मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ए टी एम केंद्राची सुरक्षितता कुणाची जबाबदारी ?

पुणे मुंग्रापं ·

खेडूत 22/03/2016 - 11:46
ऑके. पण रोज १०० रु. प्रमाणे पैसे का नाही मिळाले? त्यापोटी झालेला खर्च, मनस्ताप यासाठी निकालात काही रक्कम लिहीली नव्हती का?

मृत्युन्जय 22/03/2016 - 11:55
तुमच्या या धाग्यांबद्दल तुमचे अभिनंदन आणी आभार. भविष्यात कधी कुणाला असे प्रोब्लेम्स आले तर त्याचे निराकरण कसे करावे हे त्याला कळेल.

सस्नेह 22/03/2016 - 12:07
तुमचे धागे आवर्जून वाचते. अत्यंत उपयुक्त माहिती आणि आशादायक उदाहरणे असतात.

In reply to by सस्नेह

नाखु 22/03/2016 - 12:15
असल्या सत्य आणि उपयुक्त बातम्यांचे वर्त्मानपत्रांना आणि वाहिन्यांना वावडे असल्याने तुमच्या कडून ही प्रबोधन्+सजग राहण्याची माहीती मिळते.

मागे ठाणे कि मुंबईत एका बँकेच्या atm वर पोलिसांचा पगार हा कार्ड क्लोन करून काढून घेण्यात आला होता,प्रकरण पोलिसांशी संबंधित असल्याने संबंधित बँकेने सर्व रक्कम परत केल्याचे वाचलेले आहे ,हे चोर बहुतेक मशीन मध्ये एक यंत्र बसवून कार्ड क्लोन करतात,ह्याला atm ची सिक्युरटी हि सामील असते

त्यांना पैसे परत मिळाले हे चांगलेच झाले. पण आपल्या बँकेच्या ए.टी.एम मध्ये अशा चोर्‍या होत आहेत ह्याचे बँकेला काहीच वाटले नाही का? कार्ड गहाळ झालेले नसतानाही केवळ आपल्या नंतर ट्रान्झॅक्शन करुन कुणीही पैसे काढुन घेउ शकतो असा त्याचा अर्थ आहे का? ह्याबाबत आपण कोणती काळजी घ्यायला हवी?

हल्ली लिमिटेड फ्री ट्रांझाक्शन्स केलीत खर्चं कमी करायचा म्हणुन. त्याम्धे सिक्युरिटीचा खर्च अंतर्भुत असतो असं कारण बँकांनी दिल्याचं आठवतं. तरीही कित्येक ए.टी.एम. वर सुरक्षारक्षक नाहीत तरीही फ्री ट्रँझॅक्शन्स नंतर हे लोकं लुटतात. ह्याविरुद्ध कुठे दाद मागता येईल. कारण फ्री ट्रँझॅक्शन्स अजिबातचं पुरेशी नाही.

टवाळ कार्टा 22/03/2016 - 14:37
एटिएम मशिन असणार्या केबिनला आतून कडी असावीच...मध्ये कायप्पावर एक व्हिडिओ बघितलेला...एका स्त्रीला एटिएम मशिन असणार्या केबिनमध्ये हल्लेखोराने बॅगेमधून आणलेल्या कोयत्याने मारले :(

तिरकीट 22/03/2016 - 14:45
एटिएम मधे प्रवेश करताना कार्ड स्वाईप करूनच आत जाता येईल अशी सुवीधा काही एटिएम मधे आहे असे वाचनात आले होते. तसे असेल तर असे प्रसंग कमी व्हायला मदत होउ शकेल

बोका-ए-आझम 23/03/2016 - 01:25
सरकारी बँक होती हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले नाही. आणि चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के शुल्क? म्हणजे एक प्रकारे मनस्ताप देण्यात चोराबरोबर सरकारही भागीदार आहे असं वाटतं. त्यावरून हे आठवलं - Why government puts the thieves behind the bars? Because it doesn't like competition!

रेवती 23/03/2016 - 02:11
माहितीपूर्ण लेख आहे. एटीएममधून कार्ड नसताना पैसे कसे काढले गेले? नेमलेला सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे अनेकदा दिसते. एकाशेजारी दुसरे अशी एकाच जागेच ठेवलेली मशिने दिसतात. तीही सुरक्षित वाटत नाहीत.

रॉजरमूर 19/04/2016 - 21:59
सार्वजनिक क्षेत्रातल्या (राष्ट्रीकृत) बँकांचे व्यवहार चोख आणि सुरक्षित असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु वरील हकीकतीवरून तो निव्वळ गैरसमज असल्याचे लक्षात येईल.
असा समज करून घेण्याचे दिवस इतिहासजमा होतील थोड्याच दिवसात . राष्ट्रीयीकृत बँका सगळ्याच बाबतीत खाजगी बँकांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत आता .

खेडूत 22/03/2016 - 11:46
ऑके. पण रोज १०० रु. प्रमाणे पैसे का नाही मिळाले? त्यापोटी झालेला खर्च, मनस्ताप यासाठी निकालात काही रक्कम लिहीली नव्हती का?

मृत्युन्जय 22/03/2016 - 11:55
तुमच्या या धाग्यांबद्दल तुमचे अभिनंदन आणी आभार. भविष्यात कधी कुणाला असे प्रोब्लेम्स आले तर त्याचे निराकरण कसे करावे हे त्याला कळेल.

सस्नेह 22/03/2016 - 12:07
तुमचे धागे आवर्जून वाचते. अत्यंत उपयुक्त माहिती आणि आशादायक उदाहरणे असतात.

In reply to by सस्नेह

नाखु 22/03/2016 - 12:15
असल्या सत्य आणि उपयुक्त बातम्यांचे वर्त्मानपत्रांना आणि वाहिन्यांना वावडे असल्याने तुमच्या कडून ही प्रबोधन्+सजग राहण्याची माहीती मिळते.

मागे ठाणे कि मुंबईत एका बँकेच्या atm वर पोलिसांचा पगार हा कार्ड क्लोन करून काढून घेण्यात आला होता,प्रकरण पोलिसांशी संबंधित असल्याने संबंधित बँकेने सर्व रक्कम परत केल्याचे वाचलेले आहे ,हे चोर बहुतेक मशीन मध्ये एक यंत्र बसवून कार्ड क्लोन करतात,ह्याला atm ची सिक्युरटी हि सामील असते

त्यांना पैसे परत मिळाले हे चांगलेच झाले. पण आपल्या बँकेच्या ए.टी.एम मध्ये अशा चोर्‍या होत आहेत ह्याचे बँकेला काहीच वाटले नाही का? कार्ड गहाळ झालेले नसतानाही केवळ आपल्या नंतर ट्रान्झॅक्शन करुन कुणीही पैसे काढुन घेउ शकतो असा त्याचा अर्थ आहे का? ह्याबाबत आपण कोणती काळजी घ्यायला हवी?

हल्ली लिमिटेड फ्री ट्रांझाक्शन्स केलीत खर्चं कमी करायचा म्हणुन. त्याम्धे सिक्युरिटीचा खर्च अंतर्भुत असतो असं कारण बँकांनी दिल्याचं आठवतं. तरीही कित्येक ए.टी.एम. वर सुरक्षारक्षक नाहीत तरीही फ्री ट्रँझॅक्शन्स नंतर हे लोकं लुटतात. ह्याविरुद्ध कुठे दाद मागता येईल. कारण फ्री ट्रँझॅक्शन्स अजिबातचं पुरेशी नाही.

टवाळ कार्टा 22/03/2016 - 14:37
एटिएम मशिन असणार्या केबिनला आतून कडी असावीच...मध्ये कायप्पावर एक व्हिडिओ बघितलेला...एका स्त्रीला एटिएम मशिन असणार्या केबिनमध्ये हल्लेखोराने बॅगेमधून आणलेल्या कोयत्याने मारले :(

तिरकीट 22/03/2016 - 14:45
एटिएम मधे प्रवेश करताना कार्ड स्वाईप करूनच आत जाता येईल अशी सुवीधा काही एटिएम मधे आहे असे वाचनात आले होते. तसे असेल तर असे प्रसंग कमी व्हायला मदत होउ शकेल

बोका-ए-आझम 23/03/2016 - 01:25
सरकारी बँक होती हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले नाही. आणि चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के शुल्क? म्हणजे एक प्रकारे मनस्ताप देण्यात चोराबरोबर सरकारही भागीदार आहे असं वाटतं. त्यावरून हे आठवलं - Why government puts the thieves behind the bars? Because it doesn't like competition!

रेवती 23/03/2016 - 02:11
माहितीपूर्ण लेख आहे. एटीएममधून कार्ड नसताना पैसे कसे काढले गेले? नेमलेला सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे अनेकदा दिसते. एकाशेजारी दुसरे अशी एकाच जागेच ठेवलेली मशिने दिसतात. तीही सुरक्षित वाटत नाहीत.

रॉजरमूर 19/04/2016 - 21:59
सार्वजनिक क्षेत्रातल्या (राष्ट्रीकृत) बँकांचे व्यवहार चोख आणि सुरक्षित असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु वरील हकीकतीवरून तो निव्वळ गैरसमज असल्याचे लक्षात येईल.
असा समज करून घेण्याचे दिवस इतिहासजमा होतील थोड्याच दिवसात . राष्ट्रीयीकृत बँका सगळ्याच बाबतीत खाजगी बँकांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत आता .
लेखनविषय:
पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही.

आंतरजातीय विवाह

निकुंज ·

पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता.
हे संस्काराचे लोढणे फेकून द्यावे मग सगळे काही सोपे होते. पाल्यावर 'निर्णय लादणं' हे फक्त लग्न किंवा प्रेमविवाह या एकाच बाबतीत घडत नाही. आयुष्यात अनेक गोष्टीत घडत असतं किंवा तसा प्रयत्न चालू असतो. ज्याला स्वातंत्र्य पाहिजे त्याने ते बंधन झुगारुन द्यावे.

In reply to by मराठी कथालेखक

माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा आठवला. ती वडीलांची अतिशय लाडकी. खरंतर तिनं ठरवलं होतंच की असं काही (म्हणजे प्रेमात पडणं वगैरे) करायचं नाहिच. पण पडलीच प्रेमात. वडील पोलीस नोकरीत (मला वाटत AI होते तेव्हा). त्यांनी तिच्यावर दबाव आणला, बरेच दिवस घरीच डांबलं वगैरे (अगदी तपशिलात माहीत नाही) , या बिनपगारी रजेमुळे तिची नोकरी जाण्याची वेळ आली होती. मग कसंबसं घरी पटवून पुन्हा नोकरीच्या ठिकाणी आली, आधी नोकरी वाचवली. काही महिने गेले मग रजिस्टर लग्न केले. पुढे काही काळाने आई-वडीलांनीही तिला माफ केले आणि शेवट गोड झाला. या ठिकाणी ती अतिशय ठाम राहिली हे महत्वाचे.

In reply to by गरिब चिमणा

,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही चालायचंच. लग्न झालेल्या प्रत्येक नर/मादी ला असं कधी ना कधीतरी वाटतच. समर्थांसारखा दूरचा विचार करणारा एखादाच/एखादीच.

अमृता_जोशी 22/03/2016 - 13:11
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक
तुम्ही भारतीय नाही का? सांगितलेली परिस्थिती सर्वज्ञात आहे, बदल व्हायला हवा हे मान्यही आहे, पण तो असा अच्चानक कसा घडेल? जरा आजूबाजूला पहा, परिस्थिती बदलली आहे. आंतरजातीय विवाह मान्य करायला थोड्याशा का होईना लोकांनी सुरुवात केली आहे. आजही आंतरजातीय विवाहात खूप अडचणी असतील, पण चाळीस वर्षापूर्वी जितके अवघड होते, तितके नक्कीच नाही. आंतरजातीय विवाह सर्वमान्य व्हावेत, हा विचार पटण्याजोगा आहे. पण, तो आपणाला काहीसा नवीन आहे, शेकडो वर्षांची जुन्या पिढीने जतन करत आणलेली एखादी गोष्ट मान्य करायला आणि तिच्यात थेट मुलापासून बदल घडायला वेळ लागतोच कि नाही? थोडा वेळ द्या, तुम्हीही प्रयत्न करा, बदल घडल्यावाचून राहणार नाही. बायदवे, सध्याच्या तरुणांपैकी बऱ्याच जणांना समलिंगी संबंध मान्य नाहीत, तेही गंज लागलेल्या मेंदूचे व बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि तुमच्या त्या मित्राला सांगा प्रेम केले आहेस तर मागे होऊ नकोस, प्रयत्न करत राहा. आजुबाजूच्यांसाठी एक उदाहरण बन, जेणेकरून निकोप व सहिष्णू अश्या पुढच्या पिढीचा पाय रचला जाइल. अमृता.

चलत मुसाफिर 22/03/2016 - 16:07
लग्न तर दूरची गोष्ट झाली! "प्रखर" हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या, मंदिर वही बनाएंगेचा स्टिकर हौसेने दारावर लावणाऱ्या आणि समान नागरी कायदा हवाच असे ठासून सांगणाऱ्या माझ्या स्व. वडिलांनी, दलित कुटुंबाला मी भाडेकरू म्हणून घेणार नाही असे मला स्पष्ट सांगितले होते. माझ्यासाठी ते मुली पाहू लागले तेव्हा मी आंतरजातीय लग्नासाठी तयार आहे असे सांगितले. यावर, ती आमची जबाबदारी आहे, भलतीकडे नाक खुपसू नका अशी तंबी मिळाली. (पुढे माझा जातीतच प्रेमविवाह झाला ती गोष्ट वेगळी).

तर्राट जोकर 23/03/2016 - 02:36
घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता संस्कारी मुलामुलींची सुटसुटीत व्याख्या आवडली. :( -(आईवडीलांना फार रडवून जातीबाहेर लग्न केलेला कुसंस्कारी) तर्राट जोकर.

माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास माझ्या पालकांचा असलेला पाठिंबा पाहून समाजात खूप जणांना ते आधुनिक विचारसरणीचे वाटू शकतात मात्र मी जर आंतरजातीय विवाह करायचा ठरवला असता तर त्यांनी नक्कीच विरोध केला असता असे माझे प्रामाणिक मत आहे, माझ्या नात्यात आंतरजातीय विवाह झाले तेव्हा बराच मेलोड्रामा झाला. शहरात काही अपवाद वगळता अजूनही लग्न जातीत होतात , छोट्या गावात किंवा शहरात अजूनही प्रखर विरोध होतो त्यांचे पर्यावसन अनेकदा ओनर किलिंग मध्ये सुद्धा होते आंतरजातीय लग्नाला नुसता पाठिंबा देऊन सरकार चे काम होत नाही माझ्या मते ज्या लोकांना अशी लागणे केल्यावर आपल्या नातलगाच्या किंवा समाजातील लोकांकडून जीवाला धोका वाटतो अश्या व्यक्तींना परदेशात विटनेस प्रोटेक्शन सारखी सुविधा सरकार ने पुरवली पाहिजे मात्र असा कायदा सध्याच्या परीस्थित कोणतेही सरकार व पक्ष करू शकत नाहीत. काही गोष्टी जनहित याचिका द्वारे कोर्टाकडून सरकार ला सांगण्यात याव्यात

धनंजय माने 23/03/2016 - 05:24
तुमच्या मैत्रीणीला घरी कशी परीस्थीती आहे याची कल्पना होती. म्हणजे घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत वगैरे. वर घरच्यांचे मन मोडून लग्न करायचे नाही हेही ठरवले होते. मग हे सर्व तीने प्रेम करताना ध्यानात ठेवायला हवे होते. प्रेम हे जात पाहून होत नाही हे मान्य. तरीही एकदा दोनदा एकमेकांशी बोलल्यावर जातींची माहीती घेउन प्रकरण तीथेच थांबवयास हवे होते. कीतीही आटापीटा केला तरी लग्न होउ शकत नाही हे माहीत असून फक्त टाइमपास साठी, अनुभव घेण्यासाठी कींवा अन्य काही कारणासाठी प्रकरण पुढे नेले असल्यास सोडून द्या.

In reply to by धनंजय माने

निकुंज 23/03/2016 - 09:59
आपण जे म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण अजुनही प्रेम करताना घरी आंतरजातीय विवाह चालेल का? असा प्रश्न कोणीही विचारात नाही. जेव्हा लग्नाचा प्रश्न समोर येतो तेव्हाच आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे सुद्ध समोर येत. जस तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे प्रेम हे जात विचारून होत नाही. तसच ते घरी आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे विचारून सुद्ध होत नाही

कविता१९७८ 23/03/2016 - 06:31
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता यालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का? माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्‍या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? कीती बुरसटलेले विचार आहेत हे.

In reply to by कविता१९७८

अन्नू 23/03/2016 - 07:35
...म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? अगदी अगदी. आपल्या घरातले मान्यता देणार नाहीत आणि आपण टीपिकल मुलाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही, हे माहीत असूनही काही बहाद्दर असे (अवास्तव) प्रेम करताना आणि ते प्रकरण टोकाला नेताना दिसतात. त्यामध्ये मग त्यांना स्वतःचं एंटरटेनमेंट करुन घ्यायचं असतं कि काय कळत नाही!

परिस्थिती प्रत्येकाला सांभाळता येईल, असे नसते. पण माझे मत असे कि जातीयविवाहवाद्यांना अज्जिब्बात जुमानू नये. (मी याप्रसंगी काही नातेवाईक व माझे धंद्यातले नाकं मु'रडणारे ..अश्याना सरळ फाट्यावर मारलं होत.. मियां बिवी राजी, तो चल हट तू पाजी! )

निकुंज 23/03/2016 - 10:26
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे

In reply to by निकुंज

कविता१९७८ 23/03/2016 - 10:51
आजकाल कुणी जुमानत नाही आणि आईवडीलही मान्यता द्यायला लागलेत फक्त धर्म वेगळा असेल तर विरोध होतो पण मुलगा आणि मुलगी विरोधात जाउन लग्न करतातच.

shvinayakruti 23/03/2016 - 11:02
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे>>>>>>>>>>>>>>१००% सहमत तुमच्याशी निकूंज जी

आनन्दा 23/03/2016 - 11:52
मला काही वेगळे प्रश्न आहेत. कदाचित ते इथे मांडल्यामुळे मी प्रतिगामी ठरेन, पण ते नाही मांडले तर मला बरे वाटणार नाही.. काही उदाहरणे घेऊ.. १. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - हे त्यांना प्रेमापूर्वी माहीत असते, आणि त्याला त्यांची हरकत नसते, पण लग्न झाल्यावर ती संकष्टीचा उपास धरते आणि त्या दिवशी हा जाऊन चिकन घेऊन येतो.. हा अगदी कॉमन scenario आहे, आणि त्याला तुम्ही कसे सामोरे जाता यावर सगळे अवलंबून असते. २. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - पुन्हा तोच प्लॉट आहे - पण फरक इतकाच की मुलीला नॉनव्हेजचा वास पण सहन होत नाही, आणि मुलगा बिचारा बाहेर जाऊन चोरून नॉनव्हेज खातो. ३. प्लॉट ३- मुलगा खालच्या जातीचा आणि मुलगी मराठा (वादासाठी असे लग्न होऊ दिले जाईल असे गृहीत धरू, खरेम्हणजे यात मुलगा स्वर्गातच जाणार) मुलगी जर खरेच खमकी असेल तरच टिकेल, नाहीतर कुटुंबात बरीच कल्चरल गॅप असते. तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. या प्रत्येक पातळीवर जर तुम्ही पुरेसा विचार केलेला असेल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असाल, आणि तुमचे वय किमान २२-२३ च्या पुढचे असेल (रेकमंडेड २५), तर माझ्यामते आंतरजातीय विवाह करण्यास हरकत नाही. अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. असो, म्हणून आंतरजातीय विवाह करूच नयेत का? तर तसे नाहीच. पण त्या अनुषंगाने किमान भारतीय समाजाचा भाग म्हणून येणारे वरचे ४ मुद्दे पूर्ण विचारात घेणे आवश्यक आहे. आणि याचा सम्यक विचार करण्याचे वय १८ नाही. एव्हढेच नमूद करू इच्छितो. अवांतर - मला आंतरजातीय लग्नाचा अनुभव नाही. कदाचित मी प्रतिगामी असेन, पण मी प्रॅक्टिकल आहे.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:02
तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. >> हे सर्व सजातीय विवाहातही आवश्यक असतेच की? अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. >> सजातीय विवाहात लग्नापूर्वी सेक्स करुन शरीराला येणारा गंध टर्न ऑफ करणारा आहे की नाही ह्यावरुन लग्न ठरवत नसावेत. ;-) अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:14
हो, हल्ली सजातीय विवाहात देखील या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत.. परंतु बर्‍याच अंशी या गोष्टी तुमचे जीन्स, तुमच्या खाण्यात येणार्‍या गोष्टी, आणि त्याअन्वये शरीरात वाढणारे सूक्ष्मजीव ठरवतात, त्यामुळे सजातीय विवाहांमध्ये या गोष्टी फेल जाण्याचे प्रमाण कमी असते. अर्थातच जातीजातींमधील कल्चरल गॅप जशी भरत जाईल तसे हे घटक कालबाह्य होत जातील हे पण खरेच. बाकी याच्याशी सहमत
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
परंतु मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे हे देखील कारण आहे - कारण त्या वयात सेक्सही झालयावर मुलांना आता आणखी मिळवण्यासारखे काही उरतच नाही. (अर्थात हे माझे मत नाही, कारण माझे या विषयावर वाचन नाही. व्यक्तिश: मी तुमच्याशी सहमत आहे.)

