मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवणीतील मराठी (इमेल) ग्रूप्स आणि संस्थळे

माहितगार ·

In reply to by आत्मशून्य

माहितगार 09/04/2014 - 16:05
झपाट्याने बदलणारे संगणक आणि आंतरजाल रोज काहीतरी नवे-नवे घेऊन येते त्यामुळे मागे पडलेला काळ लक्षात येत नाही. उद्देश मागोवा घेऊन येणार्‍या बदलांना स्विकारण्यास नव्याने सज्ज होणे.
मला म्हातारे झाल्यासारखे वाटु लागले आहे.
आंतरजालावर वय मिटून गेल्या सारखे वाटते ना मग कसली आलीए काळजी, फक्त गेल्या आठवणींना जरासा उजाळा द्यायचा हे तर शालेय विद्यार्थीही करतात मगतर तुम्ही तरूणच ना ! :)

माहितगार 26/09/2014 - 11:14
मध्ये http://marathipustake.org उघडत नव्हत नशिबाने पुन्हा उघडतय; लीळाचरीत्र चाळायच होत आता अचानक http://www.khapre.org/ उघडत नाहीए. नेमकं काय म्हणायच ? कोणत्या संकेतस्थळावर केव्हा बंदपडण्याची वेळ येईल ते सांगून येते का ? किमान पक्षी कॉपीराईट फ्री जुने ग्रंथ मोकळ्या मनाने चार ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध करण्यास काय हरकत आहे ?

२००५ साली नव्याने स्थापन झालेल्या मराठी डॉट नेट (MarrathiDtNet) याहू ग्रुपचा मी सदस्य झालो होतो. माझ्या माहितीप्रमाणे गौतम सोमण यांनी तो समुदाय सुरू केला होता. २००९ पर्यंत तरी त्यावर संवाद सुरू होते. नंतर कधी तरी तो बंद पडला.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 09/04/2014 - 16:05
झपाट्याने बदलणारे संगणक आणि आंतरजाल रोज काहीतरी नवे-नवे घेऊन येते त्यामुळे मागे पडलेला काळ लक्षात येत नाही. उद्देश मागोवा घेऊन येणार्‍या बदलांना स्विकारण्यास नव्याने सज्ज होणे.
मला म्हातारे झाल्यासारखे वाटु लागले आहे.
आंतरजालावर वय मिटून गेल्या सारखे वाटते ना मग कसली आलीए काळजी, फक्त गेल्या आठवणींना जरासा उजाळा द्यायचा हे तर शालेय विद्यार्थीही करतात मगतर तुम्ही तरूणच ना ! :)

माहितगार 26/09/2014 - 11:14
मध्ये http://marathipustake.org उघडत नव्हत नशिबाने पुन्हा उघडतय; लीळाचरीत्र चाळायच होत आता अचानक http://www.khapre.org/ उघडत नाहीए. नेमकं काय म्हणायच ? कोणत्या संकेतस्थळावर केव्हा बंदपडण्याची वेळ येईल ते सांगून येते का ? किमान पक्षी कॉपीराईट फ्री जुने ग्रंथ मोकळ्या मनाने चार ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध करण्यास काय हरकत आहे ?

२००५ साली नव्याने स्थापन झालेल्या मराठी डॉट नेट (MarrathiDtNet) याहू ग्रुपचा मी सदस्य झालो होतो. माझ्या माहितीप्रमाणे गौतम सोमण यांनी तो समुदाय सुरू केला होता. २००९ पर्यंत तरी त्यावर संवाद सुरू होते. नंतर कधी तरी तो बंद पडला.
खर म्हणजे मागच्याच महिन्यात इंटरनेट चा उदय होऊन पंचविस वर्षे झाली. सर्नचे अभियंता टिम बर्नर-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सर्न या संस्थेने ३० एप्रील १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२] सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३] म्हणजे मराठी आंतरजालावर येऊनही जवळपास १८ वर्षे झाली. या काळात बरीच मराठी इमेल ग्रूप्सही तयार झाली त्यात माझ्या आठवणीतला म्हणजे मराठी पीपल २ हा याहू ग्रूप.

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

आयुर्हित ·

पैसा 09/04/2014 - 17:19
चांगली माहिती आहे. भाषांतराबरोबरच आणखी काही माहितीची भर घालता आली तर पहा.

आदूबाळ 09/04/2014 - 19:15
बहुत धन्यवाद! दोन सुचवण्या: "सोने वापरून दोन तोफा" ऐवजी "शुद्ध सोन्याच्या दोन तोफा" "आपली चूक दडविण्यासाठी ब्रिटिश रेसिडेंटवर अर्सेनिकच्या संयुगाचा विषप्रयोग केल्यामुळ"

In reply to by आयुर्हित

आदूबाळ 09/04/2014 - 22:06
"रेसिडेंट" हे पद असे. बडोदा, जम्मू काश्मीर, हैद्राबाद आणि (बहुतेक) त्रावणकोर या मोठ्या संस्थानांमध्ये रेसिडेंट असे - तो थेट व्हाईसरॉयच्या अखत्यारीत येई. इतर बारक्या संस्थानांसाठी "पोलिटिकल एजंट" असे - तो प्रांतीय गवर्नरच्या अखत्यारीत येई. या हिशोबाने रेसिडेंटसाठी "निवासी अधिकारी" हा शब्द योग्य ठरावा.

In reply to by आयुर्हित

"रेसिडेंट" किंवा पूर्ण नाव "रेसिडेंट मिनिस्टर" हे भारतिय राजाकडे कायम राहत असलेल्या ब्रिटीश राजसत्तेच्या प्रतिनिधीच्या पदाचे नाव होते. त्यामुळे त्या शब्दाचे भाषांतर करू नये हेच ठीक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आयुर्हित 09/04/2014 - 22:26
ब्रिटीश रेसिडेंटवर (ब्रिटीश राजसत्तेच्या प्रतिनिधीवर)असे लिहिता येईल की. आदुबाळजी व इस्पीकचा एक्काजी दोघांनाही मनापासून धन्यवाद.

१२व्या वर्षी राजा बनण्यासाठी आलेल्या महाराजांचा राजा म्हणून पसंत झाल्या नंतरचा पहिला ऐतिहासीक फोटो .

शशिकांत ओक 09/04/2014 - 21:05
मित्रा, आजच नेमके नरेंद्र मोदी आपल्या खासदारकीसाठी निवडणुकीत सामील व्हायला अर्ज करायला आले असल्याने धागा प्रसंगोचित वाटला. नमो बडोद्यासह देशाची सेवा करायला सज्ज झालेत असा संदेश ही मिळतोय. दत्तक वारसदार जास्त कर्तबगार निघतात असे अनेकदा दिसून येते.

In reply to by शशिकांत ओक

आयुर्हित 09/04/2014 - 21:43
आज मोदींनी बडोद्यात निवडणूक अर्ज दाखल करतांना "महाराजा सयाजीराव गायकवाड" यांनी जनतेबद्दल दाखविलेले प्रेम व जनतेच्या भलाईसाठी केल्या कामाचा आदर्श सर्वांसमोर आणला आहे. त्यावरूनच मला या लेखाची प्रेरणा मिळाली आहे. जमले तर त्यांचे आजचे भाषण ऐकावे ज्यावरून महाराजा सयाजीराव गायकवाड किती महान होते हि कल्पना येईल.

आयुर्हित 09/04/2014 - 21:53
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरची मदत घेण्यासाठी त्याची सुभाषचंद्र बोस यांनी १९४१ मध्ये भेट घेतल्याचा इतिहास आतापर्यंत ज्ञात असताना त्याच्या तब्बल पाच वर्षे आधी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी हिटलरशी करार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. बर्लिनच्या ऑलिम्पिकसाठी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा एक संघ युरोपला रवाना होणार होता. या संघाला आर्थिक मदत हवी असल्याने त्यातील सदस्यांनी सयाजीरावांची भेट बडोद्यात घेतली. सयाजीरावांनी त्यांना विचारले, ‘‘सुरुवातीच्या संचलनामध्ये मानवंदना देताना कोणाचा ध्वज वापरणार?’’ त्यांना उत्तर मिळाले, ‘‘युनियन जॅक.’’ सयाजीरावांनी सांगितले, ‘‘तुम्ही बडोदे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून जा आणि बडोद्याचा भगवा ध्वज बर्लिन शहरी फडकवा.’’ बडोद्याचे प्रतिनिधी म्हणून त्या संघाचा जाण्या-येण्याचा खर्च बडोदे संस्थानने सोसला. हिटलरला भगव्या ध्वजाने मानवंदना दिली. ऑलिम्पिकचे खेळ पाहण्यासाठी सयाजीरावांनी इंग्रज सरकारची परवानगी मागितली आणि ते खेळ पाहण्यास गेले. तिथे हिटलरच्या प्रेक्षागृहातील बसण्याच्या खास जागेखालीच सयाजीरावांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था, हिटलरने सयाजीरावांचा केलेला मानसन्मान, जेवणाचे आमंत्रण आणि भगवा ध्वज या गोष्टी इंग्रजांच्या हेरांना खटकल्या होत्या. ऑलिम्पिकच्या खेळांचे निमित्त करून बडोदे-बर्लिन करारावर या दोघांनी सहय़ा केल्या. भारतातील संस्थानिकांनी युरोपच्या युद्धात हिटलरला पाठिंबा द्यायचा आणि त्या बदल्यात हिटलरने भारताला इंग्रजांच्या विरोधातील स्वातंत्र्यलढय़ात मदत करायची, असा हा करार होता. मात्र त्यानंतर काही काळातच सयाजीरावांचे दुर्दैवाने निधन झाले. सयाजीराव जिवंत असते तर हिंदूू संस्थानिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध उठाव केला असता. त्यांचे पाहून ब्रिटिश इंडियातील हिंदू जनता गांधी-नेहरूंना न जुमानता त्याच मार्गाने गेली असती. जगाचे सारे चित्रच बदलून गेले असते, असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. ‘सयाजीराव गायकवाड’ हे पुस्तक श्रीगंधर्ववेद प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. कोणी वाचले आहे का? हिटलरला भेटणारे पहिले भारतीय होते सयाजीराव गायकवाड!

आयुर्हित 09/04/2014 - 22:06
फक्त श्रीमंतीचा निकष लावायचा तर हैदराबादच्या नबाबानंतर देशातील सर्वाधिक श्रीमंत राजघराणे म्हणून गायकवाड संस्थानाचा उल्लेख होतो. या राजघराण्यातील तब्बल 16 राजांनी या रियासतीवर राज्य केलं. या राजघराण्याची स्थापना दामाजीराव पहिले यांनी केली. तर या रियासतीचा उत्कर्ष झाला महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या कारकिर्दीत... सयाजीरावांनी या रियासतीची धुरा संभाळली तेव्हा ते फक्त अठरा वर्षांचे होते आणि इंग्रजी कॅलेंडरवरील वर्ष होतं 1875... सयाजीराव तिसरे यांनी तब्बल 64 वर्षे राज्यकारभार केला. आज वाटणी झालेलं सर्व वैभव हे त्यांच्यात काळात कमावलेलं आहे. ते फक्त कमावते शासक नव्हते तर पुरोगामीही होते, त्याकाळी त्यांनी आपल्या राज्यात स्त्रीशिक्षण अनिवार्य केलं होतं. आपलं संस्थान देशातील एक प्रमुख संस्थान बनवलं. सयाजीराव गायकवाड यांच्या काळातच बदोडा रियासतीची आर्थिक भरभराटही झाली. ही भरभराट किती यासाठी हे एक उदाहरण पुरेसं आहे. इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांनी स्वतःचा ग्रेट ब्रिटनचे राजे म्हणून घोषणा करतानाच भारताचा सम्राट असल्याचीही घोषणा केली. त्यावेळी म्हणजे 1903 दिल्ली दरबाराचं आयोजन करण्यात आलं. या दरबारात तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी भारतातील रियासतीच्या सम्राटांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केलं होतं. या दरबारात भारतातील संस्थानिकांनी आपल्या निष्ठेचंही प्रदर्शन करावं अशी अपेक्षा होती. देशभरातील मांडलिक संस्थानिकांना हा दरबार म्हणजे आपल्या संपत्तीचं सार्वजनिक प्रदर्शन करण्याचीही संधी होती. त्यावेळी महाराजा सयाजीराव (तिसरे) गायकवाड यांनी पर्ल कारपेट म्हणजे मोत्यांचा गालिचा प्रदर्शनात ठेवला. अनमोल मोती आणि हिऱ्यांनी जडलेल्या या गालिच्याची त्यावेळी किंमत होती अंदाजे एक कोटी रूपये... 1903 सालच्या एक कोटी रूपयांची आज किती किंमत असेल, याचा अंदाजच लावलेला बरा... 1989 मध्ये जेव्हा त्या गालिच्याचं मूल्यांकन करण्यात आलं तेव्हा त्याची किंमत निश्चित करण्यात आली ती होती तीन कोटी दहा लाख अमेरिकी डॉलर्स... महाराजा सयाजीराव गायकवाड 1939 मध्ये स्वर्गवासी झाले. त्यांच्या इच्छेनुसारच बडोदा संस्थानाची जबाबदारी त्यांचे नातू प्रतापसिंहराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. देशाला स्वातंत्र्या मिळालं तेव्हा प्रतापसिंहराव गायकवाड यांच्याकडेच बडोदा संस्थानची जबाबदारी होती. मात्र त्यांना सत्तेच्या राजकारणात फारशी रूची नसल्यामुळे त्यांना गादीवरून हटवून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव फतेहसिंहराव गायकवाड यांचा राज्याभिषेक करण्यात आला. हा सत्तापालट झाला त्यावेळी साल होतं 1951. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी घालून दिलेल्या नियमांविरूद्ध जाऊन प्रतापसिंहराव महाराजांनी एका घटस्फोटीत महिलेशी विवाह केला. त्याचं नाव सीता देवी. त्यामुळेच प्रतापसिंहराव महाराजांना राजगादी सोडावी लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली. इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड यांच्या सन्मानार्थ ज्या अनमोल गालिच्याचं प्रदर्शन करण्यात आलं होतं, तो गालिचा प्रतापसिंहराव महाराजांनी सीता देवीच्या सांगण्यानुसारच देशाबाहेर नेला. आज तो गालिचा कुठे आहे, याविषयी कुणालाही माहिती नाही. मराठी रियासत असलेल्या बडोद्याच्या गायकवाड संस्थानाची अखेर वाटणी

आयुर्हित 09/04/2014 - 22:36
जन्मगाव कळवण(आज हा स्वतंत्र तालुका आहे)च्या ऐवजी कौळाणे(नि.)ता.मालेगांव जि.नाशिक असेच असावे. आज हे मालेगावशहराचा/मालेगाव कॅम्पचा एक भाग बनले असावे, कारण फक्त १० किलोमीटर वर आहे. इतका सुंदर वाडा इतक्या चांगल्या अवस्थेत आहे हे विशेष! कोणी पहिलाय का आजकाल? कृपया माहिती पुरवावी. कौळाणे ता.मालेगाव येथील गायकवाड वाडा साभार:श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा कौळाणे (नि.) ता. मालेगांव जि. नाशिक येथील प्रशस्त चिरेबंदी वाडा.

