नाहीत त्यामुळे अशांचं फावतं. ग्राहक म्हणून कल्पनाताईंचा पाठपुरावा अनुकरणीय आहेच.

चौकटराजा 03/01/2016 - 15:33
ही माहिती आमच्या सोसायटीच्या वात्स्याप वर शेअर करतो कारण शहाण पण प्रवाही असावे.

सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे धन्यवाद... @ बाबा पाटील - आपले अनुभव नक्की लिहा म्हणजे इतरांनाही माहिती होईल. @ सांश्रय - ग्राहक पंचायत पेठेत - मुंबई ग्राहक पंचायतीच्या वितरणात देणे शक्य नसलेल्या तसेच वैयक्तिक आवड निवडीच्या असलेल्या वस्तू पंचायत पेठेत उपलब्ध करुन देण्याचे गेले ३८ वर्षे अविरत सुरु आहे. पुण्यात मात्र हे पहिलेच वर्ष आहे.

In reply to by पुणे मुंग्रापं

प्रसाद१९७१ 06/01/2016 - 13:49
@ बाबा पाटील - आपले अनुभव नक्की लिहा म्हणजे इतरांनाही माहिती होईल.
त्यांच्या कडे मोठी दंबुक आहे, त्याच्या जोरावर ते आपली कामे करुन घेतात. त्यांच्या अनुभवाचा कोणालाही उपयोग होणार नाही. गरज पडली तर त्यांना प्रत्यक्ष बोलवावे म्हणजे ते काम करुन देतील.

मिलिंद 02/01/2016 - 18:35
ग्राहकाने पाठपुरावा केल्याशिवाय बँका, इन्शुरन्स अशा अनेक कंपन्या संस्था तक्रारींची दखल घेत नाहीत. बरेचसे ग्राहक वेळेचा अपव्यय म्हणून या संस्था, कंपन्या यांच्यामागे लागत नाहीत त्यामुळे अशांचं फावतं. ग्राहक म्हणून कल्पनाताईंचा पाठपुरावा अनुकरणीय आहेच.

चौकटराजा 03/01/2016 - 15:33
ही माहिती आमच्या सोसायटीच्या वात्स्याप वर शेअर करतो कारण शहाण पण प्रवाही असावे.

सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे धन्यवाद... @ बाबा पाटील - आपले अनुभव नक्की लिहा म्हणजे इतरांनाही माहिती होईल. @ सांश्रय - ग्राहक पंचायत पेठेत - मुंबई ग्राहक पंचायतीच्या वितरणात देणे शक्य नसलेल्या तसेच वैयक्तिक आवड निवडीच्या असलेल्या वस्तू पंचायत पेठेत उपलब्ध करुन देण्याचे गेले ३८ वर्षे अविरत सुरु आहे. पुण्यात मात्र हे पहिलेच वर्ष आहे.

In reply to by पुणे मुंग्रापं

प्रसाद१९७१ 06/01/2016 - 13:49
@ बाबा पाटील - आपले अनुभव नक्की लिहा म्हणजे इतरांनाही माहिती होईल.
त्यांच्या कडे मोठी दंबुक आहे, त्याच्या जोरावर ते आपली कामे करुन घेतात. त्यांच्या अनुभवाचा कोणालाही उपयोग होणार नाही. गरज पडली तर त्यांना प्रत्यक्ष बोलवावे म्हणजे ते काम करुन देतील.
"माझे व माझ्या पतीचे दोन विमा कंपन्यांचे स्वतंत्र मेडिक्लेम विमे आहेत . दोन्ही विम्यांमध्ये आमची दोघांची नावे घातलेली आहेत . माझ्या पतीची बायपास शत्रक्रिया एशिअन हार्ट इंस्टीट्युट येथे दि. ८ ऑगस्ट २००८ रोजी झाली . या शस्त्रक्रियेचा खर्च रु. ३ लाख २६ हजार ७४८ इतका झाला . आम्हाला दोन्ही विम्याचे मिळून रु. ३ लाख , २० हजार रु. मिळायला हवे होते . त्यापैकी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब विम्याचे पैसे रु. एक लाख ७० हजार हॉस्पिटलकडे पाठवले . मात्र न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पाठवूनसुद्धा हॉस्पिटल सोडेपर्यंत पैसे आले नाहीत . त्यामुळे कंपनीच्या टी . पी .ए.

४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

सुधीर वैद्य ·
लेखनविषय:
४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे: प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवत असतो. ध्येय निश्चित करताना स्वत:ची कुवत (ability ) लक्षात घेणे जरुरीचे असते. तसेच ध्येय सिद्धीसाठी अपार श्रम आणि जोडीला कमीतकमी नशीब आवश्यक असते. काहीवेळा ध्येय अपेक्षेप्रमाणे साध्य होते. काही वेळा प्रयत्न करून सुद्धा, अपेक्षित यश हुलकावणी देत राहते. यश किंवा अपयश ह्याची गाठ घालणारे नशीब असते. अपयश आले तरी माणूस प्रयत्न सोडत नाही पण यश मिळाले नाही तर मात्र कालांतराने निराश होतो. ध्येय ठरवताना मनात असलेली 'आस ', प्रत्येक अपयशाबरोबर 'ध्यास ' मध्ये रुपांतरीत होत असते.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

खेडूत ·

'काडीची कसर' या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती प्रथमच कळली. आपण आपल्या वडिलांच्या पंचाहत्तरीचे कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने नेटके व कल्पकतेने यशस्वीपणे आयोजित केलेत याबद्दल आपले अभिनंदन. इथल्या मराठी मंडळाचा (माजी) पदाधिकारी म्हणून आम्ही ज्या पद्धती वापरतो त्याबाबत थोडक्यात माहिती वेळ मिळताच लिहीन.

कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे आणि शास्त्रही ! 'काडीची कसर' या वाक्प्रचाराची सुरुवात कशी झाली ते माहीत नव्हते, ती कसर भरून निघाली ! :)

बोका-ए-आझम 31/12/2015 - 23:06
आपल्याला असे आयोजनाचे अनुभव असतील तर काय करावे अन काय टाळावे हे नक्की सांगा. त्यामुळे इतरांना उपयोग होईल.
लोक काय म्हणतील, कार्यक्रम त्यांना आवडेल का? वगैरे विचार करणे टाळावे. लोक काही ना काहीतरी म्हणणारच. त्यांना पौड, शीळ, इत्यादी ठिकाणांचे पत्ते द्यावेत. उत्सवमूर्ती खुश तर सगळं वसूल. पु.लं. चा ' एकसष्टावं वर्ष काय फक्त पुढाऱ्यालाच लागावं? आमच्या बापाला लागू नये ? ' असं ठणकवणारा परोपकारी गंपू हा आदर्श मानावा.

रेवती 01/01/2016 - 04:52
लेखन आवडले. खूप छान. काडीचीही कसर न ठेवता कार्य पार पडल्यास त्याला फडणविसी कार्य म्हणण्याची पद्धत आहे हे ऐकून होते पण नाना फडणविसांची गोष्ट आवडली, ती आधी माहित नव्हती. तुम्ही अनेकवेळा कार्यक्रम वेळेवर सुरु होण्याबद्दल सांगितलेले होते व मंडळीही वेळेवर आली हे चांगले झाले.

माझ्या मते, कुठलाही कार्यक्रम यशस्वी यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी हव्या असतात : १) अर्थ २) साहाय्य २अ) आयोजन २ब) सहभाग दोन्ही ३) रूपरेषा 4) इच्छाशक्ती याऊपर, बाकी सर्व बाधक गोष्टींसाठी वर बोका-ए-आझम म्हणतात त्याप्रमाणे पौड फाटा वगैरेंचा पत्ता तयार ठेवावा! Sandy

चतुरंग 01/01/2016 - 20:08
फडणविशी कार्य इतकेच ऐकून होतो ही समईत 'काड्या सारण्याची' गोष्ट माहीत नव्हती! (काड्या सारणे - हा वाक्प्रचारही तिथूनच आला असावा काय? ;) ) तुमचा अनुभव आवडला. १ - योग्य नियोजनासाठी पुरेशी पूर्वतयारी - जसे कामांच्या याद्या करणे, पैशाचे नियोजन, जबाबदार व्यक्तींमध्ये कामाची विभागणी, पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ इ. आवश्यक असतेच. २ - संबंधित व्यक्तींमध्ये समन्वय आणि कम्युनिकेशन गरजेचे ३ - आपल्या आणि/किंवा इतरांच्या पूर्वानुभववावरुन शिकलेल्या गोष्टींबाबत जागरुक असणे - काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत बॅकप प्लॅन असणे आवश्यक असते जसे की विजेसाठी जनरेटर असणे, पुरणपोळीचे जेवण देणार्‍या केटररच्या पोळ्या आयत्यावेळी कमी पडल्या तर तयार पोळ्या कुठून मिळतात याची नोंद आधीच ठेवून तिथून त्या तातडीने आणण्याची व्यवस्था करणे इत्यादी! :) (फडणविशीकार्याचाचाहता)रंगा

'काडीची कसर' या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती प्रथमच कळली. आपण आपल्या वडिलांच्या पंचाहत्तरीचे कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने नेटके व कल्पकतेने यशस्वीपणे आयोजित केलेत याबद्दल आपले अभिनंदन. इथल्या मराठी मंडळाचा (माजी) पदाधिकारी म्हणून आम्ही ज्या पद्धती वापरतो त्याबाबत थोडक्यात माहिती वेळ मिळताच लिहीन.

कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे आणि शास्त्रही ! 'काडीची कसर' या वाक्प्रचाराची सुरुवात कशी झाली ते माहीत नव्हते, ती कसर भरून निघाली ! :)

बोका-ए-आझम 31/12/2015 - 23:06
आपल्याला असे आयोजनाचे अनुभव असतील तर काय करावे अन काय टाळावे हे नक्की सांगा. त्यामुळे इतरांना उपयोग होईल.
लोक काय म्हणतील, कार्यक्रम त्यांना आवडेल का? वगैरे विचार करणे टाळावे. लोक काही ना काहीतरी म्हणणारच. त्यांना पौड, शीळ, इत्यादी ठिकाणांचे पत्ते द्यावेत. उत्सवमूर्ती खुश तर सगळं वसूल. पु.लं. चा ' एकसष्टावं वर्ष काय फक्त पुढाऱ्यालाच लागावं? आमच्या बापाला लागू नये ? ' असं ठणकवणारा परोपकारी गंपू हा आदर्श मानावा.

रेवती 01/01/2016 - 04:52
लेखन आवडले. खूप छान. काडीचीही कसर न ठेवता कार्य पार पडल्यास त्याला फडणविसी कार्य म्हणण्याची पद्धत आहे हे ऐकून होते पण नाना फडणविसांची गोष्ट आवडली, ती आधी माहित नव्हती. तुम्ही अनेकवेळा कार्यक्रम वेळेवर सुरु होण्याबद्दल सांगितलेले होते व मंडळीही वेळेवर आली हे चांगले झाले.

माझ्या मते, कुठलाही कार्यक्रम यशस्वी यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी हव्या असतात : १) अर्थ २) साहाय्य २अ) आयोजन २ब) सहभाग दोन्ही ३) रूपरेषा 4) इच्छाशक्ती याऊपर, बाकी सर्व बाधक गोष्टींसाठी वर बोका-ए-आझम म्हणतात त्याप्रमाणे पौड फाटा वगैरेंचा पत्ता तयार ठेवावा! Sandy

चतुरंग 01/01/2016 - 20:08
फडणविशी कार्य इतकेच ऐकून होतो ही समईत 'काड्या सारण्याची' गोष्ट माहीत नव्हती! (काड्या सारणे - हा वाक्प्रचारही तिथूनच आला असावा काय? ;) ) तुमचा अनुभव आवडला. १ - योग्य नियोजनासाठी पुरेशी पूर्वतयारी - जसे कामांच्या याद्या करणे, पैशाचे नियोजन, जबाबदार व्यक्तींमध्ये कामाची विभागणी, पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ इ. आवश्यक असतेच. २ - संबंधित व्यक्तींमध्ये समन्वय आणि कम्युनिकेशन गरजेचे ३ - आपल्या आणि/किंवा इतरांच्या पूर्वानुभववावरुन शिकलेल्या गोष्टींबाबत जागरुक असणे - काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत बॅकप प्लॅन असणे आवश्यक असते जसे की विजेसाठी जनरेटर असणे, पुरणपोळीचे जेवण देणार्‍या केटररच्या पोळ्या आयत्यावेळी कमी पडल्या तर तयार पोळ्या कुठून मिळतात याची नोंद आधीच ठेवून तिथून त्या तातडीने आणण्याची व्यवस्था करणे इत्यादी! :) (फडणविशीकार्याचाचाहता)रंगा
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.

रॉयल कॅफेसाठी मदत हवी.

विलासराव ·

कवितानागेश 08/12/2015 - 01:54
एअर फ्रायर चा अलीकडेच एकधागा निघाला होता, स्वाती दिनेश यांचा. एकन्दरीत उपयोगी वस्तू आहे, पण वीजेचे कंजम्पशन किती होते ते बघून वापरा. तुम्हाला एखादी वस्तू हाफ फ्राय करून ठेऊन आयत्या वेळेस गरम करून द्यायची असेल तर भरतीच्या वेळेस सगळे त ळू न ठेऊन नंतर एयर फ्रायर वापरणे चालू शकेल कदाचित. प्रयोग करून बघा. पाणी शुद्ध करणारे यंत्र घ्या. पण फ़क्त युव्ही पुरे.

रेवती 08/12/2015 - 03:59
सॅलडसाठी ज्या पानांच्या भाज्या वापराल किंवा नेहमीच्या कोथिंबिरीसाठीही सॅलड स्पिनर मिळतो पण ते उपकरण घरगुती वापरासाठी आहे. एयर फ्रायरमध्ये वेळ लागेल असे वाटते. रेस्टॉरंटसाठी रेसिप्या आठवल्यास लगेच देते. पोटॅटो चिप्स हे पारंपारिक तर्‍हेने तळल्यास वेळ कमी लागेल मात्र मोठा फ्रायर घ्यावा असे वाटते जो उपहारगृहांसाठी बनवलेला असतो.

संदीप डांगे 08/12/2015 - 04:11
मुंबईत दोन तीन कंपन्या आहेत ज्या हॉटेल, कॅफे, रेस्तराँ साठी इंडक्शन कुकींग रेंज देत आहेत. त्यात सगळ्या प्रकारची आकाराची इंडक्शन कुकिंग टॉप्स मिळतील. बजेट व कामाच्या व्यापानुसार निवडू शकता. ४० ते ८० टक्क्यांपर्यंत गॅसबील वाचू शकते. http://www.cooktek.com/

रेवती 08/12/2015 - 05:17
तुमच्याकडे सध्या कोणते स्नॅक प्रकार मेन्यूवर आहेत ते कळवल्यास वेगळे सुचवता येतील. सध्यातरी कोथिंबीर वडी व चीज कॉर्न टोस्ट सुचतायत. व्हाईट सॉसमध्ये भाज्या,चीज घालून टोस्ट करणे. चीज कॉर्न बॉल्सही सगळ्यांना आवडतात. अर्थात हे उपहारगृहासाठी किती सोयिचे ठरतील बघायला हवे.