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:33
पौगंडावस्था म्हणजे १२-१६. ज्याकाळात मुला-मुलींना शरिरात होणारे बदल जाणवू लागतात. त्याकाळात सेक्स नकोच. योग्य वेळ तीच जेव्हा शरीर, मन आणि उर्जा पूर्णपणे तयार होते. योग्य शिक्षण आणि काळजी घेतली तर हे सहज शक्य आहे. बाकी आणखी काही मिळवण्यासार्खे उरत नाही हे तद्दन संस्कृती वाचवायला निघालेल्या आजोबांनी म्हटलेलं वाटते, ;-)

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:50
नाही, हे एका बर्‍यापैकी लिबरल माणसाकडून ऐकलेय मी. जो स्वतः सायकॉलोजी चा अभ्यास करतो. नाहीतर त्या मताला एव्हढे महत्व दिले नसते. फक्त त्याने मला विदा दिलेला नाही म्हणून मी विश्वास ठेवू शकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
कमीत कमी १०० प्रतिसादाचे पोटेन्शीयल असलेली प्रतिक्रिया ... ;-)

In reply to by तर्राट जोकर

लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
+१ , पण
असले पाहिजे
ऐवजी "असायला हरकत नाही" असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, म्हणजे कुणाला नको असेल तशी काही खास इच्छा निर्माण झाली नसेल तर उगाच "असले पाहिजे" चे दडपण नको ना

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:11
ओ. सॉरी. विसरलो. माझ्या प्रतिसादांमधे कायदेशीर भाषा व योग्य ते खुलासे असायलाच हवे. अन्यथा कायदेमंडळात गोंधळ व्हायचा आणि माझ्या प्रतिसादांवर आधारित कायदे करतांना नको त्या तृटी राहून जायच्या. =)) (ह.घ्या.)

In reply to by तर्राट जोकर

:) तुमच्या प्रतिसादातल्या त्रुटी काढायच्या नाहीत , पण मला इतकेच म्हणायचे होते की ज्याची ओपनिंग १६-१८ या वयात होणार नाही त्याला/तिला न्यूनगंड येवू नये नाहितर या टोकापासून त्या टोकाला असा आपला सामाजिक प्रवास होईल.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:42
आदिवासी जमातींमधले ह्याबद्दलचे वर्तन अभ्यासले तर लक्षात येईल. आताच्या सामाजिक व्यवस्थेत होणारा शारीरीक-भावनिक कोंडमारा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तर तो न्युनगंड नसेल तेव्हा काळजी नसावी असे वाटते. प्रगत व खुल्या विचारांच्या देशांमधे पहिल्या सेक्सचं सरासरी वय आनि त्यांच्याकडे ह्या न्युनगंडाच्या केसेस ह्यांची काय परिस्थिती आहे हे तिथे राहणारे मिपाकर आपल्या निरिक्षणाद्वारे सांगू शकतात.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:50
देशांनुसार सरासरी वयाची माहिती. http://chartsbin.com/view/xxj Country name Average age at first sex Year Malaysia 23 2007 India 22.9 2007 Singapore 22.8 2007 China 22.1 2007 Thailand 20.5 2007 Hong Kong 20.2 2007 Vietnam 19.7 2005 Nigeria 19.7 2007 Japan 19.4 2007 Spain 19.2 2007 Indonesia 19.1 2005 Poland 19 2007 Italy 18.9 2007 Taiwan 18.9 2005 Russia 18.7 2007 Mexico 18.7 2007 South Africa 18.7 2007 France 18.5 2007 United Kingdom 18.3 2007 Switzerland 18.2 2007 Canada 18.1 2007 Netherlands 18.1 2007 Greece 18.1 2007 United States 18 2005 Australia 17.9 2007 Turkey 17.8 2005 New Zealand 17.8 2007 Slovakia 17.8 2005 Germany 17.6 2007 Brazil 17.4 2007 Ireland 17.3 2005 Croatia 17.3 2005 Austria 17.3 2007 Czech Republic 17.2 2005 Chile 17.2 2005 Belgium 17.2 2005 Portugal 16.9 2005 Bulgaria 16.9 2005 Israel 16.7 2005 Finland 16.5 2005 Norway 16.5 2005 Sweden 16.2 2005 Denmark 16.1 2005 Iceland 15.6 2005

चलत मुसाफिर 23/03/2016 - 14:40
हिंदू संघटनांनी याबद्दल समाजजागृती करावी. तमिळनाडूचे (आजच्या भाषेत बहुजन!) नेते पेरियार हे फक्त आंतरजातीय विवाहांना जात असत असे कुठेतरी वाचले आहे. विहिंप, संघ यासारख्या प्रबळ संघटनांना हा पायंडा भारतभर पाडता येणार नाही का? मंगल कार्यालयांनी "दोन्ही पालकांच्या संमतीने होणाऱ्या आंतरजातीय विवाहांसाठी अमुक इतकी सूट" अशा योजना सुरू कराव्यात.

माझ्या नात्यातल्या एका बहिणीने २५ वर्षा पुर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केला. तेव्हा प्रेम विवाह आणि तोही आंतरजातीय (मराठी/ तामिळ) दुर्मिळ होते. पण सर्वप्रथम माझी ७० वर्षांची आजी तयार झाली आणि ठामपणे म्हणाली की जर मुलगा शिकलेला आहे,स्वतःच्या पायावर उभा आहे आणि तिला आवडलाय तर लग्न करुन द्या. उद्या जर मुलगी पळुन वगैरे गेली तर तुमचीच छी थु होइल. शेवटी घरचे तयार झाले आणि लग्न लावुन दिले. कहाणी इथेच संपत नाही. पुढे माझ्या बहिणीने अथक मेहनत करुन तामिळ भाषा शिकुन घेतली, सगळ्या चालीरिती शिकुन घेतल्या आणि एकिकडे नोकरी करता करता त्या सांभाळल्याही. तिच्या नवर्‍यानेही तिला चांगली साथ दिली. पुढे तिला मुले झाली आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. पण एव्हढी मेहनत घ्यायची आजकाल कोणाची तयारी असेल का? आधीच लग्न म्हणजे तारेवरची कसरत, त्यात नुसते कोकणस्थ/देशस्थ किंवा कर्हाडे असेल तरी "आमच्याकडे असे असते" किंवा "नसते" असे संवाद झडतात आणि त्यातुन रोजच्या ठिणग्या पडत असतात. कटुता तर येतेच पण कधी कधी त्या ठिणग्यांचा वणवा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.आणि मग त्या वणव्यात सुखी संसाराची आहुती पडते किंवा मग नवराबायको सोडुन ईतर नात्यांची विल्हेवाट लागते. आता ह्या कठीण समीकरणात "आंतरजातीय" हा अजुन एक फॅक्टर घातला की त्याची गुंतागुंत अजुन वाढते. तेव्हा आंतरजातीय विवाह करताना जोडप्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय का हे महत्वाचे.

हा केवळ आई वडिलांचा प्रश्न नसतो. यात कौटुंबिक/सामजिक गुंतागुंत असते म्हणजे एखादे वडील अनेकदा असा विचार करतात की "मी माझ्या मुलाला/मुलीला आंतरजातीय लग्नाला परवानगी /पाठिंबा देईनही पण मग मला माझे इतर नातेवाईक खास करुन आई-वडील, मोठी भावंडे, काका-मामा ई काय म्हणतील, या आधी घरात असे कुणी केलेले नाही" किंवा "काही वर्षापुर्वी अमक्या तमक्या नातेवाईकास आंजा विवाह करायचा होता, पण सगळ्यांनी विरोध केला, मीही पाठिशी उभा राहिलो नाही आता मी माझ्या मुला/मुलीला परवानगी दिल्यास वाईट दिसेल" ई. ई. याउलट घरात आधी कुणी आंजा विवाह केला असेल तर इतरांचाही मार्ग सुकर होतो. उदा: माझा आंजा (आणि आंतर्धर्मीयसुद्धा) विवाह झाला आहे (प्रेमविवाह नसून , पाहून केलेली मुलगी) . मी एका संख्येने कमी असलेल्या समाजातून आहे, त्यामुळे निवडीला फारसा वाव नाही आणि मी काही निकषांवर ठाम (शिक्षण, करियर ई) असल्याने पालकांनी मला समजून घेतले इतकेच नव्हे तर त्यांनीही वृत्तपत्रातील जाहिराती वगैरेच्या माध्यमातून काही आंजा /आंध स्थळे पाहिलीत. पुढे माझ्यापेक्षा लहान अशा एका भावाल विवाहात अडचणी येत होत्या (शिक्षण , मिळकत कमी असल्याने फारशी स्थळे येत नव्हती) सुरुवातीला त्याचे वडील आंजा विवाहास तयार नव्हते, पण नंतर नातेवाईकांनी सुचवले, समोर माझ्या लग्नाचेही उदाहरण होते (लग्नानंतर लवकरच माझी पत्नी माझ्या नातेवाईकांच्या कौतुकास पात्र ठरली) यामुळे ते तयार झाले आणि त्या भावाचे (अ‍ॅरेंज्ड/स्थळ पाहून) आंजा लग्न झाले.

नाखु 23/03/2016 - 15:25
या विषयाचा काथ्याकुट आणि चर्चाचोथ्या पाहिला तर एखादे बखरीवजा साहीत्य तयार होईल . पोपशास्त्री+चिनार यांनी हे संकलन करावे म्हण्जे "गरजू,लाभार्थी,होतकरू" ची सोय होउन सगळी माहीती या "रियासतीत" मिळतील. अ‍ॅरेंज की लव्ह पे़क्षा सुखी आणि समाधान्सहजीवनी लग्नाला पाठींबा असलेला नाखु

पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता.
हे संस्काराचे लोढणे फेकून द्यावे मग सगळे काही सोपे होते. पाल्यावर 'निर्णय लादणं' हे फक्त लग्न किंवा प्रेमविवाह या एकाच बाबतीत घडत नाही. आयुष्यात अनेक गोष्टीत घडत असतं किंवा तसा प्रयत्न चालू असतो. ज्याला स्वातंत्र्य पाहिजे त्याने ते बंधन झुगारुन द्यावे.

In reply to by मराठी कथालेखक

माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा आठवला. ती वडीलांची अतिशय लाडकी. खरंतर तिनं ठरवलं होतंच की असं काही (म्हणजे प्रेमात पडणं वगैरे) करायचं नाहिच. पण पडलीच प्रेमात. वडील पोलीस नोकरीत (मला वाटत AI होते तेव्हा). त्यांनी तिच्यावर दबाव आणला, बरेच दिवस घरीच डांबलं वगैरे (अगदी तपशिलात माहीत नाही) , या बिनपगारी रजेमुळे तिची नोकरी जाण्याची वेळ आली होती. मग कसंबसं घरी पटवून पुन्हा नोकरीच्या ठिकाणी आली, आधी नोकरी वाचवली. काही महिने गेले मग रजिस्टर लग्न केले. पुढे काही काळाने आई-वडीलांनीही तिला माफ केले आणि शेवट गोड झाला. या ठिकाणी ती अतिशय ठाम राहिली हे महत्वाचे.

In reply to by गरिब चिमणा

,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही चालायचंच. लग्न झालेल्या प्रत्येक नर/मादी ला असं कधी ना कधीतरी वाटतच. समर्थांसारखा दूरचा विचार करणारा एखादाच/एखादीच.

अमृता_जोशी 22/03/2016 - 13:11
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक
तुम्ही भारतीय नाही का? सांगितलेली परिस्थिती सर्वज्ञात आहे, बदल व्हायला हवा हे मान्यही आहे, पण तो असा अच्चानक कसा घडेल? जरा आजूबाजूला पहा, परिस्थिती बदलली आहे. आंतरजातीय विवाह मान्य करायला थोड्याशा का होईना लोकांनी सुरुवात केली आहे. आजही आंतरजातीय विवाहात खूप अडचणी असतील, पण चाळीस वर्षापूर्वी जितके अवघड होते, तितके नक्कीच नाही. आंतरजातीय विवाह सर्वमान्य व्हावेत, हा विचार पटण्याजोगा आहे. पण, तो आपणाला काहीसा नवीन आहे, शेकडो वर्षांची जुन्या पिढीने जतन करत आणलेली एखादी गोष्ट मान्य करायला आणि तिच्यात थेट मुलापासून बदल घडायला वेळ लागतोच कि नाही? थोडा वेळ द्या, तुम्हीही प्रयत्न करा, बदल घडल्यावाचून राहणार नाही. बायदवे, सध्याच्या तरुणांपैकी बऱ्याच जणांना समलिंगी संबंध मान्य नाहीत, तेही गंज लागलेल्या मेंदूचे व बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि तुमच्या त्या मित्राला सांगा प्रेम केले आहेस तर मागे होऊ नकोस, प्रयत्न करत राहा. आजुबाजूच्यांसाठी एक उदाहरण बन, जेणेकरून निकोप व सहिष्णू अश्या पुढच्या पिढीचा पाय रचला जाइल. अमृता.

चलत मुसाफिर 22/03/2016 - 16:07
लग्न तर दूरची गोष्ट झाली! "प्रखर" हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या, मंदिर वही बनाएंगेचा स्टिकर हौसेने दारावर लावणाऱ्या आणि समान नागरी कायदा हवाच असे ठासून सांगणाऱ्या माझ्या स्व. वडिलांनी, दलित कुटुंबाला मी भाडेकरू म्हणून घेणार नाही असे मला स्पष्ट सांगितले होते. माझ्यासाठी ते मुली पाहू लागले तेव्हा मी आंतरजातीय लग्नासाठी तयार आहे असे सांगितले. यावर, ती आमची जबाबदारी आहे, भलतीकडे नाक खुपसू नका अशी तंबी मिळाली. (पुढे माझा जातीतच प्रेमविवाह झाला ती गोष्ट वेगळी).

तर्राट जोकर 23/03/2016 - 02:36
घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता संस्कारी मुलामुलींची सुटसुटीत व्याख्या आवडली. :( -(आईवडीलांना फार रडवून जातीबाहेर लग्न केलेला कुसंस्कारी) तर्राट जोकर.

माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास माझ्या पालकांचा असलेला पाठिंबा पाहून समाजात खूप जणांना ते आधुनिक विचारसरणीचे वाटू शकतात मात्र मी जर आंतरजातीय विवाह करायचा ठरवला असता तर त्यांनी नक्कीच विरोध केला असता असे माझे प्रामाणिक मत आहे, माझ्या नात्यात आंतरजातीय विवाह झाले तेव्हा बराच मेलोड्रामा झाला. शहरात काही अपवाद वगळता अजूनही लग्न जातीत होतात , छोट्या गावात किंवा शहरात अजूनही प्रखर विरोध होतो त्यांचे पर्यावसन अनेकदा ओनर किलिंग मध्ये सुद्धा होते आंतरजातीय लग्नाला नुसता पाठिंबा देऊन सरकार चे काम होत नाही माझ्या मते ज्या लोकांना अशी लागणे केल्यावर आपल्या नातलगाच्या किंवा समाजातील लोकांकडून जीवाला धोका वाटतो अश्या व्यक्तींना परदेशात विटनेस प्रोटेक्शन सारखी सुविधा सरकार ने पुरवली पाहिजे मात्र असा कायदा सध्याच्या परीस्थित कोणतेही सरकार व पक्ष करू शकत नाहीत. काही गोष्टी जनहित याचिका द्वारे कोर्टाकडून सरकार ला सांगण्यात याव्यात

धनंजय माने 23/03/2016 - 05:24
तुमच्या मैत्रीणीला घरी कशी परीस्थीती आहे याची कल्पना होती. म्हणजे घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत वगैरे. वर घरच्यांचे मन मोडून लग्न करायचे नाही हेही ठरवले होते. मग हे सर्व तीने प्रेम करताना ध्यानात ठेवायला हवे होते. प्रेम हे जात पाहून होत नाही हे मान्य. तरीही एकदा दोनदा एकमेकांशी बोलल्यावर जातींची माहीती घेउन प्रकरण तीथेच थांबवयास हवे होते. कीतीही आटापीटा केला तरी लग्न होउ शकत नाही हे माहीत असून फक्त टाइमपास साठी, अनुभव घेण्यासाठी कींवा अन्य काही कारणासाठी प्रकरण पुढे नेले असल्यास सोडून द्या.

In reply to by धनंजय माने

निकुंज 23/03/2016 - 09:59
आपण जे म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण अजुनही प्रेम करताना घरी आंतरजातीय विवाह चालेल का? असा प्रश्न कोणीही विचारात नाही. जेव्हा लग्नाचा प्रश्न समोर येतो तेव्हाच आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे सुद्ध समोर येत. जस तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे प्रेम हे जात विचारून होत नाही. तसच ते घरी आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे विचारून सुद्ध होत नाही

कविता१९७८ 23/03/2016 - 06:31
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता यालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का? माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्‍या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? कीती बुरसटलेले विचार आहेत हे.

In reply to by कविता१९७८

अन्नू 23/03/2016 - 07:35
...म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? अगदी अगदी. आपल्या घरातले मान्यता देणार नाहीत आणि आपण टीपिकल मुलाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही, हे माहीत असूनही काही बहाद्दर असे (अवास्तव) प्रेम करताना आणि ते प्रकरण टोकाला नेताना दिसतात. त्यामध्ये मग त्यांना स्वतःचं एंटरटेनमेंट करुन घ्यायचं असतं कि काय कळत नाही!

परिस्थिती प्रत्येकाला सांभाळता येईल, असे नसते. पण माझे मत असे कि जातीयविवाहवाद्यांना अज्जिब्बात जुमानू नये. (मी याप्रसंगी काही नातेवाईक व माझे धंद्यातले नाकं मु'रडणारे ..अश्याना सरळ फाट्यावर मारलं होत.. मियां बिवी राजी, तो चल हट तू पाजी! )

निकुंज 23/03/2016 - 10:26
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे

In reply to by निकुंज

कविता१९७८ 23/03/2016 - 10:51
आजकाल कुणी जुमानत नाही आणि आईवडीलही मान्यता द्यायला लागलेत फक्त धर्म वेगळा असेल तर विरोध होतो पण मुलगा आणि मुलगी विरोधात जाउन लग्न करतातच.

shvinayakruti 23/03/2016 - 11:02
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे>>>>>>>>>>>>>>१००% सहमत तुमच्याशी निकूंज जी

आनन्दा 23/03/2016 - 11:52
मला काही वेगळे प्रश्न आहेत. कदाचित ते इथे मांडल्यामुळे मी प्रतिगामी ठरेन, पण ते नाही मांडले तर मला बरे वाटणार नाही.. काही उदाहरणे घेऊ.. १. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - हे त्यांना प्रेमापूर्वी माहीत असते, आणि त्याला त्यांची हरकत नसते, पण लग्न झाल्यावर ती संकष्टीचा उपास धरते आणि त्या दिवशी हा जाऊन चिकन घेऊन येतो.. हा अगदी कॉमन scenario आहे, आणि त्याला तुम्ही कसे सामोरे जाता यावर सगळे अवलंबून असते. २. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - पुन्हा तोच प्लॉट आहे - पण फरक इतकाच की मुलीला नॉनव्हेजचा वास पण सहन होत नाही, आणि मुलगा बिचारा बाहेर जाऊन चोरून नॉनव्हेज खातो. ३. प्लॉट ३- मुलगा खालच्या जातीचा आणि मुलगी मराठा (वादासाठी असे लग्न होऊ दिले जाईल असे गृहीत धरू, खरेम्हणजे यात मुलगा स्वर्गातच जाणार) मुलगी जर खरेच खमकी असेल तरच टिकेल, नाहीतर कुटुंबात बरीच कल्चरल गॅप असते. तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. या प्रत्येक पातळीवर जर तुम्ही पुरेसा विचार केलेला असेल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असाल, आणि तुमचे वय किमान २२-२३ च्या पुढचे असेल (रेकमंडेड २५), तर माझ्यामते आंतरजातीय विवाह करण्यास हरकत नाही. अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. असो, म्हणून आंतरजातीय विवाह करूच नयेत का? तर तसे नाहीच. पण त्या अनुषंगाने किमान भारतीय समाजाचा भाग म्हणून येणारे वरचे ४ मुद्दे पूर्ण विचारात घेणे आवश्यक आहे. आणि याचा सम्यक विचार करण्याचे वय १८ नाही. एव्हढेच नमूद करू इच्छितो. अवांतर - मला आंतरजातीय लग्नाचा अनुभव नाही. कदाचित मी प्रतिगामी असेन, पण मी प्रॅक्टिकल आहे.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:02
तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. >> हे सर्व सजातीय विवाहातही आवश्यक असतेच की? अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. >> सजातीय विवाहात लग्नापूर्वी सेक्स करुन शरीराला येणारा गंध टर्न ऑफ करणारा आहे की नाही ह्यावरुन लग्न ठरवत नसावेत. ;-) अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:14
हो, हल्ली सजातीय विवाहात देखील या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत.. परंतु बर्‍याच अंशी या गोष्टी तुमचे जीन्स, तुमच्या खाण्यात येणार्‍या गोष्टी, आणि त्याअन्वये शरीरात वाढणारे सूक्ष्मजीव ठरवतात, त्यामुळे सजातीय विवाहांमध्ये या गोष्टी फेल जाण्याचे प्रमाण कमी असते. अर्थातच जातीजातींमधील कल्चरल गॅप जशी भरत जाईल तसे हे घटक कालबाह्य होत जातील हे पण खरेच. बाकी याच्याशी सहमत
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
परंतु मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे हे देखील कारण आहे - कारण त्या वयात सेक्सही झालयावर मुलांना आता आणखी मिळवण्यासारखे काही उरतच नाही. (अर्थात हे माझे मत नाही, कारण माझे या विषयावर वाचन नाही. व्यक्तिश: मी तुमच्याशी सहमत आहे.)