In reply to by आयुर्हित

हो पाहिलाय, आनि आमच्या शेति पासुन फक्त ३ की.मी. आहे. वाडा तोड्फोड झाला आहे. वाडयात सोने आहे आनि ते शोधन्या साठि लोकल लोकानी पड्झड, तोड्फोड, खोद्काम केले आहेत.

राही 09/04/2014 - 23:43
बडोदे संस्थान म्हटले की अनेक गोष्टी आठवतात. मराठी साहित्यात महाराजा सयाजीरावांचे संदर्भ अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. वि.द. घाट्यांनी त्यांचे सुंदर शब्दचित्र रंगवलेले आहेच. सयाजीरावांच्या कर्तृत्वामुळे तोवर प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या (आणि गायकवाडांना हीन समजणार्‍या) जयपूर सारख्या राजपूत घराण्यांनी बडोद्याशी सोयरिकी केल्या. गायत्रीदेवींच्या आत्मकथनामध्ये घराण्यातल्या विवाहप्रसंगी कोणी कायकाय नजराणे दिले ते लिहिताना बडोद्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. कलाक्षेत्रातही त्यांच्यामुळे बडोद्याचे फारमोठे योगदान आहे. माने सरदार, अब्दुल करीम खाँ, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर यांची नावे बडोद्याशी जोडलेली आहेत. देशातल्या स्वातंत्र्यचळवळीला त्यांचा गुप्त पाठिंबा आणि मोठी मदत होती. सशस्त्र क्रांतिकारकांनाही त्यांचा पाठिंबा होता.डॉ आंबेडकरांनाही त्यांच्याकडून अधिक मदत होऊ शकली असती पण एका दुर्दैवी घटनेमुळे बाबासाहेबांना तिथून बाहेर पडावे लागले. लो.टिळकांशी त्यांचा संपर्क होता. महाराष्ट्रातल्या नाटक कंपन्या विशेषतः गंधर्व नाटक कंपनीला आश्रय होता. मुंबईत जगन्नाथ शंकरशेठ यांच्याशी निकटचे संबंध होते. जुनी पुस्तके वाचताना असे अनेक उल्लेख सापडतात आणि या राजाचे चतुरस्र कर्तव्य पाहून मन स्तिमित होते.

In reply to by राही

रमेश आठवले 11/04/2014 - 13:15
वासुदेव बळ्वंत फडके हे इंग्रजांना अटक करता येऊ नये या साठी काही काल भूमिगत होऊन वावरत होते. त्या वेळी सयाजीरावांनी संस्थानाच्या हद्दीतील नर्मदेच्या किनार्यावरील एका गावात त्यांची रहाण्याची सोय केली होती, असे ऐकले आहे.

इथे अवांतर होईल अशी माहिती: सयाजीरावांची मुलगी कुचबिहारच्या राजघराण्यात सून म्हणून गेली, तिची मुलगी म्हणजे जयपुरच्या दिवंगत महाराणी गायत्रीदेवी.

पैसा 09/04/2014 - 17:19
चांगली माहिती आहे. भाषांतराबरोबरच आणखी काही माहितीची भर घालता आली तर पहा.

आदूबाळ 09/04/2014 - 19:15
बहुत धन्यवाद! दोन सुचवण्या: "सोने वापरून दोन तोफा" ऐवजी "शुद्ध सोन्याच्या दोन तोफा" "आपली चूक दडविण्यासाठी ब्रिटिश रेसिडेंटवर अर्सेनिकच्या संयुगाचा विषप्रयोग केल्यामुळ"

In reply to by आयुर्हित

आदूबाळ 09/04/2014 - 22:06
"रेसिडेंट" हे पद असे. बडोदा, जम्मू काश्मीर, हैद्राबाद आणि (बहुतेक) त्रावणकोर या मोठ्या संस्थानांमध्ये रेसिडेंट असे - तो थेट व्हाईसरॉयच्या अखत्यारीत येई. इतर बारक्या संस्थानांसाठी "पोलिटिकल एजंट" असे - तो प्रांतीय गवर्नरच्या अखत्यारीत येई. या हिशोबाने रेसिडेंटसाठी "निवासी अधिकारी" हा शब्द योग्य ठरावा.

In reply to by आयुर्हित

"रेसिडेंट" किंवा पूर्ण नाव "रेसिडेंट मिनिस्टर" हे भारतिय राजाकडे कायम राहत असलेल्या ब्रिटीश राजसत्तेच्या प्रतिनिधीच्या पदाचे नाव होते. त्यामुळे त्या शब्दाचे भाषांतर करू नये हेच ठीक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आयुर्हित 09/04/2014 - 22:26
ब्रिटीश रेसिडेंटवर (ब्रिटीश राजसत्तेच्या प्रतिनिधीवर)असे लिहिता येईल की. आदुबाळजी व इस्पीकचा एक्काजी दोघांनाही मनापासून धन्यवाद.

१२व्या वर्षी राजा बनण्यासाठी आलेल्या महाराजांचा राजा म्हणून पसंत झाल्या नंतरचा पहिला ऐतिहासीक फोटो .

शशिकांत ओक 09/04/2014 - 21:05
मित्रा, आजच नेमके नरेंद्र मोदी आपल्या खासदारकीसाठी निवडणुकीत सामील व्हायला अर्ज करायला आले असल्याने धागा प्रसंगोचित वाटला. नमो बडोद्यासह देशाची सेवा करायला सज्ज झालेत असा संदेश ही मिळतोय. दत्तक वारसदार जास्त कर्तबगार निघतात असे अनेकदा दिसून येते.

In reply to by शशिकांत ओक

आयुर्हित 09/04/2014 - 21:43
आज मोदींनी बडोद्यात निवडणूक अर्ज दाखल करतांना "महाराजा सयाजीराव गायकवाड" यांनी जनतेबद्दल दाखविलेले प्रेम व जनतेच्या भलाईसाठी केल्या कामाचा आदर्श सर्वांसमोर आणला आहे. त्यावरूनच मला या लेखाची प्रेरणा मिळाली आहे. जमले तर त्यांचे आजचे भाषण ऐकावे ज्यावरून महाराजा सयाजीराव गायकवाड किती महान होते हि कल्पना येईल.

आयुर्हित 09/04/2014 - 21:53
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरची मदत घेण्यासाठी त्याची सुभाषचंद्र बोस यांनी १९४१ मध्ये भेट घेतल्याचा इतिहास आतापर्यंत ज्ञात असताना त्याच्या तब्बल पाच वर्षे आधी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी हिटलरशी करार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. बर्लिनच्या ऑलिम्पिकसाठी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा एक संघ युरोपला रवाना होणार होता. या संघाला आर्थिक मदत हवी असल्याने त्यातील सदस्यांनी सयाजीरावांची भेट बडोद्यात घेतली. सयाजीरावांनी त्यांना विचारले, ‘‘सुरुवातीच्या संचलनामध्ये मानवंदना देताना कोणाचा ध्वज वापरणार?’’ त्यांना उत्तर मिळाले, ‘‘युनियन जॅक.’’ सयाजीरावांनी सांगितले, ‘‘तुम्ही बडोदे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून जा आणि बडोद्याचा भगवा ध्वज बर्लिन शहरी फडकवा.’’ बडोद्याचे प्रतिनिधी म्हणून त्या संघाचा जाण्या-येण्याचा खर्च बडोदे संस्थानने सोसला. हिटलरला भगव्या ध्वजाने मानवंदना दिली. ऑलिम्पिकचे खेळ पाहण्यासाठी सयाजीरावांनी इंग्रज सरकारची परवानगी मागितली आणि ते खेळ पाहण्यास गेले. तिथे हिटलरच्या प्रेक्षागृहातील बसण्याच्या खास जागेखालीच सयाजीरावांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था, हिटलरने सयाजीरावांचा केलेला मानसन्मान, जेवणाचे आमंत्रण आणि भगवा ध्वज या गोष्टी इंग्रजांच्या हेरांना खटकल्या होत्या. ऑलिम्पिकच्या खेळांचे निमित्त करून बडोदे-बर्लिन करारावर या दोघांनी सहय़ा केल्या. भारतातील संस्थानिकांनी युरोपच्या युद्धात हिटलरला पाठिंबा द्यायचा आणि त्या बदल्यात हिटलरने भारताला इंग्रजांच्या विरोधातील स्वातंत्र्यलढय़ात मदत करायची, असा हा करार होता. मात्र त्यानंतर काही काळातच सयाजीरावांचे दुर्दैवाने निधन झाले. सयाजीराव जिवंत असते तर हिंदूू संस्थानिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध उठाव केला असता. त्यांचे पाहून ब्रिटिश इंडियातील हिंदू जनता गांधी-नेहरूंना न जुमानता त्याच मार्गाने गेली असती. जगाचे सारे चित्रच बदलून गेले असते, असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. ‘सयाजीराव गायकवाड’ हे पुस्तक श्रीगंधर्ववेद प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. कोणी वाचले आहे का? हिटलरला भेटणारे पहिले भारतीय होते सयाजीराव गायकवाड!

आयुर्हित 09/04/2014 - 22:06
फक्त श्रीमंतीचा निकष लावायचा तर हैदराबादच्या नबाबानंतर देशातील सर्वाधिक श्रीमंत राजघराणे म्हणून गायकवाड संस्थानाचा उल्लेख होतो. या राजघराण्यातील तब्बल 16 राजांनी या रियासतीवर राज्य केलं. या राजघराण्याची स्थापना दामाजीराव पहिले यांनी केली. तर या रियासतीचा उत्कर्ष झाला महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या कारकिर्दीत... सयाजीरावांनी या रियासतीची धुरा संभाळली तेव्हा ते फक्त अठरा वर्षांचे होते आणि इंग्रजी कॅलेंडरवरील वर्ष होतं 1875... सयाजीराव तिसरे यांनी तब्बल 64 वर्षे राज्यकारभार केला. आज वाटणी झालेलं सर्व वैभव हे त्यांच्यात काळात कमावलेलं आहे. ते फक्त कमावते शासक नव्हते तर पुरोगामीही होते, त्याकाळी त्यांनी आपल्या राज्यात स्त्रीशिक्षण अनिवार्य केलं होतं. आपलं संस्थान देशातील एक प्रमुख संस्थान बनवलं. सयाजीराव गायकवाड यांच्या काळातच बदोडा रियासतीची आर्थिक भरभराटही झाली. ही भरभराट किती यासाठी हे एक उदाहरण पुरेसं आहे. इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांनी स्वतःचा ग्रेट ब्रिटनचे राजे म्हणून घोषणा करतानाच भारताचा सम्राट असल्याचीही घोषणा केली. त्यावेळी म्हणजे 1903 दिल्ली दरबाराचं आयोजन करण्यात आलं. या दरबारात तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी भारतातील रियासतीच्या सम्राटांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केलं होतं. या दरबारात भारतातील संस्थानिकांनी आपल्या निष्ठेचंही प्रदर्शन करावं अशी अपेक्षा होती. देशभरातील मांडलिक संस्थानिकांना हा दरबार म्हणजे आपल्या संपत्तीचं सार्वजनिक प्रदर्शन करण्याचीही संधी होती. त्यावेळी महाराजा सयाजीराव (तिसरे) गायकवाड यांनी पर्ल कारपेट म्हणजे मोत्यांचा गालिचा प्रदर्शनात ठेवला. अनमोल मोती आणि हिऱ्यांनी जडलेल्या या गालिच्याची त्यावेळी किंमत होती अंदाजे एक कोटी रूपये... 1903 सालच्या एक कोटी रूपयांची आज किती किंमत असेल, याचा अंदाजच लावलेला बरा... 1989 मध्ये जेव्हा त्या गालिच्याचं मूल्यांकन करण्यात आलं तेव्हा त्याची किंमत निश्चित करण्यात आली ती होती तीन कोटी दहा लाख अमेरिकी डॉलर्स... महाराजा सयाजीराव गायकवाड 1939 मध्ये स्वर्गवासी झाले. त्यांच्या इच्छेनुसारच बडोदा संस्थानाची जबाबदारी त्यांचे नातू प्रतापसिंहराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. देशाला स्वातंत्र्या मिळालं तेव्हा प्रतापसिंहराव गायकवाड यांच्याकडेच बडोदा संस्थानची जबाबदारी होती. मात्र त्यांना सत्तेच्या राजकारणात फारशी रूची नसल्यामुळे त्यांना गादीवरून हटवून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव फतेहसिंहराव गायकवाड यांचा राज्याभिषेक करण्यात आला. हा सत्तापालट झाला त्यावेळी साल होतं 1951. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी घालून दिलेल्या नियमांविरूद्ध जाऊन प्रतापसिंहराव महाराजांनी एका घटस्फोटीत महिलेशी विवाह केला. त्याचं नाव सीता देवी. त्यामुळेच प्रतापसिंहराव महाराजांना राजगादी सोडावी लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली. इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड यांच्या सन्मानार्थ ज्या अनमोल गालिच्याचं प्रदर्शन करण्यात आलं होतं, तो गालिचा प्रतापसिंहराव महाराजांनी सीता देवीच्या सांगण्यानुसारच देशाबाहेर नेला. आज तो गालिचा कुठे आहे, याविषयी कुणालाही माहिती नाही. मराठी रियासत असलेल्या बडोद्याच्या गायकवाड संस्थानाची अखेर वाटणी

आयुर्हित 09/04/2014 - 22:36
जन्मगाव कळवण(आज हा स्वतंत्र तालुका आहे)च्या ऐवजी कौळाणे(नि.)ता.मालेगांव जि.नाशिक असेच असावे. आज हे मालेगावशहराचा/मालेगाव कॅम्पचा एक भाग बनले असावे, कारण फक्त १० किलोमीटर वर आहे. इतका सुंदर वाडा इतक्या चांगल्या अवस्थेत आहे हे विशेष! कोणी पहिलाय का आजकाल? कृपया माहिती पुरवावी. कौळाणे ता.मालेगाव येथील गायकवाड वाडा साभार:श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा कौळाणे (नि.) ता. मालेगांव जि. नाशिक येथील प्रशस्त चिरेबंदी वाडा.