कविता१९७८ 08/12/2015 - 10:42
कॅफे कुठल्या साईडला आहे?? तो बोईसरला नाहीये, बाहेरच्या माणसांना ईथे यायचे असेल तर बोईसर स्टेशनला उतरावे लागेल. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल कारण रहदारीचा रस्ता आहे पण जर ते महागाव रोडला असेल तर क्रुष्णा विनाईलस या एका कंपनी शिवाय आणि टाटा हाउसिंग काॅलनीशिवाय तिथे काही नाही , सर्व आदीवासी पाडे आणि डोंगर आहेत. त्यामुळे कॅफे कुठे आहे ते सांगाल का ??

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 10:55
या भागात बहुतकरुन बटाटेवडे , समोसे, डोसे, चायनीज भेळ, चायनीज भजी , भेळ, पाणीपुरी , दाभेली, शेवपुरी यासारखे पदार्थ खाल्ले जातात, सॅंडविचेस ही भरपुर प्रमाणात खाल्ली जात नाहीत, जवळ्पास एकच कॉलेज आहे "थीम इंजिनियरींग" ते जवळ असेल तर सँडविचेस चालु शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या ठेवल्या तर उत्तम. पाव भाजी ही गर्दी बघुन किंवा कमी प्रमाणात पाहुन ठेवु शकता.

In reply to by कविता१९७८

विलासराव 08/12/2015 - 13:11
सर्वांना धन्यवाद. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल अगदी या रस्त्यावर नाही. पण या रोडवर जे गेट आहे त्यातून आतमधे आल्यावर साधारण ५० मीटर आहे. शनिवार रविवार मुंबईचे पब्लिक येते. साधारणपने पराठे,इडली ,पोहे,पूरी भाजी, भजी, मिसळ पाव, भेळ, वडापाव आणि सैंडविच हे चालते. त्यात पाहिले चार जास्त. थिम् कॉलेजची काही मुले टाटामधे रहातात, २ टीचर पण आहेत. ते येतात. पण कॉलेज ५ ते ६ मी. अंतरावर आहे. आता बाहेर मेनरोडवर फलक लावतो. वॉटर प्यूरीफायर ,फ्रायर कोणत्या कंपनीचा चांगला? त्यात काय काय करता येऊ शकते? किम्मत? अशी माहिती मिळाली तर बारे होईल. पावभाजी आणि तवापुलाव चालेल असे वाटतेय.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 14:36
आॅमलेट पाव अन बुर्जी पाव चालु शकतील, चायनीज सुप चालु शकतील. चिकन भुजीन्ग भरपुर चालेल

In reply to by विलासराव

नाव आडनाव 09/12/2015 - 21:35
पाककॄतींतलं जास्त काही माहित नाही, पण एकदा घरी पोह्यात कांद्याएवजी कोबी टाकला होता. मला लई आवडले होते पोहे. ट्राय करून बघा एकदा. आवडले तर असाही एक ऑप्शन होइल.

कंजूस 08/12/2015 - 13:43
त्या भागात समोसा-पाव फार चालतो ना? सूरण-बटाटा घालून व्हेज कटलेट्स पाव ट्राइ करा. आलू पालक,पनीर पालक ( अमूल मारके )करायला सोपे आहे. उसळ पाव,भजी-पाव. झीरो-B चे पाणी देता येईल.

रॉयल कॅफे काय आहे? तुमचा कॅफे आहे का? जनरली हे पदार्थ पटकन होत असावेत:- बॉइल्ड एग्स, ऑम्लेट-पाव, मॅगी, सॅण्डविच तयार करुन ठेवण्यासारखे पदार्थ :- मिसळ , पोहे , उपमा , वडे ऑन द स्पॉट बनवता येतील असे पदार्थः- भेळ, पाणीपुरी, शेव बटाटा पुरी टाईप चाट पॅक्ड पदार्थः- लेझ / कुरकुरे , सॉफ्ट ड्रिंक्स , चिक्की, चणे / फुटाणे / शेंगदाणे इ. हटके पदार्थः- पणिनी / पनिनी , पास्ता , कोल्ड कॉफी (दुर्गा किंवा तत्सम), नाचोज + साल्सा डिप वरुन मेल्ट्ड चीझ, कप पिझ्झा, जलजिरा टाईप सोडा

गवि 08/12/2015 - 14:39
भुजिंग लिहायलाच आलो होतो पण वर अन्यत्र ते सुचवलेलं दिसत आहे. मज्जा म्हणून रॉयल कॅफेवर कट्टा "न्यावा" की काय असा शिरेस विचार आला. पण खरोखर चार्जेबल बेसिसवर होणार असेल तरच. नाहीतर मिपाकर म्हणून फुकटेपणा करण्यात मजा नाही.

In reply to by गवि

कविता१९७८ 08/12/2015 - 14:51
कॅफेच्या दुसर्‍या बाजुच्या रस्त्याने आत गेल्यास छोटे डोंगर अन टेकडया आहेत, नदी आहे, परीसर अगदी शांत आहे. आदीवासी वस्ती, शेते , पाट असं पाहायला मिळेल , ट्रेकींग करु शकाल.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 14:54
लहानपणी या टेकड्यांवर आणि डोंगरांवर गेलेय मी , आजो़ळ आहे माझे ते. तिथे अरुणा ईराणीचे फार्म हाउसही आहे, लहानपणी तिथे कलिंगड खायला जायचो आम्ही. पण हे सगळे टाटा हाउसिंगच्या दुसर्‍या बाजुला म्हणजे कॅफेच्या कॉलनीच्या उजव्या बाजुला आहे.

In reply to by कविता१९७८

गवि 08/12/2015 - 15:06
परिसराची खूप माहिती आणि जवळीकही दिसते आहे. भारतात असाल तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत कट्टा ठरवावा मिपाकरांनी.

In reply to by गवि

कविता१९७८ 08/12/2015 - 15:19
भारतातच आहे, कॅफेजवळ, मीही सतत भटकंती करत असल्याने उपस्थितीचं सांगु शकत नाही पण माहीती देउ शकेन. हा कॅफे बोईसरपासुन ३-४ कीमी अंतरावर आहे, येणार असाल तर बाय रोड किंवा बाय ट्रेन ने कसे यायचे सांगु शकेन.

विलासराव 08/12/2015 - 16:06
सांगायचे राहिलेच. रॉयल कॅफे प्यूअर व्हेज आहे. नॉनव्हेज भरपूर चालेल पण मला त्यात रस नाही. @ पिलियन रायडर: होय मी चालु केलाय रॉयल कॅफे. @गवी: कधीही कट्टा करा. पण व्हेज. आणि मुक्कामी कटटा केला तरी चालेल. आपला फ्लॅट रिकामाच हाय.

In reply to by विलासराव

अभ्या.. 08/12/2015 - 18:37
थालीपीठापेक्षा धपाटे ठेवा. आमच्या इथे बृयाच हॉटेलात डिश मिळते. दोन धपाटी, दही, शेंगाचटनी आणि थॉडासा मिरच्याचा ठेचा. स्नॅक्स म्हणून पण चालतो अन जेवण म्हणून पण.

In reply to by अभ्या..

विलासराव 08/12/2015 - 22:48
रेसिपी दया . म्हणजे तुम्हालाच धापाटे खायला घालतो. लवकर बनवा बॅनर. बॅनर पाहूनच कॅफेला गर्दी केलि पाहिजे लोकांनी असा.

In reply to by विलासराव

स्रुजा 08/12/2015 - 23:35
अरे वा, हे छान आहे व्हेज आहे ते ! साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, इडली, दावणगिरी डोसा, कोथिंबीर वडी, अळु वडी, थालिपीठ, शेव भाजी, मोठ्या उपासांना म्हणजे कार्तिकी , आषाढी एकादशीला वगैरे ऑर्डर घेऊन भगर आमटी वगैरे पण ठेवु शकता. शिवाय ठेपले, पराठे, वेग वेगळे ज्युसेस, भाजी भाकरी, पिठलं भाकरी, तांदळाची भाकरी आणि वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे प्रकारांवर उड्या पडतात. व्हेज कटलेट्स, उपासाची कचोरी हे प्रकार देखील नेहमी ठेवता येतील. मिसळ, बटाटावडा यांचा उल्लेख आलाच आहे. हेल्दी मिसळ पण ठेवु शकता. उपासाची मिसळ पण लोकप्रिय आहे. अजुन ही सुचतं तसं सांगेन. कवि, एकदा खरंच जाऊयात आणि मी तुला घेऊन जाणार च. त्यात मदत करते वगैरे चालणार नाही :)

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 08/12/2015 - 23:43
ईथे शक्यतो उपवासाचे पदार्थ लोक घरी करतात त्यामुळे त्याची शचक्यता कमी, उपवासाची भगर आमटी वैगरे ईथला लोकल पदार्थ नाही

In reply to by कविता१९७८

स्रुजा 08/12/2015 - 23:50
अगं हो पण कॉलेज ची मुलं येतात म्हणतात ना ते. त्यांना उपासाला येता येईल. शिवाय काही कर्मचारी जे घरी राहत नाहीत वगैरे.

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 08/12/2015 - 23:56
मी काही म्हणतीये कारण माझा जन्मच बोईसरचा आहे, मला ईथला एरीया माहीतीये, ही जागा ईस्टलाआहे अन एम आय डी सी एरीया बर्‍याच लाम्ब वेस्टला जिथे मी राहते, ईस्टला जायला जास्त वाहने नाहीत, स्वत:चे वाहन असेल तरच जाणे सोयीचे पडते.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 09/12/2015 - 00:05
आजकाल कुठल्या काॅलेजची पोरे उपवास करतात गं, मी सांगतीये कारण ईथे बरेचजण खुप खर्च करुन काही सुरु करतात पण कालांतराने त्यांना पब्लिक नुसार बदल करावे लागतात. हा अनुभव आहे. ईथे कामगार वर्ग जास्त राहतो, नाॅनवेजचे प्रमाण जास्त या सर्व गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात कारण खाण्याच्या पदार्थांचे शेल्फ लाईफ खुप कमी असते.

In reply to by कविता१९७८

एमसीए करत असताना आमच्या होस्टेलच्या मेसच्या जेवणाच्या चवीला कंटाळून मी शेवटच्या सेमिस्टरमध्ये शनिवारचा उपास करणे सुरू केले. दुपारच्या जेवणात छान ताट भरून साबुदाणा खिचडी व वाटीभर दही मिळत असे. चवही एकदम चांगली असायची. योगायोगाने त्या सेमिस्टरमध्ये माझा दुसर्‍या सेमिस्टर पासून बॅक असणारा प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हा पेपर क्लिअर झाला. त्यावर माझ्या ज्युनियर मंडळींनी, मी शनिवारचा उपास धरल्यानेच तो पेपर निघाला अशी आवई उठवून अनेकांना शनिवारचा उपास धरण्यास प्रवृत्त केले. उपासाचे पदार्थ चविबाबतीत आकर्षक असल्याने उपास न करणारेही आनंदाने खातात. भविष्यात अमेरिकेत मराठी फास्ट फूड उपहारगृह सुरू करून साबुदाणा वडा या पदार्थाचा ब्रॅन्ड बनवावा असे स्वप्न आहे. विलासरावांना रॉयल कॅफेच्या पुरर्रचनेसाठी शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

अभ्या.. 09/12/2015 - 00:25
प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हे टायपणारा माणूस पुनर्रचना टायपू शकत नाही??? ह्या कैतरीच कै ;) हल्केच घे हो श्रीरंगा. तू दुरुस्ती करायला येशीलच खात्री आहे.

In reply to by अभ्या..

प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिजची आठवण निघाली की अजुनही हात थरथरतात रे अभ्या!! पुणे विद्यापीठातून मॅनेजमेंट स्ट्रीमचे एमसीए करणार्‍यांना कधी विचार याबाबत ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

स्रुजा 09/12/2015 - 00:31
हाहाहा, हो मी पण मंगळवारी आणि शनिवारी भक्तीभावाने सा. खिचडी आणि सा. वडे खायचे दह्या बरोबर. एक ऑर्डर माझी असायची च दर आठवड्याला. कॉलेज मधली मुलं उपास करत नसली तरी त्यांचे काहीही मोटीव्हेशन्स असु शकतात उपासाचे पदार्थ खायला.

In reply to by स्रुजा

विलासराव 08/12/2015 - 23:48
साबुदाण्याची खिचडी ठेवतो. मी विसरलो होतो लिहायला. बाकी माझी जी काही संकल्पना आहे कॅफेची ती तुम्ही नेमकी पकडलीत. वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे क्या बात कही आपने? एकदम नेमके. तुम्ही याच. कविता ताईहि येतिलच.

In reply to by स्रुजा

विलासराव 08/12/2015 - 23:56
हो या ना. मी चालु केला तेव्हाच सर्व मिपाकरांना आमंत्रण दिल होत खरडफळयावर. आपले मिपाकर शिद यांनी पहिला मान मिळवलाय भेट देण्याचा.

In reply to by विलासराव

साबुदाण्याची खिचडी ठेवतो. विलासराव, खिचडी बरोबर काकडीची दह्यातली कोशिंबीर पण देत जा. खिचडी काकडी माझ्या आवडत्या डिश पैकी एक आहे. त्या बरोबर अजून एक पदार्थ म्हणजे उपासाची मिसळ. दाण्याची आमटी, साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, उपासाचा चिवडा असे बरेच पदार्थ घालुन बनवला जातो. पैजारबुवा,

कविता१९७८ 08/12/2015 - 16:29
सध्या इथे चायनीज भजी (मंचुरीयन) हे खुप खपले जाते, चहा बरोबर मस्त लागते, पास्त्याचा प्रकार इतका चालणार नाही कदाचित, प्रॉपर बोईसर मधे डोमिनोज पिझ्झा आहे , सुरुवातीला १५ दिवस खच्चुन गर्दी असायची पण आता कुणीच दिसत नाही , थोडी फार होम डीलेव्हरी आहे, टाकोज पण एकाच ठेलेवाला (हो ठेलाच लावलाय त्याने) ठेवतो. म्हणजे हटके पदार्थांना प्रॉपर बोईसर मधेच वाव नाही तर हे बोईसर हुन जरा लांब आहे. सिजलर्सचं पण तेच.

एखाद्या हटके पदार्थासाठी फेमस असेल कॅफे तर खास तोच पदार्थ खायला मंडळी येतात. शिवाय एकच पदार्थ मोठ्या प्रमाणात ठेवणे सोपे जात असावे. बाकी पदार्थ थोड्या प्रमाणात ठेवायचे. म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना?

विलासराव 08/12/2015 - 16:53
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर.

In reply to by विलासराव

कविता१९७८ 08/12/2015 - 16:56
पराठ्यामधे माझी एक ईनोवेटीव रेसिपी आहे , व्य नि करते, बघा उपयोगी आली तर, गुजराथी मिटक्या मारुन खातात हा अनुभव आहे :)

विलासराव 08/12/2015 - 16:55
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर. वेगवेगळ्या फ्लेवरच्या चटणींचा वाटा फार मोठा असतो या गोष्टी फेमस होण्यात. त्यांच्याही रेसिपीज दिल्या तर् बरे होईल.

