मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडॉ परत फिरला होता आणि आता भस्मासुराप्रमाणे टँगच्याच दिशेने झेपावत होता ! काहीतरी भयानक घोटाळा झाला होता. टॉर्पेडोचं रडार जाम झालं असावं किंवा त्याच्या दिशादर्शक यंत्रणेत असलेला गायरोस्कोप बिघडला असावा. काहीही असलं तरी त्याच्या तडाख्यातून पाणबुडी वाचवणं हे आद्य कर्तव्य होतं ! " इमर्जन्सी स्पीड !" ओ'केनने आज्ञा सोडली, " ऑल अहेड इमर्जन्सी ! राईट फुल रडार ! पाणबुडी वळवा ! पूर्ण वळवा !" इंजीनरुम मध्ये चीफ इलेक्ट्रीशियन जेम्स कल्प पाणबुडी वळ्वण्यासाठी लागणारी आवश्यक विद्युत शक्ती पुरवण्याचा आकांती प्रयत्न करु लागला !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सचिन७३८ ·

अर्धवटराव 14/04/2014 - 09:46
सर्वार्थाने महामानव हि पदवी भुषविणार्‍या बाबासाहेबांना सादर प्रणाम.

आयुर्हित 14/04/2014 - 10:09
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीअसलेले नेते होते. त्यांची "आधी केले मग सांगितले" या न्यायाने सर्व नागरिकांना "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हि शिकवण आजही महत्त्वाची ठरते. अशा या दूरदृष्टीअसलेल्या नेत्याला माझा प्रणाम.

शशिकांत ओक 15/04/2014 - 01:09
राय साहेब पूरमचंद यांच्या कर्तृत्वाची दाद... एकदा ताजमहालाच्या दुरूस्तीचे जे काम तेंव्हाच्या विदेशी लोकांना जमेना, ते डॉ आंबेडकरांच्या पुढाकारामुळे तेथील एका पुरनचंद नामक सामान्य कारागिराकडून करवून घेतले गेले. सुयोग्य वेळी बाबासाहेबांनी त्यांना रायसाहेब या पदवीचा मान देऊन गौरव केला.

अर्धवटराव 14/04/2014 - 09:46
सर्वार्थाने महामानव हि पदवी भुषविणार्‍या बाबासाहेबांना सादर प्रणाम.

आयुर्हित 14/04/2014 - 10:09
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीअसलेले नेते होते. त्यांची "आधी केले मग सांगितले" या न्यायाने सर्व नागरिकांना "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हि शिकवण आजही महत्त्वाची ठरते. अशा या दूरदृष्टीअसलेल्या नेत्याला माझा प्रणाम.

शशिकांत ओक 15/04/2014 - 01:09
राय साहेब पूरमचंद यांच्या कर्तृत्वाची दाद... एकदा ताजमहालाच्या दुरूस्तीचे जे काम तेंव्हाच्या विदेशी लोकांना जमेना, ते डॉ आंबेडकरांच्या पुढाकारामुळे तेथील एका पुरनचंद नामक सामान्य कारागिराकडून करवून घेतले गेले. सुयोग्य वेळी बाबासाहेबांनी त्यांना रायसाहेब या पदवीचा मान देऊन गौरव केला.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!! उध्दरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे ।। Babasaheb

युरोपांश - स्विट्झर्लंड

प्रभाकर पेठकर ·

In reply to by कंजूस

स्पंदना 14/04/2014 - 04:25
हो ना! मलापण तसच वाटलं. मोनालीसाबाई नसल्यामुळे का काय? पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? की इतक्या निर्मळ अस्पर्श निसर्गाने आ वास्ला गेला तो लिखाणात पण उतरला की काय?

In reply to by स्पंदना

+१ प्रपेकाकांच्या बॅटींगची उणीव जाणवली खरी ! चित्रे मात्र मस्त आहेत ! पण हा प्रवास खरंच अवाक् करणारा आहे ! मी तर गाडीच्या जोडलेल्या डब्यांतून पुढेमागे जात बहुतेक सगळा वेळ दोन्ही बाजूंचा निसर्ग पहात घालवला... आठपैकी सहा तास उभा अथवा चालतच होतो !

चौकटराजा 14/04/2014 - 08:50
स्वीसचे वर्णन, रेल्वे स्टेशनमधील सोयी, आरक्षणातील चूक ई रंजक आहे. एक चौकशी- सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला. म्हजे पुणे येथे न राहाता खडकीला राहून दर्जेदार पण स्वस्त होटेल मिळवायचे असा काही फंडा होता का? आपण एका गावाचा उच्चार स्पेलिंगप्रमाणे " चुर" असा करू तो क्वार असा आहे.त्यामुळे तिक्डे फिरताना ते लोक एखाद्याठिकाणाला काय म्हणतात हे ही महत्वाचे ठरते. उदा .आपण ज्याला रोम म्हणतो ते तिथे रोमा असू शकते. बाकी काल तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही.

खटपट्या, कंजूस, aparna akshay, प्रमोद देर्देकर, चौकटराजा - धन्यवाद. कंजूस - >>>>पण या वेळी वर्णन जास्ती रंगवलं नाही .बर्फाने (हिम )गारठलं खरं आहे. पॅरीसच्या तुलनेत इथे लिहीण्यासारखं जास्तं कांही नव्हतं. बर्फ 'पाहणे', 'अनुभवणे' एवढाच उद्योग होता. माउंट टिटलिस आणि ग्लेशियर एक्स्प्रेस व्यतिरिक्त स्विट्झर्लंड मध्ये पाहण्याजोगे, वर्णन करण्याजोगे बरेच कांही आहे पण ते उन्हाळ्यात. हिरवागार निसर्ग आणि माफक बर्फ अशा समतोल दृश्यांनी स्विट्झर्लंडचे सौंदर्य आणखिन खुलते. ते परत कधीतरी. (उन्हाळ्याच्या काळात निवांत भेट दिल्यावर). aparna akshay - >>>>पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? हा: हा: हा: का कोण जाणे, मला 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला.....' ही म्हण आठवली. चौकटराजा - >>>>सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला.? स्किईंगच्या मौसम मुळे मोठ्या शहरातील बहुतेक निवासस्थानं (आपल्याला परवडणारी) भरलेली होती. फक्त एक रात्र पाठ टेकायला निवासाची गरज होती. मुख्य शहरापासून जरा दूर (एकच स्थानक), कमी महत्त्वाच्या गावी अशी सोय होऊ शकत होती म्हणूनच 'ताश' आणि 'सेलेरिना' निवडलं. >>>>तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही. निवासाच्या इमारतीतून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला पहिल्या गल्लीत दुसरे (किंवा तिसरे) दुकान आहे ते.

सौंदाळा 14/04/2014 - 10:47
पेठकरकाका मस्त चाल्लीये सहल, पायाला भिंगरी बांधलीत जणु, मुंबईत घारापुरी कट्टा, तिकडुन युरोप दर्शन + युरोपात कट्टा, पुण्यात कट्टा, चिंचवड्मधे उपस्थिती... मानलं तुमच्या उत्साहाला. लगे रहो.

गवि 14/04/2014 - 10:49
भरपूर मजा आली वाचताना.. धन्यवाद. आठवणी जाग्या झाल्या.. अगदी याच दिवसांमधे पण आदल्या वर्षीचे याच ठिकाणांचे काही फोटो इथे पेस्टवतोय. A B C

शुचि 14/04/2014 - 20:00
लहानपणी मला हिमालयाच्या आसपास राहणार्‍या मुलांचा हेवा वाटायचा. असं वाटायचं त्यांची काय मजा असेल. कुठलीही एखादी काडी तोडायची, हिमालयातील बर्फाचा गोळा बनवून त्याला लावायचा आणि साखरेचं रंगीत पाणी त्यावर टाकायचं. झाला बर्फाचा गोळा तयार. तोही फुकटाSSत.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात - उद्योजकता, व्यावहारीक काटकसर

भाते 14/04/2014 - 22:14
इथे मुंबईत उकाडयाने जीव हैराण झालेला असताना हे फोटो पाहुनच छान गारगार वाटलं. आता जर्मनीची (प्रवासवर्णन) वाट पाहतो आहे.

काकांच्या पाककृतीचे अस्मादिक पंखा होतोच आता लेखन शैलीचा सुद्धा झालो , भारत भेटीवरून आताच परत सोन्याच्या पिंजर्यात परत आलो आहे तेव्हा मनात दाटून आलेले मळभ काकांच्या प्रवास वर्णनाने दूर झाले.

बाळ सप्रे 15/04/2014 - 20:54
झकास भटकंती!! तुमचं स्वित्झर्लंड तिकडे सानिकाताईंचं नेदरलँड!! खर्चात पाडणार आम्हाला!! बाकी बर्फाच्या गोळ्याची कल्पना वाचुन 'असामी असामितले हिमालयमंदी गुरुदेव आणि.. दूध कोल्ड्रिंक' आठवले :-)

पैसा 16/04/2014 - 23:05
बर्फाचे फोटो बघूनच बरं वाटलं. इथे नुसतं शिजायला होतंय.

आयुर्हित 20/04/2014 - 00:50
फोटो छान आहेत.छान सफर घडवली. आता वसंतामधील स्विट्झर्लंड आणि यशचोप्रा तळे/Lake पहा: तेरे मेरे होठो पे http://www.youtube.com/watch?v=gRwKOaoA33Y#t=49

In reply to by कंजूस

स्पंदना 14/04/2014 - 04:25
हो ना! मलापण तसच वाटलं. मोनालीसाबाई नसल्यामुळे का काय? पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? की इतक्या निर्मळ अस्पर्श निसर्गाने आ वास्ला गेला तो लिखाणात पण उतरला की काय?

In reply to by स्पंदना

+१ प्रपेकाकांच्या बॅटींगची उणीव जाणवली खरी ! चित्रे मात्र मस्त आहेत ! पण हा प्रवास खरंच अवाक् करणारा आहे ! मी तर गाडीच्या जोडलेल्या डब्यांतून पुढेमागे जात बहुतेक सगळा वेळ दोन्ही बाजूंचा निसर्ग पहात घालवला... आठपैकी सहा तास उभा अथवा चालतच होतो !

चौकटराजा 14/04/2014 - 08:50
स्वीसचे वर्णन, रेल्वे स्टेशनमधील सोयी, आरक्षणातील चूक ई रंजक आहे. एक चौकशी- सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला. म्हजे पुणे येथे न राहाता खडकीला राहून दर्जेदार पण स्वस्त होटेल मिळवायचे असा काही फंडा होता का? आपण एका गावाचा उच्चार स्पेलिंगप्रमाणे " चुर" असा करू तो क्वार असा आहे.त्यामुळे तिक्डे फिरताना ते लोक एखाद्याठिकाणाला काय म्हणतात हे ही महत्वाचे ठरते. उदा .आपण ज्याला रोम म्हणतो ते तिथे रोमा असू शकते. बाकी काल तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही.

खटपट्या, कंजूस, aparna akshay, प्रमोद देर्देकर, चौकटराजा - धन्यवाद. कंजूस - >>>>पण या वेळी वर्णन जास्ती रंगवलं नाही .बर्फाने (हिम )गारठलं खरं आहे. पॅरीसच्या तुलनेत इथे लिहीण्यासारखं जास्तं कांही नव्हतं. बर्फ 'पाहणे', 'अनुभवणे' एवढाच उद्योग होता. माउंट टिटलिस आणि ग्लेशियर एक्स्प्रेस व्यतिरिक्त स्विट्झर्लंड मध्ये पाहण्याजोगे, वर्णन करण्याजोगे बरेच कांही आहे पण ते उन्हाळ्यात. हिरवागार निसर्ग आणि माफक बर्फ अशा समतोल दृश्यांनी स्विट्झर्लंडचे सौंदर्य आणखिन खुलते. ते परत कधीतरी. (उन्हाळ्याच्या काळात निवांत भेट दिल्यावर). aparna akshay - >>>>पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? हा: हा: हा: का कोण जाणे, मला 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला.....' ही म्हण आठवली. चौकटराजा - >>>>सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला.? स्किईंगच्या मौसम मुळे मोठ्या शहरातील बहुतेक निवासस्थानं (आपल्याला परवडणारी) भरलेली होती. फक्त एक रात्र पाठ टेकायला निवासाची गरज होती. मुख्य शहरापासून जरा दूर (एकच स्थानक), कमी महत्त्वाच्या गावी अशी सोय होऊ शकत होती म्हणूनच 'ताश' आणि 'सेलेरिना' निवडलं. >>>>तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही. निवासाच्या इमारतीतून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला पहिल्या गल्लीत दुसरे (किंवा तिसरे) दुकान आहे ते.

सौंदाळा 14/04/2014 - 10:47
पेठकरकाका मस्त चाल्लीये सहल, पायाला भिंगरी बांधलीत जणु, मुंबईत घारापुरी कट्टा, तिकडुन युरोप दर्शन + युरोपात कट्टा, पुण्यात कट्टा, चिंचवड्मधे उपस्थिती... मानलं तुमच्या उत्साहाला. लगे रहो.

गवि 14/04/2014 - 10:49
भरपूर मजा आली वाचताना.. धन्यवाद. आठवणी जाग्या झाल्या.. अगदी याच दिवसांमधे पण आदल्या वर्षीचे याच ठिकाणांचे काही फोटो इथे पेस्टवतोय. A B C

शुचि 14/04/2014 - 20:00
लहानपणी मला हिमालयाच्या आसपास राहणार्‍या मुलांचा हेवा वाटायचा. असं वाटायचं त्यांची काय मजा असेल. कुठलीही एखादी काडी तोडायची, हिमालयातील बर्फाचा गोळा बनवून त्याला लावायचा आणि साखरेचं रंगीत पाणी त्यावर टाकायचं. झाला बर्फाचा गोळा तयार. तोही फुकटाSSत.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात - उद्योजकता, व्यावहारीक काटकसर

भाते 14/04/2014 - 22:14
इथे मुंबईत उकाडयाने जीव हैराण झालेला असताना हे फोटो पाहुनच छान गारगार वाटलं. आता जर्मनीची (प्रवासवर्णन) वाट पाहतो आहे.

काकांच्या पाककृतीचे अस्मादिक पंखा होतोच आता लेखन शैलीचा सुद्धा झालो , भारत भेटीवरून आताच परत सोन्याच्या पिंजर्यात परत आलो आहे तेव्हा मनात दाटून आलेले मळभ काकांच्या प्रवास वर्णनाने दूर झाले.

बाळ सप्रे 15/04/2014 - 20:54
झकास भटकंती!! तुमचं स्वित्झर्लंड तिकडे सानिकाताईंचं नेदरलँड!! खर्चात पाडणार आम्हाला!! बाकी बर्फाच्या गोळ्याची कल्पना वाचुन 'असामी असामितले हिमालयमंदी गुरुदेव आणि.. दूध कोल्ड्रिंक' आठवले :-)

पैसा 16/04/2014 - 23:05
बर्फाचे फोटो बघूनच बरं वाटलं. इथे नुसतं शिजायला होतंय.

आयुर्हित 20/04/2014 - 00:50
फोटो छान आहेत.छान सफर घडवली. आता वसंतामधील स्विट्झर्लंड आणि यशचोप्रा तळे/Lake पहा: तेरे मेरे होठो पे http://www.youtube.com/watch?v=gRwKOaoA33Y#t=49
तीन दिवस पॅरीस मध्ये येता-जाता आयफेल टॉवर नजरेस पडत होता. आज पॅरीस सोडताना सारखी त्याची बिचार्‍याची आठवण येत होती. पण थांबणं शक्य नव्हतं. आता स्विट्झर्लंड बोलावत होतं. पॅरीसच्या गॅरे दे लिऑन रेल्वे स्टेशनावरून प्रवास सुरु होणार होता. युरेल पास कार्यांन्वित करावयाचा होता. युरोपातील सर्वच मुख्य स्थानकं एखाद्या ऐतिहासिक वास्तूप्रमाणे भव्य आणि दिव्य आहेत. स्थानकावरील स्वच्छ्ता, प्रवाशांच्या सेवा सुविधा आणि मुख्य म्हणजे दिशादर्शक पाट्या वाखाणण्याजोग्या आहेत. हल्ली बरेच दिवसांत बोरिबंदर स्थानकावर जाण्याचा प्रसंग आला नाही पण लहानपणी पाहिलेले बोरीबंदर स्थानक आठवते.

मुलायम मेणाहूनी!

हुप्प्या ·

In reply to by खटपट्या

आत्मशून्य 14/04/2014 - 04:48
अन त्यासाठी त्याने तर कुठल्या धार्मीक कायद्याचा हवाला की काय सुधा दिलाय बहुदा ... म्हणे पिडीत व्यक्तीलाही फाशी दिली पाहीजे. कहर आहे. अवांतरः- एका पक्षाच्या आमदाराने त्याला एका वेगळ्या कारणासाठी मुस्काडात मारलीच होती... कमी पडली म्हणायला हवे. यांची नेते म्हणवुन घ्यायची लायकी आहे ?

In reply to by आत्मशून्य

स्पंदना 14/04/2014 - 04:53
पिडीत व्यक्तीला फाशी हा सरळ सरळ इस्लामी कायदा आहे. त्यांच्यामते ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तीच अपराधी असते. कारण त्या योगे तिने माहीत नसलेल्या व्यक्तीशी शारिरीक संबंध केले. अस काहीतरी मला सरळ सांगतासुद्धा येत नाही असला कायदा आहे.

नितिन थत्ते 14/04/2014 - 15:58
माझ्या माहितीप्रमाणे फाशी देऊ नये इतकेच म्हटले आहे. त्यांना सन्मानाने किंवा अदरवाइज सोडून द्यावे असे म्हटल्याचे ऐकलेले नाही. [मागे माजी राष्ट्रपतींनी काहींची फाशीची शिक्षा दयेच्या अर्जानुसार रद्द केली त्यावेळीही बर्‍याच जणांना राष्ट्रपतींनी त्यांना सोडून दिल्यासारख्या प्रतिक्रिया सुशिक्षित जन्तेने व्यक्त केल्या होत्या].

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 14/04/2014 - 19:08
नेताजी असे बरळले की हल्ली मुलगा मुलगी लग्न न करता एकत्र रहातात. त्यांच्यात लैंगिक संबंध असतात. मग एक दिवस मुलगी बलात्कार झाला म्हणून कांगावा करते आणि मुलाला पकडले जाते. मुलांकडून चुका होतच असतात. त्याकरता फाशी कशाला वगैरे वगैरे. आता शक्ती मिल प्रकरणी हे सगळे झाले होते का एका निष्पाप मुलीला निर्जन ठिकाणी हेरून आपल्या बाकी साथीदारांना बोलावून तिच्यावर जबरदस्ती झाली होती? सत्य हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना अशा प्रकारचे खोटारडे दावे करुन खोटा संशय निर्माण करणे. आणि आम्ही सत्तेत आल्यावर असे कायदे बदलू असले निर्लज्ज आश्वासन देणे ह्याचे समर्थन होऊच शकत नाही.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 14/04/2014 - 19:59
मुलायम आणि अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन ते देहदंडाविरोधात काही तात्त्विक स्टॅँड घेत आहेत असे वाटत नाही. पुरुषसत्ताक मानसिकतेतून अशी वक्तव्ये केली आहेत असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

बबन ताम्बे 14/04/2014 - 20:23
खुद्द न्यायाधिशांनी असे नमूद केले आहे की " ती असहाय तरुणी रक्तबंबाळ झाली होती. वेदनेने विव्हळत होती. हात जोडून सोडण्यासाठी विनंती करत होती. पण हे नराधम तिची जराही दयामाया न येता एकापाठोपाठ एक बलात्कार करत होते." हे असले राजकारणी हे वाचत नाहीत का? की माहीत असून देखील पिडीतेबद्दल असंवेदनशील आहेत ?

आयुर्हित 15/04/2014 - 00:53
येन केन प्रकारेण महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आणि गलीच्छ राजकारण आणि धर्मांध मुसलमानांचे लांगूलचालनाचा हा प्रकार आहे. सर्व तया स्तरावर वेळीच ह्याचा बंदोबस्त केला गेला पाहिजे. सर्व सुज्ञ नेत्यांनी व राजकीय पक्षांनी याचा निषेध केला पाहिजे, असा घाण विचार आहे. तिकडे जेद्दा मध्ये पहा काय ठरवलंय : Blackmailers of women to be ‘named and shamed’

आयुर्हित 15/04/2014 - 11:05
BLOG : आमच्या सेक्युलरिझमच्या श्राद्धाला यायचं हं! रवि पत्की Published: Monday, April 14, 2014आजचा लेख लिहिताना मन विषण्ण आहे. विचारप्रणाली स्तब्ध झाली आहे. काही सुचत नाही असं म्हणतात ना तसं झालं आहे. गेल्या आठ दिवसांत निवडणूक प्रचारात जी कारस्थानं, छल, कपट, निर्लज्ज अभिव्यक्ती यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला त्यावरून पाताळालादेखील आपली उंची थोडी वर असल्याचा साक्षात्कार झाला असेल. उत्तर प्रदेश हे गलिच्छ राजकारणाचं भूकंप केंद्र झालं आहे. सेक्युलरिझम या शब्दानं भारतात जितका धुमाकूळ घातला असेल तितका 'वाय टू के'नं देखील नसेल. सेक्युलरिझमचा उच्छाद आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. कारण त्याचा उपयोग करणारे लोक या शब्दाच्या नावाखाली त्याच्या स्थायीभावाचा दररोज मुडदा पाडत आहेत. सेक्युलरिझम हा शब्द ब्रिटिश लेखक हॉलीओक यानं पहिल्यांदा वापरल्याची नोंद आहे. या शब्दाचं अवलोकन करताना त्याच्या कक्षा खूप विस्तीर्ण झाल्या आहेत. हॉलीओक म्हणतो, सेक्युलरिझम म्हणजे मानवाचं ऐहिक सुख शोधणं. याकरिता विज्ञानाची कास धरणं हे सूत्र ठरतं. जे उचित आहे ज्यातून मानवी कल्याण होईल ते सेक्युलरिझम. सेक्युलरिझमच्या संकल्पनेत निधर्मी राज्याची संकल्पना आहे. त्यात राज्यकर्त्यांनं सर्व धर्म समान मानणं, प्रत्येक समुदायाला स्वत:च्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य असणं आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे सत्तेकरिता कोणत्याही धर्माचं लांगूलचालन न करणं याचा अंतर्भाव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सेक्युलरिझमची माळ ओढणारे राज्यकर्ते इमाम बुखारींना जाऊन भेटतात. त्यांचा पाठिंबा मागतात. बुखारी तो देतात. या गोष्टीला अल्पसंख्याकांचा सन्मान ठेवणं म्हणतात. सहारणपूरचा उमेदवार नरेंद्र मोदींचे तुकडे करायचं म्हणतो. त्याला अल्पसंख्याकांची अस्मिता म्हणतात. 'कारगिल युद्धात फक्त मुसलमान सैनिक मेले, याला अल्पसंख्याकांचा गौरव म्हणतात.', 'बलात्काराची प्रकरणं मुलांकडून होणारच' याला अल्पसंख्याक मुलांची पौगंडावस्थेतील निष्पाप मानसिकता म्हणतात. वरील सर्व संतमहात्मे कोण आहेत? उत्तर प्रदेशातील राज्यकर्ते, राजमान्य, राजर्षी सेक्युलरिझममंडित, लांगूलचालन संपन्न, प्रजाअहितवादी सत्तापिपासू नेते. वाईट याचं वाटतं की आपला उल्लू सीधा करण्याकरिता या लोकांनी अल्पसंख्याकांची बुद्धी बधिर करून ठेवली आहे. उत्तम शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार, सर्वव्यापी प्रगती, जीवनमानात आमूलाग्र सुधार या गोष्टींचं महत्त्व हे सत्तापिपासू अल्पसंख्याकांना सांगणार नाहीत. धर्मावर कायमच संकट आहे हे सांगत शेकडो र्वष त्यांना झुलवत ठेवणार. सीतारों के आगे जहाँ और भी है, चला प्रगती करू या. आयुष्य बदलू या असं कधी सांगणार नाहीत. वर एवढे सगळे उद्योग राजरोसपणे करून जगाला सेक्युलरिझमची पट्टी पढवायला मोकळे. वाचकांना वाटेल, भगव्या दहशतवादाबद्दल मी काहीच उल्लेख करत नाही. पण एक गोष्ट या निवडणुकीत निश्चित दिसत होती, की भाजपनं विकासाचा अजेंडा हाती घेतला आहे. ज्वालाग्राही मुद्दे टाळले आहेत. अमित शहांची प्रतिक्रिया समर्थनीय नाही, पण सेक्युलरिझमचं श्राद्ध घालणारेच लोक सेक्युलरिझमचे प्रवचनकार आहेत हे नक्की!