In reply to by आयुर्हित

हो पाहिलाय, आनि आमच्या शेति पासुन फक्त ३ की.मी. आहे. वाडा तोड्फोड झाला आहे. वाडयात सोने आहे आनि ते शोधन्या साठि लोकल लोकानी पड्झड, तोड्फोड, खोद्काम केले आहेत.

राही 09/04/2014 - 23:43
बडोदे संस्थान म्हटले की अनेक गोष्टी आठवतात. मराठी साहित्यात महाराजा सयाजीरावांचे संदर्भ अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. वि.द. घाट्यांनी त्यांचे सुंदर शब्दचित्र रंगवलेले आहेच. सयाजीरावांच्या कर्तृत्वामुळे तोवर प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या (आणि गायकवाडांना हीन समजणार्‍या) जयपूर सारख्या राजपूत घराण्यांनी बडोद्याशी सोयरिकी केल्या. गायत्रीदेवींच्या आत्मकथनामध्ये घराण्यातल्या विवाहप्रसंगी कोणी कायकाय नजराणे दिले ते लिहिताना बडोद्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. कलाक्षेत्रातही त्यांच्यामुळे बडोद्याचे फारमोठे योगदान आहे. माने सरदार, अब्दुल करीम खाँ, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर यांची नावे बडोद्याशी जोडलेली आहेत. देशातल्या स्वातंत्र्यचळवळीला त्यांचा गुप्त पाठिंबा आणि मोठी मदत होती. सशस्त्र क्रांतिकारकांनाही त्यांचा पाठिंबा होता.डॉ आंबेडकरांनाही त्यांच्याकडून अधिक मदत होऊ शकली असती पण एका दुर्दैवी घटनेमुळे बाबासाहेबांना तिथून बाहेर पडावे लागले. लो.टिळकांशी त्यांचा संपर्क होता. महाराष्ट्रातल्या नाटक कंपन्या विशेषतः गंधर्व नाटक कंपनीला आश्रय होता. मुंबईत जगन्नाथ शंकरशेठ यांच्याशी निकटचे संबंध होते. जुनी पुस्तके वाचताना असे अनेक उल्लेख सापडतात आणि या राजाचे चतुरस्र कर्तव्य पाहून मन स्तिमित होते.

In reply to by राही

रमेश आठवले 11/04/2014 - 13:15
वासुदेव बळ्वंत फडके हे इंग्रजांना अटक करता येऊ नये या साठी काही काल भूमिगत होऊन वावरत होते. त्या वेळी सयाजीरावांनी संस्थानाच्या हद्दीतील नर्मदेच्या किनार्यावरील एका गावात त्यांची रहाण्याची सोय केली होती, असे ऐकले आहे.

इथे अवांतर होईल अशी माहिती: सयाजीरावांची मुलगी कुचबिहारच्या राजघराण्यात सून म्हणून गेली, तिची मुलगी म्हणजे जयपुरच्या दिवंगत महाराणी गायत्रीदेवी.
फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड, (मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - १० (अंतिम)

स्पार्टाकस ·

असंका 09/04/2014 - 15:07
ह्या विषयाबद्दल कसलीही माहिती नव्हती. तरीही खिळवून ठेवलंत. ही कसली ओढ म्हणायची हो या जिगरबाज लोकांची....आणि केवढा त्याग...सर्वोच्च त्याग!

अजया 09/04/2014 - 15:42
या विषयाबद्दल प्रथमच वाचण्यात आले,तेही तुझ्या अफलातून लेखनशैलीत. न थांबता पुढली लेखमालाही लवकर येउ दे ही विनंती!

थरार, आशानिराशेचा खेळ, उत्तुंग आत्मविश्वास, विजिगीषु वृत्ती, चिकाटी, स्वार्थत्याग, मानवता, काय नव्हते या उत्कंठा वाढवीत जाणार्‍या या मालिकेत? या मालिकेचा मनावरचा ठसा दीर्घकाळ राहणार आहे. आता माउंट एव्हरेस्ट वाचायला घेतली आहे. धन्यवाद.

सगळे भाग सलग वाचायचे म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. प्रत्येक भाग उत्तम,थरारक. याविषयी १ माहितीपट पाहिला होता. त्यापेक्षाही केवळ शब्दांनी तुम्ही जास्त खिळवून ठेवलंत.

स्पार्टाकस खरं तर आपली लेखमाला सलग वाचू शकलो नाही, पुस्तकाची काही पानं चाळावी तशी चाळली. आपले लेखन निवांत वाचून दाद देईनच. उत्तम लेखमालेला ही केवळ पोच. पुलेशु. -दिलीप बिरुटे

इरसाल 11/04/2014 - 13:40
अतिशय छान. पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.

तुमची लेखनमालिका अप्रतीम होती. प्रत्येक भागानंतर पुढील भागाची प्रतिक्षा असायची मला. फक्त एक सुचना कराविशी वाटते की पुढील लेखनमालिकेत जरा फोटो येवु देत. अंतरजालावरचेही चालतील. काय आहे ना की सर्व सामान्य वाचकाला वाचायला हुरुप येतो आणि चित्रांमूळे कथानक समजावयाला मदत होते. शेवटच्या भागातील चित्रांनी लेखनमालिकेच्या सर्व पात्रांची ओळख झाली. आता पुढील मालिकेत पहिल्या भागापासुन कथेतील पात्रांची ओळख होवु दे.

फारच सुन्दर. पण सगळि पुस्तके वाचुन, इतर सन्दर्भ पाहुन अस लिहणे कथिण आहे. ह्यातुन तुमचा अभ्यास अणि चजिद्द, जिद्द दिसते आहे. धन्यवाद !

पैसा 15/04/2014 - 20:17
अत्यंत थरारक मोहिमा, त्यात गेलेले असंख्य बळी आणि तरीही के२ वर विजय मिळवायची गिर्यारोहकांची जबर इच्छा. मालिका सुरेख झाली. एव्हरेस्टच्या मानाने भारतात फारसे परिचित नसलेले शिखर आणि मोहिमा. मालिकेसाठी धन्यवाद!

असंका 09/04/2014 - 15:07
ह्या विषयाबद्दल कसलीही माहिती नव्हती. तरीही खिळवून ठेवलंत. ही कसली ओढ म्हणायची हो या जिगरबाज लोकांची....आणि केवढा त्याग...सर्वोच्च त्याग!

अजया 09/04/2014 - 15:42
या विषयाबद्दल प्रथमच वाचण्यात आले,तेही तुझ्या अफलातून लेखनशैलीत. न थांबता पुढली लेखमालाही लवकर येउ दे ही विनंती!

थरार, आशानिराशेचा खेळ, उत्तुंग आत्मविश्वास, विजिगीषु वृत्ती, चिकाटी, स्वार्थत्याग, मानवता, काय नव्हते या उत्कंठा वाढवीत जाणार्‍या या मालिकेत? या मालिकेचा मनावरचा ठसा दीर्घकाळ राहणार आहे. आता माउंट एव्हरेस्ट वाचायला घेतली आहे. धन्यवाद.

सगळे भाग सलग वाचायचे म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. प्रत्येक भाग उत्तम,थरारक. याविषयी १ माहितीपट पाहिला होता. त्यापेक्षाही केवळ शब्दांनी तुम्ही जास्त खिळवून ठेवलंत.

स्पार्टाकस खरं तर आपली लेखमाला सलग वाचू शकलो नाही, पुस्तकाची काही पानं चाळावी तशी चाळली. आपले लेखन निवांत वाचून दाद देईनच. उत्तम लेखमालेला ही केवळ पोच. पुलेशु. -दिलीप बिरुटे

इरसाल 11/04/2014 - 13:40
अतिशय छान. पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.

तुमची लेखनमालिका अप्रतीम होती. प्रत्येक भागानंतर पुढील भागाची प्रतिक्षा असायची मला. फक्त एक सुचना कराविशी वाटते की पुढील लेखनमालिकेत जरा फोटो येवु देत. अंतरजालावरचेही चालतील. काय आहे ना की सर्व सामान्य वाचकाला वाचायला हुरुप येतो आणि चित्रांमूळे कथानक समजावयाला मदत होते. शेवटच्या भागातील चित्रांनी लेखनमालिकेच्या सर्व पात्रांची ओळख झाली. आता पुढील मालिकेत पहिल्या भागापासुन कथेतील पात्रांची ओळख होवु दे.

फारच सुन्दर. पण सगळि पुस्तके वाचुन, इतर सन्दर्भ पाहुन अस लिहणे कथिण आहे. ह्यातुन तुमचा अभ्यास अणि चजिद्द, जिद्द दिसते आहे. धन्यवाद !

पैसा 15/04/2014 - 20:17
अत्यंत थरारक मोहिमा, त्यात गेलेले असंख्य बळी आणि तरीही के२ वर विजय मिळवायची गिर्यारोहकांची जबर इच्छा. मालिका सुरेख झाली. एव्हरेस्टच्या मानाने भारतात फारसे परिचित नसलेले शिखर आणि मोहिमा. मालिकेसाठी धन्यवाद!
के-२ : द सॅव्हेज माऊंटन ही लेखमाला आज संपली. ही लेखमाला प्रकाशीत करु दिल्याबद्दल मिस़ळपाव प्रशासनाचा मी मनापासून आभारी आहे. एव्हरेस्टच्या तुलनेत के २ हे चढाईसाठी कठीण आणि के २ वरील संदर्भग्रंथही तुलनेने ब-याच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. या लेखमालेच्या निमीत्ताने माझ्या संग्रहातील पुस्तके आणि इंटरनेटवरील लेख पुन्हा वाचण्याचा योग आला. ही लेखमाला आपल्याला कशी वाटली हे जरुर कळवा ********************************************************************************************* के २ च्या इतिहासात १९८६ आणि २००८ ही दोन वर्षे सर्वात घातकी म्हणून नोंदली गेली आहेत.

माझं मत कुणाला.....

निलरंजन ·

आयुर्हित 09/04/2014 - 01:31
माझंही मत त्याला रे ज्याने राज्याचा/देशाचा ईकास केला! छान, येऊ द्या अजून....

निलरंजन 09/04/2014 - 06:32
हया फक्त मुखडयाच्या चार ओळी आहेत बाकीची कविता प्रतिसाद म्हणून जाणकार कवीमनाच्या मिञांनी जोडल्यास अत्यानंद होईल मी वाट पाहतोय तुमच्या प्रतिसादाची.....

आयुर्हित 09/04/2014 - 01:31
माझंही मत त्याला रे ज्याने राज्याचा/देशाचा ईकास केला! छान, येऊ द्या अजून....

निलरंजन 09/04/2014 - 06:32
हया फक्त मुखडयाच्या चार ओळी आहेत बाकीची कविता प्रतिसाद म्हणून जाणकार कवीमनाच्या मिञांनी जोडल्यास अत्यानंद होईल मी वाट पाहतोय तुमच्या प्रतिसादाची.....
माझं मत त्याला रे ज्याने ईकास केला त्याला नाही ज्याने मला नुस्ताच झुलविला त्याला नाही ज्याने मला नुस्ता रडविला माझं मत त्याला रे ज्यानं मला घडविला माझ मत त्याला रे जो शोभलं त्या पदाला सगळीकडे त्याच्या नावाचा डंका मी पिटविला माझं मत त्याला रे माझं मत त्याला.... विडंबन: माझ आभाळ तुला घे(टिंग्या)

पुष्पांजली

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by पिशी अबोली

नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक आहे. फूलांचा राजा किंवा किलवरचा राजा, दोन्ही नको. कारण, ना मी कोणाला "फूल" बनवत ना कोणाला "किल" करत ;) :)

प्यारे१ 09/04/2014 - 13:12
पुष्पांजली आवडली. सौदीमध्ये अशी फुलं फुलवली असतील तर अप्रतिमच. फेब्रुवारीमध्ये दुबै ला गेलो असता अशी कृत्रिम बाग (मिरॅकल गार्डन)अत्यंत सुंदर प्रकारे फुलवलेली दिसली.