In reply to by विलासराव

गवि 08/12/2015 - 17:12
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास). जालावर लाखो रेसिपीज आहेत. मिसळपावचा पाककृती विभाग धुंडाळणं अजिबात अवघड नाही. पण कोणीही कितीही रेसिपीज दिल्या तरी खुद्द स्वतः तिथल्या गिर्‍हाईकांचा कल पाहून पदार्थ इम्प्रूव्ह करत नेणं याची आवड असणं लाँग टर्ममधे अत्यावश्यक आहे. वेळप्रसंगी तुमचे आचारी उपलब्ध नसतील तरी तुम्ही तितक्याच किंवा जास्त चवीने स्वहस्ते बरेचसे पदार्थ बनवू शकत असलात तर दीर्घकालीन फायद्याचं आहे. कोणीतरी पाकृ देईल आणि कोणीतरी अन्य त्यानुसार बनवेल हे ठीक आहे, पण खुद्द प्रयोग करणं हा फॅक्टर सर्वात महत्वाचा आहे. नाहीतर तो फेमस वडापाव / मिसळ फेमस होताच अन्य कोणासोबत तरी पलायन करु शकते.

In reply to by गवि

विलासराव 08/12/2015 - 22:43
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? मी खवय्या होतो आधी. जवळपास २५ वर्ष मी हॉटेलमधे खाल्लय. तेव्हा मला नेहमी वाटायच की आपण एक बार चालु करायचा. त्यावेळी मई ड्रिंक घ्यायचो. आवड खायची होती. बनवायची नव्हती आणि नाही. खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास). काही प्रयोग केले नाहीत. एका आमच्याच् कॉलनीमधील बाईंना मदत म्हणून मी फायनांस केला आणि त्यांनी कॅफे चालवायचे असे ठरले होते. बाई भलत्याच् स्मार्ट निघाल्या. ३ महिन्यातच सोडला कॅफे आणि घरून मेस चालवतात आता. मी आहे विपश्यनेच्या २ महिन्याच्या शिबिरात सेवेला. मग माझ्या पुतन्याने ते जमील तसे चालु ठेवले आहे. बराच आर्थिक फटकाही देऊन गेल्यात. असो. आता बचेंगे तो और भी लडेंगे अशी आनीबानीची वेळ आलिया म्हणून हां प्रपंच. मी ७ ते ८ महीने इगतपुरीलाच असतो. आता पुतन्याला तयार करून ही लढाई लढायचीय. आपली चांगली बाजू म्हणजे स्वच्छता आणि चांगले मटेरियल वापरतो. एक कट्टा जमवाच. त्यादिवशी रेग्युलर कॅफे बंद ठेवू. आपण आपल्यासाठी फ़क्त पाहिजे ते मेनू बनवु. आणि धमाल कट्टा करू. माझा फ्लॅट आहेच. बाजुचाही गरज असल्यास मिळेल. पार्किगची आणि जागेची कसलीच अड़चन नाही. ठाण्यावरुन गाडीने दीड दोन तास लागतील. भिवंडी, वाड़ा, मनोर मस्त रस्ता आहे. बघा कस जमताय ते. ३१ डिसेम्बर जमात असेल तरी माझी हरकत नाही.कधीही या.मी ४ फेब्रुवारी पर्यन्त फ्री आहे. जानेवारीत १२ दिवस सोडून.

In reply to by विलासराव

pacificready 08/12/2015 - 23:32
पुतण्या तुमची कंपनी बघतोय ना? की तो भाऊ? बाकी माझ्या काकाचा पांचगणी मध्ये वडापाव चा गाडा आहे. रोज उपस्थित असणं अत्यंत आवश्यक असतंच असतं. Consistancy विथ गुड टेस्ट शुड बी द की.

In reply to by pacificready

विलासराव 08/12/2015 - 23:43
आपली कंपनी बघतो तो चुलत भाऊ. कॅफे पहातो तो पुतन्या. मला थाम्बायला वेळ नाहीना महाराज.आपन जाणताच सर्वकाही.

कंजूस 08/12/2015 - 23:24
हॅाटेलची थोडी उमेदवारी( वेटर) करून धंद्यात शिरायला पाहिजे खरं म्हणजे.गिह्राइक आलं नाही तर पदार्थ कसे वाचवायचे हे मागे गेल्यावरच कळतं.ते कुठे गुगलून नाही मिळत.रेसिप्या वेगळ्या आणि हॅाटेलात डिश म्हणून देणं वेगळं.मालकाच्या भुमिकेतून कसं वागायचं ते कुठे उघडपणे लिहिता येत नाही.

कविता१९७८ 09/12/2015 - 10:36
ईथे नारळाची झाडे भरपुर आहेत , कुठल्याही वाडीतुन तुम्हाला आख्खी शहाळी 5-6 रु. मधे मिळतील, पिकअप वाले २०-५०रु फेरी अशा दराने आणुन देतात, ती कापुन पाणी पाउचमधे पॅक करुन विकु शकता, प्रवासात वैगरे लोकं नारळाचे पाणी जास्त प्रीफर करतात.

In reply to by विलासराव

कविता१९७८ 09/12/2015 - 10:59
हो चिंचणीला वाडीत स्वत: जाउन भरपुर नारळ घेतले तर मिळतात. थोडी घासघीस करावी लागते. तेच बाहेर एक शहाळे कमीत कमी २५ रु. ना विकले जाते. ठेलेवाले भैये तसंच करतात.

कविता१९७८ 09/12/2015 - 14:24
वर कुणी तरी झुणका भाकर वैगरे सुचवलय, झुणका भाकर , ज्वारीची कडक भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे पदार्थ चालण्यासारखे आहेत कारण हे पदार्थ लोकल नाहीयेत, बाहेरुन नोकरीसाठी आलेली लोकं हे सर्व घरच्या घरीच बनवतात त्यामुळे बाकीच्यांना आवडत असुन फारसे खायला मिळत नाहीत , बोईसरला झुणका भाकर केंद्र असुनही तिथे वडापावच विकला जातो, इथे कुठल्याही हॉटेलात सध्या असे पदार्थ मिळत नाहीयेत त्यामुळे असे पदार्थ चालण्यासारखे आहेत.

कवितानागेश 08/12/2015 - 01:54
एअर फ्रायर चा अलीकडेच एकधागा निघाला होता, स्वाती दिनेश यांचा. एकन्दरीत उपयोगी वस्तू आहे, पण वीजेचे कंजम्पशन किती होते ते बघून वापरा. तुम्हाला एखादी वस्तू हाफ फ्राय करून ठेऊन आयत्या वेळेस गरम करून द्यायची असेल तर भरतीच्या वेळेस सगळे त ळू न ठेऊन नंतर एयर फ्रायर वापरणे चालू शकेल कदाचित. प्रयोग करून बघा. पाणी शुद्ध करणारे यंत्र घ्या. पण फ़क्त युव्ही पुरे.

रेवती 08/12/2015 - 03:59
सॅलडसाठी ज्या पानांच्या भाज्या वापराल किंवा नेहमीच्या कोथिंबिरीसाठीही सॅलड स्पिनर मिळतो पण ते उपकरण घरगुती वापरासाठी आहे. एयर फ्रायरमध्ये वेळ लागेल असे वाटते. रेस्टॉरंटसाठी रेसिप्या आठवल्यास लगेच देते. पोटॅटो चिप्स हे पारंपारिक तर्‍हेने तळल्यास वेळ कमी लागेल मात्र मोठा फ्रायर घ्यावा असे वाटते जो उपहारगृहांसाठी बनवलेला असतो.

संदीप डांगे 08/12/2015 - 04:11
मुंबईत दोन तीन कंपन्या आहेत ज्या हॉटेल, कॅफे, रेस्तराँ साठी इंडक्शन कुकींग रेंज देत आहेत. त्यात सगळ्या प्रकारची आकाराची इंडक्शन कुकिंग टॉप्स मिळतील. बजेट व कामाच्या व्यापानुसार निवडू शकता. ४० ते ८० टक्क्यांपर्यंत गॅसबील वाचू शकते. http://www.cooktek.com/

रेवती 08/12/2015 - 05:17
तुमच्याकडे सध्या कोणते स्नॅक प्रकार मेन्यूवर आहेत ते कळवल्यास वेगळे सुचवता येतील. सध्यातरी कोथिंबीर वडी व चीज कॉर्न टोस्ट सुचतायत. व्हाईट सॉसमध्ये भाज्या,चीज घालून टोस्ट करणे. चीज कॉर्न बॉल्सही सगळ्यांना आवडतात. अर्थात हे उपहारगृहासाठी किती सोयिचे ठरतील बघायला हवे.

कविता१९७८ 08/12/2015 - 10:42
कॅफे कुठल्या साईडला आहे?? तो बोईसरला नाहीये, बाहेरच्या माणसांना ईथे यायचे असेल तर बोईसर स्टेशनला उतरावे लागेल. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल कारण रहदारीचा रस्ता आहे पण जर ते महागाव रोडला असेल तर क्रुष्णा विनाईलस या एका कंपनी शिवाय आणि टाटा हाउसिंग काॅलनीशिवाय तिथे काही नाही , सर्व आदीवासी पाडे आणि डोंगर आहेत. त्यामुळे कॅफे कुठे आहे ते सांगाल का ??

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 10:55
या भागात बहुतकरुन बटाटेवडे , समोसे, डोसे, चायनीज भेळ, चायनीज भजी , भेळ, पाणीपुरी , दाभेली, शेवपुरी यासारखे पदार्थ खाल्ले जातात, सॅंडविचेस ही भरपुर प्रमाणात खाल्ली जात नाहीत, जवळ्पास एकच कॉलेज आहे "थीम इंजिनियरींग" ते जवळ असेल तर सँडविचेस चालु शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या ठेवल्या तर उत्तम. पाव भाजी ही गर्दी बघुन किंवा कमी प्रमाणात पाहुन ठेवु शकता.

In reply to by कविता१९७८

विलासराव 08/12/2015 - 13:11
सर्वांना धन्यवाद. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल अगदी या रस्त्यावर नाही. पण या रोडवर जे गेट आहे त्यातून आतमधे आल्यावर साधारण ५० मीटर आहे. शनिवार रविवार मुंबईचे पब्लिक येते. साधारणपने पराठे,इडली ,पोहे,पूरी भाजी, भजी, मिसळ पाव, भेळ, वडापाव आणि सैंडविच हे चालते. त्यात पाहिले चार जास्त. थिम् कॉलेजची काही मुले टाटामधे रहातात, २ टीचर पण आहेत. ते येतात. पण कॉलेज ५ ते ६ मी. अंतरावर आहे. आता बाहेर मेनरोडवर फलक लावतो. वॉटर प्यूरीफायर ,फ्रायर कोणत्या कंपनीचा चांगला? त्यात काय काय करता येऊ शकते? किम्मत? अशी माहिती मिळाली तर बारे होईल. पावभाजी आणि तवापुलाव चालेल असे वाटतेय.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 14:36
आॅमलेट पाव अन बुर्जी पाव चालु शकतील, चायनीज सुप चालु शकतील. चिकन भुजीन्ग भरपुर चालेल

In reply to by विलासराव

नाव आडनाव 09/12/2015 - 21:35
पाककॄतींतलं जास्त काही माहित नाही, पण एकदा घरी पोह्यात कांद्याएवजी कोबी टाकला होता. मला लई आवडले होते पोहे. ट्राय करून बघा एकदा. आवडले तर असाही एक ऑप्शन होइल.

कंजूस 08/12/2015 - 13:43
त्या भागात समोसा-पाव फार चालतो ना? सूरण-बटाटा घालून व्हेज कटलेट्स पाव ट्राइ करा. आलू पालक,पनीर पालक ( अमूल मारके )करायला सोपे आहे. उसळ पाव,भजी-पाव. झीरो-B चे पाणी देता येईल.

रॉयल कॅफे काय आहे? तुमचा कॅफे आहे का? जनरली हे पदार्थ पटकन होत असावेत:- बॉइल्ड एग्स, ऑम्लेट-पाव, मॅगी, सॅण्डविच तयार करुन ठेवण्यासारखे पदार्थ :- मिसळ , पोहे , उपमा , वडे ऑन द स्पॉट बनवता येतील असे पदार्थः- भेळ, पाणीपुरी, शेव बटाटा पुरी टाईप चाट पॅक्ड पदार्थः- लेझ / कुरकुरे , सॉफ्ट ड्रिंक्स , चिक्की, चणे / फुटाणे / शेंगदाणे इ. हटके पदार्थः- पणिनी / पनिनी , पास्ता , कोल्ड कॉफी (दुर्गा किंवा तत्सम), नाचोज + साल्सा डिप वरुन मेल्ट्ड चीझ, कप पिझ्झा, जलजिरा टाईप सोडा

गवि 08/12/2015 - 14:39
भुजिंग लिहायलाच आलो होतो पण वर अन्यत्र ते सुचवलेलं दिसत आहे. मज्जा म्हणून रॉयल कॅफेवर कट्टा "न्यावा" की काय असा शिरेस विचार आला. पण खरोखर चार्जेबल बेसिसवर होणार असेल तरच. नाहीतर मिपाकर म्हणून फुकटेपणा करण्यात मजा नाही.

In reply to by गवि

कविता१९७८ 08/12/2015 - 14:51
कॅफेच्या दुसर्‍या बाजुच्या रस्त्याने आत गेल्यास छोटे डोंगर अन टेकडया आहेत, नदी आहे, परीसर अगदी शांत आहे. आदीवासी वस्ती, शेते , पाट असं पाहायला मिळेल , ट्रेकींग करु शकाल.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 14:54
लहानपणी या टेकड्यांवर आणि डोंगरांवर गेलेय मी , आजो़ळ आहे माझे ते. तिथे अरुणा ईराणीचे फार्म हाउसही आहे, लहानपणी तिथे कलिंगड खायला जायचो आम्ही. पण हे सगळे टाटा हाउसिंगच्या दुसर्‍या बाजुला म्हणजे कॅफेच्या कॉलनीच्या उजव्या बाजुला आहे.

In reply to by कविता१९७८

गवि 08/12/2015 - 15:06
परिसराची खूप माहिती आणि जवळीकही दिसते आहे. भारतात असाल तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत कट्टा ठरवावा मिपाकरांनी.

In reply to by गवि

कविता१९७८ 08/12/2015 - 15:19
भारतातच आहे, कॅफेजवळ, मीही सतत भटकंती करत असल्याने उपस्थितीचं सांगु शकत नाही पण माहीती देउ शकेन. हा कॅफे बोईसरपासुन ३-४ कीमी अंतरावर आहे, येणार असाल तर बाय रोड किंवा बाय ट्रेन ने कसे यायचे सांगु शकेन.

विलासराव 08/12/2015 - 16:06
सांगायचे राहिलेच. रॉयल कॅफे प्यूअर व्हेज आहे. नॉनव्हेज भरपूर चालेल पण मला त्यात रस नाही. @ पिलियन रायडर: होय मी चालु केलाय रॉयल कॅफे. @गवी: कधीही कट्टा करा. पण व्हेज. आणि मुक्कामी कटटा केला तरी चालेल. आपला फ्लॅट रिकामाच हाय.