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:33
पौगंडावस्था म्हणजे १२-१६. ज्याकाळात मुला-मुलींना शरिरात होणारे बदल जाणवू लागतात. त्याकाळात सेक्स नकोच. योग्य वेळ तीच जेव्हा शरीर, मन आणि उर्जा पूर्णपणे तयार होते. योग्य शिक्षण आणि काळजी घेतली तर हे सहज शक्य आहे. बाकी आणखी काही मिळवण्यासार्खे उरत नाही हे तद्दन संस्कृती वाचवायला निघालेल्या आजोबांनी म्हटलेलं वाटते, ;-)

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:50
नाही, हे एका बर्‍यापैकी लिबरल माणसाकडून ऐकलेय मी. जो स्वतः सायकॉलोजी चा अभ्यास करतो. नाहीतर त्या मताला एव्हढे महत्व दिले नसते. फक्त त्याने मला विदा दिलेला नाही म्हणून मी विश्वास ठेवू शकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
कमीत कमी १०० प्रतिसादाचे पोटेन्शीयल असलेली प्रतिक्रिया ... ;-)

In reply to by तर्राट जोकर

लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
+१ , पण
असले पाहिजे
ऐवजी "असायला हरकत नाही" असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, म्हणजे कुणाला नको असेल तशी काही खास इच्छा निर्माण झाली नसेल तर उगाच "असले पाहिजे" चे दडपण नको ना

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:11
ओ. सॉरी. विसरलो. माझ्या प्रतिसादांमधे कायदेशीर भाषा व योग्य ते खुलासे असायलाच हवे. अन्यथा कायदेमंडळात गोंधळ व्हायचा आणि माझ्या प्रतिसादांवर आधारित कायदे करतांना नको त्या तृटी राहून जायच्या. =)) (ह.घ्या.)

In reply to by तर्राट जोकर

:) तुमच्या प्रतिसादातल्या त्रुटी काढायच्या नाहीत , पण मला इतकेच म्हणायचे होते की ज्याची ओपनिंग १६-१८ या वयात होणार नाही त्याला/तिला न्यूनगंड येवू नये नाहितर या टोकापासून त्या टोकाला असा आपला सामाजिक प्रवास होईल.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:42
आदिवासी जमातींमधले ह्याबद्दलचे वर्तन अभ्यासले तर लक्षात येईल. आताच्या सामाजिक व्यवस्थेत होणारा शारीरीक-भावनिक कोंडमारा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तर तो न्युनगंड नसेल तेव्हा काळजी नसावी असे वाटते. प्रगत व खुल्या विचारांच्या देशांमधे पहिल्या सेक्सचं सरासरी वय आनि त्यांच्याकडे ह्या न्युनगंडाच्या केसेस ह्यांची काय परिस्थिती आहे हे तिथे राहणारे मिपाकर आपल्या निरिक्षणाद्वारे सांगू शकतात.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:50
देशांनुसार सरासरी वयाची माहिती. http://chartsbin.com/view/xxj Country name Average age at first sex Year Malaysia 23 2007 India 22.9 2007 Singapore 22.8 2007 China 22.1 2007 Thailand 20.5 2007 Hong Kong 20.2 2007 Vietnam 19.7 2005 Nigeria 19.7 2007 Japan 19.4 2007 Spain 19.2 2007 Indonesia 19.1 2005 Poland 19 2007 Italy 18.9 2007 Taiwan 18.9 2005 Russia 18.7 2007 Mexico 18.7 2007 South Africa 18.7 2007 France 18.5 2007 United Kingdom 18.3 2007 Switzerland 18.2 2007 Canada 18.1 2007 Netherlands 18.1 2007 Greece 18.1 2007 United States 18 2005 Australia 17.9 2007 Turkey 17.8 2005 New Zealand 17.8 2007 Slovakia 17.8 2005 Germany 17.6 2007 Brazil 17.4 2007 Ireland 17.3 2005 Croatia 17.3 2005 Austria 17.3 2007 Czech Republic 17.2 2005 Chile 17.2 2005 Belgium 17.2 2005 Portugal 16.9 2005 Bulgaria 16.9 2005 Israel 16.7 2005 Finland 16.5 2005 Norway 16.5 2005 Sweden 16.2 2005 Denmark 16.1 2005 Iceland 15.6 2005

चलत मुसाफिर 23/03/2016 - 14:40
हिंदू संघटनांनी याबद्दल समाजजागृती करावी. तमिळनाडूचे (आजच्या भाषेत बहुजन!) नेते पेरियार हे फक्त आंतरजातीय विवाहांना जात असत असे कुठेतरी वाचले आहे. विहिंप, संघ यासारख्या प्रबळ संघटनांना हा पायंडा भारतभर पाडता येणार नाही का? मंगल कार्यालयांनी "दोन्ही पालकांच्या संमतीने होणाऱ्या आंतरजातीय विवाहांसाठी अमुक इतकी सूट" अशा योजना सुरू कराव्यात.

माझ्या नात्यातल्या एका बहिणीने २५ वर्षा पुर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केला. तेव्हा प्रेम विवाह आणि तोही आंतरजातीय (मराठी/ तामिळ) दुर्मिळ होते. पण सर्वप्रथम माझी ७० वर्षांची आजी तयार झाली आणि ठामपणे म्हणाली की जर मुलगा शिकलेला आहे,स्वतःच्या पायावर उभा आहे आणि तिला आवडलाय तर लग्न करुन द्या. उद्या जर मुलगी पळुन वगैरे गेली तर तुमचीच छी थु होइल. शेवटी घरचे तयार झाले आणि लग्न लावुन दिले. कहाणी इथेच संपत नाही. पुढे माझ्या बहिणीने अथक मेहनत करुन तामिळ भाषा शिकुन घेतली, सगळ्या चालीरिती शिकुन घेतल्या आणि एकिकडे नोकरी करता करता त्या सांभाळल्याही. तिच्या नवर्‍यानेही तिला चांगली साथ दिली. पुढे तिला मुले झाली आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. पण एव्हढी मेहनत घ्यायची आजकाल कोणाची तयारी असेल का? आधीच लग्न म्हणजे तारेवरची कसरत, त्यात नुसते कोकणस्थ/देशस्थ किंवा कर्हाडे असेल तरी "आमच्याकडे असे असते" किंवा "नसते" असे संवाद झडतात आणि त्यातुन रोजच्या ठिणग्या पडत असतात. कटुता तर येतेच पण कधी कधी त्या ठिणग्यांचा वणवा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.आणि मग त्या वणव्यात सुखी संसाराची आहुती पडते किंवा मग नवराबायको सोडुन ईतर नात्यांची विल्हेवाट लागते. आता ह्या कठीण समीकरणात "आंतरजातीय" हा अजुन एक फॅक्टर घातला की त्याची गुंतागुंत अजुन वाढते. तेव्हा आंतरजातीय विवाह करताना जोडप्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय का हे महत्वाचे.

हा केवळ आई वडिलांचा प्रश्न नसतो. यात कौटुंबिक/सामजिक गुंतागुंत असते म्हणजे एखादे वडील अनेकदा असा विचार करतात की "मी माझ्या मुलाला/मुलीला आंतरजातीय लग्नाला परवानगी /पाठिंबा देईनही पण मग मला माझे इतर नातेवाईक खास करुन आई-वडील, मोठी भावंडे, काका-मामा ई काय म्हणतील, या आधी घरात असे कुणी केलेले नाही" किंवा "काही वर्षापुर्वी अमक्या तमक्या नातेवाईकास आंजा विवाह करायचा होता, पण सगळ्यांनी विरोध केला, मीही पाठिशी उभा राहिलो नाही आता मी माझ्या मुला/मुलीला परवानगी दिल्यास वाईट दिसेल" ई. ई. याउलट घरात आधी कुणी आंजा विवाह केला असेल तर इतरांचाही मार्ग सुकर होतो. उदा: माझा आंजा (आणि आंतर्धर्मीयसुद्धा) विवाह झाला आहे (प्रेमविवाह नसून , पाहून केलेली मुलगी) . मी एका संख्येने कमी असलेल्या समाजातून आहे, त्यामुळे निवडीला फारसा वाव नाही आणि मी काही निकषांवर ठाम (शिक्षण, करियर ई) असल्याने पालकांनी मला समजून घेतले इतकेच नव्हे तर त्यांनीही वृत्तपत्रातील जाहिराती वगैरेच्या माध्यमातून काही आंजा /आंध स्थळे पाहिलीत. पुढे माझ्यापेक्षा लहान अशा एका भावाल विवाहात अडचणी येत होत्या (शिक्षण , मिळकत कमी असल्याने फारशी स्थळे येत नव्हती) सुरुवातीला त्याचे वडील आंजा विवाहास तयार नव्हते, पण नंतर नातेवाईकांनी सुचवले, समोर माझ्या लग्नाचेही उदाहरण होते (लग्नानंतर लवकरच माझी पत्नी माझ्या नातेवाईकांच्या कौतुकास पात्र ठरली) यामुळे ते तयार झाले आणि त्या भावाचे (अ‍ॅरेंज्ड/स्थळ पाहून) आंजा लग्न झाले.

नाखु 23/03/2016 - 15:25
या विषयाचा काथ्याकुट आणि चर्चाचोथ्या पाहिला तर एखादे बखरीवजा साहीत्य तयार होईल . पोपशास्त्री+चिनार यांनी हे संकलन करावे म्हण्जे "गरजू,लाभार्थी,होतकरू" ची सोय होउन सगळी माहीती या "रियासतीत" मिळतील. अ‍ॅरेंज की लव्ह पे़क्षा सुखी आणि समाधान्सहजीवनी लग्नाला पाठींबा असलेला नाखु
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला. कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : प्रेम

साहित्य संपादक ·

In reply to by एस

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

जुइ 20/03/2016 - 05:06
क्र.२ इतरही क्रमांक देयायचे आहेत ते कसे द्यावेत?

सर्वसाक्षी 20/03/2016 - 12:08
क्र १ - लव्ह करणे तुजवरती क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते क्र ३ - प्रेम कर हरणीसारखं खरे तर १ क्र खूप आवडली पण विषयाला अनुसरुन नाही. लग्न हा विषय असता वा केवळ विडंबन स्पर्धा असती तर उत्तम विडंबन आहे

१. विडंबन क्र. १ (ठरवून भेट झाली ) माझ्यामते "शब्दांत व्याकरणाचे स‌र्वार्थ गंडलेले" हि एकमेव विनोदी ओळ. आणि हि ओळ धरून सर्व, एक खरा अनुभव वाटावा अशी सुरेख कविता! भारीच! २. विडंबन क्र. ५ (काय करू देवा) विख्खीवुख्खूविख्खी!! मजा आली! अंधारात काय होते ते नीट कळाल नाही पण!! :-D ३. विडंबन क्र. २ (लव्ह करणे तुजवरती) सुंदर _/\_

भाते 20/03/2016 - 15:19
१) विडंबन क्र. ३ २) विडंबन क्र. ५ ३) विडंबन क्र. २

नाखु 21/03/2016 - 09:28
क्र १ - लव्ह करणे तुजवरती क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते व प्रेम कर हरणीसारखं. समान

अभ्या.. 21/03/2016 - 11:23
फकस्त ३ नंबर. हरणीसारखी कविता. त्यात बी माझं नाव आलंय म्हणून जास्त पाठिंबा. . . आता वाजिवतो पिपाणी धुळवडीला. ;)

क्र 1 क्र 3 बाकी गंडल्या आहेत असे मत आहे. म्हणजे वृत्तामध्ये नसल्याने अडखळतो आपण.

In reply to by एस

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

जुइ 20/03/2016 - 05:06
क्र.२ इतरही क्रमांक देयायचे आहेत ते कसे द्यावेत?

सर्वसाक्षी 20/03/2016 - 12:08
क्र १ - लव्ह करणे तुजवरती क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते क्र ३ - प्रेम कर हरणीसारखं खरे तर १ क्र खूप आवडली पण विषयाला अनुसरुन नाही. लग्न हा विषय असता वा केवळ विडंबन स्पर्धा असती तर उत्तम विडंबन आहे

१. विडंबन क्र. १ (ठरवून भेट झाली ) माझ्यामते "शब्दांत व्याकरणाचे स‌र्वार्थ गंडलेले" हि एकमेव विनोदी ओळ. आणि हि ओळ धरून सर्व, एक खरा अनुभव वाटावा अशी सुरेख कविता! भारीच! २. विडंबन क्र. ५ (काय करू देवा) विख्खीवुख्खूविख्खी!! मजा आली! अंधारात काय होते ते नीट कळाल नाही पण!! :-D ३. विडंबन क्र. २ (लव्ह करणे तुजवरती) सुंदर _/\_

भाते 20/03/2016 - 15:19
१) विडंबन क्र. ३ २) विडंबन क्र. ५ ३) विडंबन क्र. २

नाखु 21/03/2016 - 09:28
क्र १ - लव्ह करणे तुजवरती क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते व प्रेम कर हरणीसारखं. समान

अभ्या.. 21/03/2016 - 11:23
फकस्त ३ नंबर. हरणीसारखी कविता. त्यात बी माझं नाव आलंय म्हणून जास्त पाठिंबा. . . आता वाजिवतो पिपाणी धुळवडीला. ;)

क्र 1 क्र 3 बाकी गंडल्या आहेत असे मत आहे. म्हणजे वृत्तामध्ये नसल्याने अडखळतो आपण.
लेखनविषय:
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : फजिती

साहित्य संपादक ·

In reply to by एस

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

जव्हेरगंज 20/03/2016 - 09:44
१. विडंबन क्र. ५ चांगली खोली दिलीस देवा बस एवढेच आवडले. तुफान जमले आहे. अगदी तालासुरात गाऊन बघितले. यक नंबर.

निश्चितच :- ६ (पुन्हा वाचून पहा! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif ) @
सांग कसा लोट्याविन साफ करू अंत:पूर? तुज वारा छळवादी अन्‌ हे मच्छर फितूर! ढास तुझी खाल काढी! स्पर्श तुझा काळरात !
>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

१. विडंबन क्र. -२ (येशील येशील) २. विडंबन क्र. -४ (ओळखलत का अ‍ॅडमिन मला) ३. विडंबन क्र. - ५ (चांगली खोली दिलीस देवा)

भाते 20/03/2016 - 15:21
१) विडंबन क्र. १ २) विडंबन क्र. ४ ३) विडंबन क्र. ६

नाखु 21/03/2016 - 11:23
५.५ (चांगली खोली दिलीस देवा) ३.हनुवटी रुतुनी आहे २.येशील येशील येशील दोस्ता

मित्रहो 22/03/2016 - 11:11
१. चांदण्यात पळताना २. हनुवटी रुतुनी आहे ३. ओल्ड मंक येता येता

In reply to by एस

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

जव्हेरगंज 20/03/2016 - 09:44
१. विडंबन क्र. ५ चांगली खोली दिलीस देवा बस एवढेच आवडले. तुफान जमले आहे. अगदी तालासुरात गाऊन बघितले. यक नंबर.

निश्चितच :- ६ (पुन्हा वाचून पहा! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif ) @
सांग कसा लोट्याविन साफ करू अंत:पूर? तुज वारा छळवादी अन्‌ हे मच्छर फितूर! ढास तुझी खाल काढी! स्पर्श तुझा काळरात !
>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

१. विडंबन क्र. -२ (येशील येशील) २. विडंबन क्र. -४ (ओळखलत का अ‍ॅडमिन मला) ३. विडंबन क्र. - ५ (चांगली खोली दिलीस देवा)

भाते 20/03/2016 - 15:21
१) विडंबन क्र. १ २) विडंबन क्र. ४ ३) विडंबन क्र. ६

नाखु 21/03/2016 - 11:23
५.५ (चांगली खोली दिलीस देवा) ३.हनुवटी रुतुनी आहे २.येशील येशील येशील दोस्ता

मित्रहो 22/03/2016 - 11:11
१. चांदण्यात पळताना २. हनुवटी रुतुनी आहे ३. ओल्ड मंक येता येता
लेखनविषय:
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : राजकारण

साहित्य संपादक ·

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

भाते 20/03/2016 - 15:20
१) विडंबन क्र. १ २) विडंबन क्र. ३ ३) विडंबन क्र. ५

नाखु 21/03/2016 - 09:32
पाने. ५-३-२ नाही पत्ते नाहीत तर पसंती... १) विडंबन क्र. ५ २) विडंबन क्र. ३ ३) विडंबन क्र. २

वेल्लाभट 20/03/2016 - 06:12
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

भाते 20/03/2016 - 15:20
१) विडंबन क्र. १ २) विडंबन क्र. ३ ३) विडंबन क्र. ५

नाखु 21/03/2016 - 09:32
पाने. ५-३-२ नाही पत्ते नाहीत तर पसंती... १) विडंबन क्र. ५ २) विडंबन क्र. ३ ३) विडंबन क्र. २
लेखनविषय:
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

गॅरी शोमन ·

संघ आपला निवांत आपल्या गतीने जे काय कामे करायची ते करतोच. कुणी वंदा वा निंदा . संघाचा एवढा विरोधच का करतात लोक तेच कळत नाही. ब्राम्हणी ब्राम्हणी म्हणून हिणवणार्या संघात तुमची जात कधीच कुणी

In reply to by उगा काहितरीच

प्रतिक्रिया अर्धवट प्रकाशीत झाली क्षमस्व.. विचारीत नाही. बरं तसं बघायला गेलं तर गावागावात सकाळ संध्याकाळ मैदानावर जमून सुर्यनमस्कार काढणारे, खेळणारे १०-१५ लोक असं कितीसं नुकसान करू शकणार आहेत ?

आनन्दा 19/03/2016 - 13:27
वारीस पठाण यांना निलंबित करणे समजले नाही.. मुळात तो विषय या लेखात कुठे आला हे देखील समजले नाही. जाताजाता - लढाई जिंकण्यापेक्षा युद्ध जिंकणे महत्वाच्चे आहे. नाहीतर लढाई जिंकले आणि युद्ध हरले असे होईल.

तर्राट जोकर 19/03/2016 - 16:02

#BJP ke Leader Ne Bhari #Assembly Mein Gaali di Uske Bawajood bhe Sirf #AIMIM MLA WARIS PATHAN ko Suspend kiya Gaya ??? Kahan hai #Media ??? Kyun Nahe Dikhate Sachaiye ??? Kabhe Yeh Bhe Dikhaya Karoo..!!!!

Posted by Hzt Aurangzeb Alamgir - RA on Friday, March 18, 2016
आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 19/03/2016 - 22:47
मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 19/03/2016 - 23:25
मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.

In reply to by तर्राट जोकर

सुरुवात आपण करायची आणि दुसर्‍यानी हाच्चं प्रश्ण तुम्हाला विचारला की पलटवार करायचा. ये क्या रित हुई तर्राट जोकरजी?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर 20/03/2016 - 22:03
महोदय, आम्ही हा प्रश्न जनतेच्या वतीने सदनात जनतेची हीच कामे करायला धाडलेल्या जनतेच्या प्रतिनीधींसाठी उपस्थित केला होता. ह्यात कोणती सुरवात तुम्हाला दिसली? बाकी वार कराल तर पलटवार होईलच. मी बोकाशेठला विचारलं नव्हतं, ना त्यांना उद्देशून माझी प्रतिक्रिया होती. तरी ते वैयक्तिक होत आहेत. हे आपण सोयीस्कर टाळलं ये क्या रित हुई? ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?