सफरचंद 09/04/2014 - 16:09
आत्मू'बाबांच्या "ओ" ला अनुमोदन "आता इस्पीकचा एक्का हे नाव बदलून फूलवाला राजा असं नाव ठेवा" बाकी, एक्का काकांच्या फोटोग्राफी बद्दल आम्ही पामर काय लिहिणार , निव्वळ अप्रतिम... एक्का काका - या फोटो सोबत नेहमीच्या style मध्ये वर्णन आले असते तर अजून बहर आली असती , असो, तूर्तास फक्त फोटो बघून समाधान मानतोय

इशा१२३ 10/04/2014 - 21:09
यातली बरीचशी फुलझाड आहेत माझ्याकडे .असे सुंदर फोटो मात्र काढले नाहियेत.ते पिवळ फुल वेगळच आहे.त्याच काय नाव?

Prajakta२१ 10/04/2014 - 23:31
फोटो छान आहेत कॅमेरा कुठला आहे? मी पण घ्यायचा विचार करतीये म्हणून विचारले धन्यवाद

सर्व प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद ! फुलांची नावे >>> गुलाब, चिनी गुलाब. क्रोटॉन ही नावे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. इतर फुलांची नावे माहित नाहीत :( . आवडलेली फुलझाडे जमा करा, त्याची काळजी घ्या आणि फुले आली की त्यांना पाहण्याचा आनंद घ्या... सद्या असाच कारभार आहे. जास्त शास्त्रिय खोलात जात नाही +D . मात्र जाणकारांतर्फे त्याबाबत माहिती मिळाल्यास जरूर आवडेल. १९८९ पासून आमच्याकडे असलेल्या डच लिलीच्या एका नविन बाळाची भर आता बागेत पडली आहे...  .  मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या एका रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो ! निसर्गाचे हे कौतूक अनेकदा पाहूनही दरवर्षी ते त्याच उत्साहाने बघायची ओढ असते :)

श्रीगुरुजी 15/04/2014 - 19:01
अतिशय सुंदर फुले व त्याहून सुंदर तुमचे प्रकाशचित्रण आहे. सर्व प्रकाशचित्रे अतिशय आवडली. >>> मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या एका रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो ! माझ्या घरी याच लिलीच्या फुलांचे कंद आहेत. त्याला दरवर्षी मार्च ते जून या काळात जवळपास रोजच फुले येतात.

सुधीर 16/04/2014 - 09:50
सुंदर फोटो. गेल्याच महिन्यात कुठल्याशा रोगाने मोगर्‍याच्या झाडाने राम म्हटला. :( कुंडी मोकळी आहे. डच लिली घरी लावून बघतो.

मितान 19/04/2014 - 13:57
मस्त फुलली आहे बाग ! माझ्याकडे सध्या रातराणी,मोगरा,निशिगंध अशी सुगंधी फुलांची लयलूट आहे. अंगणातला कट्टा एकदम सुगंधी कट्टा :)

आयुर्हित 19/04/2014 - 22:14
फुल खिले गुलशन गुलशन! वा भाई व्वा! बहोत ही प्यारा नजारा पेश किया है आपने जनाब! आप सभीके खिदमत मे "प्रहार" ने भी कुछ नजारे पेश किये है, जरा इनपर भी आपकी नजरे डालीये हुजूर! बहरू कळियांसि आला..(फोटो गॅलरी)

In reply to by आयुर्हित

बालगंधर्व 20/04/2014 - 15:02
यिसपिक येकाआ, दोलयाना कुहुप सूख भेत्ले तुमचयमुले. थनक्स. तुमे तकलेले फुल लय भरी हयेत. अशेच तकत ह्रा.

In reply to by पिशी अबोली

नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक आहे. फूलांचा राजा किंवा किलवरचा राजा, दोन्ही नको. कारण, ना मी कोणाला "फूल" बनवत ना कोणाला "किल" करत ;) :)

प्यारे१ 09/04/2014 - 13:12
पुष्पांजली आवडली. सौदीमध्ये अशी फुलं फुलवली असतील तर अप्रतिमच. फेब्रुवारीमध्ये दुबै ला गेलो असता अशी कृत्रिम बाग (मिरॅकल गार्डन)अत्यंत सुंदर प्रकारे फुलवलेली दिसली.

सफरचंद 09/04/2014 - 16:09
आत्मू'बाबांच्या "ओ" ला अनुमोदन "आता इस्पीकचा एक्का हे नाव बदलून फूलवाला राजा असं नाव ठेवा" बाकी, एक्का काकांच्या फोटोग्राफी बद्दल आम्ही पामर काय लिहिणार , निव्वळ अप्रतिम... एक्का काका - या फोटो सोबत नेहमीच्या style मध्ये वर्णन आले असते तर अजून बहर आली असती , असो, तूर्तास फक्त फोटो बघून समाधान मानतोय

इशा१२३ 10/04/2014 - 21:09
यातली बरीचशी फुलझाड आहेत माझ्याकडे .असे सुंदर फोटो मात्र काढले नाहियेत.ते पिवळ फुल वेगळच आहे.त्याच काय नाव?

Prajakta२१ 10/04/2014 - 23:31
फोटो छान आहेत कॅमेरा कुठला आहे? मी पण घ्यायचा विचार करतीये म्हणून विचारले धन्यवाद

सर्व प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद ! फुलांची नावे >>> गुलाब, चिनी गुलाब. क्रोटॉन ही नावे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. इतर फुलांची नावे माहित नाहीत :( . आवडलेली फुलझाडे जमा करा, त्याची काळजी घ्या आणि फुले आली की त्यांना पाहण्याचा आनंद घ्या... सद्या असाच कारभार आहे. जास्त शास्त्रिय खोलात जात नाही +D . मात्र जाणकारांतर्फे त्याबाबत माहिती मिळाल्यास जरूर आवडेल. १९८९ पासून आमच्याकडे असलेल्या डच लिलीच्या एका नविन बाळाची भर आता बागेत पडली आहे...  .  मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या एका रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो ! निसर्गाचे हे कौतूक अनेकदा पाहूनही दरवर्षी ते त्याच उत्साहाने बघायची ओढ असते :)

श्रीगुरुजी 15/04/2014 - 19:01
अतिशय सुंदर फुले व त्याहून सुंदर तुमचे प्रकाशचित्रण आहे. सर्व प्रकाशचित्रे अतिशय आवडली. >>> मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या एका रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो ! माझ्या घरी याच लिलीच्या फुलांचे कंद आहेत. त्याला दरवर्षी मार्च ते जून या काळात जवळपास रोजच फुले येतात.

सुधीर 16/04/2014 - 09:50
सुंदर फोटो. गेल्याच महिन्यात कुठल्याशा रोगाने मोगर्‍याच्या झाडाने राम म्हटला. :( कुंडी मोकळी आहे. डच लिली घरी लावून बघतो.

मितान 19/04/2014 - 13:57
मस्त फुलली आहे बाग ! माझ्याकडे सध्या रातराणी,मोगरा,निशिगंध अशी सुगंधी फुलांची लयलूट आहे. अंगणातला कट्टा एकदम सुगंधी कट्टा :)

आयुर्हित 19/04/2014 - 22:14
फुल खिले गुलशन गुलशन! वा भाई व्वा! बहोत ही प्यारा नजारा पेश किया है आपने जनाब! आप सभीके खिदमत मे "प्रहार" ने भी कुछ नजारे पेश किये है, जरा इनपर भी आपकी नजरे डालीये हुजूर! बहरू कळियांसि आला..(फोटो गॅलरी)

In reply to by आयुर्हित

बालगंधर्व 20/04/2014 - 15:02
यिसपिक येकाआ, दोलयाना कुहुप सूख भेत्ले तुमचयमुले. थनक्स. तुमे तकलेले फुल लय भरी हयेत. अशेच तकत ह्रा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
घरच्या बागेतून आणलेली पुष्पांजली (श्रम आणि श्रेय घरच्यांचे, मी केवळ कॅमेर्‍याचे बटण दाबण्याचा धनी !

महाबलेश्वर

वैभव.पुणे ·

In reply to by अजया

खटपट्या 09/04/2014 - 08:42
हेच म्हणतो आत्मुस तुम्ही आता स्मायली कोन्चीग क्लास चालू करा. चांगले चालतील मिसळपाव वर अजून एकच लिंक दिलीत. अजून लिंका देण्याचे कबूल केले आहे हे विसरू नका

हे काय वृत्तांत कुठेय? का तुम्ही जावुनच नाही आलात आणि दुसर्‍या कोणी तरी तुम्हाला ही छायाचित्र दिली ति तुम्ही इथे डकवली. चला तिथपर्यंत जरा विश्रांती घेतो Skype Emoticons

In reply to by प्रसाद गोडबोले

@ म्हनल्यमुले अम्हल वैत वतले>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif आंsssssssss :-/ असं मुद्दाम (पण सहज) असुद्द लिऊ नका ना! :-/ मग आंम्माला आमच्या असुद्द-लेकन क्वीन किच्चु ताईची अठवण येत्ते!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/animated-laughing-smiley-emoticon.gif

प्यारे१ 09/04/2014 - 13:36
ऑर्थर सीट नाही, मंकी,केट्स नाही, बॉम्बे पॉईंट नाही, वेण्णा लेक नाही, मध नि मधुसागर नाही, प्रतापगडाचा फोटो नाही, स्ट्रॉबेरीची बाग नाही, घोडा/घोडागाडी नाही, महाबळेश्वरची बाजारपेठ नाही, लाल माती नाही....सगळंच मिस्स्लंय....

In reply to by वैभव.पुणे

वैभव.पुणे>>> आवलेंनी विचारलय..ते बरोबरच आहे! जे सगळ्यात महत्वाचं..तेच नेमकं नाही. असो! मिपावर आपण नविन नाही.(असे दिसते!) असलात/नसलात..तरी..मि.पा.हे फेसबुक नाही... हे लवकरात लवकर समजून घ्या! :) नायतर (तुंम्हाला) उगीच सारखं निराश व्हायला लागायचं! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

हा आत्ता आलेला प्रवासवर्णनाचा लेख वाचा. थोड्याफार अशा पद्धतीने लिहीलात तर व्यवस्थीत वाचता येइल.

In reply to by अजया

खटपट्या 09/04/2014 - 08:42
हेच म्हणतो आत्मुस तुम्ही आता स्मायली कोन्चीग क्लास चालू करा. चांगले चालतील मिसळपाव वर अजून एकच लिंक दिलीत. अजून लिंका देण्याचे कबूल केले आहे हे विसरू नका

हे काय वृत्तांत कुठेय? का तुम्ही जावुनच नाही आलात आणि दुसर्‍या कोणी तरी तुम्हाला ही छायाचित्र दिली ति तुम्ही इथे डकवली. चला तिथपर्यंत जरा विश्रांती घेतो Skype Emoticons

In reply to by प्रसाद गोडबोले

@ म्हनल्यमुले अम्हल वैत वतले>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif आंsssssssss :-/ असं मुद्दाम (पण सहज) असुद्द लिऊ नका ना! :-/ मग आंम्माला आमच्या असुद्द-लेकन क्वीन किच्चु ताईची अठवण येत्ते!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/animated-laughing-smiley-emoticon.gif

प्यारे१ 09/04/2014 - 13:36
ऑर्थर सीट नाही, मंकी,केट्स नाही, बॉम्बे पॉईंट नाही, वेण्णा लेक नाही, मध नि मधुसागर नाही, प्रतापगडाचा फोटो नाही, स्ट्रॉबेरीची बाग नाही, घोडा/घोडागाडी नाही, महाबळेश्वरची बाजारपेठ नाही, लाल माती नाही....सगळंच मिस्स्लंय....

In reply to by वैभव.पुणे

वैभव.पुणे>>> आवलेंनी विचारलय..ते बरोबरच आहे! जे सगळ्यात महत्वाचं..तेच नेमकं नाही. असो! मिपावर आपण नविन नाही.(असे दिसते!) असलात/नसलात..तरी..मि.पा.हे फेसबुक नाही... हे लवकरात लवकर समजून घ्या! :) नायतर (तुंम्हाला) उगीच सारखं निराश व्हायला लागायचं! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

हा आत्ता आलेला प्रवासवर्णनाचा लेख वाचा. थोड्याफार अशा पद्धतीने लिहीलात तर व्यवस्थीत वाचता येइल.
1234567

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१०

अत्रुप्त आत्मा ·

पैसा 08/04/2014 - 20:27
मस्त रंगतेय म्याच! आधी शेवटचं क्रमशः बघितलं आणि जीव भांड्यात पडला! त्या उगा लगबग करणार्‍या अक्कांचं चित्र मस्त काढलंय!

सूड 08/04/2014 - 20:35
आता पर्यंत अटेंड केलेली तीन्-चार जवळची लग्नं डोळ्यासमोरुन गेली. त्यातल्या त्या उद्धट आणि खवचट माम्या/मावशा/काकवांना दिलेली तितकीच खवचट उत्तरं आठवली. ;)

In reply to by सूड

@त्यातल्या त्या उद्धट आणि खवचट माम्या/मावशा/काकवांना दिलेली तितकीच खवचट उत्तरं आठवली. >>> =)) सूडुक..मेल्या...तू माज्या बरोबर १/२ म्याच'ला चलच! चांगलं,जाsssड-काठाचं मद्राशी धोत्तार नेसवून(सॉरी! नेसायला देऊन! :D ...) भस्म लाउन..त्यांचं भस्म-करायला नेतो तुला. =)) . . . मला खात्री आहे. एकदा ही "तोफ" लावली,की बुरुजांच्या आत लढायला म्या मोकळा! :D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@नावाजलेला शिंपीही धरू शकणार नाही.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif काय माप काढता राव!? http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif कार्या-लयात "गेलेल्या"(राम नाम सत्य हो! :D ) प्रत्येक गुरुजिच्या जिभेचा बोरू होतोच!(पुण्यात तरी!) तशी "गरजच" आहे इथली! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

नाखु 09/04/2014 - 11:52
"फुकट" अधिकारी भाग आवडला आहे. यांच्या चर्येवरील भाव पाहून "असूरी आनंद" कस्सा असतो हे सोदाहरण समजेल. यात मावश्यांबरूबर काही "काकोबा" ही आघाडीवर असतातच. पु.भा.प्र.