ऋषिकेश 15/04/2014 - 14:09
हे मत जालावर अनेकदा व्यक्त झालं आहे तेव्हा त्याला इतका विरोध झालेला दिसत नाही. उलट मुलींनीच तंग कपडे घालु नये, रात्री बाहेर भटकु नये, एकट्याने बाहेर जाऊ नये असे सांगण्याची अहमिका लागलेली होती. नेमके मुलायमसिंग बोलल्याने अचानक (मराठीच नव्हे एकुणच) आंतरजालावर अनेकांच्या भुमिकांनी युटर्न घेतलेला आहे. बाकी, त्यांनाच काय कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देऊ नये असे मत मांडणारा हा लेख रोचक आहे

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश 15/04/2014 - 14:11
अर्थात "काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय" याच्यात अधिक स्वारस्य आणि त्यावरून मताची योग्यता ठरवणार्‍या समाजात याहून वेगळे वागणे अपेक्षितही नाही म्हणा!

In reply to by ऋषिकेश

हुप्प्या 15/04/2014 - 22:11
उगाच विरोधासाठी विरोध करु नका. मुलायमसिंग हा कायम फाशी वा मृत्युदंडाच्या विरोधात होता असे स्मरत नाही. बलात्कार्‍यांबद्दल विशेष पुळका होता असे म्हणावे तर दिल्लीत घडलेला, भारतभर गाजलेला निर्भया बलात्कार खटला चालू असताना वा त्या बलात्कार्‍यांना शिक्षा झाल्यावर मुलायमसिंगाला प्रेमाचा पाझर फुटला नव्हता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर, विशिष्ट धर्मीयांच्या समूहाला सामोरे जाताना, विशिष्ट धर्माच्या लोकांना फाशी झाली म्हणून नेताजींच्या मनात दयेचा निर्झर खळाखळा वाहू लागला असे मानायला जागा आहे. राजकारण्यांनी मांडलेल्या विचारांचे स्पष्टीकरण देताना त्याकडे ससंदर्भच पाहिले पाहिजे. उगाच निर्वात पोकळीमधे हे मत त्याकडे बघायचे आणि मग इतक्या लोकांचा विरोध का बरे आहे असे आश्चर्य व्यक्त करणे म्हणजे एक तर वेड पांघरून पेडगावला जाणे किंवा बिनडोकपणा.

In reply to by ऋषिकेश

आजानुकर्ण 16/04/2014 - 00:15
मुलायम यांच्या वक्तव्यावरुन फाशीविरोधात किंवा बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भात त्यांचे काही गंभीर मत आहे असे दिसले नाही. लडके तो लडके होते है म्हणजे मुलांना बलात्काराचे लायसनच असते असे ध्वनित होते. (केवळ बलात्काराचा गुन्हा गंभीर असला तरी तो शिक्षेसंदर्भात खुनाच्या गुन्ह्याइतकाच गंभीर मानला जाऊ नये असे मला वाटते. बलात्काराच्या गुन्ह्याची शॉक व्हॅल्यू जास्त दिसण्यामागे पुरुषप्रधान मानसिकता व योनिशुचिता वगैरे मुद्दे आहेत. दिल्लीसारख्या घटना, शक्तीमिल सारख्या घटनांमधील रिपीट ऑफेंडर्स, लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना विशिष्ट कलमे घालून जास्त शिक्षा करण्याची तरतूद असावी. बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. )

In reply to by आजानुकर्ण

ऋषिकेश 16/04/2014 - 08:34
अगदी सहमत आहेच, कंसासकट! मी मुलायमसिंहांबद्दल म्हणतच नव्हतो, माझे निरिक्षण आंतरजालीय युजर्सबद्द्लचे आहे. मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्‍यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 16/04/2014 - 09:53
मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्‍यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).
बाकी असल्या विषयांमध्ये आणि त्यावरील चर्चांमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही आणि समज तर त्याहूनही कमी आहे. तरीही जेव्हा इंटरनेट युजर्स मुलींनी तंग कपडे घालू नयेत वगैरे म्हणतात याचा अर्थ तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे मला तरी वाटत नाही. मुलींनी तंग कपडे घालू नये असे म्हटले जाते तेव्हा त्यामागे एक गृहितक असते की तंग कपड्यांचा आणि बलात्काराचा काहीतरी संबंध आहे. तसा संबंध नाही असे अनंतवेळा सिध्द झाले आहे.तेव्हा असे चुकीचे गृहितक घेतल्याबद्दल अशांना झोडपायचे असेल तर जरूर झोडपावे.पण अशा मंडळींना तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे म्हणायचे असते असे मला तरी वाटत नाही. आपल्या घराची कडीकुलपे व्यवस्थित लावावीत असे म्हटले जाते तेव्हा चोरांना कुलपे लावली नाहीत म्हणून चोरी करायचे लायसेन्स असते असे कोणाला म्हणायचे नसते. (आणि तसे म्हणायचे असल्यास तो मनुष्य कैच्याकै बरळत आहे हे नक्की).तरीही चोरी झाली तर नुकसान आपलेच होते त्यापासून वाचावे म्हणून काळजी घ्यावी इतकाच म्हणायचा हेतू असतो. आपली समाजव्यवस्था अशी आहे की (आपल्याला आवडो की न आवडो) बलात्कारित स्त्रीला स्टिग्मा सहन करावा लागतो.तेव्हा तसे होऊ नये म्हणून काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.आता तंग कपडे न घालणे ही योग्य प्रकारची काळजी आहे का नाही हा वादाचा मुद्दा नक्कीच आहे पण तंग कपडे घालू नका असे म्हणणार्‍यांचा असे लायसेन्स मिळालेले असते असे म्हणायचा हेतू असतो असे मला तरी नक्कीच वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

पैसा 16/04/2014 - 10:13
तसेही आंतरजालीय चर्चांमधे ९० ते ९५% वेळा काय म्हटलं आहे यापेक्षा कोणी म्हटलं आहे हे पाहून 'स्टँड' घेतला जातो/भांडणे केली जातात्/विधानांचा विपर्यास केला जातो. त्यामुळे अशा चर्चांमधून काय साध्य होते ते त्या काथ्या कुटणार्‍यांनाच ठाऊक!

In reply to by क्लिंटन

हुप्प्या 16/04/2014 - 10:30
कडीकुलपाचे उदाहरण अगदी चपखल आहे. एखाद्या तरूण वा नवतरूणीची आईही मुलीला सांगते अंधार व्हायच्या आत घरी येत जा, एकटी दुकटी फिरत जाऊ नकोस, सोबतीला मैत्रिण असू दे वगैरे वगैरे. तेव्हा तसे न करणार्‍या मुलीवर बलात्कार करण्याचा लायसन मुलांना आहे असे ती मानते का? आजिबात नाही. मुलीच्या सुरक्षिततेची काळजी हेच ह्या उपदेशांमागचे कारण असते. तेव्हा समाजातले काही घटक तरी ह्या काळजीपोटीच मुलींनी काही खबरदार्‍या घ्याव्यात असे सुचवत असतात असे मानायला जागा आहे.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 16/04/2014 - 10:58
घराला कडी कुलपे लाऊन काळजी घेणे वेगळे. तिथे आपण घराचे मालक असतो. सज्ञान स्त्रीने काय घालावे काय घालु नये, कुठे जावे- जाऊ नये काय खावे-खाऊ नये हे तिला कळत नाही (अर्थात आम्हाला कळते) असा समज करून घेऊन तिला वेळोवेळी उपदेश करून "उलट तिचीच काळजी घेतोय" हा भाव गैर आहे. स्त्रियांना स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या जबाबदारीचेही भान असते. पालक म्हणजे शासक नव्हे! तो संभाव्य धोक्याची कल्पना देऊ शकेल, जर बलात्कार झाला तर काय करावे याची घरी चर्चा करू शकेल मात्र कोणते कपडे घालावे नी कुठे-कधी फिरावे हे नुसते सांगणे नाही तर तसे "आदेश" देणे हे पालकत्त्व नव्हे! अर्थात यावर भरपूर चर्चा जालावर झाली आहे. बलात्कारासंबंधी काही गैरसमज व तथ्ये हा धागा बघा. व त्यावरील चर्चाही रोचक आहे. तिथे माझे मत विस्ताराने कळेल. असो. मुलायमसिंहांकडून याहून वेगळ्या वक्तव्याची अपेक्षाच नव्हती. त्याच निषेध करावा तितका कमीच आहे. मी त्याच्या बोलण्याचे समर्थन करत असेल असा इथे चुकुनही कोणाचा समज असेल असे वाटले नव्हते (अजुनही वाटत नाहीये). असो. यावर वर्षापूर्वीच घनघोर काथ्या कुटल्याने आता या विषयावर रजा घेतो.

In reply to by आजानुकर्ण

सुहासदवन 16/04/2014 - 09:37
बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. हे ख्ररं असू शकेल पण त्यानंतर..... बलात्कारित स्त्रीला समाज जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. त्याचं काय?

In reply to by सुहासदवन

हुप्प्या 17/04/2014 - 08:58
माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची शिक्षा बलात्काराकरता पहिल्यांदाच दिली गेली आहे. ह्याचे दोन परिणाम संभवतात. १. फाशीसारखी जालीम शिक्षा आहे म्हणून संभाव्य गुन्हेगार तो गुन्हा करायला कचरेल. २. पुरावा नष्ट करावा म्हणून तो त्या बाईला ठार मारेल. ह्यातील क्र. १ चा परिणाम जास्त प्रभावी आहे का २ हे निश्चित करण्याइतका विदा आज नाही. त्यामुळे तुम्ही हे विधान कशाच्या आधारावर करत आहात? तसेही कुणाला ठार मारणे हे इतके सोपे असते असे नाही. त्याकरता सामग्री उपलब्ध असणे, पुरावा नष्ट करणे हे सगळे आधीच योजनाबद्ध पद्धतीने आखावे लागेल. विषयवासनेच्या आहारी जाऊन अत्याचार करणे एक पण मानवी जीव नाश करणार्‍या माणसाला स्वतःची संवेदनाही बधीर करावी लागते. प्रत्येक बलात्कारी तसे करू शकेलच असे नाही.

In reply to by हुप्प्या

नितिन थत्ते 17/04/2014 - 10:46
पकडला गेलो तर फ़ाशी होणारच आहे.... त्या ऐवजी बाईला ठार मारलं तर पकडलं जायची शक्यता कमी होईल म्हणून मारूनच टाकूया .... असा विचार गुन्हेगार करण्याची शक्यता आहे.

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते 17/04/2014 - 11:03
सुधारणा....... मुलायमसिंग यांनी असा विचार केला की कसे ते ठाऊक नाही. त्यांच्यावर काय टीका करायची ती करण्यास माझी हरकत नाही.

In reply to by आजानुकर्ण

अनुप ढेरे 16/04/2014 - 10:26
बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते.
हे वाक्य रोचक आहे. कुठल्यातरी फिरंगी गवर्नरने IPC लिहिताना कुठल्या तरी निबंधात लिहिलं होतं. मी या वाक्याशी सहमत आहे का नाही ते नाही माहित पण हा विचार रोचक आहे हे नक्की.

आनन्दा 16/04/2014 - 12:09
मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की फाशीची शिक्षा पण सौम्यच आहे. अश्या लोकांना खरे तर आजन्म सक्तमजुरी आणि त्यांची कमाई त्या पीडीत व्यक्तीला द्यावी.

In reply to by खटपट्या

आत्मशून्य 14/04/2014 - 04:48
अन त्यासाठी त्याने तर कुठल्या धार्मीक कायद्याचा हवाला की काय सुधा दिलाय बहुदा ... म्हणे पिडीत व्यक्तीलाही फाशी दिली पाहीजे. कहर आहे. अवांतरः- एका पक्षाच्या आमदाराने त्याला एका वेगळ्या कारणासाठी मुस्काडात मारलीच होती... कमी पडली म्हणायला हवे. यांची नेते म्हणवुन घ्यायची लायकी आहे ?

In reply to by आत्मशून्य

स्पंदना 14/04/2014 - 04:53
पिडीत व्यक्तीला फाशी हा सरळ सरळ इस्लामी कायदा आहे. त्यांच्यामते ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तीच अपराधी असते. कारण त्या योगे तिने माहीत नसलेल्या व्यक्तीशी शारिरीक संबंध केले. अस काहीतरी मला सरळ सांगतासुद्धा येत नाही असला कायदा आहे.

नितिन थत्ते 14/04/2014 - 15:58
माझ्या माहितीप्रमाणे फाशी देऊ नये इतकेच म्हटले आहे. त्यांना सन्मानाने किंवा अदरवाइज सोडून द्यावे असे म्हटल्याचे ऐकलेले नाही. [मागे माजी राष्ट्रपतींनी काहींची फाशीची शिक्षा दयेच्या अर्जानुसार रद्द केली त्यावेळीही बर्‍याच जणांना राष्ट्रपतींनी त्यांना सोडून दिल्यासारख्या प्रतिक्रिया सुशिक्षित जन्तेने व्यक्त केल्या होत्या].

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 14/04/2014 - 19:08
नेताजी असे बरळले की हल्ली मुलगा मुलगी लग्न न करता एकत्र रहातात. त्यांच्यात लैंगिक संबंध असतात. मग एक दिवस मुलगी बलात्कार झाला म्हणून कांगावा करते आणि मुलाला पकडले जाते. मुलांकडून चुका होतच असतात. त्याकरता फाशी कशाला वगैरे वगैरे. आता शक्ती मिल प्रकरणी हे सगळे झाले होते का एका निष्पाप मुलीला निर्जन ठिकाणी हेरून आपल्या बाकी साथीदारांना बोलावून तिच्यावर जबरदस्ती झाली होती? सत्य हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना अशा प्रकारचे खोटारडे दावे करुन खोटा संशय निर्माण करणे. आणि आम्ही सत्तेत आल्यावर असे कायदे बदलू असले निर्लज्ज आश्वासन देणे ह्याचे समर्थन होऊच शकत नाही.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 14/04/2014 - 19:59
मुलायम आणि अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन ते देहदंडाविरोधात काही तात्त्विक स्टॅँड घेत आहेत असे वाटत नाही. पुरुषसत्ताक मानसिकतेतून अशी वक्तव्ये केली आहेत असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

बबन ताम्बे 14/04/2014 - 20:23
खुद्द न्यायाधिशांनी असे नमूद केले आहे की " ती असहाय तरुणी रक्तबंबाळ झाली होती. वेदनेने विव्हळत होती. हात जोडून सोडण्यासाठी विनंती करत होती. पण हे नराधम तिची जराही दयामाया न येता एकापाठोपाठ एक बलात्कार करत होते." हे असले राजकारणी हे वाचत नाहीत का? की माहीत असून देखील पिडीतेबद्दल असंवेदनशील आहेत ?

आयुर्हित 15/04/2014 - 00:53
येन केन प्रकारेण महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आणि गलीच्छ राजकारण आणि धर्मांध मुसलमानांचे लांगूलचालनाचा हा प्रकार आहे. सर्व तया स्तरावर वेळीच ह्याचा बंदोबस्त केला गेला पाहिजे. सर्व सुज्ञ नेत्यांनी व राजकीय पक्षांनी याचा निषेध केला पाहिजे, असा घाण विचार आहे. तिकडे जेद्दा मध्ये पहा काय ठरवलंय : Blackmailers of women to be ‘named and shamed’

आयुर्हित 15/04/2014 - 11:05
BLOG : आमच्या सेक्युलरिझमच्या श्राद्धाला यायचं हं! रवि पत्की Published: Monday, April 14, 2014आजचा लेख लिहिताना मन विषण्ण आहे. विचारप्रणाली स्तब्ध झाली आहे. काही सुचत नाही असं म्हणतात ना तसं झालं आहे. गेल्या आठ दिवसांत निवडणूक प्रचारात जी कारस्थानं, छल, कपट, निर्लज्ज अभिव्यक्ती यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला त्यावरून पाताळालादेखील आपली उंची थोडी वर असल्याचा साक्षात्कार झाला असेल. उत्तर प्रदेश हे गलिच्छ राजकारणाचं भूकंप केंद्र झालं आहे. सेक्युलरिझम या शब्दानं भारतात जितका धुमाकूळ घातला असेल तितका 'वाय टू के'नं देखील नसेल. सेक्युलरिझमचा उच्छाद आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. कारण त्याचा उपयोग करणारे लोक या शब्दाच्या नावाखाली त्याच्या स्थायीभावाचा दररोज मुडदा पाडत आहेत. सेक्युलरिझम हा शब्द ब्रिटिश लेखक हॉलीओक यानं पहिल्यांदा वापरल्याची नोंद आहे. या शब्दाचं अवलोकन करताना त्याच्या कक्षा खूप विस्तीर्ण झाल्या आहेत. हॉलीओक म्हणतो, सेक्युलरिझम म्हणजे मानवाचं ऐहिक सुख शोधणं. याकरिता विज्ञानाची कास धरणं हे सूत्र ठरतं. जे उचित आहे ज्यातून मानवी कल्याण होईल ते सेक्युलरिझम. सेक्युलरिझमच्या संकल्पनेत निधर्मी राज्याची संकल्पना आहे. त्यात राज्यकर्त्यांनं सर्व धर्म समान मानणं, प्रत्येक समुदायाला स्वत:च्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य असणं आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे सत्तेकरिता कोणत्याही धर्माचं लांगूलचालन न करणं याचा अंतर्भाव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सेक्युलरिझमची माळ ओढणारे राज्यकर्ते इमाम बुखारींना जाऊन भेटतात. त्यांचा पाठिंबा मागतात. बुखारी तो देतात. या गोष्टीला अल्पसंख्याकांचा सन्मान ठेवणं म्हणतात. सहारणपूरचा उमेदवार नरेंद्र मोदींचे तुकडे करायचं म्हणतो. त्याला अल्पसंख्याकांची अस्मिता म्हणतात. 'कारगिल युद्धात फक्त मुसलमान सैनिक मेले, याला अल्पसंख्याकांचा गौरव म्हणतात.', 'बलात्काराची प्रकरणं मुलांकडून होणारच' याला अल्पसंख्याक मुलांची पौगंडावस्थेतील निष्पाप मानसिकता म्हणतात. वरील सर्व संतमहात्मे कोण आहेत? उत्तर प्रदेशातील राज्यकर्ते, राजमान्य, राजर्षी सेक्युलरिझममंडित, लांगूलचालन संपन्न, प्रजाअहितवादी सत्तापिपासू नेते. वाईट याचं वाटतं की आपला उल्लू सीधा करण्याकरिता या लोकांनी अल्पसंख्याकांची बुद्धी बधिर करून ठेवली आहे. उत्तम शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार, सर्वव्यापी प्रगती, जीवनमानात आमूलाग्र सुधार या गोष्टींचं महत्त्व हे सत्तापिपासू अल्पसंख्याकांना सांगणार नाहीत. धर्मावर कायमच संकट आहे हे सांगत शेकडो र्वष त्यांना झुलवत ठेवणार. सीतारों के आगे जहाँ और भी है, चला प्रगती करू या. आयुष्य बदलू या असं कधी सांगणार नाहीत. वर एवढे सगळे उद्योग राजरोसपणे करून जगाला सेक्युलरिझमची पट्टी पढवायला मोकळे. वाचकांना वाटेल, भगव्या दहशतवादाबद्दल मी काहीच उल्लेख करत नाही. पण एक गोष्ट या निवडणुकीत निश्चित दिसत होती, की भाजपनं विकासाचा अजेंडा हाती घेतला आहे. ज्वालाग्राही मुद्दे टाळले आहेत. अमित शहांची प्रतिक्रिया समर्थनीय नाही, पण सेक्युलरिझमचं श्राद्ध घालणारेच लोक सेक्युलरिझमचे प्रवचनकार आहेत हे नक्की!

ऋषिकेश 15/04/2014 - 14:09
हे मत जालावर अनेकदा व्यक्त झालं आहे तेव्हा त्याला इतका विरोध झालेला दिसत नाही. उलट मुलींनीच तंग कपडे घालु नये, रात्री बाहेर भटकु नये, एकट्याने बाहेर जाऊ नये असे सांगण्याची अहमिका लागलेली होती. नेमके मुलायमसिंग बोलल्याने अचानक (मराठीच नव्हे एकुणच) आंतरजालावर अनेकांच्या भुमिकांनी युटर्न घेतलेला आहे. बाकी, त्यांनाच काय कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देऊ नये असे मत मांडणारा हा लेख रोचक आहे

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश 15/04/2014 - 14:11
अर्थात "काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय" याच्यात अधिक स्वारस्य आणि त्यावरून मताची योग्यता ठरवणार्‍या समाजात याहून वेगळे वागणे अपेक्षितही नाही म्हणा!

In reply to by ऋषिकेश

हुप्प्या 15/04/2014 - 22:11
उगाच विरोधासाठी विरोध करु नका. मुलायमसिंग हा कायम फाशी वा मृत्युदंडाच्या विरोधात होता असे स्मरत नाही. बलात्कार्‍यांबद्दल विशेष पुळका होता असे म्हणावे तर दिल्लीत घडलेला, भारतभर गाजलेला निर्भया बलात्कार खटला चालू असताना वा त्या बलात्कार्‍यांना शिक्षा झाल्यावर मुलायमसिंगाला प्रेमाचा पाझर फुटला नव्हता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर, विशिष्ट धर्मीयांच्या समूहाला सामोरे जाताना, विशिष्ट धर्माच्या लोकांना फाशी झाली म्हणून नेताजींच्या मनात दयेचा निर्झर खळाखळा वाहू लागला असे मानायला जागा आहे. राजकारण्यांनी मांडलेल्या विचारांचे स्पष्टीकरण देताना त्याकडे ससंदर्भच पाहिले पाहिजे. उगाच निर्वात पोकळीमधे हे मत त्याकडे बघायचे आणि मग इतक्या लोकांचा विरोध का बरे आहे असे आश्चर्य व्यक्त करणे म्हणजे एक तर वेड पांघरून पेडगावला जाणे किंवा बिनडोकपणा.

In reply to by ऋषिकेश

आजानुकर्ण 16/04/2014 - 00:15
मुलायम यांच्या वक्तव्यावरुन फाशीविरोधात किंवा बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भात त्यांचे काही गंभीर मत आहे असे दिसले नाही. लडके तो लडके होते है म्हणजे मुलांना बलात्काराचे लायसनच असते असे ध्वनित होते. (केवळ बलात्काराचा गुन्हा गंभीर असला तरी तो शिक्षेसंदर्भात खुनाच्या गुन्ह्याइतकाच गंभीर मानला जाऊ नये असे मला वाटते. बलात्काराच्या गुन्ह्याची शॉक व्हॅल्यू जास्त दिसण्यामागे पुरुषप्रधान मानसिकता व योनिशुचिता वगैरे मुद्दे आहेत. दिल्लीसारख्या घटना, शक्तीमिल सारख्या घटनांमधील रिपीट ऑफेंडर्स, लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना विशिष्ट कलमे घालून जास्त शिक्षा करण्याची तरतूद असावी. बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. )

In reply to by आजानुकर्ण

ऋषिकेश 16/04/2014 - 08:34
अगदी सहमत आहेच, कंसासकट! मी मुलायमसिंहांबद्दल म्हणतच नव्हतो, माझे निरिक्षण आंतरजालीय युजर्सबद्द्लचे आहे. मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्‍यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 16/04/2014 - 09:53
मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्‍यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).
बाकी असल्या विषयांमध्ये आणि त्यावरील चर्चांमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही आणि समज तर त्याहूनही कमी आहे. तरीही जेव्हा इंटरनेट युजर्स मुलींनी तंग कपडे घालू नयेत वगैरे म्हणतात याचा अर्थ तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे मला तरी वाटत नाही. मुलींनी तंग कपडे घालू नये असे म्हटले जाते तेव्हा त्यामागे एक गृहितक असते की तंग कपड्यांचा आणि बलात्काराचा काहीतरी संबंध आहे. तसा संबंध नाही असे अनंतवेळा सिध्द झाले आहे.तेव्हा असे चुकीचे गृहितक घेतल्याबद्दल अशांना झोडपायचे असेल तर जरूर झोडपावे.पण अशा मंडळींना तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे म्हणायचे असते असे मला तरी वाटत नाही. आपल्या घराची कडीकुलपे व्यवस्थित लावावीत असे म्हटले जाते तेव्हा चोरांना कुलपे लावली नाहीत म्हणून चोरी करायचे लायसेन्स असते असे कोणाला म्हणायचे नसते. (आणि तसे म्हणायचे असल्यास तो मनुष्य कैच्याकै बरळत आहे हे नक्की).तरीही चोरी झाली तर नुकसान आपलेच होते त्यापासून वाचावे म्हणून काळजी घ्यावी इतकाच म्हणायचा हेतू असतो. आपली समाजव्यवस्था अशी आहे की (आपल्याला आवडो की न आवडो) बलात्कारित स्त्रीला स्टिग्मा सहन करावा लागतो.तेव्हा तसे होऊ नये म्हणून काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.आता तंग कपडे न घालणे ही योग्य प्रकारची काळजी आहे का नाही हा वादाचा मुद्दा नक्कीच आहे पण तंग कपडे घालू नका असे म्हणणार्‍यांचा असे लायसेन्स मिळालेले असते असे म्हणायचा हेतू असतो असे मला तरी नक्कीच वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

पैसा 16/04/2014 - 10:13
तसेही आंतरजालीय चर्चांमधे ९० ते ९५% वेळा काय म्हटलं आहे यापेक्षा कोणी म्हटलं आहे हे पाहून 'स्टँड' घेतला जातो/भांडणे केली जातात्/विधानांचा विपर्यास केला जातो. त्यामुळे अशा चर्चांमधून काय साध्य होते ते त्या काथ्या कुटणार्‍यांनाच ठाऊक!