In reply to by तर्राट जोकर

मोदक 20/03/2016 - 22:12
आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. विदा आहे का? का इथेही "मी वाकडा विचार करतो. माझ्या वाटेला जाऊ नका" असे सांगणार आहात?

In reply to by मोदक

तर्राट जोकर 20/03/2016 - 22:15
इथे प्रत्येक प्रतिसाद हा फक्त कायदेशीर भाषेत, कुठलीही अलंकारिक भाषा इत्यादी न वापरता पुरेसे खुलासे देउन लिहिला पाहिजे असे मिपाधोरणात आहे ह्याचा विदा आहे काय?

In reply to by तर्राट जोकर

तुमचा प्रश्ण
मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?
बोकोबांचा नीट विचारलेला प्रश्णः
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.
ह्याला तुमचं उत्तरः
मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.
ह्यावर अपेक्षित उत्तर म्हणा किंवा योग्यं उत्तर म्हणा असं असु शकलं असतं की, मी लोकप्रतिनिधिंना प्रश्ण विचारतोय. किंबहुना मी काहीचं करत नाही हे उत्तरही चाललं असतं. बोकोबांनी कुठेही वैयक्तिक वार केलेला नाही तस्मात तुमचा सो कॉल्ड पलटवार नसुन वार आहे. तसचं हा तुमचा प्रश्णः
ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे. असा नीट प्रश्ण विचारला असेल तर कोणाची हरकत का असावी? कारण विषय होता भारतमाता की जयचा. आपण आपल्या स्वभावाला जागुन तिथे विनाकारण अत्यंत इर्रिलेवंट अश्या दुष्काळाच्या बाबतीत प्रश्ण उपस्थित करुन अवांतर करायची काडी टाकलीत. आपणास नित्यनेमाने असं अवांतर करुन स्वतःचं हसं करुन घ्यायचा छंद आहे का? कारण आपल्या टेराबायटी प्रतिसादांमधुन माहिती कमी, विनाकारण म्हणणार नाही पण सबळ कारणं नसताना ओढवलेल्या वादावाद्या आणि अवांतर जास्तं असा प्रकार असतो. त्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह लिहिलतं तर इथल्या लोकांनाही नवी माहिती कळेल ना. त्यामधे टंकनशक्ती वापरलीत तर जास्तं चांगलं वाटेल. तुमच्या प्रतिसादांवरुन चांगल्या विषयांवर चांगलं लिहु शकाल असं वाटतं पण तसं घडताना मात्र क्वचितचं दिसतं. बरेचं दिवस तुम्हाला हे सांगायचं डोक्यात होतं आज सांगितलं. धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर 21/03/2016 - 00:53
तुमच्यासाठी खास छोट्टासा प्रतिसाद. उकल जमली तर बघा.
जा की रही भावना जैसी. प्रभू मूरत देखी तिन तैसी.

In reply to by अद्द्या

तर्राट जोकर 21/03/2016 - 10:43
असं का वाटलं तुम्हाला? त्या छोट्ट्याशा प्रतिसादात गंभीर अर्थ आहे. कॅप्टनना टेराबायटी प्रतिसाद वाचायला नको वाटतात. परत त्यांना माझ्या प्रतिसादांवर वेळ वाया घालवायचा नाही. एकाच टीमला बॅटींग मिळणार असेल तर आम्ही बॉलींग का करावी?

In reply to by तर्राट जोकर

तुमच्या एवढा हुशार नसल्याने किंवा रिकामा नसल्याने किंवा आपला प्रतिसादावर अगदी ३० सेकंदही वाया घालवायच्या योग्यतेचा वाटत नसल्याने आपला पास ब्वॉ!! धाग्यांवर अवांतर टाळा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भंकस बाबा 21/03/2016 - 13:19
का म्हणुन मला तर्राट जोकरच्या आयडिला मोगाचा वास येतो आहे? भ्रम असावा बहुतेक? राइट बन्धुचि का आठवण झाली बर्र?

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 21/03/2016 - 00:20
समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो
हे तुम्हीच म्हटलंय. मग झालं तर. तुमच्या कुठल्याही मुद्द्यावर उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 21/03/2016 - 00:34
(तुमच्या लेखी) समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो >> असे होते ते बोकाशेठ. वागळेंचा प्रभाव बराच टिकून आहे अजून. खरंच प्रभावशाली माणूस असला पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 21/03/2016 - 09:28
आणि मला अजिबात तसं वाटत नाही. मी तुम्ही जिथे चुकीचे वाटताय तिथे चूक म्हणणारच आणि जिथे बरोबर आहात तिथे पाठिंबाही देणारच. रच्याकने वागळ्यांचा मुद्दा चुकीचा आहे. ते जर इथे असते तर तुम्ही लिहिल्याचाही पुरावा त्यांना लागला नसता. पु.लं.चे हरितात्या जसं ' पुराव्याने शाबित करीन ' असं म्हणत तसं वागळेंचं वाक्य ' पुरावा नसला तरी शाबित करीन ' असं आहे.

इच्छा शक्ती असली कि नेता अधिकारी काहीही करू शकतो,नांदेड जिल्ह्यात आंध्रातून कॅनॉल ने पाणी आणलेलं आहे। आताचा दुष्काळ संधी मानून पाण्याचे व्यवस्थापन केले पाहिजे। पाणी अडवून जिथल्या तिथे जिरवने हि काळाची गरज आहे,जमिनीवर दुष्काळ असला तरी वर्षभर वापरायला पुरेल इतका पाऊस तर नक्की पडतो,ते पाणी वाहून जाण्या ऐवजी जर शिरपूर पॅटर्न चे बंधारे बांधून जर अडवले गेले तर जमिनीत पाण्याची पातळी नक्की वाढेल ,त्यात स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे,शेताच्या बांधावरून वाहून जाणारे पाणी हे शेत तळे किंवा विहरीत टाकले तरी शेतीला उपयोगी पडू शकते,आता त्यासाठी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ह्या स्कीम चालू आहेत,सर्व कामे मुख्यमंत्रांनी बांधावर किंवा गावात येऊन स्वतः करण्याची अपेक्षा करू नये,हि कामे ग्राम सभेच्या मार्फत करता येतील ग्राम सभा(रोजगार हमी योजनेत आता पैशाचं लिमिट नाही ग्रामपंचायत कोट्यवधी रुपयाचं काम करू शकते,पण मजूर तिथे काम करायला कमी पणाच मानत(आमच्याकडे तरी)ती कामे यंत्राने करायचं ठरलं तरी गावातील विरोधी मंडळी तक्रार करतात आणि अशाने काम न होता निधी परत जातो,आता मजूर जर मिळत नसेल आणि काम जर लोकहिताचे असेल तर ते यंत्रानेही करून घेतात फक्त गावात एकी पाहिजे) तेव्हढ्या सक्षम आहेत ,शहरातील व ग्रामीण भागातील नवीन इमारतीच्या बांधकामाला परवानगी देतांना गच्ची च पाणी हे शोषखड्यात जिरवन बंधनकारक केलं पाहिजे ई ई. (विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता येऊ नये,कसे जमेल शेतीसंग्रहाचा त्यांना पवारांसारखा छंद होता म्हणे)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तर्राट जोकर 19/03/2016 - 20:14
नाही तुमचं ठिक आहे सर्व म्हणणं. मग ह्या सदनात पाठवलेल्यांच काम कोण भारतमाता की जय म्हणतं की नाही, त्यांना कुत्तो वैगरे म्हणावं हेच आहे असे समजायला पाहिजे. वरील प्रकरनात नेत्यांची इच्छाशक्ती कुठे आहे ते दिसते, राज्यांचे प्रश्न असेच एका फटक्यात निकालात काढन्यासाठी दिसली तर तो सुवर्णक्षण.

श्रीगुरुजी 19/03/2016 - 18:34
वारीस पठाणने भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्यावर अधिवेशनाचा एक संपूर्ण दिवस त्यावर खर्च करून शेवटी त्याला निलंबित करणे हा मूर्खपणा होता. त्यापेक्षा तो दिवस इतर काही महत्त्वाच्या कामाकरीता सत्कारणी लावता आला असता. अर्थात असल्या विषयांवर पूर्ण दिवस घालविणे हे नवे नाही. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या एका निमंत्रण पत्रिकेत जोतिबा फुल्यांचा उल्लेख/नाव नव्हते या मुद्द्यावरून सर्व पक्षांनी गोंधळ घालून एक संपूर्ण दिवस त्यावर खर्ची घातला होता.

सरकारने अशा लोकांना इग्नोर करावं आणि आपल्या कामात लक्ष द्यावं. आणि समजा इग्नोर करावं असं वाटत नाही तर त्यांच्याविरूद्ध हिडन अजेंडा राबवावा.

गॅरी शोमन 20/03/2016 - 21:30
असल्या लोकांना संसद / विधानसभा सदस्य म्हणुन शपथ घेतानाच त्या मसुद्यात बदल करुन गोपनियता इ. बरोबर राष्ट्रभक्ती जागृत ठेऊ तसेच त्याचा भाग म्हणुन भारत माता की जय या सारख्या घोषणा किंवा कार्येक्रमात भाग घेणे अनिवार्य करणे आवश्यक ठेवावे. मला तर असे वाटते ( हा संशोधनाचा विषय आहे ) की वारीस पठाण किंवा ओवैसी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या कार्येक्रमात नक्कीच जाणे टाळत असणार कारण हे तरी कुठे घटनेत लिहले आहे.

ज्या कारणासाठी ते भारताचा माता असे उल्लेख करणे टाळतात त्या मानसिकतेला कट्टर पणाची हिंदू द्वेषाची त्याहून महत्वाचे आम्ही आधी मुसलमान आहोत मग भारतीय ही विचारसरणी मुस्लिम समाजात रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याला आक्षेप घेणे भारतीय म्हणून मला धोकादायक वाटते कारण उद्या ह्याच विचारसरणीचा प्रादुर्भाव खलिस्तान चळवळीला खतपाणी घालणार . राष्ट्रवादीचा नबाब मलिक ह्यांच्या साम्राज्याला तडा देऊन त्यांचा भावाला आमच्या कुर्ल्यात महानगर पालिकेत पाडून सेनेचा उमेदवार निवडणून येण्यास ओविसी चा पक्ष कारणीभूत ठरला.अबू आझमी हवा कि ओविसी असा प्रश्न मुस्लिम जनतेपुढे आला तर युती त्याकडे कानडोळा करते म्हणूनच ओवीसी ला निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात भाषणबंदी करत नाहीत मराठवाडा हैद्राबाद जुने नाते आहे व मुंबईत मतदार ओविसी ला भुलतात त्याला मानतात म्हणून राष्ट्रवादी कोन्ग्रेज एवढेच कशाला जावेद सारखे दीड शहाणे वैतागून कधी नव्हे ते युतीच्या समवेत युती करून ओविसी ला ठोकतात. ह्यावर एक दिवस वाया गेला नाही असे मला वाटते एरवी सुद्धा विधानसभेत असे काय दिवे लावतात , हतबल व विखुरलेले विरोधक राष्ट्रवादाच्या मुद्यावर युतीला साथ देतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील राष्ट्रीय नेत्यांना झाले ते बरोबर आ चूक ह्याचे राजकीय गणित अजून मांडता आले नाही आहे तर डाव्याच्या अधीन प्रसार माध्यमे जेव्हा राष्ट्रवादाचे प्रशस्ती पत्रक वाटायचा अधिकार ह्यांना कोणी दिला असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ह्या नावावर उमर कानैह्या ला वाचवू पाहतात व भाजपच्या विरुद्ध राजकीय पोळी पिकावू पाहतात त्यांना ओविसी प्रकरणामुळे एक पाऊल माघारी घ्यावे लागते नाहीतर उमर चे भाषण ह्याची देही ह्याची डोळा जनतेला दाखवले गेले असते. किंबहुना ओविसी ने उमरच्या जामिनाच्या निकालाच्या काही दिवस आधी हे प्रकरण उकरले तेव्हा तो सरकारचा डू आयडी असावा असेही त्यांना वाटू शकते खरे तर कोन्ग्रेज मुक्त भारत मोहिमेस ओविसी ची भाजपला जहि प्रमाणात मदत होते बंगाल आसाम मध्ये तो जाऊन कितपत प्रभाव पाडेल हे सांगता येत नाही. पण त्यावर अजून भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, व तो जय हिंद म्हणतो तेव्हा तो राष्ट्रद्रोही ठरत नाही मात्र मुसलमानांना धर्म निरपेक्षतेच्या दलदलीतून तो बाहेर काढून आपल्या दावणीला बांधत आहे हे प्रयत्न सध्यातरी भाजपच्या पथ्यावर पडतील पण भविष्यात देशात एखाद्या मुद्यावरून मुस्लिम समाजाकडून अराजकता पेटवून आपले राजकारण करण्याचे त्याचे आय एस आय ते चीन सगळ्यांना सोयीचे ठरतील डावे सध्या बंगाल मध्ये दर्गे मशिदी मध्ये जायला लागले आहेत ममता आधीच मुस्लिम मतांचे राजकारण करत आहे आसाम मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा ओविसी त्यांचे राजकारण अनेकांच्या पथ्यावर व अनेकांच्या मुळावर येणार हे येत्या राज्यातील निवडणुकात दिसून येणार आहे बात निकली हे तो दूर तक जायेगी

दा विन्ची 20/03/2016 - 23:07
महाराष्ट्राच्या विधानसभेची चर्चेची पातळी कधीच लयाला गेली आहे. पण वरच्या चित्रफिती मधली भाषा मात्र खरेच चिंताजनक आहे. सरळ सरळ रस्त्यावरच्या फाळकुट दादासारखी भाषा आहे. खरे तर अशी भाषा वापरल्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बाकी त्यांचा प्रसिद्धीचा हेतू मात्र बर्यापैकी साध्य झाला असेल विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही हे मात्र खरे.

कनैह्या सारख्या उमरच्या अनेकांनी मुलाखती पार पडल्या नाहीत ह्याचे श्रेय ओविसी ला जाते किंबहुना मुस्लिम समाजातील एक असंतुष्ट तरुण दिल्ली विद्यापीठात शिकतो व लोकशाहीच्या मर्यदा पाळून मुस्लिम समाजाला दिल्लीत समाजात वावरतांना काय त्रास होते हे मांडण्याचा प्रयत्न करतो तोच तरुण जे एन यु मध्ये येतो त्याच्या मनातील असंतोषाला तेथील प्राध्यापक कम्युनिस्ट साच्यात ओततात मग हा नवीन कॉम्रेड आपला पूर्वीचा अजेंडा कम्युनिस्ट आवरणाखाली मोठमोठ्याने लोकशाहीला लाथ मारून राबवतो ,कार्यक्रम करतो ह्यातून मुस्लिम समाजाला लाल झेंड्याखाली आणण्याचा नक्षलवादी व दहशतवादी अशी युती करून सरफरोश मध्ये दाखवले तसे आय एस आय ची शस्त्रे नक्षलवादि लोकांच्या हाती पाडून अल्ट्रा कम्युनिस्ट अजेंडा राबविण्याचा ये च्यु री चा च्या पक्षाचे कुटील कारस्थान आहे. गमावलेला जनाधार मिळवण्याचा हा प्रयत्न चालवला आहे. बिहार मधून नेपाळ व बंगाल मधून बांगलादेश मध्ये नक्षलवादी गेले तर तर आय एस आय त्यांना प्रशिक्षित करून भारतासाठी फार मोठी डोकेदुखी निर्माण करू शकते नेपाळ व बांगलादेश मधील पाकिस्तानी प्रभाव कमी केला पाहिजे असे वाटते .

सुज्ञ 21/03/2016 - 00:25
अर्धवट माहितीवर आणि विचारांवर लोक किती जोपासले गेले आहेत याचे उत्तम उदाहरण हिंदू संस्कृती व हिंदू धर्म यातील फरक आजूनही लोकांना कळत नाही हे खरच दुर्दैव बाकी विदुषकी प्रतिक्रिया बद्दल काय लिहावे .. आक्रस्ताळेपणा आणि सम्यक चर्चा यातील फरक कळावयास हवा ... आम्ही विरोध करतो म्हणून आम्ही देशद्रोही असे स्वताच ठरवून घ्यायचे व त्याप्रमाणे युक्तिवाद करायचा हे कन्टाळवाणे झ्हाले आता .. असो यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर परत कधीतरी .. पण या विदुषकी प्रतिक्रियांमुळे एका चांगल्या संस्थळाची खरच दुर्दशा होत आहे ... माझ्ही सर्व वैचारिक सभासदांना विनंती की या विदुषकी भासणार्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून चर्चा चालू ठेवता आली तर पाहावे .. असल्या निव्वळ धूळउडव्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करावे

गॅरी शोमन 21/03/2016 - 12:04
भाजप आणि काँग्रेस खोटे खोटे का होईना भारतमाता मुद्यावर एकत्र आलेले दिसले. तो दिवस भारताच्या इतिहासात सुदीन असेल जेव्हा हे दोन्ही पक्ष खरे खरे एकत्र येऊन देशद्रोही अजेंड्यावर काम करणारे कम्युनिस्ट असोत की अजुन कोणी यांना संपवतील.

मृत्युन्जय 21/03/2016 - 14:56
बाकी सगळे ठीक आहे. पण या कारणावरुन वारिस पठाण ला निलंबित करायचे अधिकार विधानसभेला आहेत का? आणी ही कारवाई कायदेशीर आहे का ? वारिस पठाणा विरुद्धा निंदाव्यजनक ठराव पास करणे हे नक्कीच कायदेशीर असले असते. पण निलंबनाची कारवाई योग्य ठरते की नाही याबद्दल शंका आहे. पठाण लोकशाही मार्गाने लोकांछ्या मतांनी निवडुन आलेला उमेदवार आहे. त्याने बेकायदा कृत्ये केली आहेत हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत निलंबन वैध ठरेल असेल वाटत नाही (णंतरही तो विधानसभेचा अधिकार आहे असे वाटत नाही). निलंबनाचे खरे कारण लपवले तर जात नाही आहे ना?

In reply to by मृत्युन्जय

मोदक 21/03/2016 - 15:17
सहमत. बहुदा शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबन असे काहीतरी केले असेल. वरती एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे, या प्रकरणात देशभक्तीपेक्षा "शत्रुचा शत्रु तो आपला दोस्त" या न्यायाने सर्व पक्ष एकमुखाने एकत्र आले असावेत. याची जास्त शक्यता वाटत आहे.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 21/03/2016 - 15:45
काहीच कळत नाहीये.. वारीस पठाणला का निलंबित केले, आणि एव्हढा राजकीय (अ)शहाणपणा का दाखवला गेला हे माहीत नाही. या घटनेचा निषेधच केला पाहिजे. विशषतः मला अजून एक गोष्ट कळत नाहीये ती म्हणजे कोंग्रेस आणि राकाँ ने पण त्याला दिलेला पाठिंबा. त्यातून बर्‍याच शक्यता निघतात १. विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांच्या मागे फरफटत गेलाय. हे लोकशाहीसाठी अत्यंत वाईट आहे. २. विरोधकांना सत्ताधार्ञांचा हिंदुत्ववादी अजेंडा हायजॅक करायचाय.. किंवा हळूहळू त्यांची वाटचाल देखील हिंदू अनुनयाच्याअ दिशेने सुरू आहे.. याला मी वाईट म्हणणार नाही, पण त्याची परिणीती जर अश्या घटनांमध्ये होणार असेल तर ते नक्कीच वाईट म्हटले गेले पाहिजे. ३. हे स्कोअर सेटलिंग आहे. - तसे असेल तर मात्र याबद्दल काही न बोलणे उत्तम. कारण ज्याप्रकारे सगळे याबद्दल मौन बाळगून आहेत ते पाहता हे प्रकरण तसे सोपे वाटत नाहीये.

In reply to by आनन्दा

भंकस बाबा 21/03/2016 - 18:42
उसने देशप्रेम दाखवायच्या नादात सर्वच पक्ष भरकटत गेलेले आहेत. पप्पूने जेएनयूमधे जे अभिव्यक्तिस्वातंत्रबाबत तारे तोडले त्याला पुष्कळसा कॉंग्रेसचा अंतर्गत विरोध असावा.यात कॉंग्रेसने हात चांगलेच भाजुन घेतले आहेत. आत्ताच पाहिलेल्या बातमित थरूरसाहेब कन्हैयाची तुलना शहीद भगतसिंग बरोबर करत होते. बातमी विरते ना विरते तोपर्यंत गुलाम नबी आझादानी हे थरूरचे वैयक्तिक मत आहे व् याचा पक्षाचा काही संबंध नाही हे स्पष्ट केले. अनेक कॉंग्रेसिना पप्पुच्या बाबतीत पण हेच म्हणायचे असेल पण तो पडला नेहरू खान्दानाचा वारस , मग तो चूक कसा असेल? वारिस पठाणच्या वेळी मात्र पप्पुचि काही प्रतिक्रिया येण्याच्या आधीच कोंग्रेसी उदक सोडून मोकळे झाले. आता पंजेवाले पुढे आले बघितल्यावर इशरत जहाँ प्रकरणात तोंड पोळलेले घड्याळवाले कसे मागे रहातील? आले ते पण! तसे पण महाराष्ट्रात आघाडीचा पत्ता कापण्यात ओवेसी आणि कंपनी आघाडीवर होती, यानी विचार केला आता आलेच आहेत तर मारून घेऊया चार पैजारा, तेवढीच् देशभक्ति दाखवुन होईल.