In reply to by नाखु

पैसा 09/04/2014 - 11:59
एका अशाच एका काकाची आठवण आली. एका ओळखीच्या घरात एकाचा अकाली मृत्यू झाला. घरचे अगदी सावरण्याच्या पलिकडे गेलेले आणि हे साहेब १२वे १३वे कुठे करावे, मालाडला की दादरला आणि भटजी कसे चुकत आहेत याचीच चर्चा करायला बसलेले. गेलेल्याचा एक नातेवाईक त्याना मारायला उठलेला.

In reply to by पैसा

@ गेलेल्याचा एक नातेवाईक त्याना मारायला उठलेला.>>> असल्या बे'भानांवर अशी वेळ येते खरी! त्यांना,आपल्याला याच्यातलं कित्ती ज्ञान आहे..हे दाखवायची सुरसुरी (कुठेही) येते! एकदा एका ठिकाणी याच तेराव्याच्या कार्यक्रमात,असाच एकजण...तेराव्याचं श्राद्ध दु.१२ वाजता असतं..असं माहित असल्याचं दाखवत असलेला महाभाग,आमचे सकाळचे शांतोदकाचे विधि सुरु असल्यापासून पिंड कधि करायचे..ते सांगा! म्हणून माझ्या मागे लागलेला होता. शेवट..त्यानी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्या नंतर,मी त्याला-"कुणाचे???" असा टोला लागावून,त्याचा पिंड मात्र तिथेच-पाडला. तोपर्यंत तो "पिंड" रागानी चरफडत दूर गेलावता!

प्रचेतस 09/04/2014 - 12:37
मस्त एकदम. एकापेक्षा एक इरसाल नमुने मस्त रेखाटलेत. त्यांना तितकेच खवचटपणे हाणणारे गुर्जीही भारीच.

शुचि 09/04/2014 - 20:04
फार आवडला हा भाग. साक्षात लग्नमंडपातून सैर करवलीत. अन सनईचे सूर अन लगबग, अत्तरांचा-गजर्‍याचा सुवास, लफ्फेदार शालू-साड्यांची सळसळ सग्गळं अनुभवलं. :)

In reply to by शुचि

शुचि 09/04/2014 - 20:06
होय अत्तर, वाळा, गुलाबपाणी अन वाकून नमस्कार करणे, थोरामोठ्यांनी आज्जी-काकवांनी नीट निरखून सूनेला पारखणे ... देवक, रुखवत एकंदर सगळच मनाने अनुभवलं.

आवडला. (रिटायमेंट नंतर पार्ट टाईम करायला , आणि टाइमपास करायला, हा धंदा बरा आहे, असे वाटत होते.पण तुमचे अनुभव वाचून, असा धंदा न करता, एखादी पानाची टपरी टाकावी म्हणतो.)

सुबोध खरे 10/04/2014 - 09:55
वा गुरुजी, अतिशय उत्तम लेखमाला. अगोदरचे सर्व लेख वाचले असले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही क्रमाने वाचले तरी तितकीच मजा येते. मला फार पूर्वीपासून गुरुजींच्या बद्दल वाईट वाटत आले आहे. ( माझ्या दोन मित्रांचे वडील पौरोहित्य करत असत) कारण आपण लिहिले आहे तसे आपण शंभर पापे केली तरी चालतील गुरुजींनी सोवळे राहिलेच पाहिजे आणि आमची पापे धुण्यास मदत केली पाहिजे हा दांभिकपणा समाजाकडून पाहत आलो आहे. यादी स्वच्छ शब्दात लिहिली असेल तरी लोक महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि गुरुजीना "जमवून घ्या" सांगतात हा प्रकार पण डोक्यात जाणारा आहे.(हे म्हणजे आमच्या धंद्यात पथ्य पाळा सांगूनही आम्ही पाणीपुरी खाणार आणि पोट बिघडले कि डॉक्टरवर परत खापर फोडायला तयार. १००% मधुमेही असे करतातच.) असो आपल्या ताजमहालाला आमची वीट नको. आपले लेखन उत्कृष्टच आहे. प्रत्येक भागानंतर आता प्रतिक्रिया देतो असे ठरवत होतो पण येणारा प्रत्येक भाग सुरेखच आहे त्यामुळे सर्व भागांना वेगळी प्रतिक्रिया न देता एकत्रच देत आहे. लिहिते राहा. आपला कृपाभिलाषी सुबोध खरे .

In reply to by सुबोध खरे

सर्व प्रथम सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! @ कारण आपण लिहिले आहे तसे आपण शंभर पापे केली तरी चालतील गुरुजींनी सोवळे राहिलेच पाहिजे आणि आमची पापे धुण्यास मदत केली पाहिजे हा दांभिकपणा समाजाकडून पाहत आलो आहे.>>> येस्स्स्स्स! आणि नेमका याच दांभिकपणामुळे आमचा 'पुरोहितपणा' बाजारी झालेला आहे. म्हणून तर मी स्वतःला (स्वतःच्या मनात) धार्मिक एंटरटेनर म्हणवतो. ;) @यादी स्वच्छ शब्दात लिहिली असेल तरी लोक महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि गुरुजीना "जमवून घ्या" सांगतात>>> हे ही बरेच ठिकाणी घडतं. पण तरिही मी, असं सांगणारा माणूस समंजस वृत्तीचा असेल तर खरच 'जमवून घ्यायला' तयार असतो/आहे. आणि त्यात काहि चुकिचंही नाही. कारण ज्याच्या जश्या श्रद्धा..तसा त्याचा धर्म!-हे सत्य. :) पण जे तत्ववादी असतात त्यांना मात्र अश्या प्रसंगी अडवावसंच वाटतं. कारण आंम्ही असं काही(ही) विसरलो की मग मात्र हे लोक आंम्हाला कध्धिही माफ करत नाहीत! @लिहिते राहा. >>> येस्स स्सर!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif अजुन एक म्हणजे-तुमच्या या प्रतिसादामुळे ... या लेखमालेच्या दरम्यान/शेवटी कधितरी.. माझ्या हातून "माझ्या भावविश्वातला गुरुजी" असा लेख बाहेर येणार हे नक्की! :)

पैसा 08/04/2014 - 20:27
मस्त रंगतेय म्याच! आधी शेवटचं क्रमशः बघितलं आणि जीव भांड्यात पडला! त्या उगा लगबग करणार्‍या अक्कांचं चित्र मस्त काढलंय!

सूड 08/04/2014 - 20:35
आता पर्यंत अटेंड केलेली तीन्-चार जवळची लग्नं डोळ्यासमोरुन गेली. त्यातल्या त्या उद्धट आणि खवचट माम्या/मावशा/काकवांना दिलेली तितकीच खवचट उत्तरं आठवली. ;)

In reply to by सूड

@त्यातल्या त्या उद्धट आणि खवचट माम्या/मावशा/काकवांना दिलेली तितकीच खवचट उत्तरं आठवली. >>> =)) सूडुक..मेल्या...तू माज्या बरोबर १/२ म्याच'ला चलच! चांगलं,जाsssड-काठाचं मद्राशी धोत्तार नेसवून(सॉरी! नेसायला देऊन! :D ...) भस्म लाउन..त्यांचं भस्म-करायला नेतो तुला. =)) . . . मला खात्री आहे. एकदा ही "तोफ" लावली,की बुरुजांच्या आत लढायला म्या मोकळा! :D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@नावाजलेला शिंपीही धरू शकणार नाही.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif काय माप काढता राव!? http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif कार्या-लयात "गेलेल्या"(राम नाम सत्य हो! :D ) प्रत्येक गुरुजिच्या जिभेचा बोरू होतोच!(पुण्यात तरी!) तशी "गरजच" आहे इथली! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

नाखु 09/04/2014 - 11:52
"फुकट" अधिकारी भाग आवडला आहे. यांच्या चर्येवरील भाव पाहून "असूरी आनंद" कस्सा असतो हे सोदाहरण समजेल. यात मावश्यांबरूबर काही "काकोबा" ही आघाडीवर असतातच. पु.भा.प्र.

In reply to by नाखु

पैसा 09/04/2014 - 11:59
एका अशाच एका काकाची आठवण आली. एका ओळखीच्या घरात एकाचा अकाली मृत्यू झाला. घरचे अगदी सावरण्याच्या पलिकडे गेलेले आणि हे साहेब १२वे १३वे कुठे करावे, मालाडला की दादरला आणि भटजी कसे चुकत आहेत याचीच चर्चा करायला बसलेले. गेलेल्याचा एक नातेवाईक त्याना मारायला उठलेला.

In reply to by पैसा

@ गेलेल्याचा एक नातेवाईक त्याना मारायला उठलेला.>>> असल्या बे'भानांवर अशी वेळ येते खरी! त्यांना,आपल्याला याच्यातलं कित्ती ज्ञान आहे..हे दाखवायची सुरसुरी (कुठेही) येते! एकदा एका ठिकाणी याच तेराव्याच्या कार्यक्रमात,असाच एकजण...तेराव्याचं श्राद्ध दु.१२ वाजता असतं..असं माहित असल्याचं दाखवत असलेला महाभाग,आमचे सकाळचे शांतोदकाचे विधि सुरु असल्यापासून पिंड कधि करायचे..ते सांगा! म्हणून माझ्या मागे लागलेला होता. शेवट..त्यानी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्या नंतर,मी त्याला-"कुणाचे???" असा टोला लागावून,त्याचा पिंड मात्र तिथेच-पाडला. तोपर्यंत तो "पिंड" रागानी चरफडत दूर गेलावता!

प्रचेतस 09/04/2014 - 12:37
मस्त एकदम. एकापेक्षा एक इरसाल नमुने मस्त रेखाटलेत. त्यांना तितकेच खवचटपणे हाणणारे गुर्जीही भारीच.

शुचि 09/04/2014 - 20:04
फार आवडला हा भाग. साक्षात लग्नमंडपातून सैर करवलीत. अन सनईचे सूर अन लगबग, अत्तरांचा-गजर्‍याचा सुवास, लफ्फेदार शालू-साड्यांची सळसळ सग्गळं अनुभवलं. :)

In reply to by शुचि

शुचि 09/04/2014 - 20:06
होय अत्तर, वाळा, गुलाबपाणी अन वाकून नमस्कार करणे, थोरामोठ्यांनी आज्जी-काकवांनी नीट निरखून सूनेला पारखणे ... देवक, रुखवत एकंदर सगळच मनाने अनुभवलं.

आवडला. (रिटायमेंट नंतर पार्ट टाईम करायला , आणि टाइमपास करायला, हा धंदा बरा आहे, असे वाटत होते.पण तुमचे अनुभव वाचून, असा धंदा न करता, एखादी पानाची टपरी टाकावी म्हणतो.)

सुबोध खरे 10/04/2014 - 09:55
वा गुरुजी, अतिशय उत्तम लेखमाला. अगोदरचे सर्व लेख वाचले असले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही क्रमाने वाचले तरी तितकीच मजा येते. मला फार पूर्वीपासून गुरुजींच्या बद्दल वाईट वाटत आले आहे. ( माझ्या दोन मित्रांचे वडील पौरोहित्य करत असत) कारण आपण लिहिले आहे तसे आपण शंभर पापे केली तरी चालतील गुरुजींनी सोवळे राहिलेच पाहिजे आणि आमची पापे धुण्यास मदत केली पाहिजे हा दांभिकपणा समाजाकडून पाहत आलो आहे. यादी स्वच्छ शब्दात लिहिली असेल तरी लोक महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि गुरुजीना "जमवून घ्या" सांगतात हा प्रकार पण डोक्यात जाणारा आहे.(हे म्हणजे आमच्या धंद्यात पथ्य पाळा सांगूनही आम्ही पाणीपुरी खाणार आणि पोट बिघडले कि डॉक्टरवर परत खापर फोडायला तयार. १००% मधुमेही असे करतातच.) असो आपल्या ताजमहालाला आमची वीट नको. आपले लेखन उत्कृष्टच आहे. प्रत्येक भागानंतर आता प्रतिक्रिया देतो असे ठरवत होतो पण येणारा प्रत्येक भाग सुरेखच आहे त्यामुळे सर्व भागांना वेगळी प्रतिक्रिया न देता एकत्रच देत आहे. लिहिते राहा. आपला कृपाभिलाषी सुबोध खरे .

In reply to by सुबोध खरे

सर्व प्रथम सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! @ कारण आपण लिहिले आहे तसे आपण शंभर पापे केली तरी चालतील गुरुजींनी सोवळे राहिलेच पाहिजे आणि आमची पापे धुण्यास मदत केली पाहिजे हा दांभिकपणा समाजाकडून पाहत आलो आहे.>>> येस्स्स्स्स! आणि नेमका याच दांभिकपणामुळे आमचा 'पुरोहितपणा' बाजारी झालेला आहे. म्हणून तर मी स्वतःला (स्वतःच्या मनात) धार्मिक एंटरटेनर म्हणवतो. ;) @यादी स्वच्छ शब्दात लिहिली असेल तरी लोक महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि गुरुजीना "जमवून घ्या" सांगतात>>> हे ही बरेच ठिकाणी घडतं. पण तरिही मी, असं सांगणारा माणूस समंजस वृत्तीचा असेल तर खरच 'जमवून घ्यायला' तयार असतो/आहे. आणि त्यात काहि चुकिचंही नाही. कारण ज्याच्या जश्या श्रद्धा..तसा त्याचा धर्म!-हे सत्य. :) पण जे तत्ववादी असतात त्यांना मात्र अश्या प्रसंगी अडवावसंच वाटतं. कारण आंम्ही असं काही(ही) विसरलो की मग मात्र हे लोक आंम्हाला कध्धिही माफ करत नाहीत! @लिहिते राहा. >>> येस्स स्सर!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif अजुन एक म्हणजे-तुमच्या या प्रतिसादामुळे ... या लेखमालेच्या दरम्यान/शेवटी कधितरी.. माझ्या हातून "माझ्या भावविश्वातला गुरुजी" असा लेख बाहेर येणार हे नक्की! :)
लेखनप्रकार
मागिल सर्व भागः- http://misalpav.com/node/25298 http://misalpav.com/node/25318 http://misalpav.com/node/25527 http://misalpav.com/node/25626 http://misalpav.com/node/26585 http://misalpav.com/node/26703 http://misalpav.com/node/26846 http://misalpav.com/node/26933 http://misalpav.com/node/27236 विवाहातल्या या सर्व सायंकालिन घडामोडींना,क्रिकेटच्याच रूपकात नाव द्यायचं तर पहिल्या (रन---रेट वाढवणार्‍या) पंधरा ओव्हर असच द्यावं लागेल.