In reply to by क्लिंटन

हुप्प्या 16/04/2014 - 10:30
कडीकुलपाचे उदाहरण अगदी चपखल आहे. एखाद्या तरूण वा नवतरूणीची आईही मुलीला सांगते अंधार व्हायच्या आत घरी येत जा, एकटी दुकटी फिरत जाऊ नकोस, सोबतीला मैत्रिण असू दे वगैरे वगैरे. तेव्हा तसे न करणार्‍या मुलीवर बलात्कार करण्याचा लायसन मुलांना आहे असे ती मानते का? आजिबात नाही. मुलीच्या सुरक्षिततेची काळजी हेच ह्या उपदेशांमागचे कारण असते. तेव्हा समाजातले काही घटक तरी ह्या काळजीपोटीच मुलींनी काही खबरदार्‍या घ्याव्यात असे सुचवत असतात असे मानायला जागा आहे.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 16/04/2014 - 10:58
घराला कडी कुलपे लाऊन काळजी घेणे वेगळे. तिथे आपण घराचे मालक असतो. सज्ञान स्त्रीने काय घालावे काय घालु नये, कुठे जावे- जाऊ नये काय खावे-खाऊ नये हे तिला कळत नाही (अर्थात आम्हाला कळते) असा समज करून घेऊन तिला वेळोवेळी उपदेश करून "उलट तिचीच काळजी घेतोय" हा भाव गैर आहे. स्त्रियांना स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या जबाबदारीचेही भान असते. पालक म्हणजे शासक नव्हे! तो संभाव्य धोक्याची कल्पना देऊ शकेल, जर बलात्कार झाला तर काय करावे याची घरी चर्चा करू शकेल मात्र कोणते कपडे घालावे नी कुठे-कधी फिरावे हे नुसते सांगणे नाही तर तसे "आदेश" देणे हे पालकत्त्व नव्हे! अर्थात यावर भरपूर चर्चा जालावर झाली आहे. बलात्कारासंबंधी काही गैरसमज व तथ्ये हा धागा बघा. व त्यावरील चर्चाही रोचक आहे. तिथे माझे मत विस्ताराने कळेल. असो. मुलायमसिंहांकडून याहून वेगळ्या वक्तव्याची अपेक्षाच नव्हती. त्याच निषेध करावा तितका कमीच आहे. मी त्याच्या बोलण्याचे समर्थन करत असेल असा इथे चुकुनही कोणाचा समज असेल असे वाटले नव्हते (अजुनही वाटत नाहीये). असो. यावर वर्षापूर्वीच घनघोर काथ्या कुटल्याने आता या विषयावर रजा घेतो.

In reply to by आजानुकर्ण

सुहासदवन 16/04/2014 - 09:37
बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. हे ख्ररं असू शकेल पण त्यानंतर..... बलात्कारित स्त्रीला समाज जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. त्याचं काय?

In reply to by सुहासदवन

हुप्प्या 17/04/2014 - 08:58
माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची शिक्षा बलात्काराकरता पहिल्यांदाच दिली गेली आहे. ह्याचे दोन परिणाम संभवतात. १. फाशीसारखी जालीम शिक्षा आहे म्हणून संभाव्य गुन्हेगार तो गुन्हा करायला कचरेल. २. पुरावा नष्ट करावा म्हणून तो त्या बाईला ठार मारेल. ह्यातील क्र. १ चा परिणाम जास्त प्रभावी आहे का २ हे निश्चित करण्याइतका विदा आज नाही. त्यामुळे तुम्ही हे विधान कशाच्या आधारावर करत आहात? तसेही कुणाला ठार मारणे हे इतके सोपे असते असे नाही. त्याकरता सामग्री उपलब्ध असणे, पुरावा नष्ट करणे हे सगळे आधीच योजनाबद्ध पद्धतीने आखावे लागेल. विषयवासनेच्या आहारी जाऊन अत्याचार करणे एक पण मानवी जीव नाश करणार्‍या माणसाला स्वतःची संवेदनाही बधीर करावी लागते. प्रत्येक बलात्कारी तसे करू शकेलच असे नाही.

In reply to by हुप्प्या

नितिन थत्ते 17/04/2014 - 10:46
पकडला गेलो तर फ़ाशी होणारच आहे.... त्या ऐवजी बाईला ठार मारलं तर पकडलं जायची शक्यता कमी होईल म्हणून मारूनच टाकूया .... असा विचार गुन्हेगार करण्याची शक्यता आहे.

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते 17/04/2014 - 11:03
सुधारणा....... मुलायमसिंग यांनी असा विचार केला की कसे ते ठाऊक नाही. त्यांच्यावर काय टीका करायची ती करण्यास माझी हरकत नाही.

In reply to by आजानुकर्ण

अनुप ढेरे 16/04/2014 - 10:26
बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते.
हे वाक्य रोचक आहे. कुठल्यातरी फिरंगी गवर्नरने IPC लिहिताना कुठल्या तरी निबंधात लिहिलं होतं. मी या वाक्याशी सहमत आहे का नाही ते नाही माहित पण हा विचार रोचक आहे हे नक्की.

आनन्दा 16/04/2014 - 12:09
मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की फाशीची शिक्षा पण सौम्यच आहे. अश्या लोकांना खरे तर आजन्म सक्तमजुरी आणि त्यांची कमाई त्या पीडीत व्यक्तीला द्यावी.
थोर धर्मनिरपेक्ष समाजवादी नेते मुलायम सिन्ग यादव यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले. शक्ती मिल परिसरातील बलात्काराचा आरोप असणार्‍या बहुतेक आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्या पार्श्वभूमीवर सिंग साहेबांनी अशी मुक्ताफळे उधळली की लडके तो लडके है. ऐसी गलतियां हो जाती है. उनके लिये फासी की सजा गलत है. अर्थात अशा चुका मुलांकडून होतातच. त्याकरता फाशी देणे चूक आहे. हे असले विचार करताना त्या मुलीचे आयुष्य विनाकारण उध्वस्त झाले आहे वगैरे विचार का नाही झाला ते कळले नाही.

इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग

Prajakta२१ ·

शशिकांत ओक 14/04/2014 - 00:12
जुन्या लोकांना बँकेत गेल्याशिवाय चैनच पडत ना.
अशा लोकांसाठी लिहून काही फरक पडत नाही. त्यांनी प्रतिसादाचा पुढील भाग नाही वाचला तरी चालेल.
कुठल्या प्रकारच्या बँका आघाडीवर
बाकीच्यांचे मला माहित नाही. पण आयसी आय सी आय व एक्सेस बँकेचा अनुभव चांगला आहे. एसबी आय व कॅनरा ही ठीक आहेत. जर काही महत्वाच्या खबरदारी घेतल्या तर संभाव्य धोके व तृटी मला तरी व्यक्तीशः जाणवल्या नाहीत.

स्पंदना 14/04/2014 - 04:42
ते सगळ सोड! ते पहिला KYC काय प्रकरण आहे सांगा. देवा जीव गेला माझा त्या प्रकरणाने. माझ्याच पैशाला पारखे व्हायाची वेळा आली होती. पण मग सिस्टमपुढे माणुसकीची हाक काम करुन गेली.

In reply to by स्पंदना

आत्मशून्य 14/04/2014 - 04:53
फार काही नाही एक दोन फॉर्म व पुराव्याची कागदपत्रे भरावी लागतील. लोच्या खरा तिथे झाला होता जेंव्हा याला आधार कार्डच सक्तिचे केले गेले होते. आय गेस ही झंझट बहुदा आपल्या न वापरातील सॅलरी अकांउंट बाबत मागे लागली असावी.

कंजूस 14/04/2014 - 04:57
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल . १)स्टेट बैंकेत गावी पैसे पाठवणाऱ्यांच्या मोठ्या रांगा लागतात .त्यांनी ही सोय वापरली तर खूपच गर्दी कमी होईल . २)पेन्शनर्स (राज्य) वारंवार पासबुक भरायला येतात पेन्शन आली का पाहायला .त्यांनी मोबाईलवर बैलन्स पाहिला तरी खूप झाले .अथवा एसेमेस मिळवावा . ३)आयसिआय अॅक्सिस आणि एचडीएफसी मध्ये असेपण नवीन तयार पिढी आहे . ४)चलन वगैरे भरून पैसे भरल्याचा शिक्का लागतो अशी कामेच फक्त बैंकेत जाऊन केली पाहिजेत .

In reply to by कंजूस

माहितगार 14/04/2014 - 10:53
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल .
असे करणे अधिक सुरक्षीत असेल असे वाटते.

मी गेल्या ८-९ वर्षापासून मी इंटरनेट बँकिंग वापरतोय (आयसीआयसीआय व सिटी बँक यांचे). आजवरचा अनुभव उत्तम आहे. एकदा (२००७ साली) एसबीआय क्रेडिट कार्डाचे बिल मी व्हिसा मनी ट्रान्स्फर सुविधेद्वारे माझ्या आयसीआयसीआय खात्यातून भरले व ते दोन्ही बँकांकडे तक्रारी केल्यावरच प्रत्यक्षात भरले गेले. हा एकमेव वाईट अनुभव होता. बाकी रोख रकमेऐवजी इंटरनेट बँकिंग वगैरेचा वापर का करावा यावर माझे विचार मी येथे मांडले होते. मोबाईल बँकिंगचा वापर करण्याचा योग मात्र अजुन आला नाही.

मी इलेक्ट्रीक बील फक्त मोबाइलने भरतो, बाकी विमानाचे, ट्रेनचे, एस.टी.चे बूकींग, अगदी नेहरु तारांगणाचे , बुकींग सुद्धा इंटरनेटने केलेली आहेत. काही अडचण नाही, झाली व्यवस्थीत झाले. खास करुन विरोपी पत्ता हा https ने सुरु झाला की नाही ते पहावे, आणि वन टाईम पासवर्डने सगळ्या गोष्टी सोप्या होतात.

Prajakta२१ 14/04/2014 - 10:32
होय OTP (वन टाइम पासवर्ड ) ने सुरक्षाविषयक बाबी safe केल्या आहेत पण कधी कधी त्याने युजरफ्रेंडली नेस वर परिणाम होतो लोक गोंधळून जातात ह्या बाबतीत अजून हि जास्त ट्रेनिंग ची गरज आहे लोकांना माझा पण नेट बँकिंगचा अनुभव चांगला आहे मोबाइल बँकिंग चे अनुभव कोणालाच नाहीयेत का?

रेल्वे ची आय आर सी टी सी या साईट द्वारा बुकिंग करताना नेट बँकिंग असो वा डेबिट कार्ड असो ,नेहमी घोटाळा होतोच . बॅन्क कोणतीही असो, ३५-४० टक्के फेल्युअर रेट आहे

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी 14/04/2014 - 14:59
बँकेत जायचा यायचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हवे तेव्हा, अगदी रात्री १२ वाजताही व्यवहार करता येतात.

अलबेला सजन 14/04/2014 - 16:08
इंटरनेट बँकिंग अतिशय उपयोगी व वेळ वाचवणारे आहे. सर्वांनी याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. वेळेची मर्यादा न बाळगता आपण घरबसल्या अनेक कामे करू शकतो. ऑफिसमध्ये बसून मी लाईट बिल, मोबाईल बिल, टीवी रिचार्ज, हे सर्व करतो. मात्र यामध्ये इंटरनेट बँकिंग हे अधिक भरवशाचे वाटते मोबाईल बँकिंग पेक्षा. कारण संगणकावर antivirus असतो. आणि आता तर प्रत्येक व्यवहारासाठी मोबाईल वर पासवर्ड येत असल्यामुळे सुरक्षित वाटते. मोबाईल वर मात्र हे सर्व करने धोक्याचे वाटते. माझा इंटरनेट बँकिंग चा अनुभव अतिशय चांगला आहे. फक्त एकदाच LIC चे पेमेन्ट दोन वेळा खात्यातून कापले गेले होते ते सुद्धा LIC ला मेल पाठवल्यानंतर ८-१० दिवसांत परत जमा झाले होते.

In reply to by अलबेला सजन

>>>> कारण संगणकावर antivirus असतो.>>> त्याचा काय उपयोग इथे? जेव्हा तुम्ही घरच्या संगणकावरुन तुमचे नेट बँकींग व्यवहार करत असता म्हणजे लॉग इन असता तेव्हा तुमचे अकाऊंट हॅक होउ शकते. किंवा आत्ताच माहीत झालेला http://heartbleed.com/ तुमचे https वरुन होणारी माहीतीची देवाण घेवाण सुद्धा हॅक करु शकतो. यावर इलाज म्हणजे ऑफिसमधुन किवा जिथे फायरवॉलने सुरक्षित केलेले नेटवर्क असेल तिथुनच नेट बँकींग करा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आत्मशून्य 16/04/2014 - 20:28
हार्ट्ब्लिड मेसेंजींग प्रोटोकॉल हॅक/डमी करु शकतो. नेट बँकींगमधे ट्रॅण्जॅक्शन्साठी हे प्रोटोकॉल वापरले जात नाहीत. फायरवॉल घरातही बसवता येतेच. आंटी वायरस + फायरवाल दोन्ही (अपडेट व चालु स्थितीत) हवे तरच ते मशीन सिक्योर आहे असे म्हणता येइल.

In reply to by आत्मशून्य

खटपट्या 17/04/2014 - 00:54
याही पेक्षा महत्वाचे म्हणजे विंडोज क्रिटीकल अपडेट्स. (पैचेस). विंडोज जर ओरिजिनल असेल तर हे अपडेट्स मस्ट, असेच म्हणेन. बऱ्याचदा antivirus पेक्षा हे अपडेट्स परिणामकारक असतात.

जातवेद 14/04/2014 - 19:19
आय.सी.आय.सी.आय मधे जे जे इंटरनेट बँकिंगने करता येते, ते सर्व मोबाईल बँकिंगने सुद्धा करता येते फंड ट्रान्सफर, बील पेमेंट, तिकीट बुकींग, अगदी एफ.डी. उघडणे सुद्धा. आणि मोबाईल मुळे अगदी तुमच्या सोयीनुसार केव्हाही, कुठेही. (पहा आय.सी.आय.सी.आय बँकिंग) फक्त ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव नव्याने टाकता येत नाही. त्याकरिता इंटरनेट बँकिंग मध्ये जाऊन ते पेयी म्हणून सेव करावे लागते मग हवे तेव्हा त्याला पैसे पाठवता येतात. ही एक फार चांगली सुरक्षा सुविधा आहे, यामुळे कोणि तुमचे अ‍ॅप हॅक केले तरी त्याला हव्या त्या अकाउंटला पैशे पाठवता येणार नाहीत. (कोणि तरी भेटूदे, भेटू दे कि जर मोबाईल आणि इंटरनेट दोन्ही हॅक केले तर विचारणारा :) ) आणि एवढ्या मोठ्या बँका अशी सुविधा देतात म्हणजे त्यांनी बरीच खबरदारी घेतलेली असते. तरी पण फसवणूक होण्याचा संभव असतोच. जेवढा धोका इंटरनेट बँकिंगने मधे आहे तेवढाच मोबाईल मधेही आहे. भावा पीटर लै महान शक्ती असत्या किनी ती लै महान जबाबदारी बरोबर पण येत्या काय *LOL* -------------------------------------------------- मला जात नाही माहित, मला वेद नाही माहित

कंजूस 14/04/2014 - 20:00
घाबरवण्याचा हेतू नाही पण हल्लीच्या धपल्यात सावध राहाणे चांगले .एक वाचलेला किस्सा .एका घरफोडीत चोर मिळालेल्या मोबाईल वरून बैंकेकडून "पिन नंबर आठवत नाही द्या "सांगून मिळवतो .हे शक्य आहे का ?जाणकारांनी सांगावे .

In reply to by कंजूस

आत्मशून्य 16/04/2014 - 19:56
पण अशक्यही नाही. तुमची गोपनीय माहिती ठाउक असेल जसे संपुर्ण नाव, कायमचा पत्ता, आइचे नाव अकाउंट नंबर व बारीकशी नशीबाची साथ... पुरेशी होती नवीन पिन मिळवायला पण आता पिन मिळवणे यासाठी बहुदा प्रत्यक्ष बँकेतच जावे लागते.

श्रीगुरुजी 16/04/2014 - 20:49
नेटवर्कच्या कमीअधिक वेगामुळे मोबाईल बँकिंग पूर्णपणे टाळतो. इंटरनेट बँकिंग सढळ हाताने वापरतो. आयसीआयसीआय व एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग सुरक्षित व विश्वासार्ह आहे. फोन बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, व्यक्तिगत खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेलचे चार्जेस इ. गोष्टींकरता इंटरनेट बँकिंग गेले अनेक वर्षे वापरत आहे.

आयुर्हित 23/04/2014 - 16:40
मुंबई - देशातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर इतर खातेदाराची प्राथमिक माहिती उपलब्ध असल्यास त्या आधारे त्या खात्याचा तपशील (स्टेटमेंट) खातेदाराखेरीज त्रयस्थ व्यक्तीही काढू शकत असल्याची बाब आयुष घोष या तरुणाने लक्षात आणून दिली आहे. एकीकडे बँकेने आपल्या ऑनलाईन सुरक्षेबाबत खात्री व्यक्त केली असली तरीही हा तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नेट बँकींग सुविधेत लॉग इन केल्याखेरीज स्टेटमेंट मिळणे सध्यातरी थांबविण्यात आले आहे. या संदर्भात खुलासा करताना बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की; आमच्या तंत्रज्ञांच्या पथकाने बँकेची संपूर्ण वेबसाईट काळजीपूर्वक तपासली असून ग्राहकांच्या खात्यावरील माहिती आणि व्यवहारांचा तपशील सुरक्षित आणि गोपनीय रहाण्यासाठी सर्व प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र नेट बँकींगमध्ये लॉग इन न करता काही ग्राहकांच्या व्यवहाराचा तपशील इतरांना मिळत असल्याचा प्रकार घडत असेल; तर त्याबाबत त्वरित तपासणी करून त्रुटी तातडीने सूर करण्यात येईल; अशी ग्वाही त्यांनी दिली. घोष यांना आपले स्वत:चे बँक खाते ऑनलाईन वापरत असताना या धक्कादायक गोष्टीचा शोध लागला. या प्रकाराबाबत त्यांनी बँकेला इ मेलद्वारे माहितीही दिली आहे. बँकेचे खातेदार सहजपणे शेअर करीत असलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे नाव; पत्ता यासह त्यांच्या खात्यावरील जमा आणि खर्चाच्या व्यवहारांचा तपशील त्रयस्थ व्यक्तीला उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी हॅकींग अथवा कोडींगचे तंत्र अवगत असण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर आहे; असे मत घोष यांनी नोंदविले. हे प्रकार जागतिक पातळीवरील बॅकींगच्या ऑनलाईन सेवांमध्ये अनेक वेळा दिसून आले असून यामुळे बँक अथवा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाही; असे सायबर सुरक्षा क्षेत्रातील सल्लागार डॉम्निक के यांनी स्पष्ट केले. मात्र आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपला पासवर्ड सुरक्षित आणि सहज लक्षात येणार नाही; असा ठेवणे; तो वेळोवेळी बदलणे; आपल्या व्यवहारांना बहुस्तरीय सुरक्षा प्रदान करणे; आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे; या बाबी अमलात आणणे आवश्यक आहे; याकडेही त्यांनी लक्ष वेधले. साभार: आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित काटेकोर सुरक्षा प्रदान करीत असल्याचा बँकेचा दावा आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे कसे शक्य आहे हे कोणी हुशार/तज्ञ सांगू शकेल का?

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 23/04/2014 - 17:05
आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे शक्यच नाही आणी आपल्या फोन बँकींगच्या (अर्थातच गोपनीय) संभाषणाचे (रेकॉर्डींग) जतन केले जात नसावे, जेणे करुन पुन्हा फोन केल्यास आवाजाची पडताळणी शक्य होइल. थोडक्यात महत्वाच्या गोष्टीचा अपवाद सोडला तर आपल्या अकाउंटचा रिड-ओन्ली अ‍ॅक्सेस बहुदा कोणालाही आहे हेच गृहीत धरुन चालावे लागेल. माझा फोन बँकीगचा प्रथम अनुभव घेतल्यावर हे प्रश्न मनात उभे राहीले होते मी माझा अकाउंट नंबर व पिअनही फोनवरुन टाइप केली होती म्हणून कॉल झाल्या झाल्या मी रिडायल बटन दाबुन बघीतले ऑटो लॉगीन होत आहे काय. पण हा प्रकार सुरक्षीत आहे. असे घडले नाही. तसेच फोनही कॉल चालु असताना डायल/प्रेस केलेले नंबर लक्षात ठेवत नाही म्हणजेच इतर कोणाकडे फोन गेला अथवा सार्वजनीक फोन सेवेचा वापर केला तरी रिडायल मधुनही ही माहिती उघड होत नाही.

आयुर्हित 26/04/2014 - 06:51
मुंबईः Apr 25, 2014, 01.07AM IST ऑनलाइन आर्थिक व्यवहारांत होणारे फ्रॉड्स रोखण्यासाठी दोन स्तरीय सुरक्षा म्हणजेच 'टू स्टेप ऑथेन्टिफिकेशन' लागू करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. तसेच, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध व्यवहारांमधील धोक्यांची माहितीही बँकांनी वेळोवेळी ग्राहकांना दिली पाहिजे, असेही मध्यवर्ती बँकेचे स्पष्ट केले आहे. 'इनेब्लिंग पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर इन पेमेंट सिस्टिम अॅप्लिकेशन' या रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ऑनलाइन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित कसे करता येतील, याचा आढावा घेण्यात आला आहे. ऑनलाइन बँकिंगच्या व्यवहारांबाबत ग्राहकांना अधिक सजग करण्यावर रिझर्व्ह बँकेने भर दिला आहे. ग्राहकांना पासवर्ड वापरून इंटरनेट बँकिंगची सुविदा सुरू करावी लागते. तसेच, आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन स्तरीय ऑथेन्टिफिकेशन द्यावे लागते. ही दोन स्तरीय प्रक्रिया सर्व बँकांनी सक्तीची करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. शिवाय, 'पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर'वर आधारित इलेक्ट्रॉनिक पेमेंट करण्याची सु‌विधाही ग्राहकांना उपलब्ध असते. या यंत्रणेअंतर्गत आरटीजीएस, एनईएफटी, सीबीएलओ, फोरेक्स क्लीअरिंग, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज क्लीअरिंग आणि चेक ट्रन्केशन सिस्टिम अशा विविध रितीने ऑनलाइन पेमेंट करता येते. या व्यवहारांसाठीही आता दोन स्तरीय 'सुरक्षा' लागू करावी लागणार आहे. म्हणजेच ऑथेन्टिफिकेशन आणि ट्रान्झॅक्शन अशा दोन्ही बाबींसाठी दोन वेगवेगळे पासवर्ड म्हणजेच हेरिफिकेशन्स असावेच लागतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. साभार: ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन स्तरीय सुरक्षेची सूचना

शशिकांत ओक 14/04/2014 - 00:12
जुन्या लोकांना बँकेत गेल्याशिवाय चैनच पडत ना.
अशा लोकांसाठी लिहून काही फरक पडत नाही. त्यांनी प्रतिसादाचा पुढील भाग नाही वाचला तरी चालेल.
कुठल्या प्रकारच्या बँका आघाडीवर
बाकीच्यांचे मला माहित नाही. पण आयसी आय सी आय व एक्सेस बँकेचा अनुभव चांगला आहे. एसबी आय व कॅनरा ही ठीक आहेत. जर काही महत्वाच्या खबरदारी घेतल्या तर संभाव्य धोके व तृटी मला तरी व्यक्तीशः जाणवल्या नाहीत.

स्पंदना 14/04/2014 - 04:42
ते सगळ सोड! ते पहिला KYC काय प्रकरण आहे सांगा. देवा जीव गेला माझा त्या प्रकरणाने. माझ्याच पैशाला पारखे व्हायाची वेळा आली होती. पण मग सिस्टमपुढे माणुसकीची हाक काम करुन गेली.

In reply to by स्पंदना

आत्मशून्य 14/04/2014 - 04:53
फार काही नाही एक दोन फॉर्म व पुराव्याची कागदपत्रे भरावी लागतील. लोच्या खरा तिथे झाला होता जेंव्हा याला आधार कार्डच सक्तिचे केले गेले होते. आय गेस ही झंझट बहुदा आपल्या न वापरातील सॅलरी अकांउंट बाबत मागे लागली असावी.

कंजूस 14/04/2014 - 04:57
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल . १)स्टेट बैंकेत गावी पैसे पाठवणाऱ्यांच्या मोठ्या रांगा लागतात .त्यांनी ही सोय वापरली तर खूपच गर्दी कमी होईल . २)पेन्शनर्स (राज्य) वारंवार पासबुक भरायला येतात पेन्शन आली का पाहायला .त्यांनी मोबाईलवर बैलन्स पाहिला तरी खूप झाले .अथवा एसेमेस मिळवावा . ३)आयसिआय अॅक्सिस आणि एचडीएफसी मध्ये असेपण नवीन तयार पिढी आहे . ४)चलन वगैरे भरून पैसे भरल्याचा शिक्का लागतो अशी कामेच फक्त बैंकेत जाऊन केली पाहिजेत .