In reply to by विलासराव

अभ्या.. 08/12/2015 - 18:37
थालीपीठापेक्षा धपाटे ठेवा. आमच्या इथे बृयाच हॉटेलात डिश मिळते. दोन धपाटी, दही, शेंगाचटनी आणि थॉडासा मिरच्याचा ठेचा. स्नॅक्स म्हणून पण चालतो अन जेवण म्हणून पण.

In reply to by अभ्या..

विलासराव 08/12/2015 - 22:48
रेसिपी दया . म्हणजे तुम्हालाच धापाटे खायला घालतो. लवकर बनवा बॅनर. बॅनर पाहूनच कॅफेला गर्दी केलि पाहिजे लोकांनी असा.

In reply to by विलासराव

स्रुजा 08/12/2015 - 23:35
अरे वा, हे छान आहे व्हेज आहे ते ! साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, इडली, दावणगिरी डोसा, कोथिंबीर वडी, अळु वडी, थालिपीठ, शेव भाजी, मोठ्या उपासांना म्हणजे कार्तिकी , आषाढी एकादशीला वगैरे ऑर्डर घेऊन भगर आमटी वगैरे पण ठेवु शकता. शिवाय ठेपले, पराठे, वेग वेगळे ज्युसेस, भाजी भाकरी, पिठलं भाकरी, तांदळाची भाकरी आणि वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे प्रकारांवर उड्या पडतात. व्हेज कटलेट्स, उपासाची कचोरी हे प्रकार देखील नेहमी ठेवता येतील. मिसळ, बटाटावडा यांचा उल्लेख आलाच आहे. हेल्दी मिसळ पण ठेवु शकता. उपासाची मिसळ पण लोकप्रिय आहे. अजुन ही सुचतं तसं सांगेन. कवि, एकदा खरंच जाऊयात आणि मी तुला घेऊन जाणार च. त्यात मदत करते वगैरे चालणार नाही :)

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 08/12/2015 - 23:43
ईथे शक्यतो उपवासाचे पदार्थ लोक घरी करतात त्यामुळे त्याची शचक्यता कमी, उपवासाची भगर आमटी वैगरे ईथला लोकल पदार्थ नाही

In reply to by कविता१९७८

स्रुजा 08/12/2015 - 23:50
अगं हो पण कॉलेज ची मुलं येतात म्हणतात ना ते. त्यांना उपासाला येता येईल. शिवाय काही कर्मचारी जे घरी राहत नाहीत वगैरे.

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 08/12/2015 - 23:56
मी काही म्हणतीये कारण माझा जन्मच बोईसरचा आहे, मला ईथला एरीया माहीतीये, ही जागा ईस्टलाआहे अन एम आय डी सी एरीया बर्‍याच लाम्ब वेस्टला जिथे मी राहते, ईस्टला जायला जास्त वाहने नाहीत, स्वत:चे वाहन असेल तरच जाणे सोयीचे पडते.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 09/12/2015 - 00:05
आजकाल कुठल्या काॅलेजची पोरे उपवास करतात गं, मी सांगतीये कारण ईथे बरेचजण खुप खर्च करुन काही सुरु करतात पण कालांतराने त्यांना पब्लिक नुसार बदल करावे लागतात. हा अनुभव आहे. ईथे कामगार वर्ग जास्त राहतो, नाॅनवेजचे प्रमाण जास्त या सर्व गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात कारण खाण्याच्या पदार्थांचे शेल्फ लाईफ खुप कमी असते.

In reply to by कविता१९७८

एमसीए करत असताना आमच्या होस्टेलच्या मेसच्या जेवणाच्या चवीला कंटाळून मी शेवटच्या सेमिस्टरमध्ये शनिवारचा उपास करणे सुरू केले. दुपारच्या जेवणात छान ताट भरून साबुदाणा खिचडी व वाटीभर दही मिळत असे. चवही एकदम चांगली असायची. योगायोगाने त्या सेमिस्टरमध्ये माझा दुसर्‍या सेमिस्टर पासून बॅक असणारा प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हा पेपर क्लिअर झाला. त्यावर माझ्या ज्युनियर मंडळींनी, मी शनिवारचा उपास धरल्यानेच तो पेपर निघाला अशी आवई उठवून अनेकांना शनिवारचा उपास धरण्यास प्रवृत्त केले. उपासाचे पदार्थ चविबाबतीत आकर्षक असल्याने उपास न करणारेही आनंदाने खातात. भविष्यात अमेरिकेत मराठी फास्ट फूड उपहारगृह सुरू करून साबुदाणा वडा या पदार्थाचा ब्रॅन्ड बनवावा असे स्वप्न आहे. विलासरावांना रॉयल कॅफेच्या पुरर्रचनेसाठी शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

अभ्या.. 09/12/2015 - 00:25
प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हे टायपणारा माणूस पुनर्रचना टायपू शकत नाही??? ह्या कैतरीच कै ;) हल्केच घे हो श्रीरंगा. तू दुरुस्ती करायला येशीलच खात्री आहे.

In reply to by अभ्या..

प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिजची आठवण निघाली की अजुनही हात थरथरतात रे अभ्या!! पुणे विद्यापीठातून मॅनेजमेंट स्ट्रीमचे एमसीए करणार्‍यांना कधी विचार याबाबत ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

स्रुजा 09/12/2015 - 00:31
हाहाहा, हो मी पण मंगळवारी आणि शनिवारी भक्तीभावाने सा. खिचडी आणि सा. वडे खायचे दह्या बरोबर. एक ऑर्डर माझी असायची च दर आठवड्याला. कॉलेज मधली मुलं उपास करत नसली तरी त्यांचे काहीही मोटीव्हेशन्स असु शकतात उपासाचे पदार्थ खायला.

In reply to by स्रुजा

विलासराव 08/12/2015 - 23:48
साबुदाण्याची खिचडी ठेवतो. मी विसरलो होतो लिहायला. बाकी माझी जी काही संकल्पना आहे कॅफेची ती तुम्ही नेमकी पकडलीत. वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे क्या बात कही आपने? एकदम नेमके. तुम्ही याच. कविता ताईहि येतिलच.

In reply to by स्रुजा

विलासराव 08/12/2015 - 23:56
हो या ना. मी चालु केला तेव्हाच सर्व मिपाकरांना आमंत्रण दिल होत खरडफळयावर. आपले मिपाकर शिद यांनी पहिला मान मिळवलाय भेट देण्याचा.

In reply to by विलासराव

साबुदाण्याची खिचडी ठेवतो. विलासराव, खिचडी बरोबर काकडीची दह्यातली कोशिंबीर पण देत जा. खिचडी काकडी माझ्या आवडत्या डिश पैकी एक आहे. त्या बरोबर अजून एक पदार्थ म्हणजे उपासाची मिसळ. दाण्याची आमटी, साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, उपासाचा चिवडा असे बरेच पदार्थ घालुन बनवला जातो. पैजारबुवा,

कविता१९७८ 08/12/2015 - 16:29
सध्या इथे चायनीज भजी (मंचुरीयन) हे खुप खपले जाते, चहा बरोबर मस्त लागते, पास्त्याचा प्रकार इतका चालणार नाही कदाचित, प्रॉपर बोईसर मधे डोमिनोज पिझ्झा आहे , सुरुवातीला १५ दिवस खच्चुन गर्दी असायची पण आता कुणीच दिसत नाही , थोडी फार होम डीलेव्हरी आहे, टाकोज पण एकाच ठेलेवाला (हो ठेलाच लावलाय त्याने) ठेवतो. म्हणजे हटके पदार्थांना प्रॉपर बोईसर मधेच वाव नाही तर हे बोईसर हुन जरा लांब आहे. सिजलर्सचं पण तेच.

एखाद्या हटके पदार्थासाठी फेमस असेल कॅफे तर खास तोच पदार्थ खायला मंडळी येतात. शिवाय एकच पदार्थ मोठ्या प्रमाणात ठेवणे सोपे जात असावे. बाकी पदार्थ थोड्या प्रमाणात ठेवायचे. म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना?

विलासराव 08/12/2015 - 16:53
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर.

In reply to by विलासराव

कविता१९७८ 08/12/2015 - 16:56
पराठ्यामधे माझी एक ईनोवेटीव रेसिपी आहे , व्य नि करते, बघा उपयोगी आली तर, गुजराथी मिटक्या मारुन खातात हा अनुभव आहे :)

विलासराव 08/12/2015 - 16:55
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर. वेगवेगळ्या फ्लेवरच्या चटणींचा वाटा फार मोठा असतो या गोष्टी फेमस होण्यात. त्यांच्याही रेसिपीज दिल्या तर् बरे होईल.

In reply to by विलासराव

गवि 08/12/2015 - 17:12
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास). जालावर लाखो रेसिपीज आहेत. मिसळपावचा पाककृती विभाग धुंडाळणं अजिबात अवघड नाही. पण कोणीही कितीही रेसिपीज दिल्या तरी खुद्द स्वतः तिथल्या गिर्‍हाईकांचा कल पाहून पदार्थ इम्प्रूव्ह करत नेणं याची आवड असणं लाँग टर्ममधे अत्यावश्यक आहे. वेळप्रसंगी तुमचे आचारी उपलब्ध नसतील तरी तुम्ही तितक्याच किंवा जास्त चवीने स्वहस्ते बरेचसे पदार्थ बनवू शकत असलात तर दीर्घकालीन फायद्याचं आहे. कोणीतरी पाकृ देईल आणि कोणीतरी अन्य त्यानुसार बनवेल हे ठीक आहे, पण खुद्द प्रयोग करणं हा फॅक्टर सर्वात महत्वाचा आहे. नाहीतर तो फेमस वडापाव / मिसळ फेमस होताच अन्य कोणासोबत तरी पलायन करु शकते.

In reply to by गवि

विलासराव 08/12/2015 - 22:43
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? मी खवय्या होतो आधी. जवळपास २५ वर्ष मी हॉटेलमधे खाल्लय. तेव्हा मला नेहमी वाटायच की आपण एक बार चालु करायचा. त्यावेळी मई ड्रिंक घ्यायचो. आवड खायची होती. बनवायची नव्हती आणि नाही. खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास). काही प्रयोग केले नाहीत. एका आमच्याच् कॉलनीमधील बाईंना मदत म्हणून मी फायनांस केला आणि त्यांनी कॅफे चालवायचे असे ठरले होते. बाई भलत्याच् स्मार्ट निघाल्या. ३ महिन्यातच सोडला कॅफे आणि घरून मेस चालवतात आता. मी आहे विपश्यनेच्या २ महिन्याच्या शिबिरात सेवेला. मग माझ्या पुतन्याने ते जमील तसे चालु ठेवले आहे. बराच आर्थिक फटकाही देऊन गेल्यात. असो. आता बचेंगे तो और भी लडेंगे अशी आनीबानीची वेळ आलिया म्हणून हां प्रपंच. मी ७ ते ८ महीने इगतपुरीलाच असतो. आता पुतन्याला तयार करून ही लढाई लढायचीय. आपली चांगली बाजू म्हणजे स्वच्छता आणि चांगले मटेरियल वापरतो. एक कट्टा जमवाच. त्यादिवशी रेग्युलर कॅफे बंद ठेवू. आपण आपल्यासाठी फ़क्त पाहिजे ते मेनू बनवु. आणि धमाल कट्टा करू. माझा फ्लॅट आहेच. बाजुचाही गरज असल्यास मिळेल. पार्किगची आणि जागेची कसलीच अड़चन नाही. ठाण्यावरुन गाडीने दीड दोन तास लागतील. भिवंडी, वाड़ा, मनोर मस्त रस्ता आहे. बघा कस जमताय ते. ३१ डिसेम्बर जमात असेल तरी माझी हरकत नाही.कधीही या.मी ४ फेब्रुवारी पर्यन्त फ्री आहे. जानेवारीत १२ दिवस सोडून.

In reply to by विलासराव

pacificready 08/12/2015 - 23:32
पुतण्या तुमची कंपनी बघतोय ना? की तो भाऊ? बाकी माझ्या काकाचा पांचगणी मध्ये वडापाव चा गाडा आहे. रोज उपस्थित असणं अत्यंत आवश्यक असतंच असतं. Consistancy विथ गुड टेस्ट शुड बी द की.

In reply to by pacificready

विलासराव 08/12/2015 - 23:43
आपली कंपनी बघतो तो चुलत भाऊ. कॅफे पहातो तो पुतन्या. मला थाम्बायला वेळ नाहीना महाराज.आपन जाणताच सर्वकाही.

कंजूस 08/12/2015 - 23:24
हॅाटेलची थोडी उमेदवारी( वेटर) करून धंद्यात शिरायला पाहिजे खरं म्हणजे.गिह्राइक आलं नाही तर पदार्थ कसे वाचवायचे हे मागे गेल्यावरच कळतं.ते कुठे गुगलून नाही मिळत.रेसिप्या वेगळ्या आणि हॅाटेलात डिश म्हणून देणं वेगळं.मालकाच्या भुमिकेतून कसं वागायचं ते कुठे उघडपणे लिहिता येत नाही.

कविता१९७८ 09/12/2015 - 10:36
ईथे नारळाची झाडे भरपुर आहेत , कुठल्याही वाडीतुन तुम्हाला आख्खी शहाळी 5-6 रु. मधे मिळतील, पिकअप वाले २०-५०रु फेरी अशा दराने आणुन देतात, ती कापुन पाणी पाउचमधे पॅक करुन विकु शकता, प्रवासात वैगरे लोकं नारळाचे पाणी जास्त प्रीफर करतात.

In reply to by विलासराव

कविता१९७८ 09/12/2015 - 10:59
हो चिंचणीला वाडीत स्वत: जाउन भरपुर नारळ घेतले तर मिळतात. थोडी घासघीस करावी लागते. तेच बाहेर एक शहाळे कमीत कमी २५ रु. ना विकले जाते. ठेलेवाले भैये तसंच करतात.

कविता१९७८ 09/12/2015 - 14:24
वर कुणी तरी झुणका भाकर वैगरे सुचवलय, झुणका भाकर , ज्वारीची कडक भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे पदार्थ चालण्यासारखे आहेत कारण हे पदार्थ लोकल नाहीयेत, बाहेरुन नोकरीसाठी आलेली लोकं हे सर्व घरच्या घरीच बनवतात त्यामुळे बाकीच्यांना आवडत असुन फारसे खायला मिळत नाहीत , बोईसरला झुणका भाकर केंद्र असुनही तिथे वडापावच विकला जातो, इथे कुठल्याही हॉटेलात सध्या असे पदार्थ मिळत नाहीयेत त्यामुळे असे पदार्थ चालण्यासारखे आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला रॉयल कॅफेसाठी वॉटर फ़िल्टर \कूलर, एअर फ्रायर\माइक्रो ओवन, वेफर्स अथवा सलाद बनवन्यासाठी काय वापरावे ही माहिती हवी आहे. काय योग्य राहील. फ्रायरचे आणि ओवनचे फायदे तोटे. वॉटर फिल्टरचे पाणी खरोखर काही शारीरिक नुकसान न करणारे असते का? अशी चर्चा अपेक्षीत आहे. झालाच तर सहज सोप्या पण टेस्टी आणि नाविन्यपूर्ण स्नैक्स च्या रेसिपीज सुचवल्यात तर सोने पे सुहागा. #मिपाच्या नियमात बसत नसेल तर धागा अप्रकाशीत केला तरी चालेल.