निवडणूक २०१४: अनुभव ४: दण्डकारण्य (१)

आतिवास ·
अनुभव ३ शहरांतला निवडणूक अनुभव तर तसाही आपण तिथं रहात असल्याने मिळतो – पण खेड्यांचं काय? तिथं काय घडतंय ते पाहावं म्हणून एखाद्या ग्रामीणबहुल मतदारसंघात जावं असा विचार मनात होता. मग जायचं आहे, तर जिथं विधानसभा निवडणुका नुकत्याच होऊन गेल्या आहेत अशा एखाद्या राज्यात जावं असं ठरवलं.

हाडक्या 08/04/2014 - 18:19
__/\__ आपल्या कामाचा प्रचंड आदर आहे.. नेहमीप्रमाणेच संतुलित लेखन, विस्मयकारक अनुभव..

मनिष 08/04/2014 - 20:04
आपच्या उमेदवार आहेत श्रीमती सोनी सोरी. सोनी सोरी यांनी याआधी एकही निवडणूक लढवलेली नसली तरी राजकीय सहभाग असणा-या घरातून त्या आल्या आहेत. ‘आप’ने त्यांना तिकीट दिलं आहे ते त्यांनी केलेल्या संघर्षाच्या आधारावर, घराणेशाहीवर आधारित नाही हे स्पष्ट आहे. सोनी सोरी यांनी जो काही छळ सोसला आणि त्याविरुद्ध त्या ज्या धडाडीने लढल्या, आजही लढत आहेत ते विलक्षण आहे. इतर उमेदवारांना माओवादी दहशतीचा सामना करावा लागतो हे खरे, पण सोनी सोरी यांना माओवादी आणि राज्य सरकार या दोघांचीही भीती आहे. अडीच वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्याचे पती अनिल यांचे निधन झालं. सोनीच्या वडिलांवर माओवाद्यांनी हल्ला केला आणि जीवावरचे पायावर निभावले इतकेच. त्यांचे वडील कॉंग्रेसचे सरपंच होते पंधरा वर्ष; काका आमदार होते भाकपचे. भाऊ आणि वहिनी पंचायत सदस्य होते कॉंग्रेस पक्षाचे. सोनी सोरी यांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं हा एक चांगला अनुभव होता -त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
आपची कितीही टर उडवली तरी असे सोनी सोरींसारखे कित्येक लढवय्ये कर्यकर्ते त्यांचे उमेदवर आहेत. बाकी प्रस्थापितांच्या, धनदंडग्यांच्या भाऊगर्दीत बहुतेक आप उमेदवार हे कित्येक पटींनी उजवे आणि आदरणीय आहेत. तुम्ही सोनी सोरी यांच्या भेटीविषयी सविस्तर लिहाल का? आग्रहाची विनंती आहे!

In reply to by मनिष

आतिवास 08/04/2014 - 22:07
तुम्ही सोनी सोरी यांच्या भेटीविषयी सविस्तर लिहाल का? इरादा तरी आहे :-) सोनी सोरी यांना 'आप'ने उमेदवारी दिली त्याबद्दल 'आप'ला काही गोष्टी माफ करून टाकल्या आहेत मी :-)

In reply to by आतिवास

आनन्दा 09/04/2014 - 10:04
मी देखील आपचा समर्थक आहे, पण २०१९ साठी. त्यांनी प्रथम विधानसभेच्या ग्राऊंडवर स्वतःला सिद्ध करून दाखवावे असे माझे मत आहे. बाकी तुम्ही "सोनी सोरी" यांबद्दल लिहाच. वाट पाहत आहे.

In reply to by आनन्दा

संपत 09/04/2014 - 15:03
काशिनाथ यांचे पहिली निवडणूक हरण्यासाठी, दुसरी हरवण्यासाठी आणि तिसरी जिंकण्यासाठी हे वाक्य प्रसिद्ध आहे. दिल्लीत अनपेक्षितपणे आप दुसऱ्या पायरीवर पोचली. ह्या लोकसभा निवडणुकीत तेवढीही पोचणार नाही. पण ह्या निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ ला होईल. बाकी आआपने सोनी सोरी, मेधा पाटकर ह्यासारख्यांना निवडणूक रिंगणात आणले हे तर आहेच, पण मेधा पाटकरांनी म्हटल्याप्रमाणे आआपच्या प्रचार रणनितीमुळे ते त्यांच्या मतदारसंघातले महत्वाचे उमेदवारही ठरले आहेत याचे श्रेय आआपच्या स्टंटबाजीला नावे ठेवताना लक्षात ठेवले पाहिजे.

In reply to by संपत

आतिवास 09/04/2014 - 21:34
पण ह्या निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ ला होईल. सहमत आहे. तोवर 'आप' टिकून राहावा ही आशा आहे. हे मी उपरोधाने लिहित नाही, खरंच अपेक्षा आहे तशी!

In reply to by आतिवास

संपत 10/04/2014 - 17:33
तोवर 'आप' टिकून राहावा ही आशा आहे
ही चिंता आहेच , पण सध्यातरी 'आप'ला सर्वतोपरी समर्थन देणे यापलीकडे दुसरा राजकीय पर्याय मला तरी दिसत नाही. आप अजूनतरी मूळ उद्दिष्टांपासून भरकटलेली दिसत नाही, त्यामुळे तिच्या लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करतो आहे. आप टिकते कि नाही येवढेच महत्वाचे नाही तर आपची सध्याची कार्य संस्कृती आणि विचार टिकतात कि नाही हेदेखील महत्वाचे आहे. मी स्वतः सत्ता पचवता न आलेले (मूळ चांगले ) कार्यकर्ते जवळून पाहिले आहेत, पण जे आधी झाले ते आताही होईलच असे नाही अशी आशा बाळगतो.

In reply to by मनिष

पिशी अबोली 09/04/2014 - 13:26
त्यांचे उमेदवार बर्‍याच ठिकाणी चांगले आहेत. नेतृत्वाबद्दलच शंका आहे फक्त. असो. आमच्याकडे तर आपने उमेदवारही चांगले नाही उभे केलेत. त्यांच्यापेक्षा अन्य पक्षांचेच पर्याय चांगले आहेत.

ऋषिकेश 09/04/2014 - 14:42
उत्तम लेखन सोनी सोरी यांचे नाव उमेदवारीत बघितल्यावरच मी आआपला मनातल्या मनात "शाब्बास" केलं होतं. अश्या व्यक्तींना ज्यांनी सिस्टिमशी लढताना प्रसंगी हिंसेचाही आधार घेतला आहे (श्रीमती सोरींवर स्वतः माओवादी असल्याचेही आरोप/अटक झाली आहे बहुदा - तुम्ही लिहालच, हे आठवणीतून फक्त, चुभुद्याघ्या) त्यांना मुख्य धारेत आणून निवडणूकीला उभं करणंच मुळात लै भारी आहे! त्या जिंकतील का? वगैरे तुलनेने गौण आहे! या सोनी सोरींचाच दाखला देत सन्याल ते सोरी असा प्रचंड स्पेस्ट्रम असणार्‍या आआपचा कल कुठे आहे हा प्रश्न आम्ही ठाण्याचे आआपचे उमेदवार श्री.संजीव साने यांना विचारला होता. त्यांची मुलाखत इथेइथे वाचता येईल पुढिल भागाच्या विशेषतः श्रीमती सोरींची मते वाचायला अधिक उत्सुक

पैसा 10/04/2014 - 19:23
नेहमीप्रमाणेच संवेदनाशील आणि छान लिखाण. आआप एकापेक्षा एक लढवय्ये उमेदवार उभे करत आहेत, पण हे समजा निवडून आले तर त्यांचा संसदीय पक्ष कसा काम करील हे बघायची उत्सुकता आहे. अनेकदा हे असे लोक एकांडे शिलेदार असतात. ग्रुपमधे दुसर्‍याचे आदेश घेत काम करणं अवघड असतं. शिवाय रस्त्यावर लढा देण्याची सवय झाली की कचेरीत बसून काही विधायक काम करणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस असे काही अपवाद असतात, पण ती फारच मोठी माणसं होती.

In reply to by पैसा

आतिवास 10/04/2014 - 20:11
सोनी सोरी आणि मीरा संन्याल; गुल पनाग आणि योगेंद्र यादव; सुभाष वारे आणि नंदू माधव ... अशी 'आप'च्या उमेदवारांची 'रेंज' (मराठीत काय म्हणावं बरं?) फार मोठी आहे. 'आप'ला यश मिळालं तर काय होईल आणि अपेक्षित यश नाही मिळालं तर काय होईल - अशी शक्यतांचाही मोठा पट (रेंज?) आहे. बघू, काय घडतेय ते!

हाडक्या 08/04/2014 - 18:19
__/\__ आपल्या कामाचा प्रचंड आदर आहे.. नेहमीप्रमाणेच संतुलित लेखन, विस्मयकारक अनुभव..

मनिष 08/04/2014 - 20:04
आपच्या उमेदवार आहेत श्रीमती सोनी सोरी. सोनी सोरी यांनी याआधी एकही निवडणूक लढवलेली नसली तरी राजकीय सहभाग असणा-या घरातून त्या आल्या आहेत. ‘आप’ने त्यांना तिकीट दिलं आहे ते त्यांनी केलेल्या संघर्षाच्या आधारावर, घराणेशाहीवर आधारित नाही हे स्पष्ट आहे. सोनी सोरी यांनी जो काही छळ सोसला आणि त्याविरुद्ध त्या ज्या धडाडीने लढल्या, आजही लढत आहेत ते विलक्षण आहे. इतर उमेदवारांना माओवादी दहशतीचा सामना करावा लागतो हे खरे, पण सोनी सोरी यांना माओवादी आणि राज्य सरकार या दोघांचीही भीती आहे. अडीच वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्याचे पती अनिल यांचे निधन झालं. सोनीच्या वडिलांवर माओवाद्यांनी हल्ला केला आणि जीवावरचे पायावर निभावले इतकेच. त्यांचे वडील कॉंग्रेसचे सरपंच होते पंधरा वर्ष; काका आमदार होते भाकपचे. भाऊ आणि वहिनी पंचायत सदस्य होते कॉंग्रेस पक्षाचे. सोनी सोरी यांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं हा एक चांगला अनुभव होता -त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
आपची कितीही टर उडवली तरी असे सोनी सोरींसारखे कित्येक लढवय्ये कर्यकर्ते त्यांचे उमेदवर आहेत. बाकी प्रस्थापितांच्या, धनदंडग्यांच्या भाऊगर्दीत बहुतेक आप उमेदवार हे कित्येक पटींनी उजवे आणि आदरणीय आहेत. तुम्ही सोनी सोरी यांच्या भेटीविषयी सविस्तर लिहाल का? आग्रहाची विनंती आहे!

In reply to by मनिष

आतिवास 08/04/2014 - 22:07
तुम्ही सोनी सोरी यांच्या भेटीविषयी सविस्तर लिहाल का? इरादा तरी आहे :-) सोनी सोरी यांना 'आप'ने उमेदवारी दिली त्याबद्दल 'आप'ला काही गोष्टी माफ करून टाकल्या आहेत मी :-)

In reply to by आतिवास

आनन्दा 09/04/2014 - 10:04
मी देखील आपचा समर्थक आहे, पण २०१९ साठी. त्यांनी प्रथम विधानसभेच्या ग्राऊंडवर स्वतःला सिद्ध करून दाखवावे असे माझे मत आहे. बाकी तुम्ही "सोनी सोरी" यांबद्दल लिहाच. वाट पाहत आहे.

In reply to by आनन्दा

संपत 09/04/2014 - 15:03
काशिनाथ यांचे पहिली निवडणूक हरण्यासाठी, दुसरी हरवण्यासाठी आणि तिसरी जिंकण्यासाठी हे वाक्य प्रसिद्ध आहे. दिल्लीत अनपेक्षितपणे आप दुसऱ्या पायरीवर पोचली. ह्या लोकसभा निवडणुकीत तेवढीही पोचणार नाही. पण ह्या निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ ला होईल. बाकी आआपने सोनी सोरी, मेधा पाटकर ह्यासारख्यांना निवडणूक रिंगणात आणले हे तर आहेच, पण मेधा पाटकरांनी म्हटल्याप्रमाणे आआपच्या प्रचार रणनितीमुळे ते त्यांच्या मतदारसंघातले महत्वाचे उमेदवारही ठरले आहेत याचे श्रेय आआपच्या स्टंटबाजीला नावे ठेवताना लक्षात ठेवले पाहिजे.

In reply to by संपत

आतिवास 09/04/2014 - 21:34
पण ह्या निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ ला होईल. सहमत आहे. तोवर 'आप' टिकून राहावा ही आशा आहे. हे मी उपरोधाने लिहित नाही, खरंच अपेक्षा आहे तशी!