In reply to by कंजूस

माहितगार 14/04/2014 - 10:53
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल .
असे करणे अधिक सुरक्षीत असेल असे वाटते.

मी गेल्या ८-९ वर्षापासून मी इंटरनेट बँकिंग वापरतोय (आयसीआयसीआय व सिटी बँक यांचे). आजवरचा अनुभव उत्तम आहे. एकदा (२००७ साली) एसबीआय क्रेडिट कार्डाचे बिल मी व्हिसा मनी ट्रान्स्फर सुविधेद्वारे माझ्या आयसीआयसीआय खात्यातून भरले व ते दोन्ही बँकांकडे तक्रारी केल्यावरच प्रत्यक्षात भरले गेले. हा एकमेव वाईट अनुभव होता. बाकी रोख रकमेऐवजी इंटरनेट बँकिंग वगैरेचा वापर का करावा यावर माझे विचार मी येथे मांडले होते. मोबाईल बँकिंगचा वापर करण्याचा योग मात्र अजुन आला नाही.

मी इलेक्ट्रीक बील फक्त मोबाइलने भरतो, बाकी विमानाचे, ट्रेनचे, एस.टी.चे बूकींग, अगदी नेहरु तारांगणाचे , बुकींग सुद्धा इंटरनेटने केलेली आहेत. काही अडचण नाही, झाली व्यवस्थीत झाले. खास करुन विरोपी पत्ता हा https ने सुरु झाला की नाही ते पहावे, आणि वन टाईम पासवर्डने सगळ्या गोष्टी सोप्या होतात.

Prajakta२१ 14/04/2014 - 10:32
होय OTP (वन टाइम पासवर्ड ) ने सुरक्षाविषयक बाबी safe केल्या आहेत पण कधी कधी त्याने युजरफ्रेंडली नेस वर परिणाम होतो लोक गोंधळून जातात ह्या बाबतीत अजून हि जास्त ट्रेनिंग ची गरज आहे लोकांना माझा पण नेट बँकिंगचा अनुभव चांगला आहे मोबाइल बँकिंग चे अनुभव कोणालाच नाहीयेत का?

रेल्वे ची आय आर सी टी सी या साईट द्वारा बुकिंग करताना नेट बँकिंग असो वा डेबिट कार्ड असो ,नेहमी घोटाळा होतोच . बॅन्क कोणतीही असो, ३५-४० टक्के फेल्युअर रेट आहे

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी 14/04/2014 - 14:59
बँकेत जायचा यायचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हवे तेव्हा, अगदी रात्री १२ वाजताही व्यवहार करता येतात.

अलबेला सजन 14/04/2014 - 16:08
इंटरनेट बँकिंग अतिशय उपयोगी व वेळ वाचवणारे आहे. सर्वांनी याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. वेळेची मर्यादा न बाळगता आपण घरबसल्या अनेक कामे करू शकतो. ऑफिसमध्ये बसून मी लाईट बिल, मोबाईल बिल, टीवी रिचार्ज, हे सर्व करतो. मात्र यामध्ये इंटरनेट बँकिंग हे अधिक भरवशाचे वाटते मोबाईल बँकिंग पेक्षा. कारण संगणकावर antivirus असतो. आणि आता तर प्रत्येक व्यवहारासाठी मोबाईल वर पासवर्ड येत असल्यामुळे सुरक्षित वाटते. मोबाईल वर मात्र हे सर्व करने धोक्याचे वाटते. माझा इंटरनेट बँकिंग चा अनुभव अतिशय चांगला आहे. फक्त एकदाच LIC चे पेमेन्ट दोन वेळा खात्यातून कापले गेले होते ते सुद्धा LIC ला मेल पाठवल्यानंतर ८-१० दिवसांत परत जमा झाले होते.

In reply to by अलबेला सजन

>>>> कारण संगणकावर antivirus असतो.>>> त्याचा काय उपयोग इथे? जेव्हा तुम्ही घरच्या संगणकावरुन तुमचे नेट बँकींग व्यवहार करत असता म्हणजे लॉग इन असता तेव्हा तुमचे अकाऊंट हॅक होउ शकते. किंवा आत्ताच माहीत झालेला http://heartbleed.com/ तुमचे https वरुन होणारी माहीतीची देवाण घेवाण सुद्धा हॅक करु शकतो. यावर इलाज म्हणजे ऑफिसमधुन किवा जिथे फायरवॉलने सुरक्षित केलेले नेटवर्क असेल तिथुनच नेट बँकींग करा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आत्मशून्य 16/04/2014 - 20:28
हार्ट्ब्लिड मेसेंजींग प्रोटोकॉल हॅक/डमी करु शकतो. नेट बँकींगमधे ट्रॅण्जॅक्शन्साठी हे प्रोटोकॉल वापरले जात नाहीत. फायरवॉल घरातही बसवता येतेच. आंटी वायरस + फायरवाल दोन्ही (अपडेट व चालु स्थितीत) हवे तरच ते मशीन सिक्योर आहे असे म्हणता येइल.

In reply to by आत्मशून्य

खटपट्या 17/04/2014 - 00:54
याही पेक्षा महत्वाचे म्हणजे विंडोज क्रिटीकल अपडेट्स. (पैचेस). विंडोज जर ओरिजिनल असेल तर हे अपडेट्स मस्ट, असेच म्हणेन. बऱ्याचदा antivirus पेक्षा हे अपडेट्स परिणामकारक असतात.

जातवेद 14/04/2014 - 19:19
आय.सी.आय.सी.आय मधे जे जे इंटरनेट बँकिंगने करता येते, ते सर्व मोबाईल बँकिंगने सुद्धा करता येते फंड ट्रान्सफर, बील पेमेंट, तिकीट बुकींग, अगदी एफ.डी. उघडणे सुद्धा. आणि मोबाईल मुळे अगदी तुमच्या सोयीनुसार केव्हाही, कुठेही. (पहा आय.सी.आय.सी.आय बँकिंग) फक्त ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव नव्याने टाकता येत नाही. त्याकरिता इंटरनेट बँकिंग मध्ये जाऊन ते पेयी म्हणून सेव करावे लागते मग हवे तेव्हा त्याला पैसे पाठवता येतात. ही एक फार चांगली सुरक्षा सुविधा आहे, यामुळे कोणि तुमचे अ‍ॅप हॅक केले तरी त्याला हव्या त्या अकाउंटला पैशे पाठवता येणार नाहीत. (कोणि तरी भेटूदे, भेटू दे कि जर मोबाईल आणि इंटरनेट दोन्ही हॅक केले तर विचारणारा :) ) आणि एवढ्या मोठ्या बँका अशी सुविधा देतात म्हणजे त्यांनी बरीच खबरदारी घेतलेली असते. तरी पण फसवणूक होण्याचा संभव असतोच. जेवढा धोका इंटरनेट बँकिंगने मधे आहे तेवढाच मोबाईल मधेही आहे. भावा पीटर लै महान शक्ती असत्या किनी ती लै महान जबाबदारी बरोबर पण येत्या काय *LOL* -------------------------------------------------- मला जात नाही माहित, मला वेद नाही माहित

कंजूस 14/04/2014 - 20:00
घाबरवण्याचा हेतू नाही पण हल्लीच्या धपल्यात सावध राहाणे चांगले .एक वाचलेला किस्सा .एका घरफोडीत चोर मिळालेल्या मोबाईल वरून बैंकेकडून "पिन नंबर आठवत नाही द्या "सांगून मिळवतो .हे शक्य आहे का ?जाणकारांनी सांगावे .

In reply to by कंजूस

आत्मशून्य 16/04/2014 - 19:56
पण अशक्यही नाही. तुमची गोपनीय माहिती ठाउक असेल जसे संपुर्ण नाव, कायमचा पत्ता, आइचे नाव अकाउंट नंबर व बारीकशी नशीबाची साथ... पुरेशी होती नवीन पिन मिळवायला पण आता पिन मिळवणे यासाठी बहुदा प्रत्यक्ष बँकेतच जावे लागते.

श्रीगुरुजी 16/04/2014 - 20:49
नेटवर्कच्या कमीअधिक वेगामुळे मोबाईल बँकिंग पूर्णपणे टाळतो. इंटरनेट बँकिंग सढळ हाताने वापरतो. आयसीआयसीआय व एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग सुरक्षित व विश्वासार्ह आहे. फोन बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, व्यक्तिगत खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेलचे चार्जेस इ. गोष्टींकरता इंटरनेट बँकिंग गेले अनेक वर्षे वापरत आहे.

आयुर्हित 23/04/2014 - 16:40
मुंबई - देशातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर इतर खातेदाराची प्राथमिक माहिती उपलब्ध असल्यास त्या आधारे त्या खात्याचा तपशील (स्टेटमेंट) खातेदाराखेरीज त्रयस्थ व्यक्तीही काढू शकत असल्याची बाब आयुष घोष या तरुणाने लक्षात आणून दिली आहे. एकीकडे बँकेने आपल्या ऑनलाईन सुरक्षेबाबत खात्री व्यक्त केली असली तरीही हा तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नेट बँकींग सुविधेत लॉग इन केल्याखेरीज स्टेटमेंट मिळणे सध्यातरी थांबविण्यात आले आहे. या संदर्भात खुलासा करताना बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की; आमच्या तंत्रज्ञांच्या पथकाने बँकेची संपूर्ण वेबसाईट काळजीपूर्वक तपासली असून ग्राहकांच्या खात्यावरील माहिती आणि व्यवहारांचा तपशील सुरक्षित आणि गोपनीय रहाण्यासाठी सर्व प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र नेट बँकींगमध्ये लॉग इन न करता काही ग्राहकांच्या व्यवहाराचा तपशील इतरांना मिळत असल्याचा प्रकार घडत असेल; तर त्याबाबत त्वरित तपासणी करून त्रुटी तातडीने सूर करण्यात येईल; अशी ग्वाही त्यांनी दिली. घोष यांना आपले स्वत:चे बँक खाते ऑनलाईन वापरत असताना या धक्कादायक गोष्टीचा शोध लागला. या प्रकाराबाबत त्यांनी बँकेला इ मेलद्वारे माहितीही दिली आहे. बँकेचे खातेदार सहजपणे शेअर करीत असलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे नाव; पत्ता यासह त्यांच्या खात्यावरील जमा आणि खर्चाच्या व्यवहारांचा तपशील त्रयस्थ व्यक्तीला उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी हॅकींग अथवा कोडींगचे तंत्र अवगत असण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर आहे; असे मत घोष यांनी नोंदविले. हे प्रकार जागतिक पातळीवरील बॅकींगच्या ऑनलाईन सेवांमध्ये अनेक वेळा दिसून आले असून यामुळे बँक अथवा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाही; असे सायबर सुरक्षा क्षेत्रातील सल्लागार डॉम्निक के यांनी स्पष्ट केले. मात्र आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपला पासवर्ड सुरक्षित आणि सहज लक्षात येणार नाही; असा ठेवणे; तो वेळोवेळी बदलणे; आपल्या व्यवहारांना बहुस्तरीय सुरक्षा प्रदान करणे; आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे; या बाबी अमलात आणणे आवश्यक आहे; याकडेही त्यांनी लक्ष वेधले. साभार: आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित काटेकोर सुरक्षा प्रदान करीत असल्याचा बँकेचा दावा आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे कसे शक्य आहे हे कोणी हुशार/तज्ञ सांगू शकेल का?

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 23/04/2014 - 17:05
आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे शक्यच नाही आणी आपल्या फोन बँकींगच्या (अर्थातच गोपनीय) संभाषणाचे (रेकॉर्डींग) जतन केले जात नसावे, जेणे करुन पुन्हा फोन केल्यास आवाजाची पडताळणी शक्य होइल. थोडक्यात महत्वाच्या गोष्टीचा अपवाद सोडला तर आपल्या अकाउंटचा रिड-ओन्ली अ‍ॅक्सेस बहुदा कोणालाही आहे हेच गृहीत धरुन चालावे लागेल. माझा फोन बँकीगचा प्रथम अनुभव घेतल्यावर हे प्रश्न मनात उभे राहीले होते मी माझा अकाउंट नंबर व पिअनही फोनवरुन टाइप केली होती म्हणून कॉल झाल्या झाल्या मी रिडायल बटन दाबुन बघीतले ऑटो लॉगीन होत आहे काय. पण हा प्रकार सुरक्षीत आहे. असे घडले नाही. तसेच फोनही कॉल चालु असताना डायल/प्रेस केलेले नंबर लक्षात ठेवत नाही म्हणजेच इतर कोणाकडे फोन गेला अथवा सार्वजनीक फोन सेवेचा वापर केला तरी रिडायल मधुनही ही माहिती उघड होत नाही.

आयुर्हित 26/04/2014 - 06:51
मुंबईः Apr 25, 2014, 01.07AM IST ऑनलाइन आर्थिक व्यवहारांत होणारे फ्रॉड्स रोखण्यासाठी दोन स्तरीय सुरक्षा म्हणजेच 'टू स्टेप ऑथेन्टिफिकेशन' लागू करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. तसेच, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध व्यवहारांमधील धोक्यांची माहितीही बँकांनी वेळोवेळी ग्राहकांना दिली पाहिजे, असेही मध्यवर्ती बँकेचे स्पष्ट केले आहे. 'इनेब्लिंग पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर इन पेमेंट सिस्टिम अॅप्लिकेशन' या रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ऑनलाइन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित कसे करता येतील, याचा आढावा घेण्यात आला आहे. ऑनलाइन बँकिंगच्या व्यवहारांबाबत ग्राहकांना अधिक सजग करण्यावर रिझर्व्ह बँकेने भर दिला आहे. ग्राहकांना पासवर्ड वापरून इंटरनेट बँकिंगची सुविदा सुरू करावी लागते. तसेच, आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन स्तरीय ऑथेन्टिफिकेशन द्यावे लागते. ही दोन स्तरीय प्रक्रिया सर्व बँकांनी सक्तीची करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. शिवाय, 'पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर'वर आधारित इलेक्ट्रॉनिक पेमेंट करण्याची सु‌विधाही ग्राहकांना उपलब्ध असते. या यंत्रणेअंतर्गत आरटीजीएस, एनईएफटी, सीबीएलओ, फोरेक्स क्लीअरिंग, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज क्लीअरिंग आणि चेक ट्रन्केशन सिस्टिम अशा विविध रितीने ऑनलाइन पेमेंट करता येते. या व्यवहारांसाठीही आता दोन स्तरीय 'सुरक्षा' लागू करावी लागणार आहे. म्हणजेच ऑथेन्टिफिकेशन आणि ट्रान्झॅक्शन अशा दोन्ही बाबींसाठी दोन वेगवेगळे पासवर्ड म्हणजेच हेरिफिकेशन्स असावेच लागतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. साभार: ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन स्तरीय सुरक्षेची सूचना
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधे पासबुक भरून घेण्यासाठी जिथे पूर्वी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे तिथे आता आपण आपली महिन्याची बिले/रिचार्ज पण घरबसल्या इंटरनेट/मोबाईल बँकिंग द्वारे भरू शकतो ह्यात पण काही संभाव्य धोके/त्रुटी आहेत अकौंट hack होणे मोबाईल बँकिंग मध्ये connectivity नसल्याने फंड ट्रान्स्फर मध्येच अडकणे ( डेबिट तर पडते पण क्रेडीट होत नाही आणि ही ट्रान्स्फर पूर्ण होण्यास ७-१० दिवस जातात ) NEFT /RTGS चालू नसेल तर मग बँकेत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही आपल्याला ह्या बाबतीत कसे अनुभव आले आहेत?(चांगले/ वाईट दोन्ही) आपल्याला कुठल्या प्रकारचे बँकिंग सोयीस्कर वाटते ते पण सांगा (जुन्या लोकांना बँकेत गे

नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

माहितगार ·

In reply to by आत्मशून्य

माहितगार 13/04/2014 - 16:10
ओके चांगला सब्जेक्ट थोडा रुक्ष होतोय अस मलाही वाटत होतं पण मी स्वतः वादात न गुरफटता तटस्थ, लिहिण्यात थोड अती मेकॅनिकल झाल हे मान्य पण शेवटी आपण तंत्राची माहिती आणि व्यवहार यांची सांगड घालतोय. थोड फजी होऊद्या म्हणूनच अनुषंगिक चालेल असा उल्लेख केला आहे. आणि अधिक उदाहरणे देण्या करता मिपाकर आहेतच तेव्हा आपल्या सर्वांच्या प्रतिसादातून काही छान मिळेल हा विश्वास बाळगून आहे.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 16/04/2014 - 20:21
स्वतः वादात न गुरफटता तटस्थ, लिहिण्यात थोड अती मेकॅनिकल झाल हे मान्य
सगळ काही विकीवर आहे पण.. ते शेवटी काय आहेत ? शाळेतील पोट्याचे निबंध. मग किती गहन विषय असो वा नसो. म्हणून जर एखाद्या रंजक/अरंजक विषयावर तुम्हाला मते हवी असतील तर विषय सुरुवात करुन त्यावर चुकीचे लिखाण करा.. तुमच्यावर भुंकायला संधी द्या. जर तुम्ही योग्य आहात तर तसेही सांगोपांग चर्चेअंती तुमचीच मते मान्य केली जातील. पण जर तुम्हाला लोकांचा सहभाग हवा असेल तर दंगा करा, व त्याची सुरुवात लोकांना आपल्यावर चिखल फेकायची संधी देउन करायची असते. अन्यथा.... मान्यवर व्हा... जर तेव्हडा दम लिखाणात असेल वा आणखी काही करता येत असेलतर.... तरीही प्रतिसाद मिळु शकतील..पण कशात काहीच नसताना उगा तठस्थता राखुन पायावर धोंडा मारुन घेउ नका... आपण नेहरुंकडुन किमान हे शिकायला हवेच हवे.

शशिकांत ओक 16/04/2014 - 18:34
वाचायला आवडेल असा विषय असला तरी लांबलचक वाटून वाचकांना कंटाळा वाटला असावा. तीच गत माझ्या काही धाग्यावर दिसते.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 13/04/2014 - 16:10
ओके चांगला सब्जेक्ट थोडा रुक्ष होतोय अस मलाही वाटत होतं पण मी स्वतः वादात न गुरफटता तटस्थ, लिहिण्यात थोड अती मेकॅनिकल झाल हे मान्य पण शेवटी आपण तंत्राची माहिती आणि व्यवहार यांची सांगड घालतोय. थोड फजी होऊद्या म्हणूनच अनुषंगिक चालेल असा उल्लेख केला आहे. आणि अधिक उदाहरणे देण्या करता मिपाकर आहेतच तेव्हा आपल्या सर्वांच्या प्रतिसादातून काही छान मिळेल हा विश्वास बाळगून आहे.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 16/04/2014 - 20:21
स्वतः वादात न गुरफटता तटस्थ, लिहिण्यात थोड अती मेकॅनिकल झाल हे मान्य
सगळ काही विकीवर आहे पण.. ते शेवटी काय आहेत ? शाळेतील पोट्याचे निबंध. मग किती गहन विषय असो वा नसो. म्हणून जर एखाद्या रंजक/अरंजक विषयावर तुम्हाला मते हवी असतील तर विषय सुरुवात करुन त्यावर चुकीचे लिखाण करा.. तुमच्यावर भुंकायला संधी द्या. जर तुम्ही योग्य आहात तर तसेही सांगोपांग चर्चेअंती तुमचीच मते मान्य केली जातील. पण जर तुम्हाला लोकांचा सहभाग हवा असेल तर दंगा करा, व त्याची सुरुवात लोकांना आपल्यावर चिखल फेकायची संधी देउन करायची असते. अन्यथा.... मान्यवर व्हा... जर तेव्हडा दम लिखाणात असेल वा आणखी काही करता येत असेलतर.... तरीही प्रतिसाद मिळु शकतील..पण कशात काहीच नसताना उगा तठस्थता राखुन पायावर धोंडा मारुन घेउ नका... आपण नेहरुंकडुन किमान हे शिकायला हवेच हवे.

शशिकांत ओक 16/04/2014 - 18:34
वाचायला आवडेल असा विषय असला तरी लांबलचक वाटून वाचकांना कंटाळा वाटला असावा. तीच गत माझ्या काही धाग्यावर दिसते.
निर्णय घेणार्‍यास कोणत्याही गोष्टीबाबत यथायोग्य निर्णय घेण्या करता; सामर्थ्य (Strengths) , दुर्बलता (Weaknessess), संधी (Opportunities) आणि जोखीम (Threats) यांबाबत पूर्ण विश्वासार्ह माहिती असणे गरजेचे असतेच. त्या उलट (प्रचार) मार्केटींग करणारी मंडळी स्वतःच्या क्षमता आणि प्लस पॉईंट अधोरेखीत करताना, स्वत:च्याच जोखीम आणि दुर्बलता या मर्यादा ग्राहकास सांगण्याचे टाळतात. काही जोखीम आणि मर्यादा यांच्या सकारात्मक बाजू सुद्धा असू शकतात अथवा त्या तुलनेत संधी आणि सामर्थ्य उजवे असू शकते की ज्यामुळे ग्राहक जोखीम जाणीवपुर्वक स्विकारण्यास तयार होतो.

माहिती हवी आहे

राघव ·

In reply to by यशोधरा

माहितगार 13/04/2014 - 11:40
वाचकांबद्दल माहित नाही लेखकांना गरज असू शकते. एखादा लेख लिहिल्या नंतर एखाद्या विशीष्ट माध्यमाच्या श्रोतृवर्गाकडे जावा म्हणून त्या विशीष्ट मासिक / वृत्तपत्राच्या माध्यमाचा अधिकृत पत्ता उपयूक्त ठरू शकतो. बरेच मराठी लेखक परराज्यातून आणि परदेशातून लिहित असतात आणि त्यांना एकतर अंक विकत मिळण्याची शक्यता दुर्मीळ असते. अगदी चांगल्या दर्जेदार नियतकालीकांचे अंक महाराष्ट्रातील स्टॉल्सवरही मिळतील का याची शंका असते. बहुतांश नियतकालीक खासकरून साप्ताहीके मासिकांचे पत्ते आजच्या काळात आंतरजालावर एका ठिकाणी उपलब्ध आहेत का आणि का असू नयेत ?

In reply to by माहितगार

यशोधरा 13/04/2014 - 14:46
असावीत की. मी कुठे नको म्हटलंय? आपणही विकीवर लिहीता ना? तेह्वा जमल्यास आपणही उपलबध करुन द्यावी, कदाचित अशी एखादी सूची वगैरे टाकू शकाल तिथे.

In reply to by यशोधरा

माहितगार 13/04/2014 - 16:03
हम्म.., मराठी आंतरजालावर या माहितीची मोठी कमतरता आहे, मला स्वतःला ही अडचण जाणवलेली त्यातूनच शेवटी आंतरजालावरील अनुपस्थित मराठी ही धागा मालिकाच लिहिण्यास घेतली त्याच्या अनुषंगिक विषय दिसल्याने प्रतिसाद दिला. विकिवर वस्तुतः अधिकृत संस्थळ उपलब्ध असल्यास त्याचाच तेवढा पत्ता अंतर्भूत करता येतो. सविस्तर पोस्टल पत्ते दुरध्वनी इत्यादी संपर्क विकिं लेखांच्या कक्षेत येत नाही. कुठे प्रताधिकार मुक्तते विषयी चर्चा असल्यास तेवढ्या पुरते उल्लेख चर्चा अथवा संबंधीत प्रकल्प पानावर येऊ शकतात. म्हणूनच विकि मुक्त आहे पण त्याच्या परिघास मर्यादा आहेत असे आम्ही म्हणत असतो. असो.

In reply to by माहितगार

चौकटराजा 14/04/2014 - 09:00
माझ्या माहितीनुसार परिघ हा शब्दच " मर्यादा" असा अर्थ दर्शवितो. फारतर हा शब्दप्रयोग" व्याप्तीस मर्यादा" असा असला पाहिजे.. काय..?

In reply to by चौकटराजा

माहितगार 14/04/2014 - 12:51
ओके, अर्थछटा आणि संवादाची परिमाणकारकता या अंगाने अभ्यासून विचार करून बघेन. अजून काही चपखल शब्द प्रयोग / उदाहरणे मिळाल्यास स्वागतच असेल. लक्षवेधी प्रतिसादाकरीता धन्यवाद

आतिवास 13/04/2014 - 12:00
'अंतर्नाद'चा पत्ता बहुतेक बरोबर आहे, पण मला खात्री नाही. अधिक माहितीसाठी संस्थापक आणि संपादक यांना संपर्क साधावा: bhanukale@gmail.com 'मटा'मध्ये ६ एप्रिल रोजी आलेला हा लेख, पण तिथं संपर्क साधण्यासाठी काही माहिती नाही.