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लॉरी टांगटूंगकर ·

अनुप ढेरे 06/12/2015 - 19:30
छान लेख! २००६-०७ साली जसं इन्फ्रा शिवाय काही नाही. भारताला मोठं व्हायचं असेल तर या कंपन्या लागणारच वगैरे आर्ग्युमेंट्स होती तशीच आत्ता फार्माबद्द्ल ऐकायला मिळतात. 'अर्थव्यवस्था कुठेही जाओ लोकांना औषधं तर लागणारच' अशी जेनेरिक विधानं ऐकून फार्मा सेक्टर फंड्स, फार्मा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला जाउ नये असं वाटतं.

सुबोध खरे 07/12/2015 - 10:23
उत्कृष्ट लेख रिलायंस पॉवरचे समभाग घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कित्येक लोकांनी आपल्या मुदत ठेवी मोडून चार दिवसात भरपूर पैसा कमावण्याच्या नादात भरपूर पैसा गमावलेला पाहिला आहे. मी मागच्या लेखाच्या प्रतिसादात (दुव्यासह) लिहिले आहे कि २/३ IPO ची किंमत आज उघडलेल्या किमतीपेक्षा कमी आहे( म्हणजे नुसतेच सात वर्षांचे व्याज बुडाले असे नव्हे तर मुदलात खोट आली आहे). वित्त बाजारात हाव आणि झटपट पैसे मिळवण्याचा लोभ या पायी भरपूर पैसे बुडवून घेणारे भरपूर लोक पाहीले आहेत आणि पाहतो आहे.

मोहन 07/12/2015 - 11:26
सहमत आहे. रिलायंस पावरचा फटका खाल्ल्यावर मी आयपीओ मधे गुंतवणूक बंद केली.

pacificready 08/12/2015 - 00:26
मस्त लेख आहे. काही गोष्टी मुदलातच समजलेल्या नाहीत हळूहळू माहिती करुन घेईन.

शेखरमोघे 08/12/2015 - 11:23
सुन्दर लेख - रिलायन्सची (आणि इतर ऊर्जा उत्पादकान्ची) पिछेहाट चालूच आहे. ज्या "अति भव्य ऊर्जा उत्पादन" UMPP बद्दल बरीच प्रसिद्धी झाली होती, त्यातल्या एकातून रिलायन्स परवानग्या surrender करून मागे हटत आहे आणि इतर UMPP स्पर्धक ऊर्जा विकण्याच्या किमती कशा वाढवून घ्याव्यात या खटाटोपात आहेत.

In reply to by शेखरमोघे

सुबोध खरे 08/12/2015 - 12:36
तिलैया प्रकल्प स्थिती http://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/jharkhand-wants-tilaiya-ultra-mega-power-project-under-plug-and-play-model/articleshow/47519174.cms http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615877_1_land-acquisition-captive-coal-power-purchase-agreement दादरी प्रकल्प स्थिती http://articles.economictimes.indiatimes.com/2014-09-17/news/54024789_1_dadri-power-project-reliance-power-land-acquisition पाच वर्षे ते दहा वर्षे जमीन हातात येत नाही तर कोणताही उद्योग काय करू शकेल. सरकारी अनास्थेचे आणि उर्जा क्षेत्रातील राजकारण याचे परिणाम अर्थात अंबानी काही हरिश्चंद्राचे वंशज नाहीतच.

In reply to by सुबोध खरे

बेकार तरुण 09/12/2015 - 12:27
मला फारसा लेखनाचा अनुभव नाही, तरि एक दोन माझे अनुभव लिहितो. शेअर बाजार म्हणजे शेवटी भिती आणी हाव ह्या मिश्र समुहाच्या मानसिकतेचा खेळ असतो. जेव्हा रीलायन्स पॉवर चा आय पी ओ आला होता, तेव्हा प्रचंड तेजी होती आणि हाव ही एकच भावना सगळ्यांना गुंतवणुक करायला ढकलत होती. मी तेव्हा ईन्स्टिट्युशनल सेल साईडला काम करत होतो (पॉवर सेक्टर नाही). तेव्हा आमच्या ईथल्या अ‍ॅनालिस्टने १५ वर्षानंतरचा आर पॉवरचा कॅश फ्लो काय असेल हे एस्टिमेट करुन त्याला डिस्काउंट बॅक करुन उपसाईड (आजची गुंतवणुक किंमत आणि टारगेट प्राइस मधला फरक) काढली होती. आणि हा रीपोर्ट मार्केट करायला त्याला काहीच अडचण आली नाही. सगळे फंड मॅनेजर्स आधीच मानसीक तयारी करून बसले होते - "वी कॅन नॉट अफोर्ड टू मिस धिस" हेच जर आज स्टील सेक्टर बाबतीत सांगायला गेल, तर तेच फंड मॅनेजर म्हणतील की २५ वर्ष जाउदे, मला पुढल्या तिमाहित काय होईल ते सांग फक्त :) जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल). ते स्मार्ट आहेत आणी गुंतवणुकदार मूर्ख आहेत. जो आपल्या घामाचा पैसा न बघता गुंतवतो, तो नक्कीच चूक करत आहे.

In reply to by बेकार तरुण

प्रसाद१९७१ 09/12/2015 - 16:31
जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल).
ह्यात काहीच चुकीचे नाही. आपला माल कोणत्या भावाला विकायचा हे विक्रेता ठरवेल, आणि त्याला त्या किमतीला ग्राहक मिळत असतील तर तो किंमत का कमी करेल. जर आयपीओ किमतीच्या पेक्षा बरीच जास्त किंमत लिस्टींग ला मिळत असेल तर त्या आयपीओ चे कंसंलटंट, मॅनेजर फेल झाले असे म्हणायला पाहीजे.

विजुभाऊ 08/12/2015 - 13:03
डॉट कॉम चे पीक जोमात असताना एस कुमार या कापड बनविणार्‍या कंपनीने भरमसाठ झैरात करत एसकुमार डॉट कॉम नावाचे बी टु सी कंपनी काढली होती. त्यासाठी बाजारातून फ्रांचायझीसाठी बरेच अर्ज मागवले होते. काहितरी दोन अडीच लाख फी सुद्धा लावली होती. त्याचे पुढे काय वाजले कोन जाणे?

मी-सौरभ 08/12/2015 - 23:46
फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत गुंतवणूक करताना डोळे आणि डोके वापरले तर नुकसान कमी होऊ शकते.

बोका-ए-आझम 09/12/2015 - 11:09
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये या विधानाची त्रिकालाबाधित सत्यता पटवून देणारा लेख.

दोन आठ्वड्यापुर्वी एका बिझिनेस चॅनलवर दिल्लीतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचे भांडे कसे फोडले ह्याचे चित्रिकरण दाखवले होते व त्यावर चर्चाही दाखवली. त्यानंतर मागच्या आठवड्यात मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचा विषय वृत्तपत्रांतून चर्चीला जावू लागला. नेमके ह्याच दरम्यान डॉ.लाल पॅथचा (महागडा) आयपीओ बाजारात आला. १० तारखेला इश्यू बंद होत आहे. संबंधीत लॅब दिल्ली व उत्तरेत फेमस आहे. मुंबईतही बर्‍यापैकी जम बसलेला आहे. ह्या बातम्यांचा आणी ह्या इश्यूचा काही संबंध आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

Whatsapp च्या माध्यमांतुन मी Alkem ची शिफारस केली होती.( माझ्या WA समुहांत सामिल येथील बरेच सभासदांना हे माहित आहे) माझ्या क्लायंट्सपैकी बहुतेकजणांना 14 शेअर्स मिळाले. पैकी आज 11 शेअर्स 1360 ला विकुन भांडवल मोकळे केले. उर्वरित शेअर्स 'चकटफु' सदरात जमा रहातील.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 16:33
लाल पैथ धोकादायक वाटत आहे. त्यांचा बिझनेस संशयास्पद आहे. हां भाव काहीतरी गड़बड़ वाटते. डायग्नोस्टिक फर्म मधील एक जाणकार!

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 22:57
लाल लैबचा बिझनेस म्हणजे डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही. सध्या गळेकापू स्पर्धेत ४०% इतकी कट द्यावी लागते. शिवाय स्टाफ सैलरी , इतर खर्च आहे. आता यात कंपनी फायदा किती कमवणार व् भागधारकाना किती देणार? मला वाटते व्यवसायवृद्धिचे गाजर दाखवुन ही कंपनी बाजारात भाव वाढवत आहे.

In reply to by भंकस बाबा

४०% कट अधिक ४०% इतर खर्च पकडला तरी २०% नफा धोकादायक वाटत नाही. कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव हा वेगळा विषय आहे.
डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही
औषधाच्या कंपन्याही अशा प्रकारचा धंदा करतात. त्यांचेही शेअर तितकेच धोकादायक असायला पाहीजेत.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 25/12/2015 - 22:23
फार्मा कंपन्याचे रॉ मटेरिअल भलतेच् स्वस्त असते. इतके की चने शेंगदाने महाग वाटावेत. डायग्नोसिस कम्पनीपैकी रैनबैक्सी ने सुरु केलेला बिज़नेस बघा. इतकी वर्षे मार्केटमधे राहून देखिल त्यांनी विशेष काही केले नाही. प्रमोटर कमावतील हो, इन्वेस्टरचे काही खरे नाही.

In reply to by भंकस बाबा

औषधी कंपन्यांचा नुसते रॉ मटेरिअल स्वस्त आहे म्हणून प्रॉफीट भरपूर असा हिशोब नसतो. आर अँड डी वर केलेला खर्चही वसूल करायचा असतो.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 29/12/2015 - 16:22
आर एण्ड डी भारतात फ़क्त बड्या कंपन्या करतात. तरिही त्यांचा जास्त भर पेंटन्ट संपत आलेल्या ओषधांच्या निर्मितीवर असतो. शिवाय त्यांना सगळे जग मोकळे असते. डायग्नोसिस कंपनीला मर्यादा असतात. वेळच सांगेल लाल लैब कुठे जाईल ते!

आनंदराव 09/12/2015 - 14:10
नुकताच आलेला सी सी डी चा आय पी ओ ३५०/- कि काय प्राईस होती कंपनी जमा केलेले निम्मेपैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. सध्या शेअर चा भाव २५०/- आहे.

In reply to by प्रचेतस

करा... Alkem Laboratories Ltd. चा उद्या शेवटचा दिवस आहे. आज दिवसखेर रीटेल कॅटेगरीत पुर्ण भरणा झाला आहे. लिस्टिगच्यावेळी पुर्ण भांडवल काढुन घ्यायचे ह्या ईराद्याने अर्ज करावा. अर्थातच नफ्याची हमी कधीच नसते व येथेही नाही तरीही माझ्या मते तरी, शेअर मिळाल्यास रिस्क/रिवॉर्ड रेशो अनुकुल आहे. . रिलायन्स पॉवर बद्दल गळे काढण्यापेक्षा समोर आहे ती संधी साधणे अधिक महत्वाचे.

जेथे आळंदीच्या वारीत सगळेच आध्यात्मिक भावनेने सामील झालेले वारकरी नसतात आणि काही पाकिटमारही असतात, तेथे शेअर बाजार हा साधुसंताचा मेळा आहे ही भावना ठेवणेच मुळात चुकीचे आहे. आपणही त्यात पैसे मिळवायलाच भाग घेत असतो, उखळ पांढरं झाले की 'पाहिलत, मी कित्ती हुषार...आणि हात पोळले की 'काही नाही हो, जुगार आहे सगळा...' असा बहुतेक जणांचा खाक्या असतो. येथे बाजारांत भोळे, खरेतर अनपेक्षितपणे घबाड मिळालेले अलिबाबा आहेत, केवळ दुसर्याचा सल्ला ऐकुन अर्धवट माहितीवर योजना आखणारे लोभी कासिम आहेत. चोर तर बहुसंख्येने आहेतच आहेत मात्र त्याचबरोबर खरे खोटे चांगले वाईट यांची पारख असणारी मॉर्जियानाही आहेच की... आपण तिचा रोल करण्याचा प्रयत्न करावा.. जरी चोरांची मेजॉरिटी असली, तरी शेवट सुखांत झाला आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी एवढेच मी सुचवेन

अनुप ढेरे 06/12/2015 - 19:30
छान लेख! २००६-०७ साली जसं इन्फ्रा शिवाय काही नाही. भारताला मोठं व्हायचं असेल तर या कंपन्या लागणारच वगैरे आर्ग्युमेंट्स होती तशीच आत्ता फार्माबद्द्ल ऐकायला मिळतात. 'अर्थव्यवस्था कुठेही जाओ लोकांना औषधं तर लागणारच' अशी जेनेरिक विधानं ऐकून फार्मा सेक्टर फंड्स, फार्मा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला जाउ नये असं वाटतं.

सुबोध खरे 07/12/2015 - 10:23
उत्कृष्ट लेख रिलायंस पॉवरचे समभाग घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कित्येक लोकांनी आपल्या मुदत ठेवी मोडून चार दिवसात भरपूर पैसा कमावण्याच्या नादात भरपूर पैसा गमावलेला पाहिला आहे. मी मागच्या लेखाच्या प्रतिसादात (दुव्यासह) लिहिले आहे कि २/३ IPO ची किंमत आज उघडलेल्या किमतीपेक्षा कमी आहे( म्हणजे नुसतेच सात वर्षांचे व्याज बुडाले असे नव्हे तर मुदलात खोट आली आहे). वित्त बाजारात हाव आणि झटपट पैसे मिळवण्याचा लोभ या पायी भरपूर पैसे बुडवून घेणारे भरपूर लोक पाहीले आहेत आणि पाहतो आहे.

मोहन 07/12/2015 - 11:26
सहमत आहे. रिलायंस पावरचा फटका खाल्ल्यावर मी आयपीओ मधे गुंतवणूक बंद केली.

pacificready 08/12/2015 - 00:26
मस्त लेख आहे. काही गोष्टी मुदलातच समजलेल्या नाहीत हळूहळू माहिती करुन घेईन.

शेखरमोघे 08/12/2015 - 11:23
सुन्दर लेख - रिलायन्सची (आणि इतर ऊर्जा उत्पादकान्ची) पिछेहाट चालूच आहे. ज्या "अति भव्य ऊर्जा उत्पादन" UMPP बद्दल बरीच प्रसिद्धी झाली होती, त्यातल्या एकातून रिलायन्स परवानग्या surrender करून मागे हटत आहे आणि इतर UMPP स्पर्धक ऊर्जा विकण्याच्या किमती कशा वाढवून घ्याव्यात या खटाटोपात आहेत.

In reply to by शेखरमोघे

सुबोध खरे 08/12/2015 - 12:36
तिलैया प्रकल्प स्थिती http://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/jharkhand-wants-tilaiya-ultra-mega-power-project-under-plug-and-play-model/articleshow/47519174.cms http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615877_1_land-acquisition-captive-coal-power-purchase-agreement दादरी प्रकल्प स्थिती http://articles.economictimes.indiatimes.com/2014-09-17/news/54024789_1_dadri-power-project-reliance-power-land-acquisition पाच वर्षे ते दहा वर्षे जमीन हातात येत नाही तर कोणताही उद्योग काय करू शकेल. सरकारी अनास्थेचे आणि उर्जा क्षेत्रातील राजकारण याचे परिणाम अर्थात अंबानी काही हरिश्चंद्राचे वंशज नाहीतच.