In reply to by आतिवास

संपत 10/04/2014 - 17:33
तोवर 'आप' टिकून राहावा ही आशा आहे
ही चिंता आहेच , पण सध्यातरी 'आप'ला सर्वतोपरी समर्थन देणे यापलीकडे दुसरा राजकीय पर्याय मला तरी दिसत नाही. आप अजूनतरी मूळ उद्दिष्टांपासून भरकटलेली दिसत नाही, त्यामुळे तिच्या लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करतो आहे. आप टिकते कि नाही येवढेच महत्वाचे नाही तर आपची सध्याची कार्य संस्कृती आणि विचार टिकतात कि नाही हेदेखील महत्वाचे आहे. मी स्वतः सत्ता पचवता न आलेले (मूळ चांगले ) कार्यकर्ते जवळून पाहिले आहेत, पण जे आधी झाले ते आताही होईलच असे नाही अशी आशा बाळगतो.

In reply to by मनिष

पिशी अबोली 09/04/2014 - 13:26
त्यांचे उमेदवार बर्‍याच ठिकाणी चांगले आहेत. नेतृत्वाबद्दलच शंका आहे फक्त. असो. आमच्याकडे तर आपने उमेदवारही चांगले नाही उभे केलेत. त्यांच्यापेक्षा अन्य पक्षांचेच पर्याय चांगले आहेत.

ऋषिकेश 09/04/2014 - 14:42
उत्तम लेखन सोनी सोरी यांचे नाव उमेदवारीत बघितल्यावरच मी आआपला मनातल्या मनात "शाब्बास" केलं होतं. अश्या व्यक्तींना ज्यांनी सिस्टिमशी लढताना प्रसंगी हिंसेचाही आधार घेतला आहे (श्रीमती सोरींवर स्वतः माओवादी असल्याचेही आरोप/अटक झाली आहे बहुदा - तुम्ही लिहालच, हे आठवणीतून फक्त, चुभुद्याघ्या) त्यांना मुख्य धारेत आणून निवडणूकीला उभं करणंच मुळात लै भारी आहे! त्या जिंकतील का? वगैरे तुलनेने गौण आहे! या सोनी सोरींचाच दाखला देत सन्याल ते सोरी असा प्रचंड स्पेस्ट्रम असणार्‍या आआपचा कल कुठे आहे हा प्रश्न आम्ही ठाण्याचे आआपचे उमेदवार श्री.संजीव साने यांना विचारला होता. त्यांची मुलाखत इथेइथे वाचता येईल पुढिल भागाच्या विशेषतः श्रीमती सोरींची मते वाचायला अधिक उत्सुक

पैसा 10/04/2014 - 19:23
नेहमीप्रमाणेच संवेदनाशील आणि छान लिखाण. आआप एकापेक्षा एक लढवय्ये उमेदवार उभे करत आहेत, पण हे समजा निवडून आले तर त्यांचा संसदीय पक्ष कसा काम करील हे बघायची उत्सुकता आहे. अनेकदा हे असे लोक एकांडे शिलेदार असतात. ग्रुपमधे दुसर्‍याचे आदेश घेत काम करणं अवघड असतं. शिवाय रस्त्यावर लढा देण्याची सवय झाली की कचेरीत बसून काही विधायक काम करणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस असे काही अपवाद असतात, पण ती फारच मोठी माणसं होती.

In reply to by पैसा

आतिवास 10/04/2014 - 20:11
सोनी सोरी आणि मीरा संन्याल; गुल पनाग आणि योगेंद्र यादव; सुभाष वारे आणि नंदू माधव ... अशी 'आप'च्या उमेदवारांची 'रेंज' (मराठीत काय म्हणावं बरं?) फार मोठी आहे. 'आप'ला यश मिळालं तर काय होईल आणि अपेक्षित यश नाही मिळालं तर काय होईल - अशी शक्यतांचाही मोठा पट (रेंज?) आहे. बघू, काय घडतेय ते!

रामजन्मोत्सव

प्रसाद गोडबोले ·

प्यारे१ 08/04/2014 - 16:16
|| श्रीराम जयराम जयजयराम || शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे| वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे| कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा| नमस्कार माझा सद्गुरु रामदासा|| ___/\___

धन्या 08/04/2014 - 16:30
लेख आवडला. समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं.

In reply to by धन्या

प्यारे१ 08/04/2014 - 18:05
वैयक्तिक परसेप्शनला सरसकट करण्याचं आपलं कौशल्य आवडलं. समर्थ रामदास स्वतः म्हणतात, 'सकळ करणे जगदीशाचे| आणि कवित्वचि काय मनुश्याचे| ऐशा अप्रमाण बोलण्याचे| काये घ्यावे||' 'मी कर्ता ऐसे म्हणसी| तेणे तू कष्टी होसी| राम कर्ता म्हणता पाविसी| यश कीर्ति प्रताप||' त्यामुळं समर्थांच्या वाङ्मयातून राम काढल्यास काय राम उरेल ते आपण स्वतःच जाणो. असो! आपण नवविचारवंत होऊनसुद्धा बरेच दिवस झाल्यानं पुन्हा अभिनंदन करवत नाही. :) कसंही घ्या.

In reply to by प्यारे१

धन्या 08/04/2014 - 18:34
वैयक्तिक परसेप्शनला सरसकट करण्याचं आपलं कौशल्य आवडलं.
इथे सरसकट करण्याचा प्रश्न कुठे येतो? माझं वाक्य पुन्हा वाचा, "समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं." या वाक्यात "खुप आवडतं" च्या आधी मी "मला" हा शब्द लिहिला नाही कारण तो शब्द तिथे अध्याहृत आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर मी पुर्णपणे माझं वैयक्तिक मत मांडलं होतं. त्यात तुम्हाला सरसकटीकरण कुठे दिसलं?
त्यामुळं समर्थांच्या वाङ्मयातून राम काढल्यास काय राम उरेल ते आपण स्वतःच जाणो.
खुप काही उरतं. मात्र ते दिसण्यासाठी भक्तीरसातून बाहेर पडून एखादया महापुरुषाकडे "अवतारी पुरुष" म्हणून न पाहता ज्ञानी पुरुष म्हणून पाहण्याची तटस्थता ठेवावी लागते. एक उदाहरण म्हणून पाहू या. मनाचे श्लोक ही समर्थांनी मराठी समजणार्‍या प्रत्येकाला दिलेली एक अनमोल भेट आहे. मनाच्या श्लोकांमध्ये रामाचे गुणगाण न करणारे बरेच श्लोक आहेत. आणि हे श्लोक डॉ. अल्बर्ट एलिस या विसाव्या शतकातील दुसर्‍या क्रमांकाच्या मानसशास्त्रज्ञाच्या विवेकनिष्ठ भावनिक उपचार पद्धती (रॅशनल ईमोटीव्ह बिहेवियर थेरपी) शी साम्य सांगणारे आहेत. अगदी डॉ एलिस यांनी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन ही उपचार पद्धती बनवली असावी असे वाटण्याईतपत हे साम्य आहे.
आपण नवविचारवंत होऊनसुद्धा बरेच दिवस झाल्यानं पुन्हा अभिनंदन करवत नाही.
माझ्या "विमानाच्या" प्रतिसादाची परतफेड केलीत तर. ;)

In reply to by धन्या

प्यारे१ 08/04/2014 - 18:52
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन. त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे. सरसकटीकरण म्हटलेलं नाही. वैयक्तिक परसेप्शन ला सरसकट करणं म्हटलंय. संतांच्या वाङ्मयाचा मुख्य हेतू देवाचा शोध आहे. ते सोडून इतर साहित्य सुद्धा त्याला सहाय्यकारीच आहे. तशा प्रकारे पहावं लागतं एवढंच. त्यामुळं ते सोडून बाकी आवडणं म्हणजे जेवणात काय मध्ये चटणी, कोशिंबीर एवढंच म्हणण्यासारखं आहे. अर्थात हे पदार्थसुद्धा उपयुक्त असतातच पण मुख्य भोजनाचा उल्लेख त्यानं होत नाही. असो. असलेलं परसेप्शन नक्की आहे (का?) त्यामुळं अधिक सांगून उपयोग नाही. बाकी प्रतिसादाची परतफेड वाटली असल्यास आता अभिनंदन नि शुभेच्छा! विमान अजिबातच डोक्यात नव्हतं. हा प्रतिसाद तसा अनावश्यक आहे. तरीही असो. नंतरच्या गप्पा ख व मध्ये.

In reply to by प्यारे१

शुचि 08/04/2014 - 18:59
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन. त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे.
हाहाहा :)

In reply to by प्यारे१

अर्धवटराव 08/04/2014 - 19:33
वर्तूळ पूर्ण होतं कधि ना कधि. त्याचा त्याला लागावा तेव्हढा वेळ लागतोच. प्रत्येकाची गांजा ओढायची स्वतंत्र पद्धत असते. आपण आपली चिलीम सांभाळावी.

In reply to by प्यारे१

सूड 08/04/2014 - 20:15
प्रतिसाद देणार नव्हतो तरी देतोय. प्यारेकाका, प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं. आपल्याला रामदास, राम जसे भावतात तशी आपण भक्ती करत राहावी. दुसरा त्याचं मत व्यक्त करत असेल तर करु द्यावं (हे फक्त देव आणि ज्याचं त्याचं त्याबद्दलचं मत यासाठीच अप्प्लिकेबल आहे). तुम्हाला आला असेल तुमच्या भक्तीचा प्रत्यय म्हणून कदाचित उत्स्फूर्त प्रतिसाद आला असेल. पण या बाबतीत आपले अनुभव आपल्या पाशीच ठेवावे असं माझं मत आहे. देव या संकल्पनेबाबत कुठेतरी एक छान वाक्य वाचलं होतं. ते काहीसं असं होतं की, माणूस कधी कधी इतका हतबल होतो, त्रासून जातो की त्याचा स्वतःवर सुद्धा विश्वास उरत नाही. अशावेळी माणसावर विश्वास ठेवावा तर विश्वासघात होणार नाही ही शाश्वती नसते. त्यामुळे अज्ञात शक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासावर पुढची वाटचाल करतो. जे मनाने खंबीर असतात त्यांना ही गरज बर्‍याच अंशी भासत नाही. आपल्याला आधाराची गरज आहे म्हणून आपण त्या शक्तीवर विश्वास टाकलाय हे मान्य करावं, सोपं होतं मग सगळं. ज्यांना असे आधार शोधायची गरज पडत नाहीत, ती माणसं मनानं खंबीर आहेत म्हणायचं. त्या अज्ञात शक्तीचे प्रत्यय आपणाला येत असतील तर ते घ्यावे दुसर्‍याला समजावत बसायचा प्रयत्न करु नये. ते म्हणजे आपल्या पानात वाढलेलं श्रीखंड आपल्याला आवडलं म्हणून दुसर्‍याला आवडत नसतानाही बळंच आग्रह करण्यापैकी होईल. बाकी आपण सुज्ञ आहात !! :)

In reply to by सूड

आत्मशून्य 09/04/2014 - 16:27
फक्त...
जे मनाने खंबीर असतात त्यांना ही गरज बर्‍याच अंशी भासत नाही.
इश्वर नाकारणारे मनाने खंबीर असतातच असे अजिबात नाही. असो.

In reply to by आत्मशून्य

प्यारे१ 09/04/2014 - 16:38
ह्याबरोबरच ईश्वर स्वीकारणारे त्याचा टेकू म्हणून आधार मिळावा म्हणून स्विकारतात असंदेखील नाही. बाकी लिहीतोच आहे म्हणून... श्रीखंड खाणाराला मुद्दाम जाऊन श्रीखंड कसं वाईट हे सांगायचं, दुसरं काही खायला द्यायचं नाही आणि वर श्रीखंड खाल्ल्यानं कसे तोटे होतात ते सांगितलं म्हणजे त्याचं कसं खरं हित केलं हे मिरवायचं हे उद्योग भारी वाटतात. श्रीखंड वाईट आहे. मान्य. त्यात अनावश्यक गोष्टी भरपूर आहेत. अगदी मान्य. पण दुसरं काही खात नाही हो पोर, सध्या श्रीखंडानं भरु दे की पोट! अडचण काय आहे?

In reply to by प्यारे१

@पण दुसरं काही खात नाही हो पोर, सध्या श्रीखंडानं भरु दे की पोट! अडचण काय आहे? >>> अडचण त्याला श्रीखंडाचं अ‍ॅडिक्शन निर्माण झालय..हिच आहे. :) आणि अवडणार्‍या गोष्टिंचं अ‍ॅडिक्शन होण्याला त्याची अ‍ॅडिक्ट-पर्सनॅलिटी जबाबदार आहे!... हा खरा धोका आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

शुचि 09/04/2014 - 16:59
वरती अर्धवटराव यांनी म्हटल्याप्रमाणे addiction अनेक प्रकारची असतात (चीलीमा वेगवेगळ्या). आता Warren बफे ला बचत अन इन्व्हेस्ट्मेण्ट चे एडिक्शन आहे पण ते कोणी वाईट म्हणत नाही ते. अन्य काहींना महत्त्वाकांक्षेचे असते पण त्यातूनच अनेकानेक शोध लागतात , उपकरणे, तंत्रद्न्यान विकसित होते. त्याला कोणी आक्षेप घेत नाही ते. आज चोरी/खून यांचे प्रमाण कमी आहे कारण कदाचित "करावे तसे भरावे"/ देवाची भीती आहे मनात. तेव्हा या चांगल्या गोष्टी होत असतील, माणूस धर्माने (चांगल्या नियमांनी) वागत असेल तर श्रीखंडाचे addiction होण्यात वाईट ते काय?

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 09/04/2014 - 16:59
मुद्दे वेगळे आहेत. व्यायाम करणाराला व्यायामाशिवाय जमत नाही, वाचणाराला वाचल्याशिवाय. अ‍ॅडिक्शनच. पण ह्या चांगल्या सवयी आहेत. उपयुक्त आहेत. त्या असाव्यात. नुस्तं श्रीखंडच खा खा करणं निश्चित वाईट. तेवढी स्टेज फार कमी येते. आधी खाण्याची सवय लागली तर नंतर दुसरे पदार्थ खाऊ घालता येतात. वेगळ्या वाटेनं जाता येतं. जेवत असेल तर जेऊ द्यायचं नाही नि दुसरं काही जेवायला द्यायचं नाही ही कुठली पद्धत ? बाकी नेव्हर एन्डींग असल्यानं चालू द्यावंच काय?