In reply to by आतिवास

आयुर्हित 14/04/2014 - 21:01
जयवंत दळवी म्हणत, 'शाळेत शिकत असताना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे तीन काळ मी शिकलो होतो, पण साहित्य क्षेत्रात आल्यानंतर चौथा काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ.' निराशावादी सूर आळवण्याची परंपरा साहित्य क्षेत्राला नवी नाही. मात्र भानू काळे हे निराशेचे सूर आळवणारे संपादक नाहीत. ते आशेचे किरण शोधतात. महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गम भागातला लेखकही त्यांच्या संपर्कात असतो आणि परदेशातल्या नव्याने लिहू लागणाऱ्या लेखकांशीही त्यांची मैत्री असते. अशा लेखकांना लिहायला प्रवृत्त करून, त्यांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना खुबीने पुनर्लेखन करायला भाग पडून, त्यांच्या लेखनावर संपादकीय संस्कार करून ते त्या लेखकाचं उत्तम साहित्य 'अंतर्नाद'मध्ये प्रसिध्द करीत असतात

राघव 14/04/2014 - 11:00
प्रतिसादांबद्दल आभार. @यशो: मी ही दोन्ही मासिकं ३-४ ठिकाणी शोधलीत पण मिळाली नाहीत. म्हणून इथं धागा टाकला. @माहितगार: सहमत आहे. अशी माहिती जालावर सहजी सापडत नाहीये. @आतिवासः माहिती व दुव्याबद्दल धन्यवाद. @पाषाणभेदः नोंद घेतलेली आहे. आजवर कधी माहितीसाठी धागा टाकला नाही. पुढल्यावेळी कधी गरज पडली तर तुमची सूचना नक्की लक्षात ठेवेन. राघव

In reply to by यशोधरा

माहितगार 13/04/2014 - 11:40
वाचकांबद्दल माहित नाही लेखकांना गरज असू शकते. एखादा लेख लिहिल्या नंतर एखाद्या विशीष्ट माध्यमाच्या श्रोतृवर्गाकडे जावा म्हणून त्या विशीष्ट मासिक / वृत्तपत्राच्या माध्यमाचा अधिकृत पत्ता उपयूक्त ठरू शकतो. बरेच मराठी लेखक परराज्यातून आणि परदेशातून लिहित असतात आणि त्यांना एकतर अंक विकत मिळण्याची शक्यता दुर्मीळ असते. अगदी चांगल्या दर्जेदार नियतकालीकांचे अंक महाराष्ट्रातील स्टॉल्सवरही मिळतील का याची शंका असते. बहुतांश नियतकालीक खासकरून साप्ताहीके मासिकांचे पत्ते आजच्या काळात आंतरजालावर एका ठिकाणी उपलब्ध आहेत का आणि का असू नयेत ?

In reply to by माहितगार

यशोधरा 13/04/2014 - 14:46
असावीत की. मी कुठे नको म्हटलंय? आपणही विकीवर लिहीता ना? तेह्वा जमल्यास आपणही उपलबध करुन द्यावी, कदाचित अशी एखादी सूची वगैरे टाकू शकाल तिथे.

In reply to by यशोधरा

माहितगार 13/04/2014 - 16:03
हम्म.., मराठी आंतरजालावर या माहितीची मोठी कमतरता आहे, मला स्वतःला ही अडचण जाणवलेली त्यातूनच शेवटी आंतरजालावरील अनुपस्थित मराठी ही धागा मालिकाच लिहिण्यास घेतली त्याच्या अनुषंगिक विषय दिसल्याने प्रतिसाद दिला. विकिवर वस्तुतः अधिकृत संस्थळ उपलब्ध असल्यास त्याचाच तेवढा पत्ता अंतर्भूत करता येतो. सविस्तर पोस्टल पत्ते दुरध्वनी इत्यादी संपर्क विकिं लेखांच्या कक्षेत येत नाही. कुठे प्रताधिकार मुक्तते विषयी चर्चा असल्यास तेवढ्या पुरते उल्लेख चर्चा अथवा संबंधीत प्रकल्प पानावर येऊ शकतात. म्हणूनच विकि मुक्त आहे पण त्याच्या परिघास मर्यादा आहेत असे आम्ही म्हणत असतो. असो.

In reply to by माहितगार

चौकटराजा 14/04/2014 - 09:00
माझ्या माहितीनुसार परिघ हा शब्दच " मर्यादा" असा अर्थ दर्शवितो. फारतर हा शब्दप्रयोग" व्याप्तीस मर्यादा" असा असला पाहिजे.. काय..?

In reply to by चौकटराजा

माहितगार 14/04/2014 - 12:51
ओके, अर्थछटा आणि संवादाची परिमाणकारकता या अंगाने अभ्यासून विचार करून बघेन. अजून काही चपखल शब्द प्रयोग / उदाहरणे मिळाल्यास स्वागतच असेल. लक्षवेधी प्रतिसादाकरीता धन्यवाद

आतिवास 13/04/2014 - 12:00
'अंतर्नाद'चा पत्ता बहुतेक बरोबर आहे, पण मला खात्री नाही. अधिक माहितीसाठी संस्थापक आणि संपादक यांना संपर्क साधावा: bhanukale@gmail.com 'मटा'मध्ये ६ एप्रिल रोजी आलेला हा लेख, पण तिथं संपर्क साधण्यासाठी काही माहिती नाही.

In reply to by आतिवास

आयुर्हित 14/04/2014 - 21:01
जयवंत दळवी म्हणत, 'शाळेत शिकत असताना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे तीन काळ मी शिकलो होतो, पण साहित्य क्षेत्रात आल्यानंतर चौथा काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ.' निराशावादी सूर आळवण्याची परंपरा साहित्य क्षेत्राला नवी नाही. मात्र भानू काळे हे निराशेचे सूर आळवणारे संपादक नाहीत. ते आशेचे किरण शोधतात. महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गम भागातला लेखकही त्यांच्या संपर्कात असतो आणि परदेशातल्या नव्याने लिहू लागणाऱ्या लेखकांशीही त्यांची मैत्री असते. अशा लेखकांना लिहायला प्रवृत्त करून, त्यांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना खुबीने पुनर्लेखन करायला भाग पडून, त्यांच्या लेखनावर संपादकीय संस्कार करून ते त्या लेखकाचं उत्तम साहित्य 'अंतर्नाद'मध्ये प्रसिध्द करीत असतात

राघव 14/04/2014 - 11:00
प्रतिसादांबद्दल आभार. @यशो: मी ही दोन्ही मासिकं ३-४ ठिकाणी शोधलीत पण मिळाली नाहीत. म्हणून इथं धागा टाकला. @माहितगार: सहमत आहे. अशी माहिती जालावर सहजी सापडत नाहीये. @आतिवासः माहिती व दुव्याबद्दल धन्यवाद. @पाषाणभेदः नोंद घेतलेली आहे. आजवर कधी माहितीसाठी धागा टाकला नाही. पुढल्यावेळी कधी गरज पडली तर तुमची सूचना नक्की लक्षात ठेवेन. राघव
अर्थमंथन आणि अंतर्नाद या दोन मासिकांची वार्षिक वर्गणी भरून नियमित अंक घ्यायचे आहेत. त्यासाठी संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक हवे आहेत. कुणास माहित असल्यास सांगावेत. तसा अंतर्नाद साठीचा संपर्क पत्ता जालावर एके ठिकाणी मिळाला, पण तो सध्याचा पत्ता आहे किंवा नाही हे माहित नाही. - अंतर्नाद सी-२, गार्डन इस्टेट जवळ वायरलेस कॉलनी जवळ औंध, पुणे.. ४११००७ राघव

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - २

स्पार्टाकस ·

>>>>फ क्वार्टरमास्टर सिडनी जोन्सने पेरीस्कोप पूर्ण वर केला. पाण्याच्या पातळीवर सुमारे पंचावन्न फूट ! >>>>जपानी जहाजांच्या हालचाली दिसण्याच्या हेतूने ओ'केनने टँगला पाण्याखाली नेण्याचा विचार केला नव्हता. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर असताना पेरिस्कोपची, ते ही ५५ फूट उंच चढवून, गरज काय होती?

>>>>फ क्वार्टरमास्टर सिडनी जोन्सने पेरीस्कोप पूर्ण वर केला. पाण्याच्या पातळीवर सुमारे पंचावन्न फूट ! >>>>जपानी जहाजांच्या हालचाली दिसण्याच्या हेतूने ओ'केनने टँगला पाण्याखाली नेण्याचा विचार केला नव्हता. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर असताना पेरिस्कोपची, ते ही ५५ फूट उंच चढवून, गरज काय होती?
लेखनविषय:
" ऑल बॅक टू थर्ड !" " लेफ्ट ट्वेंटी डीग्री रडार. ऑल अहेड टू थर्ड. शिफ्ट द रडार !" पर्ल हार्बरपासून निघाल्यावर तीन दिवस उलटून गेले होते. पूर्वेच्या दिशेने असणा-या अरुंद खाडीत टँग शिरली होती. मात्रं या खाडीच्या चिंचोळ्या पट्ट्यातून मार्ग काढताना ती खाडीच्या दोन्ही टोकांकडे पाळीपाळीने ढकलली जात होती. मोठ्या मुष्कीलीने किना-यावर किंवा खाडीतील प्रवाळ खडकांना धडकण्याचं टाळून अखेर चौथ्या दिवशी सकाळी सातच्या सुमाराला टँग मिडवे बेटावर विसावली.

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

गंगाधर मुटे ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 13/04/2014 - 10:45
कविवर्य काहीतरी सांगू पहात आहेत एवढ लक्षात आलं, पण नेमक काय ते नीटस उमगल नाही. ==या प्रतिसादासाठी सही== (-स्वतःस काय माहित नाही ते माहित असलेला माहितगार)

In reply to by माहितगार

कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये असे कवीला म्हणायचे असावे. गरीबी इथे जोपासली जाते म्हणन्यापेक्षा इथे लोक गरीब राहावेत अशीच व्यवस्था सरकार राबवते,आणि ती एक महान परंपरा म्हणजे व्यवस्थेचे प्रमुखांची ती तक्रार असावी. एकूण तक्रारीची ही रचना आहे. पण मला आवडल्या होत्या त्या खाली लिहिलेल्या ओळी पण यातली दुसरी ओळ अपेक्षापूर्ण करु शकली नाही असे वाटले. काही तरी अजून खास लिहिता आलं असतं असं वाटलं. अर्थात कवीच्या आणि सरकारच्या मनात केव्हा काय असेल सांगता येत नाही. :) तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये
इथे फालतु हा शब्द नकक्की कोणाला उद्देशुन वापरलाय हे नीटसे उमगले नाही . वरुणाला उद्देशुन वापरला असेल तर एक वेळ ठीक आहे ....पण जातीला फालतु हा शब्द वापरला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी खाली हा गुन्हा ठरेल ना ? बाकी कविता सो सो . असो .

In reply to by प्रसाद गोडबोले

नगरीनिरंजन 14/04/2014 - 17:11
आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल. आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही. देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात हे सगळ्यांना माहित असेल अशी आशा. (वरुणदेव म्हणजे वरुण नाव आणि देव आडनाव असलेला माणूस नव्हे हेही इथे स्पष्ट करुन ठेवलेले बरे).

In reply to by धन्या

तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात.
"पोएटीक लिबर्टी" लय भारी शब्द .... ह्यावरुन काही महिन्यांन पुर्वी बाबासाहेबांचे घटना निर्मितीच्या काळातील व्यंग चित्र आणि "आर्टिस्टिक लिबर्टी" ह्यावुन निर्माण झालेला वाद आठवला ! ती लिबर्टी खपवुन घेतली गेली नव्हती ...लय राडा झाला होता ! (बायदवे , धन्या ,केवळ आपल्यात गैरसमज नको म्हणुन ....... माझा मुद्दा इतकाच होता की इथे आपण जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत तेव्हा कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही , आता उद्या कोणी जर बळीराजाने त्याची जात दाखवु नये असे कडवे टाकले तरीही मी त्याचा निषेध्दच करेन !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 00:56
@प्रसाद गोडबोले,
जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत
तुम्हाला बहुधा मनुष्यजातीतील अंतर्गत जातीव्यवस्थेविषयी बोलायचे असावे. तसे असेल तर ठीक अन्यथा - मनुष्यजात आणि जनावरांची जात यातील जातीचे निर्मूलन करायचे म्हटले तर माणूस आणि जनावर यांना एकाच वर्गवारीत आणावे लागेल. - देव आणि दानव यांनाही एकाच पारड्यात मोजावे लागेल. - जर्शी ही त्या गाईची जात असूनही सारेच तिला "जर्सी गाय" असेच म्हणतात. जास्त दूध देते म्हणून जात काढण्याची मुभा असते की काय?
कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही
या विधानाने मला अजिर्ण झाल्यासारखे वाटत आहे. पचणे फारच कठीण चाललेय. अहो गोडबोले साहेब, सोईचे असेल तर जातीचे समर्थन आणि जेथे गैरसोय होते तेथे निर्मुलनाची भाषा हा विचित्र पण नवा प्रघातच पडला आहे आता आपल्या देशात. जात (Caste) या विषयावर काही अपवाद वगळता प्रत्येक मनुष्य दुतोंडी झाला आहे. हे विधान मी खात्रीने आणि पुराव्यानिशी करू शकतो. --------------------- जाता जाता पुन्हा एक जात काढून जातो. महेंद्रकपूर - माझ्या पासून दूर नको जाऊ गंगूबाई तुझ्याविना मला करमत नाय उषा मंगेशकर - नेऊ नका आडोशाला येणार मी नाय पुरुषांच्या जातीचा भर्‍होसा काय? ---------------------- प्रसादराव, मला असे वाटते की पुरुषांची जात काढली म्हणून महिलांवर 'अ‍ॅट्रासिटी' लावण्यापेक्षा पुरुषांच्या जातीवर भरवसा ठेवण्याइतपत त्यांच्यात विश्वासाहार्य बदल घडवून आणायला हवेत. नाहीतर महिला पुरुषांची 'जात' काढतच राहतील. कारण ..... :)

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल.
हो ना . आंबेडकर जयंतीला आपण अजुनही एखाद्याची जात काढण्याचे समर्थन करत आहात हे पाहुन आनंद वाटला !!
आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही.
नेहमीचा गोंधळ ... मायथॉलॉजी एक तर संपुर्ण स्विकारा किंव्वा पुर्ण नाकारा .... म्हणजे जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना , आणि मानत नसाल तर मग कोणत्याही का जातीचा असेना , त्याची जात काढु नका .... जातिनिर्मुलनाच्या साठी प्रयत्न करा !
देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात
हे तुमचे वैयक्तिक मत आहे . त्यामुळे त्या बद्दल पास . खुष राव्हा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 01:49
जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना
माझ्यासारख्याला वरुणदेवाचे देव म्हणून किंवा व्यक्ती म्हणून अस्तित्व मानायचे किंवा नाकारायचे, या दोनपैकी कोणताच प्रश्न कधीच न पडल्याने त्याविशयी कधी सखोल विचार केलाच नाही. पुरातन ग्रंथात त्याची caste काय लिहिली आहे, हे माहीत करून घ्यायची तर आजही गरज वाटत नाही. पण मला असे वाटते की वरुणदेवाच्या नामकरणाच्या पुरातन ग्रंथांच्या तत्कालीन जमान्यात जातीव्यवस्था अस्तित्वात नसेल. तेव्हा वर्णव्यवस्था अस्तित्वात असावी. कुणी याविषयी लिहिले तर वाचायला आवडेल आणि माझ्या ज्ञानात भरसुद्धा पडेल. शिवाय प्रुथ्वीची निर्मीती झाली तेव्हापासून वरुणदेवाचे (देव म्हणून नव्हे तर पाऊस पाडणारी शक्ती/यंत्रणा) अस्तित्व आहे. पुरातन ग्रंथ कितीही पुरातन असले तरी पृथ्वीच्या निर्मितीच्या काळाचा हिशेब करता सर्व पुरातन ग्रंथ हे काही वर्षातलेच ठरतात. त्यामुळे त्याला जात होतीच हेही मानने माझ्यासारख्या आवश्यक अथवा अनावश्यक वाटत नाही कारण आता प्रयोजन उरलेले नाही. --------------------------------- मी काव्यात वापरलेल्या जात या शब्दाचे caste या अर्थाशी काहीही देणे घेणे नाही. केवळ "वृती" असाच अर्थ घ्यावा. वाक्यरचना आणि आशय लक्षात घेतला तर तोच अर्थ निघतो. casteवाचक अर्थ कोणत्याही अंगाने निघत नाही. आशय व्यक्त करतांना अत्यंत परफेक्ट अर्थ वाचकांपर्यत पोचवायला नेमके शब्द वापरावेच लागतात. उदा. मला ज्योतीबा फुले, डॉ. आंबेडकर आणि शरद जोशी हे एकाच जातीचे वाटतात. संघर्षाच्या बाबतीत तर या तिघांचीही जातकुळी निसंशय एकच आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:31
वैदिक काळात जाती व्यवस्था नव्हती. देवांची कुठलीही जाती नव्हती. जेंव्हा मनुष्य स्थिरावला अर्थात शेती, व्यापार इत्यादी करू लागला आणि त्या साठी स्वत:ची वेगळी ओळख असणे गरजेचे भासू लागले अशाप्रकारे हळू हळू जात व्यवस्था समाजात पसरली.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:23
धन्यवाद बिरुटे सर. जे लिहिले त्याचा तंतोतंत अर्थ काव्यातून पोचत असेल तर त्याचा आनंद आणि समाधान काही औरच असते. __________________ तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही ही ओळ तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. मात्र दुसरी ओळ अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेवढ्याने बरे झाले. नाही तर गझलेचा त्या एकाच शेराने नूर पालटला असता आणि अन्य शेरातून जे पोचवायचे आहे (ज्यासाठी ही गझल लिहिली गेली आहे) ते बाजूला पडून मूख्य आशयाकडेच वाचकाचे दुर्लक्ष झाले असते. मग लेखकाने/कवीने तेवढी काळजी घ्यायला नको का? आपल्याला जे लिहायचे असते, ते लिहून झाल्यानंतर ते किती हलके वा जड आहे, हे लक्षात येऊनच जाते. वाचकांची पसंती/नापसंती हा वेगळा भाग आहे. त्यामूळे नाईलाजाने पहिल्या ओळीचा समारोप करतांना दुसर्‍या ओळीत मीठ वापरायचे टाळले व फोडणी बिघडू दिली. क्षमस्व. ------ कधी तरी त्या ओळीला साजेशी दुसरी ओळ लिहून मी नक्कीच स्वतंत्र गझल लिहेन. ये वादा रहा! दोस्ती के खातीर इतना तो करही सकता हू| :)

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:28
@ नगरीनिरंजनजी धन्यवाद| @ प्रसाद गोडबोले, वरूणदेवाला पण 'जात' असते? मला वाटते की बहुतेक नसावीच. आणि असलीच तर माझी आणि माझ्या देवाची 'जात' वेगवेगळी कशी असणार?

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:02
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.>>> हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:08
वरिल प्रतिसाद खालीलप्रमाणे वाचावा. मला संपादनाची सोय नसल्याने संपादन करता आले नाही.
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.
हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by drsunilahirrao

गंगाधर मुटे 16/04/2014 - 12:04
शेराचा विचार करता 'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू' हा शब्दच जास्त संयुक्तिक आणि अर्थप्रवाही ठरायला हवा. कारण नसताना केलेले कृत्य - विनाकारण गरज संपल्यानंतर/भागल्यानंतर सुद्धा वरकड/गरजेपेक्षा जास्तीचे "वरकड" कृत्य करत राहणे म्हणजे 'फालतू' असा अर्थ वाचकांनी घ्यावा, असे अभिप्रेत आहे. जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाऊस होतो तेव्हा "ओला दुष्काळ" आणि जेव्हा पावसाची अजिबात गरज नसते तेव्हा पाऊस आला तर आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 18/04/2014 - 18:16
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
शेती करणारे असाल... तर कर्माने नक्कीच तुम्ही "शूद्र" नसाल!!.. आणि जन्माने असाल.. तर मग.. "संत- चोखामेळा" यांचा आदर्श का नाही डोळ्यासमोर ठेवत? तत्कालीन उच्चवर्णीयांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी कातडी देव्हार्‍यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची स्थापना केली होती. आपल्याकडे खरा- म्हणजे चोखामेळ्यासारखा भक्तिभाव असेल.. तर वरूणदेवच काय.. सगळेच देव पावतील तुम्हाला!!!!! फक्त त्यासाठी देवाची करूणा भाकली पाहिजे.. देवापुढे नम्र झाले पाहिजे. कविता ही कवीच्या मनाचे प्रतिबिम्ब असते.. असे म्हणतात..... तुमच्या कवितेतून वरूणदेव आणि ओव्हरऑल सगळ्याच देवांबद्दलचा द्वेष जाणवतोये. "देव" ही संकल्पना खरोखर अस्तित्वात आहे.. असे जर मानत असाल.. तर देवाला शिव्या देणं थांबवा.. आणि केवळ कवितेपुरतं "देवा"ला मध्ये आणायचं असेल.. तर बाकीच्या देव मानणार्‍यांच्या धार्मिक भावनांचा अपमान होऊ नये.. याची काळजी घ्या......... :) पाऊस पडावा, असे वाटत असेल तर "पर्जन्यसूक्ता"चे पठण करून यज्ञ करावा.. पूर्वीच्या काळी पर्जन्यदेवतेला आवाहन करण्यासाठी महान ऋषी-मुनी हीच पद्धत अवलंबत असत.... :) :)

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 18/04/2014 - 20:16
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? :) मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? :)

In reply to by गंगाधर मुटे

मृगनयनी 18/04/2014 - 23:05
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.
गंगाधर मुटे, ऑलरेडी तुम्ही त्याचे सार्वजनिक प्रकटीकरण केलेले आहे.- तुमच्या या ओळींमधून वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये? कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये या सगळ्या ओळींमध्ये आपण देवाचे नाव तीनदा घेऊन त्याचे सार्वजनिकीकरण केलेलेच आहे की!!!!
मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
इथे तुम्ही म्हणताय, की तुमच्या देवाशी कसे वागावे.. हा डेफिनेटली हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक साईटवरती आपण देवाची नसलेली जात काढून त्याला "जातीच्या चौकटीत" बसवण्याचा प्रयत्न करत आहात!!! आणि देव सगळ्यांचा आहे. आणि कुणाचीही खाजगी मालमत्ता नाहीच्चे!!.. अहो.. जी मालमत्ता सगळ्यांना प्राप्त होत असते.. ती देवाच्याच कृपेने की!!! आणि देवाला खडे बोल सुनावणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि इथले किमान ५० % मिपाकर आणि बाकीचे मिपावाचन करणारे पाहुणे यांपैकी अनेक जणांच्या मनात देवाची प्रतिमा अत्यंत उच्चस्थानी आहे. देव हे आमचे श्रद्धास्थान आहे. तुमच्या लेखी नक्की देवाचे काय स्थान आहे.. हे मला माहित नाही. पण एकंदर तुमच्या भाषेवरून आणि त्राग्यावरून देव म्हणजे तुमचा नोकर आहे आणि त्याने काम नीट केले नाही म्हणून तुम्ही त्याला शिव्या देत त्याची जात काढत आहात.. असे वाटते. अर्थात हे सगळं.. आमच्या दृष्टीने खूप निरर्थक आणि आक्षेपार्ह आहे. पण तरीही तुमची भडास काढायला तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या असतील.. त्या तुमच्या प्रायव्हेट ब्लॉगवर देऊ शकता.. जो की तुमच्या मालकीचा असेल.. तिथे तुमच्याच विचारसरणीची माणसे येत असतील.. अर्थात जिथे आमच्यासारख्या लोकांना यायची इच्छाही नसेल...
याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.
इथे तुमच्या या वक्तव्यावर हसावे, की रडावे.. ह्च कळत नाही. देवाचे वकीलपत्र!!!.. ओह माय गॉड॥!!.. तुमची केस खरंच हाताबाहेरची आहे.. असं वाटतंय!!!.. विश्वाचा अफाट पसारा चालवणारी जी एक दिव्य आणि दैवी शक्ती आहे.. तिला परमात्मा, परमेश किंवा सोप्या भाशेत- "देव" असे म्हणतात.... संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणार्‍या देवाचे वकीलपत्र घेणे.. ही कल्पनासुद्धा खूप हास्यास्पद आहे. संत एकनाथांच्या घरी देवाने "श्रीखंड्या"च्या रूपाने पाणी भरले. संत सखूबाईंना पंढरपुरास पाठवुन स्वतः तिच्या सासूचा छळ सहन केला, सन्त ज्ञानेश्वरांसाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, सन्त तुकारामांच्या गाथा १३ दिवसांनंतर जश्याच्या तश्या पाण्यातून वर आणल्या... या सगळ्या कथा ऐकून कदाचित तुम्हाला वाटले असेल.. की देव सहज उपलद्ब्ध असतो...हो खरं आहे.. देव सहज उपलद्ब्ध असतो..सगुण रुपातही आणि निर्गुण रुपातही!!!.... पण तो त्याच्या भोळ्या भक्तांसाठी..!!!.. त्याच्या ठिकाणी नम्र होऊन त्याची करूणा भाकणार्‍यांसाठी!!!!... उठसूट देवाला आपल्या मनाला येइल त्या चौकटीत किन्वा जातीत स्वार्थीपणाने बसवून त्याला उद्धटपणे जाब विचारणार्‍यांसाठी नाही!!!
वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अहो भक्तांना कश्यासाठी तो अशी दु;खे देइल?..उलट आणि अगदी एखाद्या भक्ताच्या पूर्वकर्मानुसार भक्तांना पीडाच भोगायचे नशिबात असेल.. तर देव कोहळ्याएवढा भोग आवळ्याएवढा करू शकेल!!!... ज्यांना देव म्हणजे काय आहे, कोण आहे.. त्याची शक्ती किती व्यापक आहे.. हेच्च कळले नाही.. जे लोक मनमानी वागून करंट्या सरकारच्या चुका, शेतकर्‍याच्या व्यथा यांचे खापर देवाच्या माथी फोडतात.. त्यांना देव का मदत करेल??? कुणी देव मानो अथवा न मानो.. किन्वा त्याची खिल्ली उडवो.. निसर्गाच्या नियमांनुसार घटना घडत असतात... फक्त देव त्याच्या खर्‍या भक्तांच्या पाठी मात्र मजबूतपणे उभा असतो आणि असतोच्च!!!! गारपीट खर्‍या भक्ताच्याही शेतात पडते.... पण तुलनेने त्याचे नुक्सान कमी होते. किन्वा अनाहुतपणे त्याला कुणाची तरी मदत मिळते.. किन्वा सरकारी मदत तरी मिळते. काही मिपाकरांचेही असे काही चांगले अनुभव आहेतच की!!!
मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile
मी वरूणदेवाचे समर्थन बिल्कूल करत नाही. गारपीटीने शेतकर्‍यांचे, शेतीचे किती भयानक नुक्सान झाले.. हे मी पाहिलेय. खरोखर त्या बद्दल अत्यंत दु:खही होत आहे. परन्तु वरुणदेवाला जातीच्या चौकटीत का बसवायचे? आणि शिव्या घालायच्या?.. तुम्हाला जात काढायचीच असेल.. तर ज्यांच्या मुळे ही परिस्थिती ओढवलीये.. त्यांची काढा ना!.. सरकारची जात काढा.. कृषीमंत्र्यांची काढा... वेळीअवेळी पावसाला- गारपीटीला कारणीभूत ठरलेल्या लाकूड-तोडीला- वृक्षतोडीला संमती देणार्‍यांची काढा ना..... वरूण-देवता ही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याला शिव्या दिल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही.. पण देवावर श्रद्धा आणि विश्वास असणार्‍या असंख्य लोकांच्या मात्र भावना दुखावू शकतात. आणि तसेही मिसळपाव'च्या नियमानुसार इथे "जातीयवादी" कोणतेच लिखाण अलाऊड नाहीये. हे तुम्हाला माहित असेलच.. मग उगीच कोणत्या देवाची नसलेली जात काढून त्याला जातीच्या चौकटीत बसवून जातीय तेढ निर्माण करण्यात काय अर्थ आहे?