In reply to by सुबोध खरे

बेकार तरुण 09/12/2015 - 12:27
मला फारसा लेखनाचा अनुभव नाही, तरि एक दोन माझे अनुभव लिहितो. शेअर बाजार म्हणजे शेवटी भिती आणी हाव ह्या मिश्र समुहाच्या मानसिकतेचा खेळ असतो. जेव्हा रीलायन्स पॉवर चा आय पी ओ आला होता, तेव्हा प्रचंड तेजी होती आणि हाव ही एकच भावना सगळ्यांना गुंतवणुक करायला ढकलत होती. मी तेव्हा ईन्स्टिट्युशनल सेल साईडला काम करत होतो (पॉवर सेक्टर नाही). तेव्हा आमच्या ईथल्या अ‍ॅनालिस्टने १५ वर्षानंतरचा आर पॉवरचा कॅश फ्लो काय असेल हे एस्टिमेट करुन त्याला डिस्काउंट बॅक करुन उपसाईड (आजची गुंतवणुक किंमत आणि टारगेट प्राइस मधला फरक) काढली होती. आणि हा रीपोर्ट मार्केट करायला त्याला काहीच अडचण आली नाही. सगळे फंड मॅनेजर्स आधीच मानसीक तयारी करून बसले होते - "वी कॅन नॉट अफोर्ड टू मिस धिस" हेच जर आज स्टील सेक्टर बाबतीत सांगायला गेल, तर तेच फंड मॅनेजर म्हणतील की २५ वर्ष जाउदे, मला पुढल्या तिमाहित काय होईल ते सांग फक्त :) जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल). ते स्मार्ट आहेत आणी गुंतवणुकदार मूर्ख आहेत. जो आपल्या घामाचा पैसा न बघता गुंतवतो, तो नक्कीच चूक करत आहे.

In reply to by बेकार तरुण

प्रसाद१९७१ 09/12/2015 - 16:31
जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल).
ह्यात काहीच चुकीचे नाही. आपला माल कोणत्या भावाला विकायचा हे विक्रेता ठरवेल, आणि त्याला त्या किमतीला ग्राहक मिळत असतील तर तो किंमत का कमी करेल. जर आयपीओ किमतीच्या पेक्षा बरीच जास्त किंमत लिस्टींग ला मिळत असेल तर त्या आयपीओ चे कंसंलटंट, मॅनेजर फेल झाले असे म्हणायला पाहीजे.

विजुभाऊ 08/12/2015 - 13:03
डॉट कॉम चे पीक जोमात असताना एस कुमार या कापड बनविणार्‍या कंपनीने भरमसाठ झैरात करत एसकुमार डॉट कॉम नावाचे बी टु सी कंपनी काढली होती. त्यासाठी बाजारातून फ्रांचायझीसाठी बरेच अर्ज मागवले होते. काहितरी दोन अडीच लाख फी सुद्धा लावली होती. त्याचे पुढे काय वाजले कोन जाणे?

मी-सौरभ 08/12/2015 - 23:46
फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत गुंतवणूक करताना डोळे आणि डोके वापरले तर नुकसान कमी होऊ शकते.

बोका-ए-आझम 09/12/2015 - 11:09
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये या विधानाची त्रिकालाबाधित सत्यता पटवून देणारा लेख.

दोन आठ्वड्यापुर्वी एका बिझिनेस चॅनलवर दिल्लीतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचे भांडे कसे फोडले ह्याचे चित्रिकरण दाखवले होते व त्यावर चर्चाही दाखवली. त्यानंतर मागच्या आठवड्यात मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचा विषय वृत्तपत्रांतून चर्चीला जावू लागला. नेमके ह्याच दरम्यान डॉ.लाल पॅथचा (महागडा) आयपीओ बाजारात आला. १० तारखेला इश्यू बंद होत आहे. संबंधीत लॅब दिल्ली व उत्तरेत फेमस आहे. मुंबईतही बर्‍यापैकी जम बसलेला आहे. ह्या बातम्यांचा आणी ह्या इश्यूचा काही संबंध आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

Whatsapp च्या माध्यमांतुन मी Alkem ची शिफारस केली होती.( माझ्या WA समुहांत सामिल येथील बरेच सभासदांना हे माहित आहे) माझ्या क्लायंट्सपैकी बहुतेकजणांना 14 शेअर्स मिळाले. पैकी आज 11 शेअर्स 1360 ला विकुन भांडवल मोकळे केले. उर्वरित शेअर्स 'चकटफु' सदरात जमा रहातील.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 16:33
लाल पैथ धोकादायक वाटत आहे. त्यांचा बिझनेस संशयास्पद आहे. हां भाव काहीतरी गड़बड़ वाटते. डायग्नोस्टिक फर्म मधील एक जाणकार!

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 24/12/2015 - 22:57
लाल लैबचा बिझनेस म्हणजे डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही. सध्या गळेकापू स्पर्धेत ४०% इतकी कट द्यावी लागते. शिवाय स्टाफ सैलरी , इतर खर्च आहे. आता यात कंपनी फायदा किती कमवणार व् भागधारकाना किती देणार? मला वाटते व्यवसायवृद्धिचे गाजर दाखवुन ही कंपनी बाजारात भाव वाढवत आहे.

In reply to by भंकस बाबा

४०% कट अधिक ४०% इतर खर्च पकडला तरी २०% नफा धोकादायक वाटत नाही. कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव हा वेगळा विषय आहे.
डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही
औषधाच्या कंपन्याही अशा प्रकारचा धंदा करतात. त्यांचेही शेअर तितकेच धोकादायक असायला पाहीजेत.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 25/12/2015 - 22:23
फार्मा कंपन्याचे रॉ मटेरिअल भलतेच् स्वस्त असते. इतके की चने शेंगदाने महाग वाटावेत. डायग्नोसिस कम्पनीपैकी रैनबैक्सी ने सुरु केलेला बिज़नेस बघा. इतकी वर्षे मार्केटमधे राहून देखिल त्यांनी विशेष काही केले नाही. प्रमोटर कमावतील हो, इन्वेस्टरचे काही खरे नाही.

In reply to by भंकस बाबा

औषधी कंपन्यांचा नुसते रॉ मटेरिअल स्वस्त आहे म्हणून प्रॉफीट भरपूर असा हिशोब नसतो. आर अँड डी वर केलेला खर्चही वसूल करायचा असतो.

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा 29/12/2015 - 16:22
आर एण्ड डी भारतात फ़क्त बड्या कंपन्या करतात. तरिही त्यांचा जास्त भर पेंटन्ट संपत आलेल्या ओषधांच्या निर्मितीवर असतो. शिवाय त्यांना सगळे जग मोकळे असते. डायग्नोसिस कंपनीला मर्यादा असतात. वेळच सांगेल लाल लैब कुठे जाईल ते!

आनंदराव 09/12/2015 - 14:10
नुकताच आलेला सी सी डी चा आय पी ओ ३५०/- कि काय प्राईस होती कंपनी जमा केलेले निम्मेपैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. सध्या शेअर चा भाव २५०/- आहे.

In reply to by प्रचेतस

करा... Alkem Laboratories Ltd. चा उद्या शेवटचा दिवस आहे. आज दिवसखेर रीटेल कॅटेगरीत पुर्ण भरणा झाला आहे. लिस्टिगच्यावेळी पुर्ण भांडवल काढुन घ्यायचे ह्या ईराद्याने अर्ज करावा. अर्थातच नफ्याची हमी कधीच नसते व येथेही नाही तरीही माझ्या मते तरी, शेअर मिळाल्यास रिस्क/रिवॉर्ड रेशो अनुकुल आहे. . रिलायन्स पॉवर बद्दल गळे काढण्यापेक्षा समोर आहे ती संधी साधणे अधिक महत्वाचे.

जेथे आळंदीच्या वारीत सगळेच आध्यात्मिक भावनेने सामील झालेले वारकरी नसतात आणि काही पाकिटमारही असतात, तेथे शेअर बाजार हा साधुसंताचा मेळा आहे ही भावना ठेवणेच मुळात चुकीचे आहे. आपणही त्यात पैसे मिळवायलाच भाग घेत असतो, उखळ पांढरं झाले की 'पाहिलत, मी कित्ती हुषार...आणि हात पोळले की 'काही नाही हो, जुगार आहे सगळा...' असा बहुतेक जणांचा खाक्या असतो. येथे बाजारांत भोळे, खरेतर अनपेक्षितपणे घबाड मिळालेले अलिबाबा आहेत, केवळ दुसर्याचा सल्ला ऐकुन अर्धवट माहितीवर योजना आखणारे लोभी कासिम आहेत. चोर तर बहुसंख्येने आहेतच आहेत मात्र त्याचबरोबर खरे खोटे चांगले वाईट यांची पारख असणारी मॉर्जियानाही आहेच की... आपण तिचा रोल करण्याचा प्रयत्न करावा.. जरी चोरांची मेजॉरिटी असली, तरी शेवट सुखांत झाला आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी एवढेच मी सुचवेन
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.

बॉन्ड जेम्स बॉन्ड -'स्पेक्टर'

महासंग्राम ·

जेपी 02/12/2015 - 15:46
एक दुरुस्ती- स्पेक्टर डॅनियल क्रेग चा 4 बॉन्डपट आहे. याआधी casino royale ,कॉन्टंम ऑफ सॉलेस आणी स्कायफॉल.. बाकी लेख आवडला.

इस्पिक राजा 02/12/2015 - 15:54
मला डॅनियल क्रेग अजिबात आवडत नाही. बाँड म्हणुन खुजा वाटतो. म्युनिक मध्ये पण तो नव्हता आवडला. आवडता बाँड म्हणजे ओइयर्स ब्रॉस्नन आणि शॉन कॉनेरी

In reply to by इस्पिक राजा

महासंग्राम 02/12/2015 - 16:09
आवडता बाँड कोणता हा वाद त्याच्या जन्मापासून चालत आला असावा बहुतेक, प्रत्येक पिढीला त्यांचा बॉंड सरस आणि श्रेष्ठ वाटतो हे नक्की आणि त्याला तशी कारणं हि आहेत म्हणा. मागच्या ३ बॉंड पटांमध्ये तो थोडा माणसाळलेला दाखवला त्यामुळे बहुतेक जणांना क्रेग बॉंड म्हणून आवडत नाही.

In reply to by महासंग्राम

संदीप डांगे 02/12/2015 - 17:08
मुझे तो सब पुलिसवालोंकी सुरते एक जैसी लगती है... जोक्स अपार्ट. एचबीओच्या कृपेने सगळे बॉण्डपट पाहिले. एक जण सोडला तर सगळे बॉन्ड आवडले. त्या त्या चित्रपटानुसार ते परफेक्ट होते. शॉन कॉनरी, ऱोजर मूर, पियर्स ब्रॉसनन, डॅनियेल क्रेग. सगळेच. जेव्हा काही माहिती नव्हते, जास्त वाचन नव्हते त्या काळात ब्रॉसननचा टुमारो नेवर डायज हा चित्रपट आला होता, त्याचे तेव्हा फक्त पोस्टर्स पाहण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे बॉन्ड बॉन्ड म्हणतात तो हाच, अगदी परफेक्ट प्रतिमा अशी मनात होती. नंतर द वर्ल्ड इज नॉट इनफ आला. डाय अनदर डे आला. सगळ्यांचे फक्त पोस्टर्सच बघितले. तेव्हा चित्रपट बघण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे बॉन्ड म्हटले की पिअर्स ब्रॉसनन हाच आहे. त्याकाळातल्या अल्पज्ञानाप्रमाणे पिअर्स ब्रॉसनन हा खर्‍या आयुष्यातला बॉन्ड आहे अशी मान्यता होती. बॉन्डपटांबद्दल शून्य माहितीचा तो काळ. नंतर बर्‍याच उशिरा कादंबर्‍या वाचल्या, चित्रपट पाहिले तेव्हा ब्रॉसननचा बॉन्ड हा कचकड्याची बाहुली होता असे जाणवले. निव्वळ शोबाजी. नो सिरिअसनेस. फक्त गॅजेट, पोरी आणि कायतरी अ‍ॅक्शन सिक्वेन्स. हे तर इतर चित्रपटांमधेही असायचे. बॉन्डचे जे गारुड गारुड म्हणतात ते ब्रॉसनन साहेबांनी, दिग्दर्शकांनी साफ घालवले. जेम्स बॉन्ड ही एक परफेक्ट डिश आहे. त्याचं भ्रष्ट वर्जन म्हणजे वरचे तिन्ही चित्रपट. नाही जमले. शॉन कॉनरी सगळ्या बॉन्ड्स मधे एक नंबर, त्याची नजर, देहबोली, आब, चालणे, उत्तम ब्रिटिश अ‍ॅक्सेंटमधे बोलणे निव्वळ एकमेव. हेर म्हणून माहित नाही पण एक उच्चशिक्षित, अभिरुचिसंपन्न, वेलमॅनर्ड, अ‍ॅरिस्टोक्रॅटीक, धूर्त माणूस त्याने असा उभा केला की आपण अजून त्या प्रेमातून बाहेर आलेलो नाही. त्याचे चित्रपटात संवाद, अभिनय, दिग्दर्शन सगळेच एका उच्च दर्जाच्या हेरपटास आवश्यक असे. आजही कोणी विचारले कुठला बॉन्डपट बघायचा तर शॉन साहेबांना प्रथम प्राधान्य. जॉर्ज लेझंबी (हाच उच्चर असावा): ह्याबद्दल जास्त माहित नाही. पण शोभून दिसणारा होता. थोडी ब्रॉसननची झाक आहे. रॉजर मूरः जीवघेण्या कामगीरीवर शांतपणे सहज वावरणारा, खुशमिजाज, खुशालचेंडू गडी असा वाटणारा रॉजरमूर. चटकदार संवाद, आणि सहज अभिनयाच्या जीवावर ह्या बॉन्डने सगळे चित्रपट कन्विन्सिंग केलेत. ह्या जेम्स बॉन्डसोबत आपणही कामगीरीवर आहोत किंवा असलो पाहिजे असा फील यायचा. ही वॉज अ फ्रेंडली फिगर ऑन स्क्रीन. ब्रॉसननबद्दल वरच लिहिले आहे. ब्रॉसननचे जे चित्रपट त्या काळात आले ते तत्कालिन साय-फाय लाटेचा फायदा घेऊ इच्छिणारे उथळ कथा असलेले होते. त्यात बॉन्डपटाचा, बॉन्ड ह्या व्यक्तिरेखेचा आत्मा नव्हता. कंटेम्पररी शैलीचा प्रभाव असणारे होते. त्यामुळे ते माझ्या लेखी तरी दहा सर्वोत्तम बॉन्डपटात येऊ शकणार नाहीत. ब्रॉसनन ह्या चित्रपटांमधे भारतीय व्याख्येतला 'हिरो' वाटतो. त्यामुळे तसा मनाला भिडत नाही. उसकी दुनिया हमारी दुनियासे बहोत अलग मालूम पडती है. डॅनियेल क्रेग: पहिल्या छूट जेव्हा डॅनियेल क्रेग ला जेम्स बॉन्ड करणार आहेत हे कळले तेव्हा आक्शी डोक्यावर हात मारून घेतला होता. ह्याच्या थोबाडाकडे बघून हा एक मंद, मै कहा हूं, कौन हूं छाप हॉलिवूडी अमोल पालेकर वाटत होता. त्यामुळे अनेक वर्ष त्याचे कुठलेच चित्रपट बघितलेच नव्हते. पण क्वांटम ऑफ सोलास बघितला आणि निर्णयाचा पश्चाताप झाला. डोन्ट जज अ बुक बाय इट्स कवर चा प्रत्यय आला. तो जेव्हा कुणाला फाईट मारेल ती खरोखरच आहे हे जाणवतं, ही इज अ कन्विन्सिंग अ‍ॅक्टर. मग मागे जाऊन कसिनो रोयाल बघितला. व्वा मजा आली. स्कायफॉल तर उत्तम! स्पेक्टर अजून पाहिला नाही. बदलत्या ट्रेंड नुसार चित्रपटांच्या कथांमधुन एक अंडरकरंट आपल्याला दिसतो. त्या त्या काळात काय संकल्पना जोरावर असतात तसे चित्रपट येत असतात. आताचे बॅटमॅन ट्रायोलॉजी, टोबीचा स्पायडरमॅन, सेविंग प्रायवेट रायन हे चित्रपट इमोशनल कन्फ्लिक्ट्स मांडत आहेत. डॅनियल क्रेगच्या तिन्ही चित्रपटांमधूनही हे दिसले. बहुतेक ह्याची सुरुवात द मॅट्रिक्सने केली. तुमच्याकडे 'जोडेन किंवा मोडेन'ची फुल्ल पॉवर असतांना तुमची सदसद्विवेकबुद्धी काय निर्णय घेईल हा प्रश्न ह्या चित्रपटांमधून मला दिसला. स्वत्त्वाचा शोध घ्यायला लावणे हा एक समान धागा या सर्वांतून दिसतो. जेम्स बॉन्ड ह्या व्यक्तिरेखेचे हे द्वंद्व पडद्यावर क्रेग उत्तमरित्या मांडतो. एवढे मात्र खरे की जेम्स बॉन्डच्या पित्याच्या कल्पनेतला बॉन्ड चित्रपटांमधून दिसत नाही. तो कादंबर्‍यांमधे जास्त खुलून येतो. अजून बरेच आहे लिहिण्यासारखे. बघू... नंतर कधी...