वाजपेयी अडवाणी युगात व मोदी शहा पर्वात हाच मोठा फरक आहे राष्ट्रवादावर वाजपेयी सरकारला धर्मांध असे लेबल चिटकवून राजकीय अस्पृश्य ठरणारे विरोधक मोदी पर्वात त्यांच्या पाठी फरफटत आले आहे, कनैह्या प्रकरण सरकारने योग्य पद्ध्द्तीने हाताळले नाही असे विधान करण्या लोकांची राजकीय अपरीक्वता पुढील अश्या बर्याच घटनाच्या वरून सिद्ध होईल. शहा ह्यांच्या घरी चाणक्य व सावरकारंची तसबरि आहेत तर कोन्ग्रेज च्या लोकांच्या घरी गांधी व नेहरू तसबरि लावणे वेगळे व त्या लोकांच्या राजकीय चातृर्याच्या राजकीय जीवनात वापर करणे ही वेगळी गोष्ट असते. सेनला शाही फेकून जे साध्य करता आले नाही ते काळ्या डगले वाल्यानी साध्य केले.ह्याने समाजातील एका गटात भाजपच्या कट्टर प्रतिमा संवर्धन आपसूक झाले सेनेला भाजपला पाठिबा देण्यापासून गत्यंतर उरले नाही. अरुणाचल उत्तरांचल आणि काही पुढील एखाद्या वर्षात ४५ वरून १० ते २० खासदारावर कोन्ग्रेज आणण्याचे मनसुबे भाजपचे असावेत राज्यसभेत बहुमत हवे असेल त्याद्वारे लोकहितवादी विधायाके विनासायास पास करून घ्यायची असतील तर सेक्युलर उर्फ फेक्युलर नांगी ठेसायला ओविसी कार्ड महत्वाचे ठरेल, बात निकली हे तो दूर तक जायेगी.हाच निलंबन नाट्याचा अन्वयार्थ आहे

In reply to by निनाद मुक्काम …

आनन्दा 21/03/2016 - 18:45
मागे कुठेतरी गॅरीभौंनी लिहिले होते, ज्याच्याशी मे सहमत आहे - ते पुन्हा एकदा (माझ्या शब्दात) लिहितो - काँग्रेसला संपवायला जर भाजपा ओवैसीचा उपयोग करून घेत असेल, तर त्यासारखे करंटेपण नाही.

In reply to by आनन्दा

भंकस बाबा 21/03/2016 - 21:54
पाकिस्तानी सरळ गोळ्या घालतात पण ओवैसी आपल्याच बाजूला गुण्यागोविंदाने रहाणाऱ्या रहीम चाचाला,सुलतानभाईला, सबीना खालाला हिंदुच्या विरोधात भड़कवत आहेत.

In reply to by आनन्दा

भाजपने समर्थन देओ अगर न देओ ओविसी आपले राजकारण करणार त्याने कोन्ग्रेज चे नुकसान होणार असेल तर भाजपने त्याचा का उपयोग करू नये भ्रष्टाचार न करणारा ओविसी कोन्ग्रेज हून अधिक वाईट आहे का त्याने मुस्लिमांचे ध्रुवीकरण केले व संघाचा तो कट्टर विरोधक आहे म्हणून मी त्याला देशद्रोही मनात नाही मुस्लिम समाजाला पूर्वी पर्याय नव्हते आता ओविसी ची कट्टर विचारसरणी व मोदींच्या विकासाचे राजकारण असे दोन नवीन पर्याय आहेत. नुकतेच संप्पण झालेले सुफी संमेलन त्यात मोदींचा सहभाग त्याला मिळणारा प्रतिसाद नक्कीच आशादायक आहे. मात्र ओविसी पेक्ष्या धर्मनिरपेक्ष राजकारणी खरे धोकादायक आहेत, ओविसी चा इतिहास पहिला तर लोकशाही पद्धतीने तो त्याचे वडील पिढ्यानपिढ्या त्याच्या मतदारसंघातून निवडणून येतात. तेव्हा जसे समाजातील एक गट संघ म्हणजे गोडसे संघ म्हणजे कट्टर पंथीय असा पूर्वग्रह बाळगतात तसा मी ओविसी बद्दल बाळगत नाही. त्यांच्या विचार्धारशी अशांत असलो तरी तो येचुरी हून खूप बरा येचुरी देशहित धाब्यावर बसवून चीनी निष्ठा राबवतो एका कार्यक्रमात भारत अमेरिकेसोबत चीनशी उगाच पंगा घेत आहे चीन भारताचा शत्रू नाही चीन पासून भारताला धोका नाही अशी मुक्ताफळे उधळत होता, राष्ट्रवादाच्या संकल्पना अनेक असू शकतात मात्र राष्टीय हिताची एकच असते , चीन च्या विरोधात विएतनाम जपान अमेरिका फिलिपिन्स सोबत भारत संयुक्त लष्करी सराव करतो हे आपले राष्ट्रीय धोरण आहे जे युपिए ने सुद्धा पाळले , येचुरी ची चीनी निष्ठा भारताच्या मुळावर येणार हे नक्की त्यामानाने ओविसी पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी मुसलमानांना सुनावतो येथे एक आवर्जून सांगितले पाहिजे आपल्या भारतीय उपखंडात पाकिस्तान बांगलादेश येथील राजकीय परिस्थिती बाबत त्याची माहिती व समज भारतातील बहुतांशी राजकारणी नेत्याहून जास्त आहे सदर कार्यक्रमात भाजपाने कीर्ती आझाद ला पाठवले होते ह्या गुळाच्या गणपतीला पाठीशी घालून ओविसी ने भारतीय किल्ला लढवला पाकिस्तान शी बोलती बंद केली गुजरात आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही तुमचे पहा असे सांगणारा ओविसी टिपिकल राजकारणी नाही आहे, त्याच्या विचारधारेला भाजपने किंवा इतर राजकारणी लोकांनी विकासाचे राजकारण करूनच लढा दिला पाहिजे आणि एकदा मोदी ह्यांनी सबका साथ सबका विकास म्हंटले आहे मग ओविसी ला त्याच्या पाठीराख्यांना अस्पृश्य का ठरवावे. त्याने जाहीररीत्या म्हटले आहे हज ची सबसिडी बंद करा तो पैसा मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करा एवढे बोलून सुद्धा हैद्राबादी व काही मुसलमान त्याला पाठिंबा देतात ते का ह्याचे कारण शोधले पाहिजे

संघ आपला निवांत आपल्या गतीने जे काय कामे करायची ते करतोच. कुणी वंदा वा निंदा . संघाचा एवढा विरोधच का करतात लोक तेच कळत नाही. ब्राम्हणी ब्राम्हणी म्हणून हिणवणार्या संघात तुमची जात कधीच कुणी

In reply to by उगा काहितरीच

प्रतिक्रिया अर्धवट प्रकाशीत झाली क्षमस्व.. विचारीत नाही. बरं तसं बघायला गेलं तर गावागावात सकाळ संध्याकाळ मैदानावर जमून सुर्यनमस्कार काढणारे, खेळणारे १०-१५ लोक असं कितीसं नुकसान करू शकणार आहेत ?

आनन्दा 19/03/2016 - 13:27
वारीस पठाण यांना निलंबित करणे समजले नाही.. मुळात तो विषय या लेखात कुठे आला हे देखील समजले नाही. जाताजाता - लढाई जिंकण्यापेक्षा युद्ध जिंकणे महत्वाच्चे आहे. नाहीतर लढाई जिंकले आणि युद्ध हरले असे होईल.

तर्राट जोकर 19/03/2016 - 16:02

#BJP ke Leader Ne Bhari #Assembly Mein Gaali di Uske Bawajood bhe Sirf #AIMIM MLA WARIS PATHAN ko Suspend kiya Gaya ??? Kahan hai #Media ??? Kyun Nahe Dikhate Sachaiye ??? Kabhe Yeh Bhe Dikhaya Karoo..!!!!

Posted by Hzt Aurangzeb Alamgir - RA on Friday, March 18, 2016
आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 19/03/2016 - 22:47
मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 19/03/2016 - 23:25
मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.

In reply to by तर्राट जोकर

सुरुवात आपण करायची आणि दुसर्‍यानी हाच्चं प्रश्ण तुम्हाला विचारला की पलटवार करायचा. ये क्या रित हुई तर्राट जोकरजी?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर 20/03/2016 - 22:03
महोदय, आम्ही हा प्रश्न जनतेच्या वतीने सदनात जनतेची हीच कामे करायला धाडलेल्या जनतेच्या प्रतिनीधींसाठी उपस्थित केला होता. ह्यात कोणती सुरवात तुम्हाला दिसली? बाकी वार कराल तर पलटवार होईलच. मी बोकाशेठला विचारलं नव्हतं, ना त्यांना उद्देशून माझी प्रतिक्रिया होती. तरी ते वैयक्तिक होत आहेत. हे आपण सोयीस्कर टाळलं ये क्या रित हुई? ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?

In reply to by तर्राट जोकर

मोदक 20/03/2016 - 22:12
आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. विदा आहे का? का इथेही "मी वाकडा विचार करतो. माझ्या वाटेला जाऊ नका" असे सांगणार आहात?

In reply to by मोदक

तर्राट जोकर 20/03/2016 - 22:15
इथे प्रत्येक प्रतिसाद हा फक्त कायदेशीर भाषेत, कुठलीही अलंकारिक भाषा इत्यादी न वापरता पुरेसे खुलासे देउन लिहिला पाहिजे असे मिपाधोरणात आहे ह्याचा विदा आहे काय?

In reply to by तर्राट जोकर

तुमचा प्रश्ण
मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?
बोकोबांचा नीट विचारलेला प्रश्णः
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.
ह्याला तुमचं उत्तरः
मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.
ह्यावर अपेक्षित उत्तर म्हणा किंवा योग्यं उत्तर म्हणा असं असु शकलं असतं की, मी लोकप्रतिनिधिंना प्रश्ण विचारतोय. किंबहुना मी काहीचं करत नाही हे उत्तरही चाललं असतं. बोकोबांनी कुठेही वैयक्तिक वार केलेला नाही तस्मात तुमचा सो कॉल्ड पलटवार नसुन वार आहे. तसचं हा तुमचा प्रश्णः
ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?
राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे. असा नीट प्रश्ण विचारला असेल तर कोणाची हरकत का असावी? कारण विषय होता भारतमाता की जयचा. आपण आपल्या स्वभावाला जागुन तिथे विनाकारण अत्यंत इर्रिलेवंट अश्या दुष्काळाच्या बाबतीत प्रश्ण उपस्थित करुन अवांतर करायची काडी टाकलीत. आपणास नित्यनेमाने असं अवांतर करुन स्वतःचं हसं करुन घ्यायचा छंद आहे का? कारण आपल्या टेराबायटी प्रतिसादांमधुन माहिती कमी, विनाकारण म्हणणार नाही पण सबळ कारणं नसताना ओढवलेल्या वादावाद्या आणि अवांतर जास्तं असा प्रकार असतो. त्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह लिहिलतं तर इथल्या लोकांनाही नवी माहिती कळेल ना. त्यामधे टंकनशक्ती वापरलीत तर जास्तं चांगलं वाटेल. तुमच्या प्रतिसादांवरुन चांगल्या विषयांवर चांगलं लिहु शकाल असं वाटतं पण तसं घडताना मात्र क्वचितचं दिसतं. बरेचं दिवस तुम्हाला हे सांगायचं डोक्यात होतं आज सांगितलं. धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर 21/03/2016 - 00:53
तुमच्यासाठी खास छोट्टासा प्रतिसाद. उकल जमली तर बघा.
जा की रही भावना जैसी. प्रभू मूरत देखी तिन तैसी.

In reply to by अद्द्या

तर्राट जोकर 21/03/2016 - 10:43
असं का वाटलं तुम्हाला? त्या छोट्ट्याशा प्रतिसादात गंभीर अर्थ आहे. कॅप्टनना टेराबायटी प्रतिसाद वाचायला नको वाटतात. परत त्यांना माझ्या प्रतिसादांवर वेळ वाया घालवायचा नाही. एकाच टीमला बॅटींग मिळणार असेल तर आम्ही बॉलींग का करावी?

In reply to by तर्राट जोकर

तुमच्या एवढा हुशार नसल्याने किंवा रिकामा नसल्याने किंवा आपला प्रतिसादावर अगदी ३० सेकंदही वाया घालवायच्या योग्यतेचा वाटत नसल्याने आपला पास ब्वॉ!! धाग्यांवर अवांतर टाळा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भंकस बाबा 21/03/2016 - 13:19
का म्हणुन मला तर्राट जोकरच्या आयडिला मोगाचा वास येतो आहे? भ्रम असावा बहुतेक? राइट बन्धुचि का आठवण झाली बर्र?

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 21/03/2016 - 00:20
समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो
हे तुम्हीच म्हटलंय. मग झालं तर. तुमच्या कुठल्याही मुद्द्यावर उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 21/03/2016 - 00:34
(तुमच्या लेखी) समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो >> असे होते ते बोकाशेठ. वागळेंचा प्रभाव बराच टिकून आहे अजून. खरंच प्रभावशाली माणूस असला पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 21/03/2016 - 09:28
आणि मला अजिबात तसं वाटत नाही. मी तुम्ही जिथे चुकीचे वाटताय तिथे चूक म्हणणारच आणि जिथे बरोबर आहात तिथे पाठिंबाही देणारच. रच्याकने वागळ्यांचा मुद्दा चुकीचा आहे. ते जर इथे असते तर तुम्ही लिहिल्याचाही पुरावा त्यांना लागला नसता. पु.लं.चे हरितात्या जसं ' पुराव्याने शाबित करीन ' असं म्हणत तसं वागळेंचं वाक्य ' पुरावा नसला तरी शाबित करीन ' असं आहे.

इच्छा शक्ती असली कि नेता अधिकारी काहीही करू शकतो,नांदेड जिल्ह्यात आंध्रातून कॅनॉल ने पाणी आणलेलं आहे। आताचा दुष्काळ संधी मानून पाण्याचे व्यवस्थापन केले पाहिजे। पाणी अडवून जिथल्या तिथे जिरवने हि काळाची गरज आहे,जमिनीवर दुष्काळ असला तरी वर्षभर वापरायला पुरेल इतका पाऊस तर नक्की पडतो,ते पाणी वाहून जाण्या ऐवजी जर शिरपूर पॅटर्न चे बंधारे बांधून जर अडवले गेले तर जमिनीत पाण्याची पातळी नक्की वाढेल ,त्यात स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे,शेताच्या बांधावरून वाहून जाणारे पाणी हे शेत तळे किंवा विहरीत टाकले तरी शेतीला उपयोगी पडू शकते,आता त्यासाठी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ह्या स्कीम चालू आहेत,सर्व कामे मुख्यमंत्रांनी बांधावर किंवा गावात येऊन स्वतः करण्याची अपेक्षा करू नये,हि कामे ग्राम सभेच्या मार्फत करता येतील ग्राम सभा(रोजगार हमी योजनेत आता पैशाचं लिमिट नाही ग्रामपंचायत कोट्यवधी रुपयाचं काम करू शकते,पण मजूर तिथे काम करायला कमी पणाच मानत(आमच्याकडे तरी)ती कामे यंत्राने करायचं ठरलं तरी गावातील विरोधी मंडळी तक्रार करतात आणि अशाने काम न होता निधी परत जातो,आता मजूर जर मिळत नसेल आणि काम जर लोकहिताचे असेल तर ते यंत्रानेही करून घेतात फक्त गावात एकी पाहिजे) तेव्हढ्या सक्षम आहेत ,शहरातील व ग्रामीण भागातील नवीन इमारतीच्या बांधकामाला परवानगी देतांना गच्ची च पाणी हे शोषखड्यात जिरवन बंधनकारक केलं पाहिजे ई ई. (विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता येऊ नये,कसे जमेल शेतीसंग्रहाचा त्यांना पवारांसारखा छंद होता म्हणे)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तर्राट जोकर 19/03/2016 - 20:14
नाही तुमचं ठिक आहे सर्व म्हणणं. मग ह्या सदनात पाठवलेल्यांच काम कोण भारतमाता की जय म्हणतं की नाही, त्यांना कुत्तो वैगरे म्हणावं हेच आहे असे समजायला पाहिजे. वरील प्रकरनात नेत्यांची इच्छाशक्ती कुठे आहे ते दिसते, राज्यांचे प्रश्न असेच एका फटक्यात निकालात काढन्यासाठी दिसली तर तो सुवर्णक्षण.

श्रीगुरुजी 19/03/2016 - 18:34
वारीस पठाणने भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्यावर अधिवेशनाचा एक संपूर्ण दिवस त्यावर खर्च करून शेवटी त्याला निलंबित करणे हा मूर्खपणा होता. त्यापेक्षा तो दिवस इतर काही महत्त्वाच्या कामाकरीता सत्कारणी लावता आला असता. अर्थात असल्या विषयांवर पूर्ण दिवस घालविणे हे नवे नाही. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या एका निमंत्रण पत्रिकेत जोतिबा फुल्यांचा उल्लेख/नाव नव्हते या मुद्द्यावरून सर्व पक्षांनी गोंधळ घालून एक संपूर्ण दिवस त्यावर खर्ची घातला होता.

सरकारने अशा लोकांना इग्नोर करावं आणि आपल्या कामात लक्ष द्यावं. आणि समजा इग्नोर करावं असं वाटत नाही तर त्यांच्याविरूद्ध हिडन अजेंडा राबवावा.

गॅरी शोमन 20/03/2016 - 21:30
असल्या लोकांना संसद / विधानसभा सदस्य म्हणुन शपथ घेतानाच त्या मसुद्यात बदल करुन गोपनियता इ. बरोबर राष्ट्रभक्ती जागृत ठेऊ तसेच त्याचा भाग म्हणुन भारत माता की जय या सारख्या घोषणा किंवा कार्येक्रमात भाग घेणे अनिवार्य करणे आवश्यक ठेवावे. मला तर असे वाटते ( हा संशोधनाचा विषय आहे ) की वारीस पठाण किंवा ओवैसी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या कार्येक्रमात नक्कीच जाणे टाळत असणार कारण हे तरी कुठे घटनेत लिहले आहे.