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 11:57
"जात" या शब्दाला सर्वसामान्य माणूस एवढा विटलेला आहे, की जीवशास्त्रीय वर्गीकरणांना केवळ जीवशास्त्रीय वर्गीकरण म्हणावे. जाती, प्रजाती हे शब्द जीवशास्त्रातही वापरू नयेत एवढा 'जात' हा शब्द आताशा डोळ्या (किमान मलातरी) खूपु लागला आहे. ( 'अमुक तमुकची जात काढणे आणि अमुकतमुकच्या जातीवर येणे' हेही वृत्ती या शब्दाचे नकारात्मक भाव दाखवतात किंवा कसे? आणि म्हणून 'जात' हा वृत्ती या अर्थानेही नकोसा होतो. -खासकरून प्रा. बिरूटे सरांनी आमची ही भावना लक्षात घ्यावी असे वाटते). कदाचित मानवी इतिहासाची ज्ञानकोशीय दखल घेताना ज्ञानकोशात 'जात' हा शब्द इतिहास होऊन राहणे एवढे ठिक. या पुढील साहित्यात 'जात' हा शब्द 'जातीयतेचा निषेध करण्यापुरताच येईल हे संवेदनशील साहित्यिक आणि कवींनी पाहील्यास आमचा त्यांच्या साहित्याप्रती आदर निश्चीत दुणावेल अर्थात मी (भक्त अथवा भक्तेतर) माझ्या (आपल्या अभिप्रेत) प्रीय/अप्रीय देवावरही कोपू शकतो हे स्वातंत्र्य सर्वसाधारण भारतीय साहित्यातच नव्हे तर विवीध धार्मिक आणि संत साहित्यात सुद्धा आहे. देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ?

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:33
देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही.
माहितगार... मुळात आपल्या "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही." या वाक्याचा काहीही संदर्भ लागत नाही... :) "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपणे".. म्हणजे नक्की काय ?.. आणि ती संकल्पना भारताबाहेरून कशी आली..याचे विश्लेषण कृपया देऊ शकता का? .. माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे. "वरूणदेवाने फालतू त्याची जात दाखवू नये" या वाक्याला आहे. बाकी त्यांचे त्यांच्या देवावर रागावणे वगैरे.. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त वापरलेली भाषा आणि शब्द चुकीचे आहेत. ते स्वतः कवी आहेत.. म्हणून त्यांना आवडतील.. ते चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरणे.. हे चुकीचे आहे. माझ्या वरच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे.. त्यांना पाहिजे ते देवावरचे रागावणे, कोपणे.. वगैरे गोष्टी ते आपल्या स्वतःच्या ब्लॉगवर करू शकता. इथे मिसळपाववर "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या कविता कृपया टंकू नये. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ? बहुतेक तुम्हाला स्वतःलाच नक्की कश्याबद्दल आक्षेप आहे... याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक आहात!!!.... जाऊ देत.. वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!! :) :) =)) .. =))

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 18:47
वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!!
मी जेवढ्यांदा वाचण्याचे आपण स्वप्न पहात आहात त्याला गुणीले ५६ वेळा, "तुमच्या आक्षेपालाच आक्षेप आहे" हे नीट कळून सवरून लिहिले आहे हे पुन्हा पुन्हा कळे पर्यंत वाचत रहावे (ह.घ्या). जात हा शब्द वृत्ती या अर्थाने आजही मराठीत येतो (आणि वर एका प्राध्यापकांनी त्यास सर्टीफाय पण केले आहे) त्यावर कोनतीही बंदी नाही आणि वृत्ती/प्रवृत्ती "वरूणदेवाने फालतू त्याची प्रवृत्ती दाखवू नये" यात एक वरूणदेवाला नव्हे तर वरूणदेवाच्या दुर्दैवी विघ्नकर्त्या प्रवृत्तीला फालतू हा अनावश्यक या अर्थाने शब्द आला आहे. आणि तो पंचमहाभूता पैकी एका महाभूत असलेल्या वरूणराजाने आणलेल्या अवकाळी संकटे आणण्याच्या प्रवृत्तीस उद्देशून वापरलेला दिसतो आहे. पंचमहाभूते कितीही ग्रेट असली तरी भूते ती भूतेच उद्या तुम्ही पंचमहाभूत या शब्दात महाभूत हा शब्द वापरला आमच्या भावना दुखावल्या म्हणाल ! या कवितेत "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे काहिही नाही. उलट संकटाने ग्रस्त शेतकर्‍याची वेदना मांडणार्‍या कवितेचे सुयोग्य संवेदनशील रसग्रहण करण्याचा अभावग्रस्तता आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या दृष्टीकोणात दिसते. आपल्या आक्षेपात इतर लोक भावना दुखावल्या म्हणतात तसे आम्हीही म्हणून पाहतो या वृत्ती पलिकडे तथ्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कवी महोदयांनी या पुर्वीच्या धाग्यातून भक्तीरसपूर्ण काव्य रचले आहे आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसाद (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद. @ गंगाधर मुटेंजी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती ते आपण शेवटी सांगीतलेच आहे. आपल्या कवितेतील मतितार्थ हळू हळू उलगडतात. आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार 19/04/2014 - 18:51
आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसादात सदस्य मृगनयनी यांना (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 19:11
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही.. किंवा ज्यांना "स्कोअर सेटल" करावयाचा होता....त्यांनी आपापल्या मतीनुसार तेथे प्रतिक्रिया देऊन माझे आणि संबंधित व्यक्तींचेही मनो'रंजन केले आहे. त्यामुळे आपल्याला जो काही निषेध दर्शवायचा असेल.. तो त्या पर्टीक्युलर धाग्यावर नोन्दवला गेला तर बरे होईल. इथे या धाग्याशी आणि प्रतिक्रियांशी संबंधित डेटा जर आपल्याकडचा संपला असेल.. तर कृपया मिपावरच्या इतर चर्चांचा आनन्द घेऊ शकता... :) असो..... इथे या धाग्यावर आपला जो काही देवाच्या आणि जातीच्या सन्दर्भातला संभ्रम आहे.. तो दूर झाला का? अर्थात दूर झाला असेल किंवा नसेल.. तरी मला "प्रांजळ" आनन्दच आहे... :)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 19:39
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही..
मृ. तै तुमच्या त्या प्रतिसादावर इतरांनी स्कोअर सेटलींग केलं नाही केलं त्याची कल्पना नाही, पण आपला हा प्रतिसादच आपण स्वतः आपला 'तो' प्रतिसाद स्कोअर सेटलींग करता होता याची अप्रत्यक्ष कबूली देतो आहे. म्हणजे तुम्ही तुमची व्यक्तीगत स्कोअर सेटलींग करताना सार्वजनिक व्यासपीठ वापरून फक्त ज्याच्याशी स्कोअर सेटल करतोय त्या पलिकडे जाऊन आसपासच्या समाजाच्या भावना दुखावणार लेखन आपल्या हातून घडल होत याचं भान अद्यापही आपणास दिसत नाही. ज्यांनी आपणास भानावर आणण्यासाठी प्रतिसाद देण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वरच स्कोअर सेटलिंगचे आरोप लावणे हास्यास्पद वाटते. किमानपक्षी माझा तर आपल्याशी कोणता पूर्व परिचय नसताना मी आपल्याशी स्कोअर सेटल करण्याचा प्रश्न येत नाही. तेव्हा एक त्रयस्थ म्हणून पुन्हा एकदा नमूद करतो की आपला तो प्रतिसाद (विचार प्रणाली) सार्वजनिक व्यासपिठावर कळत नकळत आपली स्वतःचीच नकारात्मक प्रतिमा उभी करत आहे. 'संवेदना' नावाच्या गोष्टीचा आपला परिचय संपला नसेल तर आपल्या 'त्या विचारप्रणाली' आपण पुन्हा एकदा अभ्यासाव्यात अथवा सार्वजनिक व्यासपिठावर तसे लिहिण्याचे टाळावे असे वाटते. आपल्या त्या प्रतिसादाचा संबंध या धाग्यात तर आता अधिक लागतो आहे हे ही आपण लक्षात घेतले असे दिसत नाही. सार्वजनिक व्यासपिठावर माझ्यामुळे (आपल्यामुळे असे वाचावे) आसपासचे दुसरे दुखावले गेले तर चालतात, आणि मी (इथे आपण असे वाचावे) मात्र ज्यात नाही त्याचे अर्थ काढून दुसर्‍यांना सार्वजनिक व्यासपिठ वापरण्याबद्दल हकनाक आक्षेप घेतो, हे माझे (आपले असे वाचावे) वागणे दुटप्पी आणि विरोधाभासाचे नाही किंवा कसे याचा मीच माझा (येथे आपणच आपला असे वाचावे) विचार केला पाहीजे. (आपल्या विचारधारांमुळे हे स्पष्ट करू इच्छितो की गंगाधर मुटेंची बाजू घेण्यास ते माझे कोणी लागत नाहीत) गंगाधर मुटे यांच्या शब्द योजने बद्दल मलाही सुरवातीस साशंकता वाटली म्हणून या कवितेच्या एकदम सुरवातीच्या प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. पण कविता पुन्हा पुन्हा अभ्यासली ती एक शेतकर्‍यांच्या दुख्खाबद्दलची निखळ संवेदनशील कविता आहे. कविते वर अनभिज्ञतेतून अथवा गंमतीतून आलेले आक्षेपांनी शेतकर्‍यांच्या वेदना जी कवी मांडू पाहतो आहे ती दुर्लक्षीत होते आहे म्हणून मी कवीने या कवीतेत मांडलेल्या वेदनांची मी अभ्यासपूर्ण आणि संवेदनशीलपणे बाजू घेतो आहे.

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:16
माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे.
मी वरूणदेवाला जातीच्या चौकटीत कसा काय बसवू शकेल ब्वॉ? एखाद्या जातीच्या चौकटीत एखाद्याला बसवायचे असेल तर समान गुणधर्मिय जातीचे अनेक असायला हवेत ना? माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पाडण्याचा गुणधर्म फक्त आणि एकमेव वरुणदेवातच आहे. आणखी कोणाकोणाला व्यक्तिगत अथवा सामुहिक/सामुदायीकरित्या पाऊस पाडता येतो, हेच मला माहित नसल्याने मी वरुणदेवाला जातीच्या चौकटीत बसवायला असमर्थ आहे. मात्र या पृथ्वितलावर "पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात कुणी माझ्या निदर्शनास आणून दिली तर, त्या जातीच्या चौकटीत वरुणदेवाला बसवायचा विचार करता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

मागे काही वर्षांपुर्वी बारामतीकरांनी प्रायोगिक तत्त्वावर सिल्वर आयोडिन का काय ते त्याचा फवारा करुन कृत्रिम पाऊस पाडला होता म्हणे ... त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल :D

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 21/04/2014 - 08:12
त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल
वरुणदेव आकाशातून पाऊस पाडतो........ बारामतीचा बारामतीकर थेट शेतकर्‍यांच्या डोळ्यातूनच पाऊस पाडतो....... धरणामध्ये पाऊस पाडण्यासाठी बारामतीकरांकडे खास बनावटीचे औजार आहे म्हणे....... एकाच श्रेणीत नाही आणता येणार यांना. ;)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 12:01
भारतीय संस्कृतीत देवावर कोपलेला भक्त अगदी आपल्या प्रीय देवतेला पाण्यात वगैरे सुद्धा बुडवून ठेवत असे. (हे पुर्वीच्या आज्जी आजोबा पुर्व पिढीत बरेच होते नवीन पिढ्यांना ठाऊक नाही एवढेच)

In reply to by धन्या

अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग असे. माझी मागणी मान्य कर, तोवर पाण्यातून काढणार नाही असे… नवस म्हणजे देवाला दिलेली लाच, तशी ही देवाकडे केलेली दादागिरी !!!

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 13:00
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:36
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.
तु'मची ही क'मेंट दे'खील म'ला तित'कीच मनो'रंजक वाट'ली.... असो...अर्थ कळेपर्यंत प्रतिसाद वाचत रहा..... =)) .. =)) ... अजून काय!!!??!!!

In reply to by माहितगार

वरील लिन्क्स दिल्याबद्दल माहीतगार ह्यांचे आभार ! आता , मुटेजींनी वरील कवितेत वापरलेला 'जात' हा शब्द बीग्रेडी मनोजातीतुन (जात येथेही वृत्ती ह्याच अर्थाने) आला नसल्याची खात्री झाली आहे ! पुनश्च एकवार आभार !!

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 20/04/2014 - 08:01
माहितगार - धन्यवाद. तुमच्यासाठी आणखी काही लिंक्स. - जा रे कान्हा नटखट - चोरटा मुरारी - चेंडू मारियेला - वेणी सोडुनिया आणि मृगनयनी यांच्यासाठी काही खास लिंक : - पंढरीचा राया : अभंग-१ - शुभहस्ते पुजा : अभंग-२ - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

पोटे 18/04/2014 - 09:06
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये" वाक्य खूप आवडले. मुटेसाहेब, गोडबोलेंच्या मागे तुम्ही जे प्रतिसाद देत धावता आहात, तेही आवडले.

आयुर्हित 18/04/2014 - 20:53
पार्डी ताड: संसारामध्ये जिवन जगत असताना जिवाला सुख पाहीजे असेल तर देव आपलासा करुन घ्यावा असे प्रतिपादन हभप किशोरीताई सांगुले यांनी हरिकिर्तनात यांनी म्हटले. येथे हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम व o्रीमद भागवत साप्ताहातील हरिकिर्तनामध्ये संबोधन करताना किशोरीताई म्हणाल्या की, भागवत कथा ही o्रवण करावी त्यामुळे माणव जिवणाचा उद्धार होतो भागवत कथा ही सुखकारी व दुखहारी आहे प्रत्येक जिवाला मरणाचे भेव आहे आज मात्र मानव सुख मिळण्यासाठी रात्रदिवस कामकरतो मात्र त्याच्या जिवणात पदरी सुख मिळत नाही पैसा म्हणजे सर्व काही सुख नाही o्रीमंत लोक सर्वात दुखी असतात पैसा काहीही सुख देत नाही. पैशाने अन्न विकत घेता येते पण भुक मात्र विकत मिळत नाही .संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते ‘माया’ ही संसारातील सुख लपविते संसारात काही सेाबत येत नाही.परमार्थ केल्याने सर्वकाही सोबत येते.असे प्रतिपादन किशोरीताई यांनी केले या कार्यक्रमाला साथसंगत मुदंगाचार्य हभप रामेश्‍वर महाराज गायणाचार्य हभप भारत महाराज बोरकर साप्रदाईक भजनी मंडळ माळशेलू यांची होती. देव आपलासा करून घ्यावा- किशोरीताई सांगुले

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 19/04/2014 - 20:15
श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह

       आमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.

दिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४

Bhagwat
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
भागवत
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई. या निमित्ताने बालगोपालही आपापल्यापरिने सहभाग नोंदवतात.
* * * *

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 19/04/2014 - 20:28
अर्थात या फोटोंचा या धाग्याशी काहीही संबंध नाही... हे आपल्यालाही माहित आहे. आणि हे फोटो इथे कश्यासाठी टाकलेत.. हे सूज्ञांना सांगायला नको!!!!!!! :) :) हरे राम हरे कृष्ण !!!!!

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:56
मृगनयनी, गेली १२ वर्षे मी "श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे" आयोजन करत आहे, हा माझा ढोंगीपणा आहे, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर http://www.misalpav.com/node/24663 या लिंकवरील गझलेतील माझाच एक शेर माझ्याच विरोधात माझा कबुलीजबाब म्हणून वापरू शकता. :) सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:42
अवकाळी पावसासाठी वरुण देवाला दोष देण्यात अर्थ नाही. यात माणसाची शुद्र आणि स्वार्थ बुद्धीचा दोष अधिक आहे. आपण (माणसे) स्वत: देव बनून परमेश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीत वाजवी पेक्षा जास्त ढळवा-ढवळ करत आहोत आणि त्याचे परिणाम ही आपण भोगतो आहे. वर विना कारण देवाला दोष देत आहोत. मुटे साहेब निराशा सोडून या मागचे वास्तविक कारणे काय आहेत याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे आणि त्या वर उपाय शोधणे ही.

शुचि 18/04/2014 - 23:54
मुटे साहेब आपल्या कविता विशेषकरुन नागपुरी तडके फार आवडतात. या कवितेबद्दल, उगाच वितंडवादात उर्जेचा अपव्यय करण्यापेक्षा, एक मस्त तडका लिहून टाका. जे झालं ते झालं त्यावर चर्वितचर्वण अन आरोप-खंडण-प्रत्यारोप-खंडण मध्ये कशाला उर्जेचा व्यय करता? बघा मला तरी असे वाटते. बाकी आपण सूज्ञ आहातच.

In reply to by शुचि

मृगनयनी 19/04/2014 - 19:16
नाही नाही माझी सही आहे बस! Live in the Fear of God अच्छा!!!... पण या धाग्याच्या पार्श्वभूमीवर ती सही फारच "रोचक" आणि धागालेखकासाठी संवेदनशील आणि उचित संदेशकारक वाटते. :)

पैसा 19/04/2014 - 19:38
कविता आणि बिरुटे सरांनी केलेले रसग्रहण आवडले. आपल्याकडे संतांनीही देवाला भरपूर शिव्याशाप दिले आहेत. जनाबाईचा अभंग पटकन आठवला. त्याचा अर्थ भले वेगळा आहे पण वरकरणी शिव्याच आहेत. "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी" त्यामुळे इथे वरूणदेवाला शिव्या देण्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. आई आपल्याला लेकराला कधी रागाने "मर मेल्या" म्हणते, तेव्हा तिला तो मरावा असे खरेच वाटते का? कधीच नाही! तसाच हा कवीचा त्रागा आहे!

In reply to by पैसा

मृगनयनी 19/04/2014 - 20:21
पैसाताई... कृपया इथे जनाबाईंची तुलना गंगाधर मुटेंशी करण्याचा मोह टाळला, तर बरे होईल.... कारण दोघांच्या मतांमध्ये आणि देवाविषयी वाटणार्‍या भावांमध्ये प्रचंड तफावत आहे. शब्दार्थांमध्ये जरी वर वर साधर्म्य दिसत असले, तरी दोघांचा देवाविषयीचा भाव खूप वेगळा आहे. जनांबाईंच्या ओव्यांमधून भक्तीरस ओथंबून वाहतो आहे.. तिच्या विठुरायावर तिचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे...आणि तिच्या शिव्यांमध्येही तिने विठुरायाची गुणगानच गाईले आहे.- तिचा विठ्ठल हा मूळ-महामायेचाच एक अंश आहे...आपण दिलेल्या जनाबाईंच्या ओव्यांमधल्या दोन ओळींमधल्या विरोधाभासातलाही अर्थ खूप गहन आणि विठ्ठलभक्तीने ओथंबलेला आहे.. जनाबाईच्या विठुरायामुळे रांडही जन्मसावित्रीचा पवित्र चुडा घालू शकते. आणि काळानेही विठुरायापुढे हात टेकले आहेत..... ही ओवी खरंच खूपच भावपूर्ण आहे... आणि जनाबाई काय कुणीही संतानी काय देवाला शिव्या घातल्या म्हणून आपणही घालायच्या.. वरकरणी शिव्या भासवून जातीयवादा'ची आपली भडास पुरी करून घ्यायची... खरंच खूप हास्यास्पद आहे हे!!!.. मुटेंसाठी "देव" हा कुणीतरी वेगळा माणूस आहे. आणि त्याच्यावर श्रद्धा नसलेल्यांच्या शेतात तो गारपीट करतो.. असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे...... वर मला दिलेल्या एका प्रतिसादात गंगाधर मुटेंनी हे सुस्प्ष्टपणे लिहिले आहे.. की देवाला गारपीट करायची असेल तर "त्याच्या भक्तांच्या शेतात करावी.. आम्हला कश्याला त्रास देतोय" ...
गंगाधर मुटे - Fri, 18/04/2014 - 18:46 मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile माझी वाङ्मयशेती - Facebook Page बळीराजा डॉट कॉम उत्तर द्या
इथे एखादी आई जरी आपल्या मुलाला शिव्या देत असली.. तरी तिच्या मनात.. त्याच्याबद्दल मनातून प्रेम असते.. जे, की जनाबाईंच्या ओव्यांमधून विठ्ठलाबद्दल जाणवते. पण मुट्यांच्या प्रतिसादातून मात्र देवाविषयी प्रेम कमी आणि तिरस्कार जास्त जाणवतोय. स्पेशली त्यांचा भर हा "जाती"वर आहे. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचे"च असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. या त्यांच्या वाक्यातून "देवा" बद्दल त्यांना "अ‍ॅक्चुली" काय वाटतेय.. हे एखाद्या शेंबड्या पोरालाही कळेल.. असो!!!!... मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!

In reply to by मृगनयनी

पैसा 19/04/2014 - 22:01
मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!
हे फारच झालं हो! मी कोण कोणाला पाठीशी वगैरे घालणारी! गंगाधर मुटे या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. कवितेत दिसणार्‍या कवी/निवेदकाबद्दल बोलते आहे. कवितेत आहे ते मुटेसाहेब म्हणताहेत असं म्हटलं तर खुनाच्या कथा लिहिणारा माणूस स्वतः खुनी असायला हवा नाही का! कोणतीही कलाकृती ही कलाकारापासून स्वतंत्र असते. तिचा कलाकाराने सांगितलेला अर्थ आणि एखाद्या वाचकाने लावलेला अर्थ संपूर्ण वेगळा आणि त्या व्यक्तीपुरता खरा असू शकतो ना! आणि इथे मी मुटेसाहेबांची जनाबाईशी तुलना केली नाही तर या भावनांची तुलना केली आहे. आपणही काही मनासारखं झालं नाही की देवाला शिव्या घालतो. त्यात काही विशेष नाही. जनाबाईचा अभंग पटकन आठवला म्हणून त्याचा दाखला दिला. एवढंच.

In reply to by पैसा

पैसाताई, देव हा तुमचा विषय आहे का ? नाही. तुम्ही केवळ बँकेबद्दल आणि गोव्याबद्दल बोला. अध्यात्माबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल तुम्हाला काय कळते ? तो त्यांचा एरिया आहे. आल्या, जनाबाईचे संदर्भ देत. हभप, इतर देव भप, बेढबमैत्रीणमदतकर्त्या, निस्पृह समाजसुधारक, मुर्गनैनीबै प्रवचन देत असताना तुम्हाला मध्ये पडायचे कारणच काय, तुम्ही फार फार तर कापूस घेऊन या, वाती वळू.