In reply to by संदीप डांगे

महासंग्राम 03/12/2015 - 09:12
ही इज अ कन्विन्सिंग अ‍ॅक्टर
शत प्रतिशत सच कहा आपने गुरु…. तुमच्या बॉंड वरच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत बॉंड भक्त --> मंदार

In reply to by संदीप डांगे

एवढे मात्र खरे की जेम्स बॉन्डच्या पित्याच्या कल्पनेतला बॉन्ड चित्रपटांमधून दिसत नाही. तो कादंबर्‍यांमधे जास्त खुलून येतो.
१००% सहमत !

In reply to by संदीप डांगे

संपत 03/12/2015 - 19:37
डांगे साहेब.. कशाला उगीचच राजकारणावर लिहिता.. पिक्चर गीच्चर वर लिहित जा कि मस्त.. प्रतिसाद अतिशय आवडला..

कोमल 02/12/2015 - 17:10
हा बाँडपट फारसा नाही आवडला. चित्रपटाच्या लांबी ला लक्षात घेतल्यास अरे आठवणीत राहणारे संवादही फार कमी आहेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तांत्रिकदृष्टया सुद्धा चित्रपट पार फसला आहे. आपला तर पास..

जेपी 02/12/2015 - 17:27
स्पेक्टर पाहिलाय,आवडला. भुतकाळाच्या आठवणी,नॉस्टेलेजिया आणी भविष्यकाळाचा वेध याचा संगम आहे. casino royale नंतर bond पट बदलत गेले छानछोकी सोडुन बॉंड भावनिक होत गेला. यामुळेच डॅनियल क्रेग आवडला..

प्रसाद१९७१ 02/12/2015 - 18:20
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा बरोबर बाँड च्या कॅरेक्टर चा दर्जा घसरतो आहे. तो ह्या घसरत्या दर्जाला जबाबदार नाहीये, निर्माती जबाबदार आहे. बापानी जमवलेली पुण्याई धुळीस मिळवते आहे. मला स्वताला मूर चा बाँड आवडतो. कॉनरीचा पण चांगला. टीमोथी डाल्टन चा लिव्हिंग डेलाईट सिनेमा चांगला होता, पण तो बाँड म्हणुन खास नव्हता. ब्रॉस्नन आला तेंव्हा मूळ निर्माता गेला होता, पण त्याच्या सावत्र मुलानी ( मायकल विल्सन ) नी बरेच चांगले बाँडपट काढले. पण सख्या मुलीनी ( बार्बरा ) नी मात्र बापाच्या लेगसी ची वाट लावली.

In reply to by प्रसाद१९७१

महासंग्राम 03/12/2015 - 12:33
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा बरोबर बाँड च्या कॅरेक्टर चा दर्जा घसरतो आहे पण बाकीच्या मठ्ठ बॉंड पेक्षा क्रेग कधीही चांगला …

In reply to by महासंग्राम

प्रसाद१९७१ 03/12/2015 - 13:29
पण बाकीच्या मठ्ठ बॉंड पेक्षा क्रेग कधीही चांगला …
पण मग तो बाँड रहात नाही. मी वर म्हणालोय तसे, क्रेग चा प्रॉब्लेम नाहीये, निर्मातीचा प्रॉब्लेम आहे. तिला इतकीच हौस असेल तर वेगळे कॅरेक्टर तयार करुन त्याच्यावर सिनेमे काढावेत ना.

पद्मावति 03/12/2015 - 12:08
मस्तं परीक्षण. स्पेक्टर बघायचा आहेच. मलाही डॅनिएल क्रेग सर्वात जास्त आवडतो. फार जेन्यूयिन वाटतो. त्यानंतर ब्रॉस्नन. मुर्तिमन्त बॉंड! अती हॅण्डसम, फ्लर्ट आणि लार्जर दॅन लाइफ..

In reply to by पद्मावति

सहमत पण तो फिल्मी वाटायचा मला क्रेग आवडला नाही विशेतः त्याच्या पाहिया सिनेमात केवळ एका अंतवस्त्रात समुद्रात त्याला पाहून तो गे आयकोन झाला ते पाहून डोके फिरले. अभिनयात माठ असलेला क्रेग नुसता किलिंग मशीन वाटतो .मारण्यामध्ये मध्ये सुद्धा नजाकत असते हे आधीचे बॉंड पहिले की प्रकर्षाने जाणवते.

In reply to by निनाद मुक्काम …

महासंग्राम 03/12/2015 - 15:10
अभिनयात माठ असलेला क्रेग नुसता किलिंग मशीन वाटतो
तुम्ही कॅसिनो रोयाल, स्कायफॉल, स्पेक्टर पाहिले नसावेत बहुतेक या तीनही मध्ये बॉंड केवळ किलिंग मशीन न राहता हळवा होत झालेला दाखवलेला आहे. कधी प्रेयसीसाठी तर कधी M साठी हो भावनिक झालेला आहे. किलिंग मशीन भक्त मंदार

प्रसाद१९७१ 03/12/2015 - 15:16
हे जेम्स बाँड च्या कॅरेक्टर चे वर्णन आहे. हळवा होणारा आणि कॉलरलेस टीशर्ट वर कोट घालणारा बाँड असु शकत नाही. He always runs while others walk, He acts while other men just talk, He looks at this world and wants it all, So he strikes like Thunderball. He knows the meaning of success, His needs are more so he gives less, They call him the winner who takes all, And he strikes like Thunderball. Any woman he wants he'll get He will break any heart without regret. His days of asking are all gone, His fight goes on and on and on, But he thinks that the fight is worth it all, So he strikes like Thunderball.

इरसाल 03/12/2015 - 15:46
असचं जर अशीन तर मंग माझा आवडता बॉण्ड येकच......टिमोथी डाल्टन.

ब्रॉस्नन चा बाँड कितीही चकचकीत वाटला तरी मला स्वत:ला क्रेगचा बाँडच आवडतो. ब्रॉस्ननच्या बाँडने कुठल्याही भावभावनांना बळी न पडता दिलेले काम चोख केलेले दाखवले असले तरी क्रेगच्या बाँडपटात समोरच्या व्हिलनला पण बाँडला इमोशनली वाकवताना दाखवलेय, ते जबरी.. बाँड असला तरीसुद्धा तो शेवटी फिक्शनल कॅरॅक्टर न रहता सामान्य माणसांच्या भावना त्याला चिकटवून त्याच्या कॅरॅक्टरला अधीक रियलस्टीक केलेय असे माझे मत आहे.

घाटावरचे भट 08/12/2015 - 11:22
सगळ्यात चांगला बाँड - डॅनियल क्रेग. हे सगळे बाँडपट पाहिल्यावर बनलेलं मत आहे. बाकीचे सगळे बाँड गॅजेट्सच्या आहारी गेलेले दाखवलेले होते, ब्रॉस्ननचा तर फारच. बाँडला पुन्हा माणसात आणायचं काम क्रेगने केलं. तसं पाहिलं तर कुठल्याही गाजलेल्या काल्पनिक हीरोला स्वतःचं एक तत्वज्ञान देऊन पुन्हा सादर करायचं हे अनेक दिग्दर्शकांनी नजीकच्या भूतकाळात केलं आहे (आठवा: नोलनचा बॅटमॅन. त्या तुलनेत जुने बॅटमॅन (की बॅटमेन?) बेगडी वाटतात). त्याच माळेतला मानवी, स्खलनशील, भावनिक पण वेळ येताच थंड डोक्याने मारू शकणारा बाँड जास्त जवळचा वाटतो. बादवे क्रेगनंतर कॉनेरीचा बाँड सगळ्यात आवडतो. नवीन बाँडसाठी इद्रिस एल्बाचाही विचार सुरु आहे असं म्हणतात. तसं झालं तर पहिल्यांदा कॄष्णवर्णी बाँड बघायला मिळेल.

In reply to by घाटावरचे भट

महासंग्राम 08/12/2015 - 12:52
डॅनियल क्रेगचा ५ बॉंडपटांसाठीचा करार आहे तेव्हा पुढच्या चित्रपटात सुद्धा क्रेग दिसणारच

In reply to by घाटावरचे भट

नवीन बाँडसाठी इद्रिस एल्बाचाही विचार सुरु आहे असं म्हणतात. तसं झालं तर पहिल्यांदा कॄष्णवर्णी बाँड बघायला मिळेल. >>>> असे झालेच तर बाँड्पटाचे आणी खुद्द बाँडचे एक वेगळेच डायमेंशन समोर येईल. पण कठीण वाटते आहे कारण गेल्या आठवड्यात स्वतः इद्रीस एल्बाने हे नाकारले आहे. आणी तसेही बॉंडशी थोडीशी ब्रिटिश अस्मीता जोडली असल्या कारणाने लोकांना हे पसंत पडेल का ही पण एक शंकाच आहे. ह्याच मुळे गौरवर्णीय असूनही ऑस्ट्रेलीयन जॉर्ज लेझन्बायला प्रेक्षकांनी कुठे स्विकारले?

मदनबाण 10/12/2015 - 22:33
काय सुंदर दिसते ती महाराजा. विशेषतः तिचं रेल्वे मधलं पार्टी गाउन घालून चालण्याची अदा घायाळ करणारी आहे. ओह्ह... :) आम्हासनी बॉन्ड बरोबर "इलु इलु" करणार्‍या ललना देखील विशेष आवडतात ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference

जेपी 02/12/2015 - 15:46
एक दुरुस्ती- स्पेक्टर डॅनियल क्रेग चा 4 बॉन्डपट आहे. याआधी casino royale ,कॉन्टंम ऑफ सॉलेस आणी स्कायफॉल.. बाकी लेख आवडला.

इस्पिक राजा 02/12/2015 - 15:54
मला डॅनियल क्रेग अजिबात आवडत नाही. बाँड म्हणुन खुजा वाटतो. म्युनिक मध्ये पण तो नव्हता आवडला. आवडता बाँड म्हणजे ओइयर्स ब्रॉस्नन आणि शॉन कॉनेरी

In reply to by इस्पिक राजा

महासंग्राम 02/12/2015 - 16:09
आवडता बाँड कोणता हा वाद त्याच्या जन्मापासून चालत आला असावा बहुतेक, प्रत्येक पिढीला त्यांचा बॉंड सरस आणि श्रेष्ठ वाटतो हे नक्की आणि त्याला तशी कारणं हि आहेत म्हणा. मागच्या ३ बॉंड पटांमध्ये तो थोडा माणसाळलेला दाखवला त्यामुळे बहुतेक जणांना क्रेग बॉंड म्हणून आवडत नाही.