ज्या कारणासाठी ते भारताचा माता असे उल्लेख करणे टाळतात त्या मानसिकतेला कट्टर पणाची हिंदू द्वेषाची त्याहून महत्वाचे आम्ही आधी मुसलमान आहोत मग भारतीय ही विचारसरणी मुस्लिम समाजात रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याला आक्षेप घेणे भारतीय म्हणून मला धोकादायक वाटते कारण उद्या ह्याच विचारसरणीचा प्रादुर्भाव खलिस्तान चळवळीला खतपाणी घालणार . राष्ट्रवादीचा नबाब मलिक ह्यांच्या साम्राज्याला तडा देऊन त्यांचा भावाला आमच्या कुर्ल्यात महानगर पालिकेत पाडून सेनेचा उमेदवार निवडणून येण्यास ओविसी चा पक्ष कारणीभूत ठरला.अबू आझमी हवा कि ओविसी असा प्रश्न मुस्लिम जनतेपुढे आला तर युती त्याकडे कानडोळा करते म्हणूनच ओवीसी ला निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात भाषणबंदी करत नाहीत मराठवाडा हैद्राबाद जुने नाते आहे व मुंबईत मतदार ओविसी ला भुलतात त्याला मानतात म्हणून राष्ट्रवादी कोन्ग्रेज एवढेच कशाला जावेद सारखे दीड शहाणे वैतागून कधी नव्हे ते युतीच्या समवेत युती करून ओविसी ला ठोकतात. ह्यावर एक दिवस वाया गेला नाही असे मला वाटते एरवी सुद्धा विधानसभेत असे काय दिवे लावतात , हतबल व विखुरलेले विरोधक राष्ट्रवादाच्या मुद्यावर युतीला साथ देतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील राष्ट्रीय नेत्यांना झाले ते बरोबर आ चूक ह्याचे राजकीय गणित अजून मांडता आले नाही आहे तर डाव्याच्या अधीन प्रसार माध्यमे जेव्हा राष्ट्रवादाचे प्रशस्ती पत्रक वाटायचा अधिकार ह्यांना कोणी दिला असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ह्या नावावर उमर कानैह्या ला वाचवू पाहतात व भाजपच्या विरुद्ध राजकीय पोळी पिकावू पाहतात त्यांना ओविसी प्रकरणामुळे एक पाऊल माघारी घ्यावे लागते नाहीतर उमर चे भाषण ह्याची देही ह्याची डोळा जनतेला दाखवले गेले असते. किंबहुना ओविसी ने उमरच्या जामिनाच्या निकालाच्या काही दिवस आधी हे प्रकरण उकरले तेव्हा तो सरकारचा डू आयडी असावा असेही त्यांना वाटू शकते खरे तर कोन्ग्रेज मुक्त भारत मोहिमेस ओविसी ची भाजपला जहि प्रमाणात मदत होते बंगाल आसाम मध्ये तो जाऊन कितपत प्रभाव पाडेल हे सांगता येत नाही. पण त्यावर अजून भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, व तो जय हिंद म्हणतो तेव्हा तो राष्ट्रद्रोही ठरत नाही मात्र मुसलमानांना धर्म निरपेक्षतेच्या दलदलीतून तो बाहेर काढून आपल्या दावणीला बांधत आहे हे प्रयत्न सध्यातरी भाजपच्या पथ्यावर पडतील पण भविष्यात देशात एखाद्या मुद्यावरून मुस्लिम समाजाकडून अराजकता पेटवून आपले राजकारण करण्याचे त्याचे आय एस आय ते चीन सगळ्यांना सोयीचे ठरतील डावे सध्या बंगाल मध्ये दर्गे मशिदी मध्ये जायला लागले आहेत ममता आधीच मुस्लिम मतांचे राजकारण करत आहे आसाम मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा ओविसी त्यांचे राजकारण अनेकांच्या पथ्यावर व अनेकांच्या मुळावर येणार हे येत्या राज्यातील निवडणुकात दिसून येणार आहे बात निकली हे तो दूर तक जायेगी

दा विन्ची 20/03/2016 - 23:07
महाराष्ट्राच्या विधानसभेची चर्चेची पातळी कधीच लयाला गेली आहे. पण वरच्या चित्रफिती मधली भाषा मात्र खरेच चिंताजनक आहे. सरळ सरळ रस्त्यावरच्या फाळकुट दादासारखी भाषा आहे. खरे तर अशी भाषा वापरल्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बाकी त्यांचा प्रसिद्धीचा हेतू मात्र बर्यापैकी साध्य झाला असेल विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही हे मात्र खरे.

कनैह्या सारख्या उमरच्या अनेकांनी मुलाखती पार पडल्या नाहीत ह्याचे श्रेय ओविसी ला जाते किंबहुना मुस्लिम समाजातील एक असंतुष्ट तरुण दिल्ली विद्यापीठात शिकतो व लोकशाहीच्या मर्यदा पाळून मुस्लिम समाजाला दिल्लीत समाजात वावरतांना काय त्रास होते हे मांडण्याचा प्रयत्न करतो तोच तरुण जे एन यु मध्ये येतो त्याच्या मनातील असंतोषाला तेथील प्राध्यापक कम्युनिस्ट साच्यात ओततात मग हा नवीन कॉम्रेड आपला पूर्वीचा अजेंडा कम्युनिस्ट आवरणाखाली मोठमोठ्याने लोकशाहीला लाथ मारून राबवतो ,कार्यक्रम करतो ह्यातून मुस्लिम समाजाला लाल झेंड्याखाली आणण्याचा नक्षलवादी व दहशतवादी अशी युती करून सरफरोश मध्ये दाखवले तसे आय एस आय ची शस्त्रे नक्षलवादि लोकांच्या हाती पाडून अल्ट्रा कम्युनिस्ट अजेंडा राबविण्याचा ये च्यु री चा च्या पक्षाचे कुटील कारस्थान आहे. गमावलेला जनाधार मिळवण्याचा हा प्रयत्न चालवला आहे. बिहार मधून नेपाळ व बंगाल मधून बांगलादेश मध्ये नक्षलवादी गेले तर तर आय एस आय त्यांना प्रशिक्षित करून भारतासाठी फार मोठी डोकेदुखी निर्माण करू शकते नेपाळ व बांगलादेश मधील पाकिस्तानी प्रभाव कमी केला पाहिजे असे वाटते .

सुज्ञ 21/03/2016 - 00:25
अर्धवट माहितीवर आणि विचारांवर लोक किती जोपासले गेले आहेत याचे उत्तम उदाहरण हिंदू संस्कृती व हिंदू धर्म यातील फरक आजूनही लोकांना कळत नाही हे खरच दुर्दैव बाकी विदुषकी प्रतिक्रिया बद्दल काय लिहावे .. आक्रस्ताळेपणा आणि सम्यक चर्चा यातील फरक कळावयास हवा ... आम्ही विरोध करतो म्हणून आम्ही देशद्रोही असे स्वताच ठरवून घ्यायचे व त्याप्रमाणे युक्तिवाद करायचा हे कन्टाळवाणे झ्हाले आता .. असो यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर परत कधीतरी .. पण या विदुषकी प्रतिक्रियांमुळे एका चांगल्या संस्थळाची खरच दुर्दशा होत आहे ... माझ्ही सर्व वैचारिक सभासदांना विनंती की या विदुषकी भासणार्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून चर्चा चालू ठेवता आली तर पाहावे .. असल्या निव्वळ धूळउडव्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करावे

गॅरी शोमन 21/03/2016 - 12:04
भाजप आणि काँग्रेस खोटे खोटे का होईना भारतमाता मुद्यावर एकत्र आलेले दिसले. तो दिवस भारताच्या इतिहासात सुदीन असेल जेव्हा हे दोन्ही पक्ष खरे खरे एकत्र येऊन देशद्रोही अजेंड्यावर काम करणारे कम्युनिस्ट असोत की अजुन कोणी यांना संपवतील.

मृत्युन्जय 21/03/2016 - 14:56
बाकी सगळे ठीक आहे. पण या कारणावरुन वारिस पठाण ला निलंबित करायचे अधिकार विधानसभेला आहेत का? आणी ही कारवाई कायदेशीर आहे का ? वारिस पठाणा विरुद्धा निंदाव्यजनक ठराव पास करणे हे नक्कीच कायदेशीर असले असते. पण निलंबनाची कारवाई योग्य ठरते की नाही याबद्दल शंका आहे. पठाण लोकशाही मार्गाने लोकांछ्या मतांनी निवडुन आलेला उमेदवार आहे. त्याने बेकायदा कृत्ये केली आहेत हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत निलंबन वैध ठरेल असेल वाटत नाही (णंतरही तो विधानसभेचा अधिकार आहे असे वाटत नाही). निलंबनाचे खरे कारण लपवले तर जात नाही आहे ना?

In reply to by मृत्युन्जय

मोदक 21/03/2016 - 15:17
सहमत. बहुदा शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबन असे काहीतरी केले असेल. वरती एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे, या प्रकरणात देशभक्तीपेक्षा "शत्रुचा शत्रु तो आपला दोस्त" या न्यायाने सर्व पक्ष एकमुखाने एकत्र आले असावेत. याची जास्त शक्यता वाटत आहे.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 21/03/2016 - 15:45
काहीच कळत नाहीये.. वारीस पठाणला का निलंबित केले, आणि एव्हढा राजकीय (अ)शहाणपणा का दाखवला गेला हे माहीत नाही. या घटनेचा निषेधच केला पाहिजे. विशषतः मला अजून एक गोष्ट कळत नाहीये ती म्हणजे कोंग्रेस आणि राकाँ ने पण त्याला दिलेला पाठिंबा. त्यातून बर्‍याच शक्यता निघतात १. विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांच्या मागे फरफटत गेलाय. हे लोकशाहीसाठी अत्यंत वाईट आहे. २. विरोधकांना सत्ताधार्ञांचा हिंदुत्ववादी अजेंडा हायजॅक करायचाय.. किंवा हळूहळू त्यांची वाटचाल देखील हिंदू अनुनयाच्याअ दिशेने सुरू आहे.. याला मी वाईट म्हणणार नाही, पण त्याची परिणीती जर अश्या घटनांमध्ये होणार असेल तर ते नक्कीच वाईट म्हटले गेले पाहिजे. ३. हे स्कोअर सेटलिंग आहे. - तसे असेल तर मात्र याबद्दल काही न बोलणे उत्तम. कारण ज्याप्रकारे सगळे याबद्दल मौन बाळगून आहेत ते पाहता हे प्रकरण तसे सोपे वाटत नाहीये.

In reply to by आनन्दा

भंकस बाबा 21/03/2016 - 18:42
उसने देशप्रेम दाखवायच्या नादात सर्वच पक्ष भरकटत गेलेले आहेत. पप्पूने जेएनयूमधे जे अभिव्यक्तिस्वातंत्रबाबत तारे तोडले त्याला पुष्कळसा कॉंग्रेसचा अंतर्गत विरोध असावा.यात कॉंग्रेसने हात चांगलेच भाजुन घेतले आहेत. आत्ताच पाहिलेल्या बातमित थरूरसाहेब कन्हैयाची तुलना शहीद भगतसिंग बरोबर करत होते. बातमी विरते ना विरते तोपर्यंत गुलाम नबी आझादानी हे थरूरचे वैयक्तिक मत आहे व् याचा पक्षाचा काही संबंध नाही हे स्पष्ट केले. अनेक कॉंग्रेसिना पप्पुच्या बाबतीत पण हेच म्हणायचे असेल पण तो पडला नेहरू खान्दानाचा वारस , मग तो चूक कसा असेल? वारिस पठाणच्या वेळी मात्र पप्पुचि काही प्रतिक्रिया येण्याच्या आधीच कोंग्रेसी उदक सोडून मोकळे झाले. आता पंजेवाले पुढे आले बघितल्यावर इशरत जहाँ प्रकरणात तोंड पोळलेले घड्याळवाले कसे मागे रहातील? आले ते पण! तसे पण महाराष्ट्रात आघाडीचा पत्ता कापण्यात ओवेसी आणि कंपनी आघाडीवर होती, यानी विचार केला आता आलेच आहेत तर मारून घेऊया चार पैजारा, तेवढीच् देशभक्ति दाखवुन होईल.

वाजपेयी अडवाणी युगात व मोदी शहा पर्वात हाच मोठा फरक आहे राष्ट्रवादावर वाजपेयी सरकारला धर्मांध असे लेबल चिटकवून राजकीय अस्पृश्य ठरणारे विरोधक मोदी पर्वात त्यांच्या पाठी फरफटत आले आहे, कनैह्या प्रकरण सरकारने योग्य पद्ध्द्तीने हाताळले नाही असे विधान करण्या लोकांची राजकीय अपरीक्वता पुढील अश्या बर्याच घटनाच्या वरून सिद्ध होईल. शहा ह्यांच्या घरी चाणक्य व सावरकारंची तसबरि आहेत तर कोन्ग्रेज च्या लोकांच्या घरी गांधी व नेहरू तसबरि लावणे वेगळे व त्या लोकांच्या राजकीय चातृर्याच्या राजकीय जीवनात वापर करणे ही वेगळी गोष्ट असते. सेनला शाही फेकून जे साध्य करता आले नाही ते काळ्या डगले वाल्यानी साध्य केले.ह्याने समाजातील एका गटात भाजपच्या कट्टर प्रतिमा संवर्धन आपसूक झाले सेनेला भाजपला पाठिबा देण्यापासून गत्यंतर उरले नाही. अरुणाचल उत्तरांचल आणि काही पुढील एखाद्या वर्षात ४५ वरून १० ते २० खासदारावर कोन्ग्रेज आणण्याचे मनसुबे भाजपचे असावेत राज्यसभेत बहुमत हवे असेल त्याद्वारे लोकहितवादी विधायाके विनासायास पास करून घ्यायची असतील तर सेक्युलर उर्फ फेक्युलर नांगी ठेसायला ओविसी कार्ड महत्वाचे ठरेल, बात निकली हे तो दूर तक जायेगी.हाच निलंबन नाट्याचा अन्वयार्थ आहे

In reply to by निनाद मुक्काम …

आनन्दा 21/03/2016 - 18:45
मागे कुठेतरी गॅरीभौंनी लिहिले होते, ज्याच्याशी मे सहमत आहे - ते पुन्हा एकदा (माझ्या शब्दात) लिहितो - काँग्रेसला संपवायला जर भाजपा ओवैसीचा उपयोग करून घेत असेल, तर त्यासारखे करंटेपण नाही.

In reply to by आनन्दा

भंकस बाबा 21/03/2016 - 21:54
पाकिस्तानी सरळ गोळ्या घालतात पण ओवैसी आपल्याच बाजूला गुण्यागोविंदाने रहाणाऱ्या रहीम चाचाला,सुलतानभाईला, सबीना खालाला हिंदुच्या विरोधात भड़कवत आहेत.

In reply to by आनन्दा

भाजपने समर्थन देओ अगर न देओ ओविसी आपले राजकारण करणार त्याने कोन्ग्रेज चे नुकसान होणार असेल तर भाजपने त्याचा का उपयोग करू नये भ्रष्टाचार न करणारा ओविसी कोन्ग्रेज हून अधिक वाईट आहे का त्याने मुस्लिमांचे ध्रुवीकरण केले व संघाचा तो कट्टर विरोधक आहे म्हणून मी त्याला देशद्रोही मनात नाही मुस्लिम समाजाला पूर्वी पर्याय नव्हते आता ओविसी ची कट्टर विचारसरणी व मोदींच्या विकासाचे राजकारण असे दोन नवीन पर्याय आहेत. नुकतेच संप्पण झालेले सुफी संमेलन त्यात मोदींचा सहभाग त्याला मिळणारा प्रतिसाद नक्कीच आशादायक आहे. मात्र ओविसी पेक्ष्या धर्मनिरपेक्ष राजकारणी खरे धोकादायक आहेत, ओविसी चा इतिहास पहिला तर लोकशाही पद्धतीने तो त्याचे वडील पिढ्यानपिढ्या त्याच्या मतदारसंघातून निवडणून येतात. तेव्हा जसे समाजातील एक गट संघ म्हणजे गोडसे संघ म्हणजे कट्टर पंथीय असा पूर्वग्रह बाळगतात तसा मी ओविसी बद्दल बाळगत नाही. त्यांच्या विचार्धारशी अशांत असलो तरी तो येचुरी हून खूप बरा येचुरी देशहित धाब्यावर बसवून चीनी निष्ठा राबवतो एका कार्यक्रमात भारत अमेरिकेसोबत चीनशी उगाच पंगा घेत आहे चीन भारताचा शत्रू नाही चीन पासून भारताला धोका नाही अशी मुक्ताफळे उधळत होता, राष्ट्रवादाच्या संकल्पना अनेक असू शकतात मात्र राष्टीय हिताची एकच असते , चीन च्या विरोधात विएतनाम जपान अमेरिका फिलिपिन्स सोबत भारत संयुक्त लष्करी सराव करतो हे आपले राष्ट्रीय धोरण आहे जे युपिए ने सुद्धा पाळले , येचुरी ची चीनी निष्ठा भारताच्या मुळावर येणार हे नक्की त्यामानाने ओविसी पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी मुसलमानांना सुनावतो येथे एक आवर्जून सांगितले पाहिजे आपल्या भारतीय उपखंडात पाकिस्तान बांगलादेश येथील राजकीय परिस्थिती बाबत त्याची माहिती व समज भारतातील बहुतांशी राजकारणी नेत्याहून जास्त आहे सदर कार्यक्रमात भाजपाने कीर्ती आझाद ला पाठवले होते ह्या गुळाच्या गणपतीला पाठीशी घालून ओविसी ने भारतीय किल्ला लढवला पाकिस्तान शी बोलती बंद केली गुजरात आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही तुमचे पहा असे सांगणारा ओविसी टिपिकल राजकारणी नाही आहे, त्याच्या विचारधारेला भाजपने किंवा इतर राजकारणी लोकांनी विकासाचे राजकारण करूनच लढा दिला पाहिजे आणि एकदा मोदी ह्यांनी सबका साथ सबका विकास म्हंटले आहे मग ओविसी ला त्याच्या पाठीराख्यांना अस्पृश्य का ठरवावे. त्याने जाहीररीत्या म्हटले आहे हज ची सबसिडी बंद करा तो पैसा मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करा एवढे बोलून सुद्धा हैद्राबादी व काही मुसलमान त्याला पाठिंबा देतात ते का ह्याचे कारण शोधले पाहिजे
लेखनविषय:
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे. ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता.

वेताळकथा: तर त्यांचे नाते काय असावे?

पाषाणभेद ·

योगी९०० 13/03/2016 - 15:50
अगायायायाया....डोक्याची पार...!! मस्त लिहीलेयं...एकदम चांदोबा आठवला..!! तिच्या बाजूला बसलेला तरूण तिचा नवरा किंवा भाऊ असावा. काही महत्वाचे काम असल्याने तो आधी उतरला असावा . तो उतरण्याआधी तिच्या घरी फोन करावयास विसरला असावा..!! माझे काही प्रश्न १) आजकालच्या जमान्यात सगळ्यांकडे फोन असतात. त्या तरूणीकडे फोन नसावा हे पटतं नाही. (का तिचा बॅलन्स/बॅटरी संपली असावी?) २) पाषाणभेद जर त्या तरूणीच्या जवळ होता तर त्या तरूणीने पाषाणभेद यांना आधी न विचारता त्यांच्या बाजूच्या तरूणाकडे आधी फोन का मागितला?

In reply to by जव्हेरगंज

मी प्रतिसाद टाईप करायला घेतला होता, तो साधारण असा होता: (टाईमपासमधील शाकालच्या 'दगड!'च्या चालीवर) लफडं !! दुसरी शक्यता: मित्र/नात्यातील तरुण जो फोन करायला विसरला.

In reply to by जव्हेरगंज

दुस-याचं लफ़्र अन आपलं प्रेम. असं नाय चालणार ! :) प्रेमचं दुसरं काय. पाभेचा चांगला वेळ गेला. बडी देर कर दी मेरा दिल तोडने में, न जाने कितने शायर आगे चले गये !! -दिलीप बिरुटे (शायर)

ए डिक्रा तिच्या वडिलाचा नंबर असतो ना रे तुज्या मोबाइल मंदी. देन आस्क हिम नो. सिंपल..... साला आमची दुपारची झोप का म्हणुन खराब करतेस. पैजारबुवा,

सतिश गावडे 13/03/2016 - 17:04
ते दोघे पुण्यात हिंजवडीला एखादया आयटी कंपनीत कामाला असतील. एकाच भागातील असल्याने शनिवारी सोबत गावी गेले असतील. त्याचे ठिकाण येताच तो उतरला. तिचे ठिकाण येताच ती उतरली.

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. 13/03/2016 - 18:14
ह्या. असे नाय काय. त्यो पोर्गा पोरीचा धगड असणार. एकाच गावचे दोघे. पोरीला दुसर्‍या ठिकानी दिलेले. बिचारीने माहेरवासाला येताना धगडाला फोन करुन बोलावली. सासुरवाडीचे काय सोडायला येत नाहीत आजकाल. स्टँडवरुन घरी बापाला फोन केला असेल बॅटरी संपलीय. तासाभरात पोहोचते म्हणून. लगेच चिचाप करायचा फोन (घरचे लोक प्रवासात लै डोके खातेत. कुठवर आलीस, कोण आहे शेजारी वगैरे वगैरे. कटकटच नको) प्रवासात पण टाइमपास झाला. धगडाचे गाव पण आले. बिचारा उतरुन गेला. घरी तर सांगितलेले बॅटरी संपलीय म्हणून. मग दुसर्‍याकडून फोन मागून कॉल करायचा. सगळे सेफ आन क्लीअर ओ. शब्दार्थः धगड : लग्नानंतर चालू असलेले प्रेमपात्र (लग्नाआधी खडा म्हणतेत, नंतर धगड.) चिचाप : स्विच ऑफ

In reply to by अभ्या..

अभ्या.. 13/03/2016 - 18:17
आणि दफोराव आजून एक रिक्वेस्ट. ह्या वेताळकथा अशाच रेग्युलरली चालू ठिवलात तर म्या चांदोबा स्टैल एक फर्मास चित्र देईन तुमच्या कथामालेला. ;)

In reply to by अभ्या..

चीचाप:- मायला पाय कुडै तुमच्ये??? धगड : लग्नानंतर चालू असलेले प्रेमपात्र (लग्नाआधी खडा म्हणतेत, नंतर धगड.) मायला किती येळ सांगू तुमाले, चार चौघात खर बोलाचं नै म्हणून.

अभ्या ..अभ्या .. काय कराला बे ! धगड काय ,चिचाप काय एकदम फर्मास . पण पाभे ..ह्या स्टोरीला "भेद " करू शकले नाय , हे कुछ हजम नही हुआ .