गंगाधर मुटे 20/04/2014 - 12:55
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, काळजी नसावी. नियतीच्या घावांनी मला एवढे 'टणक" (कणखर) बनविले आणि त्यासोबतच वास्तवशास्त्राची जोड यामुळे मी पाकिस्थान, अमेरिका, मानव, दानव आणि देवाच्या बापालाही पुरून उरेल. :) बिघडल्याच तर इतरांच्याच तब्बेती बिघडतील. :) जाळल्या कोंबड्याला कुठे अग्नीची भिती असते? :D (हा अहं नाहीये आणि रावणी दर्पोक्ती पण नाहीये.)

In reply to by गंगाधर मुटे

बालगंधर्व 20/04/2014 - 14:21
मुटे सहेब, अता उन एत्का वदहला अहे के, सुरय्य देवने पन तेची जात दावु नये असे महनावे लगेल.[ थनदेइ कुनामुले पदते ते महित नहे. नायतर तयचए पन कदलि असते थन्दिमधये. अहो जात कदलि मह्नुन अन्गनाआवर भुनकाअयाल तो कय बओस अहे क? शिवया घलतना बओसच चेरा समोर अनयचाअ. :) कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. (संपादित)

In reply to by बालगंधर्व

काय लिहिलंय..................मेलो ना मी =)) >>>>>>>> कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

बालगंधर्व 20/04/2014 - 17:58
नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे
बिरुते सर, मि अप्ला अबहरि अहे. नय्तर इक्दे बहव्नचा कुहुप इसुह्यु होतो.

In reply to by बालगंधर्व

किसन शिंदे 20/04/2014 - 22:58
तब्बल पंधरा मिनिटे लागली प्रतिसाद वाचून समजायला. :) रच्याकने खूप कष्ट पडले असतील नै, जाणून बुजून अशुध्द टंकलेखन करायला. ;)

In reply to by पैसा

किसन शिंदे 20/04/2014 - 23:38
ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या समजावून सांगितल्याबद्दल. पण बालगंधर्व अचानक कसे काय अवतरले ब्वॉ? अन् ते ही मुंटेंच्या धाग्यावरच??

प्यारे१ 20/04/2014 - 20:04
काय ठरलं मग? जात पडताळणी / वैधता कागदपत्रांची पूर्तता झाली का? शेवटची मुदत कधीपर्यंत? मेन ऑफिस पुण्यालाच आहे ना अजून? मुळात हे 'देव'लोक जातीचं प्रमाणपत्र घ्यायला लायक आहेत का? आर टी आय खाली माहिती मिळेल काय?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 13/04/2014 - 10:45
कविवर्य काहीतरी सांगू पहात आहेत एवढ लक्षात आलं, पण नेमक काय ते नीटस उमगल नाही. ==या प्रतिसादासाठी सही== (-स्वतःस काय माहित नाही ते माहित असलेला माहितगार)

In reply to by माहितगार

कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये असे कवीला म्हणायचे असावे. गरीबी इथे जोपासली जाते म्हणन्यापेक्षा इथे लोक गरीब राहावेत अशीच व्यवस्था सरकार राबवते,आणि ती एक महान परंपरा म्हणजे व्यवस्थेचे प्रमुखांची ती तक्रार असावी. एकूण तक्रारीची ही रचना आहे. पण मला आवडल्या होत्या त्या खाली लिहिलेल्या ओळी पण यातली दुसरी ओळ अपेक्षापूर्ण करु शकली नाही असे वाटले. काही तरी अजून खास लिहिता आलं असतं असं वाटलं. अर्थात कवीच्या आणि सरकारच्या मनात केव्हा काय असेल सांगता येत नाही. :) तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये
इथे फालतु हा शब्द नकक्की कोणाला उद्देशुन वापरलाय हे नीटसे उमगले नाही . वरुणाला उद्देशुन वापरला असेल तर एक वेळ ठीक आहे ....पण जातीला फालतु हा शब्द वापरला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी खाली हा गुन्हा ठरेल ना ? बाकी कविता सो सो . असो .

In reply to by प्रसाद गोडबोले

नगरीनिरंजन 14/04/2014 - 17:11
आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल. आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही. देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात हे सगळ्यांना माहित असेल अशी आशा. (वरुणदेव म्हणजे वरुण नाव आणि देव आडनाव असलेला माणूस नव्हे हेही इथे स्पष्ट करुन ठेवलेले बरे).

In reply to by धन्या

तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात.
"पोएटीक लिबर्टी" लय भारी शब्द .... ह्यावरुन काही महिन्यांन पुर्वी बाबासाहेबांचे घटना निर्मितीच्या काळातील व्यंग चित्र आणि "आर्टिस्टिक लिबर्टी" ह्यावुन निर्माण झालेला वाद आठवला ! ती लिबर्टी खपवुन घेतली गेली नव्हती ...लय राडा झाला होता ! (बायदवे , धन्या ,केवळ आपल्यात गैरसमज नको म्हणुन ....... माझा मुद्दा इतकाच होता की इथे आपण जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत तेव्हा कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही , आता उद्या कोणी जर बळीराजाने त्याची जात दाखवु नये असे कडवे टाकले तरीही मी त्याचा निषेध्दच करेन !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 00:56
@प्रसाद गोडबोले,
जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत
तुम्हाला बहुधा मनुष्यजातीतील अंतर्गत जातीव्यवस्थेविषयी बोलायचे असावे. तसे असेल तर ठीक अन्यथा - मनुष्यजात आणि जनावरांची जात यातील जातीचे निर्मूलन करायचे म्हटले तर माणूस आणि जनावर यांना एकाच वर्गवारीत आणावे लागेल. - देव आणि दानव यांनाही एकाच पारड्यात मोजावे लागेल. - जर्शी ही त्या गाईची जात असूनही सारेच तिला "जर्सी गाय" असेच म्हणतात. जास्त दूध देते म्हणून जात काढण्याची मुभा असते की काय?
कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही
या विधानाने मला अजिर्ण झाल्यासारखे वाटत आहे. पचणे फारच कठीण चाललेय. अहो गोडबोले साहेब, सोईचे असेल तर जातीचे समर्थन आणि जेथे गैरसोय होते तेथे निर्मुलनाची भाषा हा विचित्र पण नवा प्रघातच पडला आहे आता आपल्या देशात. जात (Caste) या विषयावर काही अपवाद वगळता प्रत्येक मनुष्य दुतोंडी झाला आहे. हे विधान मी खात्रीने आणि पुराव्यानिशी करू शकतो. --------------------- जाता जाता पुन्हा एक जात काढून जातो. महेंद्रकपूर - माझ्या पासून दूर नको जाऊ गंगूबाई तुझ्याविना मला करमत नाय उषा मंगेशकर - नेऊ नका आडोशाला येणार मी नाय पुरुषांच्या जातीचा भर्‍होसा काय? ---------------------- प्रसादराव, मला असे वाटते की पुरुषांची जात काढली म्हणून महिलांवर 'अ‍ॅट्रासिटी' लावण्यापेक्षा पुरुषांच्या जातीवर भरवसा ठेवण्याइतपत त्यांच्यात विश्वासाहार्य बदल घडवून आणायला हवेत. नाहीतर महिला पुरुषांची 'जात' काढतच राहतील. कारण ..... :)

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल.
हो ना . आंबेडकर जयंतीला आपण अजुनही एखाद्याची जात काढण्याचे समर्थन करत आहात हे पाहुन आनंद वाटला !!
आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही.
नेहमीचा गोंधळ ... मायथॉलॉजी एक तर संपुर्ण स्विकारा किंव्वा पुर्ण नाकारा .... म्हणजे जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना , आणि मानत नसाल तर मग कोणत्याही का जातीचा असेना , त्याची जात काढु नका .... जातिनिर्मुलनाच्या साठी प्रयत्न करा !
देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात
हे तुमचे वैयक्तिक मत आहे . त्यामुळे त्या बद्दल पास . खुष राव्हा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 01:49
जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना
माझ्यासारख्याला वरुणदेवाचे देव म्हणून किंवा व्यक्ती म्हणून अस्तित्व मानायचे किंवा नाकारायचे, या दोनपैकी कोणताच प्रश्न कधीच न पडल्याने त्याविशयी कधी सखोल विचार केलाच नाही. पुरातन ग्रंथात त्याची caste काय लिहिली आहे, हे माहीत करून घ्यायची तर आजही गरज वाटत नाही. पण मला असे वाटते की वरुणदेवाच्या नामकरणाच्या पुरातन ग्रंथांच्या तत्कालीन जमान्यात जातीव्यवस्था अस्तित्वात नसेल. तेव्हा वर्णव्यवस्था अस्तित्वात असावी. कुणी याविषयी लिहिले तर वाचायला आवडेल आणि माझ्या ज्ञानात भरसुद्धा पडेल. शिवाय प्रुथ्वीची निर्मीती झाली तेव्हापासून वरुणदेवाचे (देव म्हणून नव्हे तर पाऊस पाडणारी शक्ती/यंत्रणा) अस्तित्व आहे. पुरातन ग्रंथ कितीही पुरातन असले तरी पृथ्वीच्या निर्मितीच्या काळाचा हिशेब करता सर्व पुरातन ग्रंथ हे काही वर्षातलेच ठरतात. त्यामुळे त्याला जात होतीच हेही मानने माझ्यासारख्या आवश्यक अथवा अनावश्यक वाटत नाही कारण आता प्रयोजन उरलेले नाही. --------------------------------- मी काव्यात वापरलेल्या जात या शब्दाचे caste या अर्थाशी काहीही देणे घेणे नाही. केवळ "वृती" असाच अर्थ घ्यावा. वाक्यरचना आणि आशय लक्षात घेतला तर तोच अर्थ निघतो. casteवाचक अर्थ कोणत्याही अंगाने निघत नाही. आशय व्यक्त करतांना अत्यंत परफेक्ट अर्थ वाचकांपर्यत पोचवायला नेमके शब्द वापरावेच लागतात. उदा. मला ज्योतीबा फुले, डॉ. आंबेडकर आणि शरद जोशी हे एकाच जातीचे वाटतात. संघर्षाच्या बाबतीत तर या तिघांचीही जातकुळी निसंशय एकच आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:31
वैदिक काळात जाती व्यवस्था नव्हती. देवांची कुठलीही जाती नव्हती. जेंव्हा मनुष्य स्थिरावला अर्थात शेती, व्यापार इत्यादी करू लागला आणि त्या साठी स्वत:ची वेगळी ओळख असणे गरजेचे भासू लागले अशाप्रकारे हळू हळू जात व्यवस्था समाजात पसरली.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:23
धन्यवाद बिरुटे सर. जे लिहिले त्याचा तंतोतंत अर्थ काव्यातून पोचत असेल तर त्याचा आनंद आणि समाधान काही औरच असते. __________________ तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही ही ओळ तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. मात्र दुसरी ओळ अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेवढ्याने बरे झाले. नाही तर गझलेचा त्या एकाच शेराने नूर पालटला असता आणि अन्य शेरातून जे पोचवायचे आहे (ज्यासाठी ही गझल लिहिली गेली आहे) ते बाजूला पडून मूख्य आशयाकडेच वाचकाचे दुर्लक्ष झाले असते. मग लेखकाने/कवीने तेवढी काळजी घ्यायला नको का? आपल्याला जे लिहायचे असते, ते लिहून झाल्यानंतर ते किती हलके वा जड आहे, हे लक्षात येऊनच जाते. वाचकांची पसंती/नापसंती हा वेगळा भाग आहे. त्यामूळे नाईलाजाने पहिल्या ओळीचा समारोप करतांना दुसर्‍या ओळीत मीठ वापरायचे टाळले व फोडणी बिघडू दिली. क्षमस्व. ------ कधी तरी त्या ओळीला साजेशी दुसरी ओळ लिहून मी नक्कीच स्वतंत्र गझल लिहेन. ये वादा रहा! दोस्ती के खातीर इतना तो करही सकता हू| :)

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:28
@ नगरीनिरंजनजी धन्यवाद| @ प्रसाद गोडबोले, वरूणदेवाला पण 'जात' असते? मला वाटते की बहुतेक नसावीच. आणि असलीच तर माझी आणि माझ्या देवाची 'जात' वेगवेगळी कशी असणार?

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:02
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.>>> हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:08
वरिल प्रतिसाद खालीलप्रमाणे वाचावा. मला संपादनाची सोय नसल्याने संपादन करता आले नाही.
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.
हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by drsunilahirrao

गंगाधर मुटे 16/04/2014 - 12:04
शेराचा विचार करता 'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू' हा शब्दच जास्त संयुक्तिक आणि अर्थप्रवाही ठरायला हवा. कारण नसताना केलेले कृत्य - विनाकारण गरज संपल्यानंतर/भागल्यानंतर सुद्धा वरकड/गरजेपेक्षा जास्तीचे "वरकड" कृत्य करत राहणे म्हणजे 'फालतू' असा अर्थ वाचकांनी घ्यावा, असे अभिप्रेत आहे. जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाऊस होतो तेव्हा "ओला दुष्काळ" आणि जेव्हा पावसाची अजिबात गरज नसते तेव्हा पाऊस आला तर आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 18/04/2014 - 18:16
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
शेती करणारे असाल... तर कर्माने नक्कीच तुम्ही "शूद्र" नसाल!!.. आणि जन्माने असाल.. तर मग.. "संत- चोखामेळा" यांचा आदर्श का नाही डोळ्यासमोर ठेवत? तत्कालीन उच्चवर्णीयांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी कातडी देव्हार्‍यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची स्थापना केली होती. आपल्याकडे खरा- म्हणजे चोखामेळ्यासारखा भक्तिभाव असेल.. तर वरूणदेवच काय.. सगळेच देव पावतील तुम्हाला!!!!! फक्त त्यासाठी देवाची करूणा भाकली पाहिजे.. देवापुढे नम्र झाले पाहिजे. कविता ही कवीच्या मनाचे प्रतिबिम्ब असते.. असे म्हणतात..... तुमच्या कवितेतून वरूणदेव आणि ओव्हरऑल सगळ्याच देवांबद्दलचा द्वेष जाणवतोये. "देव" ही संकल्पना खरोखर अस्तित्वात आहे.. असे जर मानत असाल.. तर देवाला शिव्या देणं थांबवा.. आणि केवळ कवितेपुरतं "देवा"ला मध्ये आणायचं असेल.. तर बाकीच्या देव मानणार्‍यांच्या धार्मिक भावनांचा अपमान होऊ नये.. याची काळजी घ्या......... :) पाऊस पडावा, असे वाटत असेल तर "पर्जन्यसूक्ता"चे पठण करून यज्ञ करावा.. पूर्वीच्या काळी पर्जन्यदेवतेला आवाहन करण्यासाठी महान ऋषी-मुनी हीच पद्धत अवलंबत असत.... :) :)

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 18/04/2014 - 20:16
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? :) मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? :)

In reply to by गंगाधर मुटे

मृगनयनी 18/04/2014 - 23:05
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.
गंगाधर मुटे, ऑलरेडी तुम्ही त्याचे सार्वजनिक प्रकटीकरण केलेले आहे.- तुमच्या या ओळींमधून वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये? कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये या सगळ्या ओळींमध्ये आपण देवाचे नाव तीनदा घेऊन त्याचे सार्वजनिकीकरण केलेलेच आहे की!!!!
मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
इथे तुम्ही म्हणताय, की तुमच्या देवाशी कसे वागावे.. हा डेफिनेटली हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक साईटवरती आपण देवाची नसलेली जात काढून त्याला "जातीच्या चौकटीत" बसवण्याचा प्रयत्न करत आहात!!! आणि देव सगळ्यांचा आहे. आणि कुणाचीही खाजगी मालमत्ता नाहीच्चे!!.. अहो.. जी मालमत्ता सगळ्यांना प्राप्त होत असते.. ती देवाच्याच कृपेने की!!! आणि देवाला खडे बोल सुनावणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि इथले किमान ५० % मिपाकर आणि बाकीचे मिपावाचन करणारे पाहुणे यांपैकी अनेक जणांच्या मनात देवाची प्रतिमा अत्यंत उच्चस्थानी आहे. देव हे आमचे श्रद्धास्थान आहे. तुमच्या लेखी नक्की देवाचे काय स्थान आहे.. हे मला माहित नाही. पण एकंदर तुमच्या भाषेवरून आणि त्राग्यावरून देव म्हणजे तुमचा नोकर आहे आणि त्याने काम नीट केले नाही म्हणून तुम्ही त्याला शिव्या देत त्याची जात काढत आहात.. असे वाटते. अर्थात हे सगळं.. आमच्या दृष्टीने खूप निरर्थक आणि आक्षेपार्ह आहे. पण तरीही तुमची भडास काढायला तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या असतील.. त्या तुमच्या प्रायव्हेट ब्लॉगवर देऊ शकता.. जो की तुमच्या मालकीचा असेल.. तिथे तुमच्याच विचारसरणीची माणसे येत असतील.. अर्थात जिथे आमच्यासारख्या लोकांना यायची इच्छाही नसेल...
याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.
इथे तुमच्या या वक्तव्यावर हसावे, की रडावे.. ह्च कळत नाही. देवाचे वकीलपत्र!!!.. ओह माय गॉड॥!!.. तुमची केस खरंच हाताबाहेरची आहे.. असं वाटतंय!!!.. विश्वाचा अफाट पसारा चालवणारी जी एक दिव्य आणि दैवी शक्ती आहे.. तिला परमात्मा, परमेश किंवा सोप्या भाशेत- "देव" असे म्हणतात.... संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणार्‍या देवाचे वकीलपत्र घेणे.. ही कल्पनासुद्धा खूप हास्यास्पद आहे. संत एकनाथांच्या घरी देवाने "श्रीखंड्या"च्या रूपाने पाणी भरले. संत सखूबाईंना पंढरपुरास पाठवुन स्वतः तिच्या सासूचा छळ सहन केला, सन्त ज्ञानेश्वरांसाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, सन्त तुकारामांच्या गाथा १३ दिवसांनंतर जश्याच्या तश्या पाण्यातून वर आणल्या... या सगळ्या कथा ऐकून कदाचित तुम्हाला वाटले असेल.. की देव सहज उपलद्ब्ध असतो...हो खरं आहे.. देव सहज उपलद्ब्ध असतो..सगुण रुपातही आणि निर्गुण रुपातही!!!.... पण तो त्याच्या भोळ्या भक्तांसाठी..!!!.. त्याच्या ठिकाणी नम्र होऊन त्याची करूणा भाकणार्‍यांसाठी!!!!... उठसूट देवाला आपल्या मनाला येइल त्या चौकटीत किन्वा जातीत स्वार्थीपणाने बसवून त्याला उद्धटपणे जाब विचारणार्‍यांसाठी नाही!!!
वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अहो भक्तांना कश्यासाठी तो अशी दु;खे देइल?..उलट आणि अगदी एखाद्या भक्ताच्या पूर्वकर्मानुसार भक्तांना पीडाच भोगायचे नशिबात असेल.. तर देव कोहळ्याएवढा भोग आवळ्याएवढा करू शकेल!!!... ज्यांना देव म्हणजे काय आहे, कोण आहे.. त्याची शक्ती किती व्यापक आहे.. हेच्च कळले नाही.. जे लोक मनमानी वागून करंट्या सरकारच्या चुका, शेतकर्‍याच्या व्यथा यांचे खापर देवाच्या माथी फोडतात.. त्यांना देव का मदत करेल??? कुणी देव मानो अथवा न मानो.. किन्वा त्याची खिल्ली उडवो.. निसर्गाच्या नियमांनुसार घटना घडत असतात... फक्त देव त्याच्या खर्‍या भक्तांच्या पाठी मात्र मजबूतपणे उभा असतो आणि असतोच्च!!!! गारपीट खर्‍या भक्ताच्याही शेतात पडते.... पण तुलनेने त्याचे नुक्सान कमी होते. किन्वा अनाहुतपणे त्याला कुणाची तरी मदत मिळते.. किन्वा सरकारी मदत तरी मिळते. काही मिपाकरांचेही असे काही चांगले अनुभव आहेतच की!!!
मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile
मी वरूणदेवाचे समर्थन बिल्कूल करत नाही. गारपीटीने शेतकर्‍यांचे, शेतीचे किती भयानक नुक्सान झाले.. हे मी पाहिलेय. खरोखर त्या बद्दल अत्यंत दु:खही होत आहे. परन्तु वरुणदेवाला जातीच्या चौकटीत का बसवायचे? आणि शिव्या घालायच्या?.. तुम्हाला जात काढायचीच असेल.. तर ज्यांच्या मुळे ही परिस्थिती ओढवलीये.. त्यांची काढा ना!.. सरकारची जात काढा.. कृषीमंत्र्यांची काढा... वेळीअवेळी पावसाला- गारपीटीला कारणीभूत ठरलेल्या लाकूड-तोडीला- वृक्षतोडीला संमती देणार्‍यांची काढा ना..... वरूण-देवता ही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याला शिव्या दिल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही.. पण देवावर श्रद्धा आणि विश्वास असणार्‍या असंख्य लोकांच्या मात्र भावना दुखावू शकतात. आणि तसेही मिसळपाव'च्या नियमानुसार इथे "जातीयवादी" कोणतेच लिखाण अलाऊड नाहीये. हे तुम्हाला माहित असेलच.. मग उगीच कोणत्या देवाची नसलेली जात काढून त्याला जातीच्या चौकटीत बसवून जातीय तेढ निर्माण करण्यात काय अर्थ आहे?

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 11:57
"जात" या शब्दाला सर्वसामान्य माणूस एवढा विटलेला आहे, की जीवशास्त्रीय वर्गीकरणांना केवळ जीवशास्त्रीय वर्गीकरण म्हणावे. जाती, प्रजाती हे शब्द जीवशास्त्रातही वापरू नयेत एवढा 'जात' हा शब्द आताशा डोळ्या (किमान मलातरी) खूपु लागला आहे. ( 'अमुक तमुकची जात काढणे आणि अमुकतमुकच्या जातीवर येणे' हेही वृत्ती या शब्दाचे नकारात्मक भाव दाखवतात किंवा कसे? आणि म्हणून 'जात' हा वृत्ती या अर्थानेही नकोसा होतो. -खासकरून प्रा. बिरूटे सरांनी आमची ही भावना लक्षात घ्यावी असे वाटते). कदाचित मानवी इतिहासाची ज्ञानकोशीय दखल घेताना ज्ञानकोशात 'जात' हा शब्द इतिहास होऊन राहणे एवढे ठिक. या पुढील साहित्यात 'जात' हा शब्द 'जातीयतेचा निषेध करण्यापुरताच येईल हे संवेदनशील साहित्यिक आणि कवींनी पाहील्यास आमचा त्यांच्या साहित्याप्रती आदर निश्चीत दुणावेल अर्थात मी (भक्त अथवा भक्तेतर) माझ्या (आपल्या अभिप्रेत) प्रीय/अप्रीय देवावरही कोपू शकतो हे स्वातंत्र्य सर्वसाधारण भारतीय साहित्यातच नव्हे तर विवीध धार्मिक आणि संत साहित्यात सुद्धा आहे. देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ?