In reply to by महासंग्राम

संदीप डांगे 02/12/2015 - 17:08
मुझे तो सब पुलिसवालोंकी सुरते एक जैसी लगती है... जोक्स अपार्ट. एचबीओच्या कृपेने सगळे बॉण्डपट पाहिले. एक जण सोडला तर सगळे बॉन्ड आवडले. त्या त्या चित्रपटानुसार ते परफेक्ट होते. शॉन कॉनरी, ऱोजर मूर, पियर्स ब्रॉसनन, डॅनियेल क्रेग. सगळेच. जेव्हा काही माहिती नव्हते, जास्त वाचन नव्हते त्या काळात ब्रॉसननचा टुमारो नेवर डायज हा चित्रपट आला होता, त्याचे तेव्हा फक्त पोस्टर्स पाहण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे बॉन्ड बॉन्ड म्हणतात तो हाच, अगदी परफेक्ट प्रतिमा अशी मनात होती. नंतर द वर्ल्ड इज नॉट इनफ आला. डाय अनदर डे आला. सगळ्यांचे फक्त पोस्टर्सच बघितले. तेव्हा चित्रपट बघण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे बॉन्ड म्हटले की पिअर्स ब्रॉसनन हाच आहे. त्याकाळातल्या अल्पज्ञानाप्रमाणे पिअर्स ब्रॉसनन हा खर्‍या आयुष्यातला बॉन्ड आहे अशी मान्यता होती. बॉन्डपटांबद्दल शून्य माहितीचा तो काळ. नंतर बर्‍याच उशिरा कादंबर्‍या वाचल्या, चित्रपट पाहिले तेव्हा ब्रॉसननचा बॉन्ड हा कचकड्याची बाहुली होता असे जाणवले. निव्वळ शोबाजी. नो सिरिअसनेस. फक्त गॅजेट, पोरी आणि कायतरी अ‍ॅक्शन सिक्वेन्स. हे तर इतर चित्रपटांमधेही असायचे. बॉन्डचे जे गारुड गारुड म्हणतात ते ब्रॉसनन साहेबांनी, दिग्दर्शकांनी साफ घालवले. जेम्स बॉन्ड ही एक परफेक्ट डिश आहे. त्याचं भ्रष्ट वर्जन म्हणजे वरचे तिन्ही चित्रपट. नाही जमले. शॉन कॉनरी सगळ्या बॉन्ड्स मधे एक नंबर, त्याची नजर, देहबोली, आब, चालणे, उत्तम ब्रिटिश अ‍ॅक्सेंटमधे बोलणे निव्वळ एकमेव. हेर म्हणून माहित नाही पण एक उच्चशिक्षित, अभिरुचिसंपन्न, वेलमॅनर्ड, अ‍ॅरिस्टोक्रॅटीक, धूर्त माणूस त्याने असा उभा केला की आपण अजून त्या प्रेमातून बाहेर आलेलो नाही. त्याचे चित्रपटात संवाद, अभिनय, दिग्दर्शन सगळेच एका उच्च दर्जाच्या हेरपटास आवश्यक असे. आजही कोणी विचारले कुठला बॉन्डपट बघायचा तर शॉन साहेबांना प्रथम प्राधान्य. जॉर्ज लेझंबी (हाच उच्चर असावा): ह्याबद्दल जास्त माहित नाही. पण शोभून दिसणारा होता. थोडी ब्रॉसननची झाक आहे. रॉजर मूरः जीवघेण्या कामगीरीवर शांतपणे सहज वावरणारा, खुशमिजाज, खुशालचेंडू गडी असा वाटणारा रॉजरमूर. चटकदार संवाद, आणि सहज अभिनयाच्या जीवावर ह्या बॉन्डने सगळे चित्रपट कन्विन्सिंग केलेत. ह्या जेम्स बॉन्डसोबत आपणही कामगीरीवर आहोत किंवा असलो पाहिजे असा फील यायचा. ही वॉज अ फ्रेंडली फिगर ऑन स्क्रीन. ब्रॉसननबद्दल वरच लिहिले आहे. ब्रॉसननचे जे चित्रपट त्या काळात आले ते तत्कालिन साय-फाय लाटेचा फायदा घेऊ इच्छिणारे उथळ कथा असलेले होते. त्यात बॉन्डपटाचा, बॉन्ड ह्या व्यक्तिरेखेचा आत्मा नव्हता. कंटेम्पररी शैलीचा प्रभाव असणारे होते. त्यामुळे ते माझ्या लेखी तरी दहा सर्वोत्तम बॉन्डपटात येऊ शकणार नाहीत. ब्रॉसनन ह्या चित्रपटांमधे भारतीय व्याख्येतला 'हिरो' वाटतो. त्यामुळे तसा मनाला भिडत नाही. उसकी दुनिया हमारी दुनियासे बहोत अलग मालूम पडती है. डॅनियेल क्रेग: पहिल्या छूट जेव्हा डॅनियेल क्रेग ला जेम्स बॉन्ड करणार आहेत हे कळले तेव्हा आक्शी डोक्यावर हात मारून घेतला होता. ह्याच्या थोबाडाकडे बघून हा एक मंद, मै कहा हूं, कौन हूं छाप हॉलिवूडी अमोल पालेकर वाटत होता. त्यामुळे अनेक वर्ष त्याचे कुठलेच चित्रपट बघितलेच नव्हते. पण क्वांटम ऑफ सोलास बघितला आणि निर्णयाचा पश्चाताप झाला. डोन्ट जज अ बुक बाय इट्स कवर चा प्रत्यय आला. तो जेव्हा कुणाला फाईट मारेल ती खरोखरच आहे हे जाणवतं, ही इज अ कन्विन्सिंग अ‍ॅक्टर. मग मागे जाऊन कसिनो रोयाल बघितला. व्वा मजा आली. स्कायफॉल तर उत्तम! स्पेक्टर अजून पाहिला नाही. बदलत्या ट्रेंड नुसार चित्रपटांच्या कथांमधुन एक अंडरकरंट आपल्याला दिसतो. त्या त्या काळात काय संकल्पना जोरावर असतात तसे चित्रपट येत असतात. आताचे बॅटमॅन ट्रायोलॉजी, टोबीचा स्पायडरमॅन, सेविंग प्रायवेट रायन हे चित्रपट इमोशनल कन्फ्लिक्ट्स मांडत आहेत. डॅनियल क्रेगच्या तिन्ही चित्रपटांमधूनही हे दिसले. बहुतेक ह्याची सुरुवात द मॅट्रिक्सने केली. तुमच्याकडे 'जोडेन किंवा मोडेन'ची फुल्ल पॉवर असतांना तुमची सदसद्विवेकबुद्धी काय निर्णय घेईल हा प्रश्न ह्या चित्रपटांमधून मला दिसला. स्वत्त्वाचा शोध घ्यायला लावणे हा एक समान धागा या सर्वांतून दिसतो. जेम्स बॉन्ड ह्या व्यक्तिरेखेचे हे द्वंद्व पडद्यावर क्रेग उत्तमरित्या मांडतो. एवढे मात्र खरे की जेम्स बॉन्डच्या पित्याच्या कल्पनेतला बॉन्ड चित्रपटांमधून दिसत नाही. तो कादंबर्‍यांमधे जास्त खुलून येतो. अजून बरेच आहे लिहिण्यासारखे. बघू... नंतर कधी...

In reply to by संदीप डांगे

महासंग्राम 03/12/2015 - 09:12
ही इज अ कन्विन्सिंग अ‍ॅक्टर
शत प्रतिशत सच कहा आपने गुरु…. तुमच्या बॉंड वरच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत बॉंड भक्त --> मंदार

In reply to by संदीप डांगे

एवढे मात्र खरे की जेम्स बॉन्डच्या पित्याच्या कल्पनेतला बॉन्ड चित्रपटांमधून दिसत नाही. तो कादंबर्‍यांमधे जास्त खुलून येतो.
१००% सहमत !

In reply to by संदीप डांगे

संपत 03/12/2015 - 19:37
डांगे साहेब.. कशाला उगीचच राजकारणावर लिहिता.. पिक्चर गीच्चर वर लिहित जा कि मस्त.. प्रतिसाद अतिशय आवडला..

कोमल 02/12/2015 - 17:10
हा बाँडपट फारसा नाही आवडला. चित्रपटाच्या लांबी ला लक्षात घेतल्यास अरे आठवणीत राहणारे संवादही फार कमी आहेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तांत्रिकदृष्टया सुद्धा चित्रपट पार फसला आहे. आपला तर पास..

जेपी 02/12/2015 - 17:27
स्पेक्टर पाहिलाय,आवडला. भुतकाळाच्या आठवणी,नॉस्टेलेजिया आणी भविष्यकाळाचा वेध याचा संगम आहे. casino royale नंतर bond पट बदलत गेले छानछोकी सोडुन बॉंड भावनिक होत गेला. यामुळेच डॅनियल क्रेग आवडला..

प्रसाद१९७१ 02/12/2015 - 18:20
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा बरोबर बाँड च्या कॅरेक्टर चा दर्जा घसरतो आहे. तो ह्या घसरत्या दर्जाला जबाबदार नाहीये, निर्माती जबाबदार आहे. बापानी जमवलेली पुण्याई धुळीस मिळवते आहे. मला स्वताला मूर चा बाँड आवडतो. कॉनरीचा पण चांगला. टीमोथी डाल्टन चा लिव्हिंग डेलाईट सिनेमा चांगला होता, पण तो बाँड म्हणुन खास नव्हता. ब्रॉस्नन आला तेंव्हा मूळ निर्माता गेला होता, पण त्याच्या सावत्र मुलानी ( मायकल विल्सन ) नी बरेच चांगले बाँडपट काढले. पण सख्या मुलीनी ( बार्बरा ) नी मात्र बापाच्या लेगसी ची वाट लावली.

In reply to by प्रसाद१९७१

महासंग्राम 03/12/2015 - 12:33
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा बरोबर बाँड च्या कॅरेक्टर चा दर्जा घसरतो आहे पण बाकीच्या मठ्ठ बॉंड पेक्षा क्रेग कधीही चांगला …

In reply to by महासंग्राम

प्रसाद१९७१ 03/12/2015 - 13:29
पण बाकीच्या मठ्ठ बॉंड पेक्षा क्रेग कधीही चांगला …
पण मग तो बाँड रहात नाही. मी वर म्हणालोय तसे, क्रेग चा प्रॉब्लेम नाहीये, निर्मातीचा प्रॉब्लेम आहे. तिला इतकीच हौस असेल तर वेगळे कॅरेक्टर तयार करुन त्याच्यावर सिनेमे काढावेत ना.

पद्मावति 03/12/2015 - 12:08
मस्तं परीक्षण. स्पेक्टर बघायचा आहेच. मलाही डॅनिएल क्रेग सर्वात जास्त आवडतो. फार जेन्यूयिन वाटतो. त्यानंतर ब्रॉस्नन. मुर्तिमन्त बॉंड! अती हॅण्डसम, फ्लर्ट आणि लार्जर दॅन लाइफ..

In reply to by पद्मावति

सहमत पण तो फिल्मी वाटायचा मला क्रेग आवडला नाही विशेतः त्याच्या पाहिया सिनेमात केवळ एका अंतवस्त्रात समुद्रात त्याला पाहून तो गे आयकोन झाला ते पाहून डोके फिरले. अभिनयात माठ असलेला क्रेग नुसता किलिंग मशीन वाटतो .मारण्यामध्ये मध्ये सुद्धा नजाकत असते हे आधीचे बॉंड पहिले की प्रकर्षाने जाणवते.

In reply to by निनाद मुक्काम …

महासंग्राम 03/12/2015 - 15:10
अभिनयात माठ असलेला क्रेग नुसता किलिंग मशीन वाटतो
तुम्ही कॅसिनो रोयाल, स्कायफॉल, स्पेक्टर पाहिले नसावेत बहुतेक या तीनही मध्ये बॉंड केवळ किलिंग मशीन न राहता हळवा होत झालेला दाखवलेला आहे. कधी प्रेयसीसाठी तर कधी M साठी हो भावनिक झालेला आहे. किलिंग मशीन भक्त मंदार

प्रसाद१९७१ 03/12/2015 - 15:16
हे जेम्स बाँड च्या कॅरेक्टर चे वर्णन आहे. हळवा होणारा आणि कॉलरलेस टीशर्ट वर कोट घालणारा बाँड असु शकत नाही. He always runs while others walk, He acts while other men just talk, He looks at this world and wants it all, So he strikes like Thunderball. He knows the meaning of success, His needs are more so he gives less, They call him the winner who takes all, And he strikes like Thunderball. Any woman he wants he'll get He will break any heart without regret. His days of asking are all gone, His fight goes on and on and on, But he thinks that the fight is worth it all, So he strikes like Thunderball.

इरसाल 03/12/2015 - 15:46
असचं जर अशीन तर मंग माझा आवडता बॉण्ड येकच......टिमोथी डाल्टन.

ब्रॉस्नन चा बाँड कितीही चकचकीत वाटला तरी मला स्वत:ला क्रेगचा बाँडच आवडतो. ब्रॉस्ननच्या बाँडने कुठल्याही भावभावनांना बळी न पडता दिलेले काम चोख केलेले दाखवले असले तरी क्रेगच्या बाँडपटात समोरच्या व्हिलनला पण बाँडला इमोशनली वाकवताना दाखवलेय, ते जबरी.. बाँड असला तरीसुद्धा तो शेवटी फिक्शनल कॅरॅक्टर न रहता सामान्य माणसांच्या भावना त्याला चिकटवून त्याच्या कॅरॅक्टरला अधीक रियलस्टीक केलेय असे माझे मत आहे.

घाटावरचे भट 08/12/2015 - 11:22
सगळ्यात चांगला बाँड - डॅनियल क्रेग. हे सगळे बाँडपट पाहिल्यावर बनलेलं मत आहे. बाकीचे सगळे बाँड गॅजेट्सच्या आहारी गेलेले दाखवलेले होते, ब्रॉस्ननचा तर फारच. बाँडला पुन्हा माणसात आणायचं काम क्रेगने केलं. तसं पाहिलं तर कुठल्याही गाजलेल्या काल्पनिक हीरोला स्वतःचं एक तत्वज्ञान देऊन पुन्हा सादर करायचं हे अनेक दिग्दर्शकांनी नजीकच्या भूतकाळात केलं आहे (आठवा: नोलनचा बॅटमॅन. त्या तुलनेत जुने बॅटमॅन (की बॅटमेन?) बेगडी वाटतात). त्याच माळेतला मानवी, स्खलनशील, भावनिक पण वेळ येताच थंड डोक्याने मारू शकणारा बाँड जास्त जवळचा वाटतो. बादवे क्रेगनंतर कॉनेरीचा बाँड सगळ्यात आवडतो. नवीन बाँडसाठी इद्रिस एल्बाचाही विचार सुरु आहे असं म्हणतात. तसं झालं तर पहिल्यांदा कॄष्णवर्णी बाँड बघायला मिळेल.

In reply to by घाटावरचे भट

महासंग्राम 08/12/2015 - 12:52
डॅनियल क्रेगचा ५ बॉंडपटांसाठीचा करार आहे तेव्हा पुढच्या चित्रपटात सुद्धा क्रेग दिसणारच

In reply to by घाटावरचे भट

नवीन बाँडसाठी इद्रिस एल्बाचाही विचार सुरु आहे असं म्हणतात. तसं झालं तर पहिल्यांदा कॄष्णवर्णी बाँड बघायला मिळेल. >>>> असे झालेच तर बाँड्पटाचे आणी खुद्द बाँडचे एक वेगळेच डायमेंशन समोर येईल. पण कठीण वाटते आहे कारण गेल्या आठवड्यात स्वतः इद्रीस एल्बाने हे नाकारले आहे. आणी तसेही बॉंडशी थोडीशी ब्रिटिश अस्मीता जोडली असल्या कारणाने लोकांना हे पसंत पडेल का ही पण एक शंकाच आहे. ह्याच मुळे गौरवर्णीय असूनही ऑस्ट्रेलीयन जॉर्ज लेझन्बायला प्रेक्षकांनी कुठे स्विकारले?

मदनबाण 10/12/2015 - 22:33
काय सुंदर दिसते ती महाराजा. विशेषतः तिचं रेल्वे मधलं पार्टी गाउन घालून चालण्याची अदा घायाळ करणारी आहे. ओह्ह... :) आम्हासनी बॉन्ड बरोबर "इलु इलु" करणार्‍या ललना देखील विशेष आवडतात ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference
लेखनविषय:
लेखनप्रकार
बॉण्ड चा जनक इयान फ्लेमिंगने बॉण्ड कसा असावा हे त्याच्या पहिल्याच ' कॅसिनो रॉयल' या कादंबारीत दिली होती. त्याचे डोळे नीळे असावे आणि केस मागे बांधलेले असावे असा बॉण्ड त्याने रंगवला होता. काळाप्रमाणे त्यातही बदल झालेत. तसं पाहयाला गेलं 'स्पेक्टर' ब्रिटिश अभिनेता' डॅनियल क्रेग' याचा चौथा चित्रपट पुढच्या चित्रपटात कोणी नवीनच बॉण्ड दाखवणार आहेत म्हणे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. बॉण्ड चित्रपट म्हणून स्पेक्टर हा ' कॅसिनो रॉयल' आणि 'स्कायफॉल' इतका खास नसला तरी या चित्रपटांचा पुढचा भाग म्हटले तरी चालेल.