नाखु 15/03/2016 - 16:09
खरी वे (way) ताळ (balance) कथा ! सूचक रस्ता आणि समतोल (ज्याच माप त्याच्याच पदरात) पाभे लिखाण वाचक नाखु

योगी९०० 13/03/2016 - 15:50
अगायायायाया....डोक्याची पार...!! मस्त लिहीलेयं...एकदम चांदोबा आठवला..!! तिच्या बाजूला बसलेला तरूण तिचा नवरा किंवा भाऊ असावा. काही महत्वाचे काम असल्याने तो आधी उतरला असावा . तो उतरण्याआधी तिच्या घरी फोन करावयास विसरला असावा..!! माझे काही प्रश्न १) आजकालच्या जमान्यात सगळ्यांकडे फोन असतात. त्या तरूणीकडे फोन नसावा हे पटतं नाही. (का तिचा बॅलन्स/बॅटरी संपली असावी?) २) पाषाणभेद जर त्या तरूणीच्या जवळ होता तर त्या तरूणीने पाषाणभेद यांना आधी न विचारता त्यांच्या बाजूच्या तरूणाकडे आधी फोन का मागितला?

In reply to by जव्हेरगंज

मी प्रतिसाद टाईप करायला घेतला होता, तो साधारण असा होता: (टाईमपासमधील शाकालच्या 'दगड!'च्या चालीवर) लफडं !! दुसरी शक्यता: मित्र/नात्यातील तरुण जो फोन करायला विसरला.

In reply to by जव्हेरगंज

दुस-याचं लफ़्र अन आपलं प्रेम. असं नाय चालणार ! :) प्रेमचं दुसरं काय. पाभेचा चांगला वेळ गेला. बडी देर कर दी मेरा दिल तोडने में, न जाने कितने शायर आगे चले गये !! -दिलीप बिरुटे (शायर)

ए डिक्रा तिच्या वडिलाचा नंबर असतो ना रे तुज्या मोबाइल मंदी. देन आस्क हिम नो. सिंपल..... साला आमची दुपारची झोप का म्हणुन खराब करतेस. पैजारबुवा,

सतिश गावडे 13/03/2016 - 17:04
ते दोघे पुण्यात हिंजवडीला एखादया आयटी कंपनीत कामाला असतील. एकाच भागातील असल्याने शनिवारी सोबत गावी गेले असतील. त्याचे ठिकाण येताच तो उतरला. तिचे ठिकाण येताच ती उतरली.

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. 13/03/2016 - 18:14
ह्या. असे नाय काय. त्यो पोर्गा पोरीचा धगड असणार. एकाच गावचे दोघे. पोरीला दुसर्‍या ठिकानी दिलेले. बिचारीने माहेरवासाला येताना धगडाला फोन करुन बोलावली. सासुरवाडीचे काय सोडायला येत नाहीत आजकाल. स्टँडवरुन घरी बापाला फोन केला असेल बॅटरी संपलीय. तासाभरात पोहोचते म्हणून. लगेच चिचाप करायचा फोन (घरचे लोक प्रवासात लै डोके खातेत. कुठवर आलीस, कोण आहे शेजारी वगैरे वगैरे. कटकटच नको) प्रवासात पण टाइमपास झाला. धगडाचे गाव पण आले. बिचारा उतरुन गेला. घरी तर सांगितलेले बॅटरी संपलीय म्हणून. मग दुसर्‍याकडून फोन मागून कॉल करायचा. सगळे सेफ आन क्लीअर ओ. शब्दार्थः धगड : लग्नानंतर चालू असलेले प्रेमपात्र (लग्नाआधी खडा म्हणतेत, नंतर धगड.) चिचाप : स्विच ऑफ

In reply to by अभ्या..

अभ्या.. 13/03/2016 - 18:17
आणि दफोराव आजून एक रिक्वेस्ट. ह्या वेताळकथा अशाच रेग्युलरली चालू ठिवलात तर म्या चांदोबा स्टैल एक फर्मास चित्र देईन तुमच्या कथामालेला. ;)

In reply to by अभ्या..

चीचाप:- मायला पाय कुडै तुमच्ये??? धगड : लग्नानंतर चालू असलेले प्रेमपात्र (लग्नाआधी खडा म्हणतेत, नंतर धगड.) मायला किती येळ सांगू तुमाले, चार चौघात खर बोलाचं नै म्हणून.

अभ्या ..अभ्या .. काय कराला बे ! धगड काय ,चिचाप काय एकदम फर्मास . पण पाभे ..ह्या स्टोरीला "भेद " करू शकले नाय , हे कुछ हजम नही हुआ .

नाखु 15/03/2016 - 16:09
खरी वे (way) ताळ (balance) कथा ! सूचक रस्ता आणि समतोल (ज्याच माप त्याच्याच पदरात) पाभे लिखाण वाचक नाखु
मिसळपाव.कॉम वरील वाचकाने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीसारखाच नविन काय वाचायला आले आहे ते पाहण्यासाठी तो पुन्हा ऑनलाईन आला. ते पाहून वेताळ त्याला म्हटला, "हे वाचका, असाही तू वेळ घालवण्यासाठी येथे आला आहेस. या जगात मानवप्राणी अगदी वेगळा आहे. थोडा विचित्र आहे असे म्हटले तरी चालेल. तर मग मी अशाच प्रकारातील एक सत्यकहाणी सांगतो ती तू ऐक म्हणजे तुझा वेळ मजेत जाईल." असे म्हणून वेताळ सत्यकहाणी सांगू लागला----- पाषाणभेदने क्लायंटला आपले बोलणे पटवून दिले. क्लायंटसमोरील काम संपल्यानंतर आपल्या कामाच्या धोपटीत आपली नेहमीची कागदपत्रे ठेवली अन ती आपल्या खांद्यावर अडकवली.

एक हवीहवीशी शाळा

वेल्लाभट ·

क्या बात है. मस्त ओऴख. वरे सरांचा मोबाईल नंबर द्या. कौतुक करु या. सर पण मस्त प्रसन्न आणि खुश दिसताहेत. जिप शाळेतील शिक्षक फार कमी प्रसन्न दिसतात. दिलीप बिरुटे

नाखु 10/03/2016 - 18:34
आणि अनेकानेक शुभेच्छा !!! वेल्ला धन्यवाद आणि इथे भेट द्यायलाच हवी असे ठिकाण !!!

एस 10/03/2016 - 21:07
कौतुकास्पद! पालकांकडून खंडीभर पैसे उकळणार्‍या खासगी शाळांमध्येतरी असं होतं असेल का असा प्रश्न पडला. शिक्रापूर बाजूला गेलो तर वाबळेवाडीला नक्कीच भेट देईन. तुमचे आभार या माहितीबद्दल.

अगम्य 10/03/2016 - 22:57
मिपावर कोणी असे लोक आहेत का ज्यांच्या टीव्ही चानेल वर ओळखी आहेत? ह्या शाळेवर खरे तर national TV वर छोटीशी story होऊ शकेल.

खूपच महत्वाचा विषय अन अत्यंत स्पृहणीय कार्य. शिक्षण त्यातही शालेय शिक्षण हा खूपच महत्वाचा विषय आहे. वरे सर व त्यांचे शिक्षक सहकारी व त्यांना साथ देणारे वाबळेवाडीचे ग्रामस्थ यांना मनःपूर्वक धन्यवाद. अशा उपक्रमांची संख्या वाढत राहो.

In reply to by मधुरा देशपांडे

इडली डोसा 12/03/2016 - 09:20
__/\__ धन्यवाद शेअर केल्याबद्दल. खूप छान माहिती .

अजया 16/03/2016 - 11:41
_/\_ प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.आमच्याही गावाच्या जवळ छोट्या छोट्या गावात शाळा आहेत.मदतीसकट ही बातमी तिथे नक्की पोचवु शकेन.

वेल्लाभट 16/03/2016 - 14:23
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल अनेक आभार. हे खरोखर एक उदाहरण आहे व मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे वरे सरांना भेटण्याची माझी इच्छा व प्रयत्न आहे. मी सगळ्या प्रतिसादकांच्या सदिच्छा त्यांच्यापर्यंत पोचवेन. सद्ध्या मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण या विषयासंदर्भात कार्य करणा-या व्यक्तींशी त्याच निमित्ताने संपर्कात असताना समोर आलेलं या शाळेचं उदाहरण म्हणजे फारच प्रेरणा देणारं आहे आमच्यासाठी. पुनःश्च आभार.

चिगो 16/03/2016 - 16:49
अत्यंत प्रेरक, स्तुत्य प्रयत्न.. वरे स, त्यांचे सहकारी आणि गावकर्‍यांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहेत..

वेल्लाभट 11/04/2016 - 16:20
वाबळेवाडीस भेट देण्यात आलेली आहे. वृत्तांत आज उद्यात टाकेन. तोपर्यंत पत्ता, संपर्क इत्यादी माहिती आता इतक्यातच सुरू झालेल्या या शाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.zpschoolwablewadi.org

स्तुत्य उपक्रम. वरे सर हाडाचे शिक्षक असणार. शिक्षणाच्या बाजारामधे असे लोकं दुर्मिळ असतात. फक्तं आता हे घाणेरड्या व्यवस्थेचा बळी ठरु नयेत हि माफक अपेक्षा आणि देवाकडे प्रार्थना.

क्या बात है. मस्त ओऴख. वरे सरांचा मोबाईल नंबर द्या. कौतुक करु या. सर पण मस्त प्रसन्न आणि खुश दिसताहेत. जिप शाळेतील शिक्षक फार कमी प्रसन्न दिसतात. दिलीप बिरुटे

नाखु 10/03/2016 - 18:34
आणि अनेकानेक शुभेच्छा !!! वेल्ला धन्यवाद आणि इथे भेट द्यायलाच हवी असे ठिकाण !!!

एस 10/03/2016 - 21:07
कौतुकास्पद! पालकांकडून खंडीभर पैसे उकळणार्‍या खासगी शाळांमध्येतरी असं होतं असेल का असा प्रश्न पडला. शिक्रापूर बाजूला गेलो तर वाबळेवाडीला नक्कीच भेट देईन. तुमचे आभार या माहितीबद्दल.

अगम्य 10/03/2016 - 22:57
मिपावर कोणी असे लोक आहेत का ज्यांच्या टीव्ही चानेल वर ओळखी आहेत? ह्या शाळेवर खरे तर national TV वर छोटीशी story होऊ शकेल.

खूपच महत्वाचा विषय अन अत्यंत स्पृहणीय कार्य. शिक्षण त्यातही शालेय शिक्षण हा खूपच महत्वाचा विषय आहे. वरे सर व त्यांचे शिक्षक सहकारी व त्यांना साथ देणारे वाबळेवाडीचे ग्रामस्थ यांना मनःपूर्वक धन्यवाद. अशा उपक्रमांची संख्या वाढत राहो.

In reply to by मधुरा देशपांडे

इडली डोसा 12/03/2016 - 09:20
__/\__ धन्यवाद शेअर केल्याबद्दल. खूप छान माहिती .

अजया 16/03/2016 - 11:41
_/\_ प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.आमच्याही गावाच्या जवळ छोट्या छोट्या गावात शाळा आहेत.मदतीसकट ही बातमी तिथे नक्की पोचवु शकेन.

वेल्लाभट 16/03/2016 - 14:23
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल अनेक आभार. हे खरोखर एक उदाहरण आहे व मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे वरे सरांना भेटण्याची माझी इच्छा व प्रयत्न आहे. मी सगळ्या प्रतिसादकांच्या सदिच्छा त्यांच्यापर्यंत पोचवेन. सद्ध्या मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण या विषयासंदर्भात कार्य करणा-या व्यक्तींशी त्याच निमित्ताने संपर्कात असताना समोर आलेलं या शाळेचं उदाहरण म्हणजे फारच प्रेरणा देणारं आहे आमच्यासाठी. पुनःश्च आभार.

चिगो 16/03/2016 - 16:49
अत्यंत प्रेरक, स्तुत्य प्रयत्न.. वरे स, त्यांचे सहकारी आणि गावकर्‍यांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहेत..

वेल्लाभट 11/04/2016 - 16:20
वाबळेवाडीस भेट देण्यात आलेली आहे. वृत्तांत आज उद्यात टाकेन. तोपर्यंत पत्ता, संपर्क इत्यादी माहिती आता इतक्यातच सुरू झालेल्या या शाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.zpschoolwablewadi.org

स्तुत्य उपक्रम. वरे सर हाडाचे शिक्षक असणार. शिक्षणाच्या बाजारामधे असे लोकं दुर्मिळ असतात. फक्तं आता हे घाणेरड्या व्यवस्थेचा बळी ठरु नयेत हि माफक अपेक्षा आणि देवाकडे प्रार्थना.
शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल. पुण्याजवळील शिक्रापूर नजीक वाबळेवाडी नावाचं गाव आहे. तिथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेची ही गोष्ट आहे. २०१२ साली दत्तत्रय वरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. शाळेतील प्रवेशांचं घटणारं प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची कमी होत चाललेली ओढ, या गोष्टींची वरे सरांना कल्पना होती.

नाव सोनीबाई आणि ................

पुणे मुंग्रापं ·

चांगली लढाई. निषादचे अभिनंदन. हल्ली मोबाईलवाल्या कंपन्याही मोबाईलमधे पाणी गेलं आहे, असं नाटक करुन दुरुस्ती अथवा मोबाईल बदलून देण्यास टाळाटाळ करतात यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/03/2016 - 10:48
अगदी अगदी. एक महिन्यापूर्वी माझा चांगला चालत असलेला सोनी एक्स्पीरीया बॅटरी टोटल ड्रेन झाल्याने बंद पडला. चार्जिंगला लावून सुध्दा उचलेना. रिस्टार्ट करुन काही फायदा होइना. नॉनरिमुव्हेबल बॅटरी असल्याने जास्त काही करता येत नव्हते. झक मारत सोनी सर्व्हिस सेंटर गाठले. त्याने पहिल्यांदा वॉरंटीची चौकशी केली. संपलेली होती. एक फॉर्म भरुन घेतला व असे सांगितले की चेक करुन उद्या सांगू. चेकींगचे ११४ रुपये भरा. नंतर जो काही खर्च असेल त्याचे एस्टीमेट देऊ पण ११४ रुपये फिक्स. दुसर्‍या दिवशीपर्यंत कसेबसे साध्या फोनवर काढून त्याला फोन केला तर परत उद्या या असे साम्गितले. तिसर्‍या दिवशी गेलो असता मोबाइल मध्ये पाणी गेलेय आणि डिस्प्ले उडाला असे सांगितले. नव्या डिस्प्ले चा खर्च ६३४० रुपये फक्त. मी त्याला नकार देऊन तसाच बंद पीस घेऊन परत आलो. बाहेर मेकॅनिकला विचारले असता सोनीचे पार्टस महागच असतात असा सल्ला मिळाला. तेवढ्या पैशात आजकाल नवीन अँड्रोईड मिळत अस्ल्याने सरळ ८००० मध्ये नवीन फोन घेतला. दोन चार दिवसानी जुना सोनी सहज चार्ज तरी करावा म्हणून पाहिले तर काही हालचाल नाही. तो तसाच टेबलवर ठेवलेला फोन १० दिवसानी अचानक ब्लिंक झाला. चार्जिंग केले असता अगदी पूर्ववत चालू झाला. काहीही प्रॉब्लेम न देता आता व्यवस्थित चालू आहे. सोनीमधले सर्व्हिस इंजिनिअर अगदी 'गड्याचे गवंडी' टाइपचे होते. बोलायची भाषा अतिशय उद्दाम आणि ग्राहकाने फक्त पैसे टाकावे अन निघून जावे ह्या अ‍ॅटिट्युडमध्ये वावरत होते.

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे ...

लेखातल्या ग्राहकाने दाखविलेल्या चिकाटीबद्दल अभिनंदन ! आणि लेखकाने ही माहिती इथे टाकल्याबद्दल त्याचे आभार ! जगभरातल्या बहुतेक सर्व कंपन्या अश्याच असतात... काही बेपर्वाई म्हणून तर काही खर्च वाचवायला म्हणून असे करत्त. लेखातल्या ग्राहकाइतकी इतकी चिकाटी भारतात सहसा कोणी दाखवत नाही, याचाच फायदा कंपन्या घेतात. ज्या देशांत अशी चिकाटी दाखविणार्‍या ग्राहकांचे प्रमाण जास्त (५-१० टक्के) आहे तेथे कंपन्यांना अशी (व्यवसायाच्या दृष्टीने) बेपर्वाई दाखवणे कठीण जाते. कोर्टाकरवी मार खावून खर्च व नाचक्की करून घेण्यापेक्षा पटकन चूक सुधारून "आम्ही किती ग्राहकप्रेमी आहोत" हे दाखवून देणे ब्रँड इमेजला जास्त चांगले असते, हाच मुख्य विचार त्यामागे असतो. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे, चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे. जागो ग्राहक जागो ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे... भारतीय न्यायसंस्थेच्या निम्नस्तरावर हा एक चिंतनीय मुद्दा आहे, दुदैवाने :( निम्नस्तरावरचे अनेक निर्णय वरिष्ठ न्यायालये बदलतात व याबद्दल क्वचित प्रसंगी टिप्पणी करतात, पण त्यावर ठोस प्रतिबंधकारक कारवाई झाल्याचे दिसत नाही.

अजया 07/03/2016 - 11:23
चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे
हो.नुकताच होंडा कंपनीकडून हा अनुभव आला.२०१३ सालच्या जॅझच्या एअर बॅग्जमध्ये डिफेक्ट आहे सांगून रिकाॅल दिलेला.गाडी घरी येऊन घेऊन गेले.कोणताही खर्च न लावता दुरुस्ती करून पाठवली.

चांगली लढाई. निषादचे अभिनंदन. हल्ली मोबाईलवाल्या कंपन्याही मोबाईलमधे पाणी गेलं आहे, असं नाटक करुन दुरुस्ती अथवा मोबाईल बदलून देण्यास टाळाटाळ करतात यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/03/2016 - 10:48
अगदी अगदी. एक महिन्यापूर्वी माझा चांगला चालत असलेला सोनी एक्स्पीरीया बॅटरी टोटल ड्रेन झाल्याने बंद पडला. चार्जिंगला लावून सुध्दा उचलेना. रिस्टार्ट करुन काही फायदा होइना. नॉनरिमुव्हेबल बॅटरी असल्याने जास्त काही करता येत नव्हते. झक मारत सोनी सर्व्हिस सेंटर गाठले. त्याने पहिल्यांदा वॉरंटीची चौकशी केली. संपलेली होती. एक फॉर्म भरुन घेतला व असे सांगितले की चेक करुन उद्या सांगू. चेकींगचे ११४ रुपये भरा. नंतर जो काही खर्च असेल त्याचे एस्टीमेट देऊ पण ११४ रुपये फिक्स. दुसर्‍या दिवशीपर्यंत कसेबसे साध्या फोनवर काढून त्याला फोन केला तर परत उद्या या असे साम्गितले. तिसर्‍या दिवशी गेलो असता मोबाइल मध्ये पाणी गेलेय आणि डिस्प्ले उडाला असे सांगितले. नव्या डिस्प्ले चा खर्च ६३४० रुपये फक्त. मी त्याला नकार देऊन तसाच बंद पीस घेऊन परत आलो. बाहेर मेकॅनिकला विचारले असता सोनीचे पार्टस महागच असतात असा सल्ला मिळाला. तेवढ्या पैशात आजकाल नवीन अँड्रोईड मिळत अस्ल्याने सरळ ८००० मध्ये नवीन फोन घेतला. दोन चार दिवसानी जुना सोनी सहज चार्ज तरी करावा म्हणून पाहिले तर काही हालचाल नाही. तो तसाच टेबलवर ठेवलेला फोन १० दिवसानी अचानक ब्लिंक झाला. चार्जिंग केले असता अगदी पूर्ववत चालू झाला. काहीही प्रॉब्लेम न देता आता व्यवस्थित चालू आहे. सोनीमधले सर्व्हिस इंजिनिअर अगदी 'गड्याचे गवंडी' टाइपचे होते. बोलायची भाषा अतिशय उद्दाम आणि ग्राहकाने फक्त पैसे टाकावे अन निघून जावे ह्या अ‍ॅटिट्युडमध्ये वावरत होते.

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे ...