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:33
देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही.
माहितगार... मुळात आपल्या "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही." या वाक्याचा काहीही संदर्भ लागत नाही... :) "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपणे".. म्हणजे नक्की काय ?.. आणि ती संकल्पना भारताबाहेरून कशी आली..याचे विश्लेषण कृपया देऊ शकता का? .. माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे. "वरूणदेवाने फालतू त्याची जात दाखवू नये" या वाक्याला आहे. बाकी त्यांचे त्यांच्या देवावर रागावणे वगैरे.. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त वापरलेली भाषा आणि शब्द चुकीचे आहेत. ते स्वतः कवी आहेत.. म्हणून त्यांना आवडतील.. ते चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरणे.. हे चुकीचे आहे. माझ्या वरच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे.. त्यांना पाहिजे ते देवावरचे रागावणे, कोपणे.. वगैरे गोष्टी ते आपल्या स्वतःच्या ब्लॉगवर करू शकता. इथे मिसळपाववर "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या कविता कृपया टंकू नये. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ? बहुतेक तुम्हाला स्वतःलाच नक्की कश्याबद्दल आक्षेप आहे... याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक आहात!!!.... जाऊ देत.. वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!! :) :) =)) .. =))

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 18:47
वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!!
मी जेवढ्यांदा वाचण्याचे आपण स्वप्न पहात आहात त्याला गुणीले ५६ वेळा, "तुमच्या आक्षेपालाच आक्षेप आहे" हे नीट कळून सवरून लिहिले आहे हे पुन्हा पुन्हा कळे पर्यंत वाचत रहावे (ह.घ्या). जात हा शब्द वृत्ती या अर्थाने आजही मराठीत येतो (आणि वर एका प्राध्यापकांनी त्यास सर्टीफाय पण केले आहे) त्यावर कोनतीही बंदी नाही आणि वृत्ती/प्रवृत्ती "वरूणदेवाने फालतू त्याची प्रवृत्ती दाखवू नये" यात एक वरूणदेवाला नव्हे तर वरूणदेवाच्या दुर्दैवी विघ्नकर्त्या प्रवृत्तीला फालतू हा अनावश्यक या अर्थाने शब्द आला आहे. आणि तो पंचमहाभूता पैकी एका महाभूत असलेल्या वरूणराजाने आणलेल्या अवकाळी संकटे आणण्याच्या प्रवृत्तीस उद्देशून वापरलेला दिसतो आहे. पंचमहाभूते कितीही ग्रेट असली तरी भूते ती भूतेच उद्या तुम्ही पंचमहाभूत या शब्दात महाभूत हा शब्द वापरला आमच्या भावना दुखावल्या म्हणाल ! या कवितेत "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे काहिही नाही. उलट संकटाने ग्रस्त शेतकर्‍याची वेदना मांडणार्‍या कवितेचे सुयोग्य संवेदनशील रसग्रहण करण्याचा अभावग्रस्तता आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या दृष्टीकोणात दिसते. आपल्या आक्षेपात इतर लोक भावना दुखावल्या म्हणतात तसे आम्हीही म्हणून पाहतो या वृत्ती पलिकडे तथ्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कवी महोदयांनी या पुर्वीच्या धाग्यातून भक्तीरसपूर्ण काव्य रचले आहे आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसाद (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद. @ गंगाधर मुटेंजी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती ते आपण शेवटी सांगीतलेच आहे. आपल्या कवितेतील मतितार्थ हळू हळू उलगडतात. आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार 19/04/2014 - 18:51
आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसादात सदस्य मृगनयनी यांना (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 19:11
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही.. किंवा ज्यांना "स्कोअर सेटल" करावयाचा होता....त्यांनी आपापल्या मतीनुसार तेथे प्रतिक्रिया देऊन माझे आणि संबंधित व्यक्तींचेही मनो'रंजन केले आहे. त्यामुळे आपल्याला जो काही निषेध दर्शवायचा असेल.. तो त्या पर्टीक्युलर धाग्यावर नोन्दवला गेला तर बरे होईल. इथे या धाग्याशी आणि प्रतिक्रियांशी संबंधित डेटा जर आपल्याकडचा संपला असेल.. तर कृपया मिपावरच्या इतर चर्चांचा आनन्द घेऊ शकता... :) असो..... इथे या धाग्यावर आपला जो काही देवाच्या आणि जातीच्या सन्दर्भातला संभ्रम आहे.. तो दूर झाला का? अर्थात दूर झाला असेल किंवा नसेल.. तरी मला "प्रांजळ" आनन्दच आहे... :)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 19:39
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही..
मृ. तै तुमच्या त्या प्रतिसादावर इतरांनी स्कोअर सेटलींग केलं नाही केलं त्याची कल्पना नाही, पण आपला हा प्रतिसादच आपण स्वतः आपला 'तो' प्रतिसाद स्कोअर सेटलींग करता होता याची अप्रत्यक्ष कबूली देतो आहे. म्हणजे तुम्ही तुमची व्यक्तीगत स्कोअर सेटलींग करताना सार्वजनिक व्यासपीठ वापरून फक्त ज्याच्याशी स्कोअर सेटल करतोय त्या पलिकडे जाऊन आसपासच्या समाजाच्या भावना दुखावणार लेखन आपल्या हातून घडल होत याचं भान अद्यापही आपणास दिसत नाही. ज्यांनी आपणास भानावर आणण्यासाठी प्रतिसाद देण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वरच स्कोअर सेटलिंगचे आरोप लावणे हास्यास्पद वाटते. किमानपक्षी माझा तर आपल्याशी कोणता पूर्व परिचय नसताना मी आपल्याशी स्कोअर सेटल करण्याचा प्रश्न येत नाही. तेव्हा एक त्रयस्थ म्हणून पुन्हा एकदा नमूद करतो की आपला तो प्रतिसाद (विचार प्रणाली) सार्वजनिक व्यासपिठावर कळत नकळत आपली स्वतःचीच नकारात्मक प्रतिमा उभी करत आहे. 'संवेदना' नावाच्या गोष्टीचा आपला परिचय संपला नसेल तर आपल्या 'त्या विचारप्रणाली' आपण पुन्हा एकदा अभ्यासाव्यात अथवा सार्वजनिक व्यासपिठावर तसे लिहिण्याचे टाळावे असे वाटते. आपल्या त्या प्रतिसादाचा संबंध या धाग्यात तर आता अधिक लागतो आहे हे ही आपण लक्षात घेतले असे दिसत नाही. सार्वजनिक व्यासपिठावर माझ्यामुळे (आपल्यामुळे असे वाचावे) आसपासचे दुसरे दुखावले गेले तर चालतात, आणि मी (इथे आपण असे वाचावे) मात्र ज्यात नाही त्याचे अर्थ काढून दुसर्‍यांना सार्वजनिक व्यासपिठ वापरण्याबद्दल हकनाक आक्षेप घेतो, हे माझे (आपले असे वाचावे) वागणे दुटप्पी आणि विरोधाभासाचे नाही किंवा कसे याचा मीच माझा (येथे आपणच आपला असे वाचावे) विचार केला पाहीजे. (आपल्या विचारधारांमुळे हे स्पष्ट करू इच्छितो की गंगाधर मुटेंची बाजू घेण्यास ते माझे कोणी लागत नाहीत) गंगाधर मुटे यांच्या शब्द योजने बद्दल मलाही सुरवातीस साशंकता वाटली म्हणून या कवितेच्या एकदम सुरवातीच्या प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. पण कविता पुन्हा पुन्हा अभ्यासली ती एक शेतकर्‍यांच्या दुख्खाबद्दलची निखळ संवेदनशील कविता आहे. कविते वर अनभिज्ञतेतून अथवा गंमतीतून आलेले आक्षेपांनी शेतकर्‍यांच्या वेदना जी कवी मांडू पाहतो आहे ती दुर्लक्षीत होते आहे म्हणून मी कवीने या कवीतेत मांडलेल्या वेदनांची मी अभ्यासपूर्ण आणि संवेदनशीलपणे बाजू घेतो आहे.

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:16
माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे.
मी वरूणदेवाला जातीच्या चौकटीत कसा काय बसवू शकेल ब्वॉ? एखाद्या जातीच्या चौकटीत एखाद्याला बसवायचे असेल तर समान गुणधर्मिय जातीचे अनेक असायला हवेत ना? माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पाडण्याचा गुणधर्म फक्त आणि एकमेव वरुणदेवातच आहे. आणखी कोणाकोणाला व्यक्तिगत अथवा सामुहिक/सामुदायीकरित्या पाऊस पाडता येतो, हेच मला माहित नसल्याने मी वरुणदेवाला जातीच्या चौकटीत बसवायला असमर्थ आहे. मात्र या पृथ्वितलावर "पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात कुणी माझ्या निदर्शनास आणून दिली तर, त्या जातीच्या चौकटीत वरुणदेवाला बसवायचा विचार करता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

मागे काही वर्षांपुर्वी बारामतीकरांनी प्रायोगिक तत्त्वावर सिल्वर आयोडिन का काय ते त्याचा फवारा करुन कृत्रिम पाऊस पाडला होता म्हणे ... त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल :D

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 21/04/2014 - 08:12
त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल
वरुणदेव आकाशातून पाऊस पाडतो........ बारामतीचा बारामतीकर थेट शेतकर्‍यांच्या डोळ्यातूनच पाऊस पाडतो....... धरणामध्ये पाऊस पाडण्यासाठी बारामतीकरांकडे खास बनावटीचे औजार आहे म्हणे....... एकाच श्रेणीत नाही आणता येणार यांना. ;)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 12:01
भारतीय संस्कृतीत देवावर कोपलेला भक्त अगदी आपल्या प्रीय देवतेला पाण्यात वगैरे सुद्धा बुडवून ठेवत असे. (हे पुर्वीच्या आज्जी आजोबा पुर्व पिढीत बरेच होते नवीन पिढ्यांना ठाऊक नाही एवढेच)

In reply to by धन्या

अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग असे. माझी मागणी मान्य कर, तोवर पाण्यातून काढणार नाही असे… नवस म्हणजे देवाला दिलेली लाच, तशी ही देवाकडे केलेली दादागिरी !!!

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 13:00
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:36
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.
तु'मची ही क'मेंट दे'खील म'ला तित'कीच मनो'रंजक वाट'ली.... असो...अर्थ कळेपर्यंत प्रतिसाद वाचत रहा..... =)) .. =)) ... अजून काय!!!??!!!

In reply to by माहितगार

वरील लिन्क्स दिल्याबद्दल माहीतगार ह्यांचे आभार ! आता , मुटेजींनी वरील कवितेत वापरलेला 'जात' हा शब्द बीग्रेडी मनोजातीतुन (जात येथेही वृत्ती ह्याच अर्थाने) आला नसल्याची खात्री झाली आहे ! पुनश्च एकवार आभार !!

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 20/04/2014 - 08:01
माहितगार - धन्यवाद. तुमच्यासाठी आणखी काही लिंक्स. - जा रे कान्हा नटखट - चोरटा मुरारी - चेंडू मारियेला - वेणी सोडुनिया आणि मृगनयनी यांच्यासाठी काही खास लिंक : - पंढरीचा राया : अभंग-१ - शुभहस्ते पुजा : अभंग-२ - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

पोटे 18/04/2014 - 09:06
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये" वाक्य खूप आवडले. मुटेसाहेब, गोडबोलेंच्या मागे तुम्ही जे प्रतिसाद देत धावता आहात, तेही आवडले.

आयुर्हित 18/04/2014 - 20:53
पार्डी ताड: संसारामध्ये जिवन जगत असताना जिवाला सुख पाहीजे असेल तर देव आपलासा करुन घ्यावा असे प्रतिपादन हभप किशोरीताई सांगुले यांनी हरिकिर्तनात यांनी म्हटले. येथे हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम व o्रीमद भागवत साप्ताहातील हरिकिर्तनामध्ये संबोधन करताना किशोरीताई म्हणाल्या की, भागवत कथा ही o्रवण करावी त्यामुळे माणव जिवणाचा उद्धार होतो भागवत कथा ही सुखकारी व दुखहारी आहे प्रत्येक जिवाला मरणाचे भेव आहे आज मात्र मानव सुख मिळण्यासाठी रात्रदिवस कामकरतो मात्र त्याच्या जिवणात पदरी सुख मिळत नाही पैसा म्हणजे सर्व काही सुख नाही o्रीमंत लोक सर्वात दुखी असतात पैसा काहीही सुख देत नाही. पैशाने अन्न विकत घेता येते पण भुक मात्र विकत मिळत नाही .संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते ‘माया’ ही संसारातील सुख लपविते संसारात काही सेाबत येत नाही.परमार्थ केल्याने सर्वकाही सोबत येते.असे प्रतिपादन किशोरीताई यांनी केले या कार्यक्रमाला साथसंगत मुदंगाचार्य हभप रामेश्‍वर महाराज गायणाचार्य हभप भारत महाराज बोरकर साप्रदाईक भजनी मंडळ माळशेलू यांची होती. देव आपलासा करून घ्यावा- किशोरीताई सांगुले

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 19/04/2014 - 20:15
श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह

       आमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.

दिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४

Bhagwat
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
भागवत
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई. या निमित्ताने बालगोपालही आपापल्यापरिने सहभाग नोंदवतात.
* * * *

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 19/04/2014 - 20:28
अर्थात या फोटोंचा या धाग्याशी काहीही संबंध नाही... हे आपल्यालाही माहित आहे. आणि हे फोटो इथे कश्यासाठी टाकलेत.. हे सूज्ञांना सांगायला नको!!!!!!! :) :) हरे राम हरे कृष्ण !!!!!

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:56
मृगनयनी, गेली १२ वर्षे मी "श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे" आयोजन करत आहे, हा माझा ढोंगीपणा आहे, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर http://www.misalpav.com/node/24663 या लिंकवरील गझलेतील माझाच एक शेर माझ्याच विरोधात माझा कबुलीजबाब म्हणून वापरू शकता. :) सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:42
अवकाळी पावसासाठी वरुण देवाला दोष देण्यात अर्थ नाही. यात माणसाची शुद्र आणि स्वार्थ बुद्धीचा दोष अधिक आहे. आपण (माणसे) स्वत: देव बनून परमेश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीत वाजवी पेक्षा जास्त ढळवा-ढवळ करत आहोत आणि त्याचे परिणाम ही आपण भोगतो आहे. वर विना कारण देवाला दोष देत आहोत. मुटे साहेब निराशा सोडून या मागचे वास्तविक कारणे काय आहेत याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे आणि त्या वर उपाय शोधणे ही.

शुचि 18/04/2014 - 23:54
मुटे साहेब आपल्या कविता विशेषकरुन नागपुरी तडके फार आवडतात. या कवितेबद्दल, उगाच वितंडवादात उर्जेचा अपव्यय करण्यापेक्षा, एक मस्त तडका लिहून टाका. जे झालं ते झालं त्यावर चर्वितचर्वण अन आरोप-खंडण-प्रत्यारोप-खंडण मध्ये कशाला उर्जेचा व्यय करता? बघा मला तरी असे वाटते. बाकी आपण सूज्ञ आहातच.

In reply to by शुचि

मृगनयनी 19/04/2014 - 19:16
नाही नाही माझी सही आहे बस! Live in the Fear of God अच्छा!!!... पण या धाग्याच्या पार्श्वभूमीवर ती सही फारच "रोचक" आणि धागालेखकासाठी संवेदनशील आणि उचित संदेशकारक वाटते. :)

पैसा 19/04/2014 - 19:38
कविता आणि बिरुटे सरांनी केलेले रसग्रहण आवडले. आपल्याकडे संतांनीही देवाला भरपूर शिव्याशाप दिले आहेत. जनाबाईचा अभंग पटकन आठवला. त्याचा अर्थ भले वेगळा आहे पण वरकरणी शिव्याच आहेत. "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी" त्यामुळे इथे वरूणदेवाला शिव्या देण्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. आई आपल्याला लेकराला कधी रागाने "मर मेल्या" म्हणते, तेव्हा तिला तो मरावा असे खरेच वाटते का? कधीच नाही! तसाच हा कवीचा त्रागा आहे!

In reply to by पैसा

मृगनयनी 19/04/2014 - 20:21
पैसाताई... कृपया इथे जनाबाईंची तुलना गंगाधर मुटेंशी करण्याचा मोह टाळला, तर बरे होईल.... कारण दोघांच्या मतांमध्ये आणि देवाविषयी वाटणार्‍या भावांमध्ये प्रचंड तफावत आहे. शब्दार्थांमध्ये जरी वर वर साधर्म्य दिसत असले, तरी दोघांचा देवाविषयीचा भाव खूप वेगळा आहे. जनांबाईंच्या ओव्यांमधून भक्तीरस ओथंबून वाहतो आहे.. तिच्या विठुरायावर तिचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे...आणि तिच्या शिव्यांमध्येही तिने विठुरायाची गुणगानच गाईले आहे.- तिचा विठ्ठल हा मूळ-महामायेचाच एक अंश आहे...आपण दिलेल्या जनाबाईंच्या ओव्यांमधल्या दोन ओळींमधल्या विरोधाभासातलाही अर्थ खूप गहन आणि विठ्ठलभक्तीने ओथंबलेला आहे.. जनाबाईच्या विठुरायामुळे रांडही जन्मसावित्रीचा पवित्र चुडा घालू शकते. आणि काळानेही विठुरायापुढे हात टेकले आहेत..... ही ओवी खरंच खूपच भावपूर्ण आहे... आणि जनाबाई काय कुणीही संतानी काय देवाला शिव्या घातल्या म्हणून आपणही घालायच्या.. वरकरणी शिव्या भासवून जातीयवादा'ची आपली भडास पुरी करून घ्यायची... खरंच खूप हास्यास्पद आहे हे!!!.. मुटेंसाठी "देव" हा कुणीतरी वेगळा माणूस आहे. आणि त्याच्यावर श्रद्धा नसलेल्यांच्या शेतात तो गारपीट करतो.. असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे...... वर मला दिलेल्या एका प्रतिसादात गंगाधर मुटेंनी हे सुस्प्ष्टपणे लिहिले आहे.. की देवाला गारपीट करायची असेल तर "त्याच्या भक्तांच्या शेतात करावी.. आम्हला कश्याला त्रास देतोय" ...
गंगाधर मुटे - Fri, 18/04/2014 - 18:46 मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile माझी वाङ्मयशेती - Facebook Page बळीराजा डॉट कॉम उत्तर द्या
इथे एखादी आई जरी आपल्या मुलाला शिव्या देत असली.. तरी तिच्या मनात.. त्याच्याबद्दल मनातून प्रेम असते.. जे, की जनाबाईंच्या ओव्यांमधून विठ्ठलाबद्दल जाणवते. पण मुट्यांच्या प्रतिसादातून मात्र देवाविषयी प्रेम कमी आणि तिरस्कार जास्त जाणवतोय. स्पेशली त्यांचा भर हा "जाती"वर आहे. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचे"च असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. या त्यांच्या वाक्यातून "देवा" बद्दल त्यांना "अ‍ॅक्चुली" काय वाटतेय.. हे एखाद्या शेंबड्या पोरालाही कळेल.. असो!!!!... मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!

In reply to by मृगनयनी

पैसा 19/04/2014 - 22:01
मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!
हे फारच झालं हो! मी कोण कोणाला पाठीशी वगैरे घालणारी! गंगाधर मुटे या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. कवितेत दिसणार्‍या कवी/निवेदकाबद्दल बोलते आहे. कवितेत आहे ते मुटेसाहेब म्हणताहेत असं म्हटलं तर खुनाच्या कथा लिहिणारा माणूस स्वतः खुनी असायला हवा नाही का! कोणतीही कलाकृती ही कलाकारापासून स्वतंत्र असते. तिचा कलाकाराने सांगितलेला अर्थ आणि एखाद्या वाचकाने लावलेला अर्थ संपूर्ण वेगळा आणि त्या व्यक्तीपुरता खरा असू शकतो ना! आणि इथे मी मुटेसाहेबांची जनाबाईशी तुलना केली नाही तर या भावनांची तुलना केली आहे. आपणही काही मनासारखं झालं नाही की देवाला शिव्या घालतो. त्यात काही विशेष नाही. जनाबाईचा अभंग पटकन आठवला म्हणून त्याचा दाखला दिला. एवढंच.

In reply to by पैसा

पैसाताई, देव हा तुमचा विषय आहे का ? नाही. तुम्ही केवळ बँकेबद्दल आणि गोव्याबद्दल बोला. अध्यात्माबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल तुम्हाला काय कळते ? तो त्यांचा एरिया आहे. आल्या, जनाबाईचे संदर्भ देत. हभप, इतर देव भप, बेढबमैत्रीणमदतकर्त्या, निस्पृह समाजसुधारक, मुर्गनैनीबै प्रवचन देत असताना तुम्हाला मध्ये पडायचे कारणच काय, तुम्ही फार फार तर कापूस घेऊन या, वाती वळू.

गंगाधर मुटे 20/04/2014 - 12:55
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, काळजी नसावी. नियतीच्या घावांनी मला एवढे 'टणक" (कणखर) बनविले आणि त्यासोबतच वास्तवशास्त्राची जोड यामुळे मी पाकिस्थान, अमेरिका, मानव, दानव आणि देवाच्या बापालाही पुरून उरेल. :) बिघडल्याच तर इतरांच्याच तब्बेती बिघडतील. :) जाळल्या कोंबड्याला कुठे अग्नीची भिती असते? :D (हा अहं नाहीये आणि रावणी दर्पोक्ती पण नाहीये.)

In reply to by गंगाधर मुटे

बालगंधर्व 20/04/2014 - 14:21
मुटे सहेब, अता उन एत्का वदहला अहे के, सुरय्य देवने पन तेची जात दावु नये असे महनावे लगेल.[ थनदेइ कुनामुले पदते ते महित नहे. नायतर तयचए पन कदलि असते थन्दिमधये. अहो जात कदलि मह्नुन अन्गनाआवर भुनकाअयाल तो कय बओस अहे क? शिवया घलतना बओसच चेरा समोर अनयचाअ. :) कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. (संपादित)

In reply to by बालगंधर्व

काय लिहिलंय..................मेलो ना मी =)) >>>>>>>> कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

बालगंधर्व 20/04/2014 - 17:58
नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे
बिरुते सर, मि अप्ला अबहरि अहे. नय्तर इक्दे बहव्नचा कुहुप इसुह्यु होतो.

In reply to by बालगंधर्व

किसन शिंदे 20/04/2014 - 22:58
तब्बल पंधरा मिनिटे लागली प्रतिसाद वाचून समजायला. :) रच्याकने खूप कष्ट पडले असतील नै, जाणून बुजून अशुध्द टंकलेखन करायला. ;)

In reply to by पैसा

किसन शिंदे 20/04/2014 - 23:38
ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या समजावून सांगितल्याबद्दल. पण बालगंधर्व अचानक कसे काय अवतरले ब्वॉ? अन् ते ही मुंटेंच्या धाग्यावरच??

प्यारे१ 20/04/2014 - 20:04
काय ठरलं मग? जात पडताळणी / वैधता कागदपत्रांची पूर्तता झाली का? शेवटची मुदत कधीपर्यंत? मेन ऑफिस पुण्यालाच आहे ना अजून? मुळात हे 'देव'लोक जातीचं प्रमाणपत्र घ्यायला लायक आहेत का? आर टी आय खाली माहिती मिळेल काय?
लेखनविषय:
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर

थोडं समजून घ्या ना... भाग ३

वडापाव ·

In reply to by प्यारे१

हवालदार 12/04/2014 - 23:47
मजा येते आहे वाचताना :-) अती अवांतरः आज काल कॉलेजमध्ये अतिशय छोट्या चड्ड्या घालून जायची फॅशन आली आहे काय? कारन भोकवाली आतली रूपा दिसणे एवढे सहज शक्य असेल असे वाटणे जरा अवघड जात आहे

In reply to by प्यारे१

आत्मशून्य 13/04/2014 - 00:33
हल्ली कॉलेजमध्ये अशा प्रकारचे ग्रुप्स नि अशा भाषा असतात काय?
कॉलेज म्हणजे मिपा आहे काय फक्त भाउ बहीण टाइप संवाद म्यानर्स पाळायला... असले उपदेश जरी केले कोणी तर फुल्टु... जाउदे विषय हा असा आहे की आता वातावरण थोडं लिबरल आहे म्हणजे मुलीच्या (मुक्/अमुक्) संमतीशिवाय कोण असे शक्यतो बदडणार नाही. करण पुर्वी सगळी भांडणे स्त्रियांमुळे होत, तसे आता होत नाही कारण आता फक्त एकाच मुलीवर कोणी संपुर्ण प्रेमही कोणी करत नाही... चुकांपासुन माणुस शिकतो ते असं बघा.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 14/04/2014 - 04:32
लास्ट पार्ट कल्पनारंजनच आहे... अथवा एखाद्या (पॉटेनशीअल) बाचाबाचीचे एक्सागरेशन....

In reply to by प्यारे१

हवालदार 12/04/2014 - 23:47
मजा येते आहे वाचताना :-) अती अवांतरः आज काल कॉलेजमध्ये अतिशय छोट्या चड्ड्या घालून जायची फॅशन आली आहे काय? कारन भोकवाली आतली रूपा दिसणे एवढे सहज शक्य असेल असे वाटणे जरा अवघड जात आहे

In reply to by प्यारे१

आत्मशून्य 13/04/2014 - 00:33
हल्ली कॉलेजमध्ये अशा प्रकारचे ग्रुप्स नि अशा भाषा असतात काय?
कॉलेज म्हणजे मिपा आहे काय फक्त भाउ बहीण टाइप संवाद म्यानर्स पाळायला... असले उपदेश जरी केले कोणी तर फुल्टु... जाउदे विषय हा असा आहे की आता वातावरण थोडं लिबरल आहे म्हणजे मुलीच्या (मुक्/अमुक्) संमतीशिवाय कोण असे शक्यतो बदडणार नाही. करण पुर्वी सगळी भांडणे स्त्रियांमुळे होत, तसे आता होत नाही कारण आता फक्त एकाच मुलीवर कोणी संपुर्ण प्रेमही कोणी करत नाही... चुकांपासुन माणुस शिकतो ते असं बघा.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 14/04/2014 - 04:32
लास्ट पार्ट कल्पनारंजनच आहे... अथवा एखाद्या (पॉटेनशीअल) बाचाबाचीचे एक्सागरेशन....
लेखनविषय:
थोडं समजून घ्या ना... भाग १ थोडं समजून घ्या ना... भाग २ 'आयला धमाल!! मग?' 'मग काय!! फाटली ना माझी...' कट्ट्यावर माझं कथाकथनसत्र चालू होतं. चार दिवस कॉलेजला बुट्टी मारल्यानंतर आणि त्यापाठोपाठ आलेल्या वीकांतात सुखाचा अत्यानंद मिळवल्यानंतर मी एकदाचा सोमवारी कॉलेजला गेलो. कट्ट्यावर ग्रुप आधीच जमा झालेला दिसला. मी तिथे पोचल्यावर मैत्रीणींकडून प्रश्नांची आणि मित्रांकडून शिव्यांची सरबत्ती सुरू झाली.