लेखातल्या ग्राहकाने दाखविलेल्या चिकाटीबद्दल अभिनंदन ! आणि लेखकाने ही माहिती इथे टाकल्याबद्दल त्याचे आभार ! जगभरातल्या बहुतेक सर्व कंपन्या अश्याच असतात... काही बेपर्वाई म्हणून तर काही खर्च वाचवायला म्हणून असे करत्त. लेखातल्या ग्राहकाइतकी इतकी चिकाटी भारतात सहसा कोणी दाखवत नाही, याचाच फायदा कंपन्या घेतात. ज्या देशांत अशी चिकाटी दाखविणार्‍या ग्राहकांचे प्रमाण जास्त (५-१० टक्के) आहे तेथे कंपन्यांना अशी (व्यवसायाच्या दृष्टीने) बेपर्वाई दाखवणे कठीण जाते. कोर्टाकरवी मार खावून खर्च व नाचक्की करून घेण्यापेक्षा पटकन चूक सुधारून "आम्ही किती ग्राहकप्रेमी आहोत" हे दाखवून देणे ब्रँड इमेजला जास्त चांगले असते, हाच मुख्य विचार त्यामागे असतो. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे, चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे. जागो ग्राहक जागो ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे... भारतीय न्यायसंस्थेच्या निम्नस्तरावर हा एक चिंतनीय मुद्दा आहे, दुदैवाने :( निम्नस्तरावरचे अनेक निर्णय वरिष्ठ न्यायालये बदलतात व याबद्दल क्वचित प्रसंगी टिप्पणी करतात, पण त्यावर ठोस प्रतिबंधकारक कारवाई झाल्याचे दिसत नाही.

अजया 07/03/2016 - 11:23
चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे
हो.नुकताच होंडा कंपनीकडून हा अनुभव आला.२०१३ सालच्या जॅझच्या एअर बॅग्जमध्ये डिफेक्ट आहे सांगून रिकाॅल दिलेला.गाडी घरी येऊन घेऊन गेले.कोणताही खर्च न लावता दुरुस्ती करून पाठवली.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ७)

Anand More ·

अर्धवटराव 03/03/2016 - 04:24
हा लेख पण उत्तम जमुन आला आहे. काहि मतभेद आहेत. सद्यः सरकारच्या संदर्भाने नाहि, तर एकुणच भारतीय राजकारणाच्या अंगाने. सर्वप्रथम, जे.एन.यु. मधल्या प्रत्येक घोषणेचा असा वेगवेगळा अर्थ बघुन त्यानुसार धोरणात्मक कारवाई करणं असंभव आहे, अवास्तव आहे. विद्यापीठे राजकारणाचे प्राथमीक रंगमंच असतात. तिथल्या प्रयोगांकडे भावी राजकारणाची दिशा म्हणुन देखील बघायल हवं, व सरकारसहित सर्व जबाबदार व्यवस्थांनी योग्य ते नेपथ्य करायला हवं. जे.एन.यु. प्रकरण केवळ एक पृथक घटना म्हणुन न बघता त्याचा संभाव्य परिघ जाणुन घेणं महत्वाचं आहे. पाकिस्तानबद्दल सरकारची भुमीका देखील अशीच बहुआयामी आहे. युपीए सरकारच्यावेळी ५६ इंची छाती कितीही वाक्बाण चालवत असली तरिही पाकिस्तानबद्दलची परराष्ट्रव्यवहाराच्या मर्यादा त्यांनादेखील ठाऊक आहेत. तो विषयच इतका डायनामीक आहे कि त्यात स्थीर परिणाम साधणं कुणालाच शक्य नाहि, आणि ते अनेकांच्या फायद्याचं देखील नाहि. आपला अजेंडा रेटणं हे(च) एक कर्मकर्तव्य उरतं तिथे. सरकारला 'सर्वदमन' न होण्याचा सल्ला नक्कीच हिताचा आहे. पण असं सर्वदमन होण्याचा उद्देश, शक्यता किती आणि कुठे दिसुन येते? इनफॅक्ट, थोडाबहुत नक्शलाइट विचार सोडला तर चौथ्या पिढीतलं भारताचं राजकारण परत उलट्या वाटेने नेण्याचा विचार कुठलाही प्रॅक्टीकल राजकारणी करेल काय? पिढीजात सत्ता आणि राजकारण वारसाहक्काने मिळालेले राजकारणी सुद्धा असा विचार करणार नाहित, मग अगदी ग्रासरूट पासुन सुरुवात केलेल्यांना तर काळाचं भान नक्कीच असेल.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा 03/03/2016 - 10:42
लेख आणि प्रतिक्रिया दोघांशी देखील सहमत.. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे सरकार कडे यासाठी अनेक मार्ग आहेत.. माझ्यमते याक्षणी सरकारवर दडपण आहे ते गुन्हा सिद्ध करण्याचे. त्यानंतर त्यांना शिक्षा द्यायची की नाही हा वेगळा विषय आहे. सध्या चाललेला गदारोळ हा देखील सदर घोषणा हा गुन्हा आहे की नाही यावर आहे, आणि त्या दृष्टीने तो निर्विवाद गुन्हा ठरतो. जर तसे असेल तर सरकारच न्यायालयात मुलांचे कोवळे वय वगैरे युक्तिवाद करून शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करू शकते.. बघुया मखमली हातमोज्याखालचा पोलदी पंजा कसा वापरतात ते.

या लेखमालेतील हा लेख सर्वोत्तम आहे आणि खूप आवडला हे सांगायला नकोच ! इतर लेखही चांगले होते आणि त्यांचे ऐतिहासिक महत्व आहे. इतिहास माहित असणे नक्कीच आवश्यक आहे, पण दर ऐतिहासिक गोष्टीचा सद्य परिस्थितीत तसाच उपयोग करणे योग्य होईल असे नाही. किंबहुना, गेल्या एकदोन दशकांत राष्ट्रिय-आंतरराष्ट्रिय संदर्भ इतके बदललेले आहेत की... १. सद्या "इतिहास जरासा बाजूला ठेवून नव्याने (आऊट ऑफ बॉक्स) विचार करणे आवश्यक आहे" असे वाटते. २. पाकिस्तान व काश्मीरशी संबंधीत समस्या तर्क अथवा सारासारविवेकावर अवलंबून नसून स्वार्थ-बदला-चढाओढ-इत्यादी भावनांच्या रसायनांच्या मिश्रणाने बनलेल्या आहेत. त्यामुळे त्या केवळ सहिष्णूता-सत्य-न्याय-सारासार या तत्वांवर अवलंबून सोडवल्या जातील असे समजणे हुशारीचे ठरणार नाही. त्या केवळ "माझ्या तोडग्याव्यतिरिक्त इतर दुसरा पर्याय फारच महाग पडेल" हे विरुद्ध बाजूला यशस्वीपणे समजावून दिल्यानेच सुटतील (खरं तर, नजिकच्या भविष्याकडे पाहता, फक्त परिस्थिती ताब्यात ठेवण्याइतपत सुटतील) असेच दिसते आहे. सारांश: ही लेखमाला स्वतंत्र शीर्षकांखाली असलेल्या "एक लेखमाला + एक लेख" अश्या दोन स्वतंत्र लेखनांच्या स्वरुपात जास्त संयुक्तिक वाटली असती असे वाटते... १. वेगळ्या ऐतिहासिक संदर्भाच्या शीर्षकासह, हा शेवटचा लेख सोडून इतर सर्व लेखांनी बनलेली लेखमाला : हा लेख सोडून इतर लेखांत एकंदर ऐतिहासिक पार्श्वभूमीचे उत्तम संकीर्ण आलेखन आणि विश्लेषण केले आहे. त्याला "भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह" या शीर्षकाने काहीसे गालबोट लागले आहे, कारण सद्य घटनांच्या पार्श्वभूमीवर हे शीर्षक इतक्या सुंदर लेखनासंबंधी वाचकांची दृष्टी काहीशी पूर्वग्रहदुषित करते आहे. (हे आधिच्या लेखांवरच्या काही प्रतिसादांतून ध्वनित झाले आहेच.) हे टाळले असते तर बरे झाले असते असे शेवटचा लेख वाचताना सतत वाटत राहते. २. हा शेवटचा लेख : या लेखात लेखकाने लेखमालेच्या शीर्षकात सुचीत केलेले सर्व काही अत्यंत उत्तम रितीने सांगितले आहे... स्वतःचे म्हणणे लेखकाने किमान शब्दात, मुद्देसूदपणे व सारासारविवेकाने मांडले आहे... ते आवडले हेवेसांन. माझ्या मते हा एकच लेख स्वयंभूपणे त्या शीर्षकाला न्याय देत आहे. असो. एकंदरीत सर्व लेखांतील सर्व तथ्यांशी सहमत नसलो तरी लेखमाला वाचताना मजा आली... पहिला भाग त्यातील इतिहासासाठी आणि शेवटचा लेख त्यातील विश्लेषणांसाठी. धन्यवाद, मोरेसाहेब, इतकी सुंदर लेखमाला इथे प्रसिद्ध केल्याबद्दल ! तुमचे लेखन इथे असेच प्रसिद्ध करत रहा. वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 03/03/2016 - 16:19
१०००+ जाता जाता - याच विषयावर सदानंद मोरे यांची लोकसत्तमध्ये लेखमाला चालू आहे. गंंमत म्हणजे नेमकी ती यावर्षीच सुरू झाली आणि लगेच हा जनेयु चा घोळ सुरू झाला. त्यामुळे ती जरा जास्तच प्रसंगोपात्त वाटत आहे. ते सगळे वाचल्यानंतर जाणवले की काश्मीर प्रश्न वाटतो तितका सोपा नाही, किंबहुना काश्मीर मुद्द्यावर भारताचा दावा खरेतर खोटा आहे. केवळ पाकिस्तानने हाराकिरी केल्यामुळे भारताला काश्मीर ताब्यात ठेवणे आज शक्य झालेले आहे. खखोदेजा.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 03/03/2016 - 21:11
किंबहुना काश्मीर मुद्द्यावर भारताचा दावा खरेतर खोटा आहे. केवळ पाकिस्तानने हाराकिरी केल्यामुळे भारताला काश्मीर ताब्यात ठेवणे आज शक्य झालेले आहेइतकं सोपं नाही. काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू काश्मीर आणि लदाख. तेंव्हा काश्मिरी म्हणजे केवळ काश्मीर खोरे नव्हे. खखोदेजा. हे बरोबर

स्पा 03/03/2016 - 14:42
सुरेख संयत लेखमाला शेवटचा भाग येईस्तोवर थांबलेलो मला इतके काही कळत नाही या विषयातले, पण बरेच मुद्दे सामान्य माणसाला पटतील असेच आहेत

सतिश गावडे 03/03/2016 - 16:20
लेखमालेचे शिर्षक वाचून एकही भाग उघडला नव्हता. आज सहज म्हणून हा भाग चाळला. कंटेंटचे पॉटेन्शियल लक्षात येताच मन लावून वाचला. याआधीचे सारे भाग एका दमात वाचून काढले. प्रतिसादांमधील कलगीतुरा दुर्लक्षित केला. अतिशय संयत भाषेतील अभिनिवेशरहीत माहितीपुर्ण लेखमाला आहे ही.

Anand More 04/03/2016 - 20:43
प्रत्येक प्रतिसादाला उत्तर द्यावे असे वाटत होते... पण मोह आवरतो.... कौतुकाबद्दल धन्यवाद... अर्धवटरावांच्या मुद्द्यांशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे... आणि काही ठिकाणी माझी मते जास्त आशावादी वाटतात हे खरे आहे... पण मला वाटते आपल्याला आशावादी रहाण्याशिवाय दुसरा समर्थ पर्याय नाही...

अर्धवटराव 03/03/2016 - 04:24
हा लेख पण उत्तम जमुन आला आहे. काहि मतभेद आहेत. सद्यः सरकारच्या संदर्भाने नाहि, तर एकुणच भारतीय राजकारणाच्या अंगाने. सर्वप्रथम, जे.एन.यु. मधल्या प्रत्येक घोषणेचा असा वेगवेगळा अर्थ बघुन त्यानुसार धोरणात्मक कारवाई करणं असंभव आहे, अवास्तव आहे. विद्यापीठे राजकारणाचे प्राथमीक रंगमंच असतात. तिथल्या प्रयोगांकडे भावी राजकारणाची दिशा म्हणुन देखील बघायल हवं, व सरकारसहित सर्व जबाबदार व्यवस्थांनी योग्य ते नेपथ्य करायला हवं. जे.एन.यु. प्रकरण केवळ एक पृथक घटना म्हणुन न बघता त्याचा संभाव्य परिघ जाणुन घेणं महत्वाचं आहे. पाकिस्तानबद्दल सरकारची भुमीका देखील अशीच बहुआयामी आहे. युपीए सरकारच्यावेळी ५६ इंची छाती कितीही वाक्बाण चालवत असली तरिही पाकिस्तानबद्दलची परराष्ट्रव्यवहाराच्या मर्यादा त्यांनादेखील ठाऊक आहेत. तो विषयच इतका डायनामीक आहे कि त्यात स्थीर परिणाम साधणं कुणालाच शक्य नाहि, आणि ते अनेकांच्या फायद्याचं देखील नाहि. आपला अजेंडा रेटणं हे(च) एक कर्मकर्तव्य उरतं तिथे. सरकारला 'सर्वदमन' न होण्याचा सल्ला नक्कीच हिताचा आहे. पण असं सर्वदमन होण्याचा उद्देश, शक्यता किती आणि कुठे दिसुन येते? इनफॅक्ट, थोडाबहुत नक्शलाइट विचार सोडला तर चौथ्या पिढीतलं भारताचं राजकारण परत उलट्या वाटेने नेण्याचा विचार कुठलाही प्रॅक्टीकल राजकारणी करेल काय? पिढीजात सत्ता आणि राजकारण वारसाहक्काने मिळालेले राजकारणी सुद्धा असा विचार करणार नाहित, मग अगदी ग्रासरूट पासुन सुरुवात केलेल्यांना तर काळाचं भान नक्कीच असेल.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा 03/03/2016 - 10:42
लेख आणि प्रतिक्रिया दोघांशी देखील सहमत.. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे सरकार कडे यासाठी अनेक मार्ग आहेत.. माझ्यमते याक्षणी सरकारवर दडपण आहे ते गुन्हा सिद्ध करण्याचे. त्यानंतर त्यांना शिक्षा द्यायची की नाही हा वेगळा विषय आहे. सध्या चाललेला गदारोळ हा देखील सदर घोषणा हा गुन्हा आहे की नाही यावर आहे, आणि त्या दृष्टीने तो निर्विवाद गुन्हा ठरतो. जर तसे असेल तर सरकारच न्यायालयात मुलांचे कोवळे वय वगैरे युक्तिवाद करून शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करू शकते.. बघुया मखमली हातमोज्याखालचा पोलदी पंजा कसा वापरतात ते.

या लेखमालेतील हा लेख सर्वोत्तम आहे आणि खूप आवडला हे सांगायला नकोच ! इतर लेखही चांगले होते आणि त्यांचे ऐतिहासिक महत्व आहे. इतिहास माहित असणे नक्कीच आवश्यक आहे, पण दर ऐतिहासिक गोष्टीचा सद्य परिस्थितीत तसाच उपयोग करणे योग्य होईल असे नाही. किंबहुना, गेल्या एकदोन दशकांत राष्ट्रिय-आंतरराष्ट्रिय संदर्भ इतके बदललेले आहेत की... १. सद्या "इतिहास जरासा बाजूला ठेवून नव्याने (आऊट ऑफ बॉक्स) विचार करणे आवश्यक आहे" असे वाटते. २. पाकिस्तान व काश्मीरशी संबंधीत समस्या तर्क अथवा सारासारविवेकावर अवलंबून नसून स्वार्थ-बदला-चढाओढ-इत्यादी भावनांच्या रसायनांच्या मिश्रणाने बनलेल्या आहेत. त्यामुळे त्या केवळ सहिष्णूता-सत्य-न्याय-सारासार या तत्वांवर अवलंबून सोडवल्या जातील असे समजणे हुशारीचे ठरणार नाही. त्या केवळ "माझ्या तोडग्याव्यतिरिक्त इतर दुसरा पर्याय फारच महाग पडेल" हे विरुद्ध बाजूला यशस्वीपणे समजावून दिल्यानेच सुटतील (खरं तर, नजिकच्या भविष्याकडे पाहता, फक्त परिस्थिती ताब्यात ठेवण्याइतपत सुटतील) असेच दिसते आहे. सारांश: ही लेखमाला स्वतंत्र शीर्षकांखाली असलेल्या "एक लेखमाला + एक लेख" अश्या दोन स्वतंत्र लेखनांच्या स्वरुपात जास्त संयुक्तिक वाटली असती असे वाटते... १. वेगळ्या ऐतिहासिक संदर्भाच्या शीर्षकासह, हा शेवटचा लेख सोडून इतर सर्व लेखांनी बनलेली लेखमाला : हा लेख सोडून इतर लेखांत एकंदर ऐतिहासिक पार्श्वभूमीचे उत्तम संकीर्ण आलेखन आणि विश्लेषण केले आहे. त्याला "भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह" या शीर्षकाने काहीसे गालबोट लागले आहे, कारण सद्य घटनांच्या पार्श्वभूमीवर हे शीर्षक इतक्या सुंदर लेखनासंबंधी वाचकांची दृष्टी काहीशी पूर्वग्रहदुषित करते आहे. (हे आधिच्या लेखांवरच्या काही प्रतिसादांतून ध्वनित झाले आहेच.) हे टाळले असते तर बरे झाले असते असे शेवटचा लेख वाचताना सतत वाटत राहते. २. हा शेवटचा लेख : या लेखात लेखकाने लेखमालेच्या शीर्षकात सुचीत केलेले सर्व काही अत्यंत उत्तम रितीने सांगितले आहे... स्वतःचे म्हणणे लेखकाने किमान शब्दात, मुद्देसूदपणे व सारासारविवेकाने मांडले आहे... ते आवडले हेवेसांन. माझ्या मते हा एकच लेख स्वयंभूपणे त्या शीर्षकाला न्याय देत आहे. असो. एकंदरीत सर्व लेखांतील सर्व तथ्यांशी सहमत नसलो तरी लेखमाला वाचताना मजा आली... पहिला भाग त्यातील इतिहासासाठी आणि शेवटचा लेख त्यातील विश्लेषणांसाठी. धन्यवाद, मोरेसाहेब, इतकी सुंदर लेखमाला इथे प्रसिद्ध केल्याबद्दल ! तुमचे लेखन इथे असेच प्रसिद्ध करत रहा. वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 03/03/2016 - 16:19
१०००+ जाता जाता - याच विषयावर सदानंद मोरे यांची लोकसत्तमध्ये लेखमाला चालू आहे. गंंमत म्हणजे नेमकी ती यावर्षीच सुरू झाली आणि लगेच हा जनेयु चा घोळ सुरू झाला. त्यामुळे ती जरा जास्तच प्रसंगोपात्त वाटत आहे. ते सगळे वाचल्यानंतर जाणवले की काश्मीर प्रश्न वाटतो तितका सोपा नाही, किंबहुना काश्मीर मुद्द्यावर भारताचा दावा खरेतर खोटा आहे. केवळ पाकिस्तानने हाराकिरी केल्यामुळे भारताला काश्मीर ताब्यात ठेवणे आज शक्य झालेले आहे. खखोदेजा.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 03/03/2016 - 21:11
किंबहुना काश्मीर मुद्द्यावर भारताचा दावा खरेतर खोटा आहे. केवळ पाकिस्तानने हाराकिरी केल्यामुळे भारताला काश्मीर ताब्यात ठेवणे आज शक्य झालेले आहेइतकं सोपं नाही. काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू काश्मीर आणि लदाख. तेंव्हा काश्मिरी म्हणजे केवळ काश्मीर खोरे नव्हे. खखोदेजा. हे बरोबर

स्पा 03/03/2016 - 14:42
सुरेख संयत लेखमाला शेवटचा भाग येईस्तोवर थांबलेलो मला इतके काही कळत नाही या विषयातले, पण बरेच मुद्दे सामान्य माणसाला पटतील असेच आहेत

सतिश गावडे 03/03/2016 - 16:20
लेखमालेचे शिर्षक वाचून एकही भाग उघडला नव्हता. आज सहज म्हणून हा भाग चाळला. कंटेंटचे पॉटेन्शियल लक्षात येताच मन लावून वाचला. याआधीचे सारे भाग एका दमात वाचून काढले. प्रतिसादांमधील कलगीतुरा दुर्लक्षित केला. अतिशय संयत भाषेतील अभिनिवेशरहीत माहितीपुर्ण लेखमाला आहे ही.

Anand More 04/03/2016 - 20:43
प्रत्येक प्रतिसादाला उत्तर द्यावे असे वाटत होते... पण मोह आवरतो.... कौतुकाबद्दल धन्यवाद... अर्धवटरावांच्या मुद्द्यांशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे... आणि काही ठिकाणी माझी मते जास्त आशावादी वाटतात हे खरे आहे... पण मला वाटते आपल्याला आशावादी रहाण्याशिवाय दुसरा समर्थ पर्याय नाही...
लेखनप्रकार
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ ----------------------------------------------- मला सर्व २९ घोषणांचा तपशील मिळाला नाही. म्हणून ज्यांच्याबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा झाली त्याबद्दलच बोलतो. ज्या क्रमाने ह्या घोषणा दिल्या गेल्या तो क्रम मला माहीत नाही, म्हणून मी मला आठवल्या त्या क्रमाने त्यांबद्दल लिहितो.