In reply to by प्यारे१

मुद्यातच चुकलात बघा! @जेवत असेल तर जेऊ द्यायचं नाही नि दुसरं काही जेवायला द्यायचं नाही ही कुठली पद्धत ?>>> जेवणाय्राचं ताट 'इथे' कुणिही ओढलेलं नव्हतं! उलट जो इथे "श्रीखंडं" नाकारतो आहे..(तू हे नको..म्हणतोसच कसं?...असं म्हणुन) त्याच्याच अंगावर जाण्याचा प्रमाद (कथित) जेवणाय्राच्या हातुन घडलेला आहे. :)

In reply to by प्यारे१

सूड 09/04/2014 - 17:18
गप बसतांव काय मेल्यानुं, नायतं चुलीतलां कोलीतच काडतांय !! पला हितनं. सकाल नाय, दुपार नाय निस्ती कंदालताईत...चला पला!!

In reply to by प्यारे१

धन्या 08/04/2014 - 20:04
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन. त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे. सरसकटीकरण म्हटलेलं नाही. वैयक्तिक परसेप्शन ला सरसकट करणं म्हटलंय.
क्षमस्व. संत/देव्/ईश्वर हे तुमचं राखीव कुरण आहे विसरलोच. तुमच्या राखीव कुरणात घुसखोरी केल्यावर तुम्हाला असुरक्षित वाटणं साहजिक आहे. पण कसं आहे ना, कोणताही विचार, कोणतीही मते किंवा अगदी ईतिहासात होऊन गेलेली कुणी महान व्यक्ती ही कुणा एका व्यक्तीची, गटाची मक्तेदारी नसते. सर्वांना त्यावर आपली मते मांडण्याचा व्यक्ती म्हणून अधिकार असतो.

In reply to by धन्या

प्यारे१ 08/04/2014 - 20:11
अरारारारा! =)) अम्मळ घसरली गाडी. असो. >>> सर्वांना त्यावर आपली मते मांडण्याचा व्यक्ती म्हणून अधिकार असतो. सहमतच. तरीही व्यक्ती म्हणूनच मत मांडताना रामनवमीच्या धाग्यावर राम सोडून इतर सगळं मान्य असं मत मांडणं हे कुठलं औचित्य बरं?

In reply to by प्यारे१

धन्या 08/04/2014 - 20:14
तुम्ही सोयीचे अर्थ काढत आहात. हरकत नाही.
तरीही व्यक्ती म्हणूनच मत मांडताना रामनवमीच्या धाग्यावर राम सोडून इतर सगळं मान्य असं मत मांडणं हे कुठलं औचित्य बरं?
विरोधी भक्ती समजा. :)

In reply to by प्यारे१

धन्या 08/04/2014 - 20:10
संतांच्या वाङ्मयाचा मुख्य हेतू देवाचा शोध आहे. ते सोडून इतर साहित्य सुद्धा त्याला सहाय्यकारीच आहे. तशा प्रकारे पहावं लागतं एवढंच. त्यामुळं ते सोडून बाकी आवडणं म्हणजे जेवणात काय मध्ये चटणी, कोशिंबीर एवढंच म्हणण्यासारखं आहे. अर्थात हे पदार्थसुद्धा उपयुक्त असतातच पण मुख्य भोजनाचा उल्लेख त्यानं होत नाही.
असं नसावं ते. तसं असतं तर समर्थांनी
आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका ।।
या ओळी लिहिल्याच नसत्या.

In reply to by धन्या

@खुप काही उरतं. मात्र ते दिसण्यासाठी भक्तीरसातून बाहेर पडून एखादया महापुरुषाकडे "अवतारी पुरुष" म्हणून न पाहता ज्ञानी पुरुष म्हणून पाहण्याची तटस्थता ठेवावी लागते. >>> व्वा......... सलाम आहे बे धन्या तुला. आज मला माझे धार्मिकतेमधले सुरवातीचे दिवस अठवले. या तुझ्या वाक्यातले डार्क केलेल पहिले दोन तुकडे..हे धर्माची माझ्या घाबरलेल्या मनाला जी काहि नशा मिळत होती,त्याचं प्रतिनिधित्व करतात..नंतरचा रंगवलेला तुकडा ही माझी आजची अवस्था आहे.आणि शेवटचा तिरका केलेला तुकडा हा माझ्या पुढील वाटचालीचा विषय आहे. धार्मिक मनोवृत्तीतून इहलौकिक होताना ही स्थित्यंतरे अपरिहार्य आहेत. आज तुझ्या या एका वाक्यामुळे मला माझ्याकडे पुन्हा एकवार निरखायची संधी मिळाली...धन्यवाद! :) तुझी वर आलेली ही भूमिका ऐतिहासिक घटना तपासण्यासाठी तर अत्यंत आवश्यक जिवनमूल्य म्हणून धारण करावी...अशी आहे! सगळा गंज पुसल्या/ओरखाडल्या शिवाय-शिल्लक-काय राहिलय? ते कळत नाही...अश्या आशयाचं नरहर कुरुंदकरांचं वाक्यही आज अठवलं!

In reply to by कवितानागेश

@' नसे राम ते धाम सोडोनि द्यावे|' याच्यातून तुम्ही कायकाय वगळणार?>>> यातला रामाच्या नामा(तला) मतितार्थ ठेऊन..नुस्तेच (जपत असलेले!) नाम महात्म्य वगळणार!

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 09/04/2014 - 16:07
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर | तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने || याला काय म्हणणार? "आधी प्रपंच करावा नेटका | मग परमार्थविवेका |" याला काय म्हणणार? समर्थांसारखी लोकं लै विषयांवर बरंच काय काय लिहितात. त्यातलं एकच एक उचलण्याला काय अर्थ आहे?

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 09/04/2014 - 17:26
समर्थांसारखी लोकं लै विषयांवर बरंच काय काय लिहितात. त्यातलं एकच एक उचलण्याला काय अर्थ आहे?>> तेच तर विचारतेय ना मी. :) त्यातलं एकच एक उचलण्यात आणि एकच एक - जे त्यांनी स्वतःच महत्त्वाचं ठरवलय, तेच नेमकं सोडून देण्यात तरी काय हशील आहे? (फार दिवसांनी वापरायला मिळाला हा शब्द!) त्यापेक्षा त्या वाटेलाच जाउ नये. सुखानी आवडतं आणि पटतं ते वाचावं. मी उद्या म्हणाले की 'गुजरातमधली व्यवस्था सोडली तर मला बाकीचे उरलेले नरेन्द्र मोदी फार आवडतात!!'तर तुम्ही हसणार नाही का? तीच तर त्यांची ताकद आहे. त्यांचा पाया आहे. असो. माझे काय जातय? :)

In reply to by प्रचेतस

धन्या 09/04/2014 - 19:06
तुमच्या मताचा आदर आहे. मात्र तरीही एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणू ईच्छीतो की "मनाच्या श्लोकांमध्ये" असे अनेक श्लोक आहेत ज्यामध्ये "राम" नाही. हे "राम" नसलेले श्लोक समुपदेशनाची सुंदर उदाहरणे आहेत. लोकांच्या रामभक्तीला माझा मुळीच आक्षेप नाही. ज्याला जे भावतं त्याने ते करावं. आक्षेप घेणारा मी कोण टीकोजीराव. माझ्या त्या प्रतिसादामधून मी फक्त समर्थांच्या साहीत्यामधील दुसरी बाजू मला आवडते ईतकंच मी म्हटलं होतं.

In reply to by धन्या

कवितानागेश 10/04/2014 - 00:05
समर्थ रामदास, त्यांचे लेखन साहित्य, त्यांचे आयुष्य आणि त्यांच्या प्रेरणा हे एकमेकांपासून असं वेगळं काढता येत नाही. मला झाडाची फळ फार आवडतात, पण माती मात्र बिल्कुल आवडत नाही, हे वक्तव्य कसे वाटते? किंवा एखादा मनुष्य आहे, त्याच्या प्रेयसीमुळे त्याच्या मनात निर्माण झालेल्या उत्कट प्रेमभावनेतून त्यानी उत्तम काव्याविष्कार केला. पण आपण म्हणू की त्याचे वाया गेलेलं एकंदरीत आयुष्य आणि त्याची ती प्रेयसी सोडली तर त्याचे त्याचे लिखाण मात्र छान आहे. अशा वेळेस आपण नक्की काय कशापासून वेगळं करतोय? कुणाचिही प्रेरणा आणि त्यांची अभिव्यक्ती आणि ती व्यक्ती यांना असे एकमेकांपासून वेगळे मोजता येत नसतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या संपूर्ण अस्तित्त्वाचा भाग असतात. त्याला पहिली, दुसरी, तिसरी अश्या बाजू नसतात. ... असे मला वाटतं. अर्थात, प्रत्येकाची प्रेरणा 'राम' च असावी असा माझाही आग्रह नाही. पण ज्याची प्रेरणा जी जशी आहे, तशी स्विकारावी, आणि कुठलिही व्यक्ती, विषेशतः 'संत' पूर्णपणे समजून घ्यावेत, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 09/04/2014 - 17:46
धनाजीरावांनी एकदा स्पष्ट केलंय ना, की त्यांना समर्थवाङ्मयातील रामाशी संबंधित भाग महत्त्वाचा नै वाटत. मग आग्रह कशाला? समर्थ रामाचे मोठे भक्त होते आणि रामभक्ती ही त्यांची महत्त्वाची प्रेरणा होती यात वाद नाहीच. पण या किंवा अन्य प्रेरणेतून जे वाङ्मय तयार झाले त्यात प्रत्येक ठिकाणी हा ठसा दिसतोच असे नाही. जिथे दिसत नाही तो भाग धनाजीरावांना जास्त ग्राह्य वाटतो, मर्जी त्यांची! मुळात निखळ रामोपासना सोडूनही समर्थांनी बरेच लिहिले आहे तिकडे लक्ष वेधले तर लोक इतके हिरवेपिवळे का होताहेत? तेवढ्याने समर्थांचे महत्त्व कमी होणारे का? काही असलं तरी चर्चा समर्थांचीच आहे ना? अन शिवाय मताचं स्वातंत्र्य काही आहे की नाही? की समर्थांपेक्षा वेगळा विचार कोणी करूच कसा शकतो म्हणून नुस्तं हसणार? ही मनोरचना मला अनाकलनीय वाटते. तेव्हा हसायचं तर खुशाल हसा पण ते अज्ञानमूलक आहे इतकेच लक्षात असूदे. तसं तर कुणाचंच काहीच जात नैये.

In reply to by कवितानागेश

धन्या 09/04/2014 - 17:48
अहो ताई, मी माझ्या प्रतिसादात मला हा लेख आवडला असून मला समर्थांच्या साहीत्यामधील काय भावतं तेव्ह्ढंच लिहिलं होतं. ते ही अगदी साध्या सरळ शब्दांत.
समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं.
यात ना मी कशाला नावे ठेवली होती ना मी कशाला आक्षेप घेतला होता. मी देव वगैरे मानत नसूनही समर्थांचं लेखन एका वेगळ्या कोनातून मला भावतं असं केवळ एक विधान मी केलं होतं. मात्र स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी आपल्या खांद्यावरचे प्रवचनकाराचे उपरणे उतरुन खाली ठेवले आणि मला आखाडयात खेचले. हे म्हणजे जर तुमचे मत आमच्या मताप्रमाणे नसेल तर तुम्ही आमचे विरोधक झालात. काळ्या पांढर्‍या रंगांमध्येही करडया रंगांच्या अनेक रंगछटा असू शकतात हे काहींच्या पचनीच पडत नाही. मला याच धाग्यावरचा अर्धवटरावांचा प्रतिसाद आवडला..
प्रत्येकाची गांजा ओढायची स्वतंत्र पद्धत असते. आपण आपली चिलीम सांभाळावी.
दुसरा आक्षेप काय तर म्हणे, रामजन्माच्या धाग्यावर असे कशाला लिहिले. धाग्याची सुरुवात समर्थांच्या नामघोषाने झाली असेल तर त्या धाग्यावर समर्थांच्या साहीत्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले तर बिघडले कुठे?

अनुप ढेरे 08/04/2014 - 16:32
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना | बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली ||
हा श्लोक मस्तच!

सूड 08/04/2014 - 17:10
लईच झ्याक लिवलंय की गिर्जाकाका!! दीपोत्सव कळलं नाही. रामाच्या मूर्तीवर ठराविक वेळी सूर्यकिरण वैगरे पडतात का?

In reply to by सूड

दीपोत्सव
अरे रामाला सुर्यदर्शन करवतात ! आता त्याला व्यवस्थित शब्द माहीत नाही , घरी "प्रथा आहे " इतकेच कळाले . मग पटकन सुचला म्हणुन तो शब्द वापरला :)

In reply to by स्मिता श्रीपाद

काहीच हरकत नाही ... केवळ संग्रहीच काय तर सर्क्युलेट केलेत तरीही चालेल . :) प्रताधिकारित असे काही नाही ... धन्यवाद ! || सकळ करणे जगदीशाचे | आणि फोटोचि काय मानुषाचे | ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घ्यावे || :D

शुचि 08/04/2014 - 17:53
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी, गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती ! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?, राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या 'काय काय' करित पुन्हां उमलल्या खुळ्या उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं गेहांतुन राजपथीं धावले कुणी युवतींचा संघ कुणी गात चालला पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें हास्याने लोपविले शब्द, भाषणें वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वीणारव नूपुरांत पार लोपले कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती गगनांतुन आज नवे रंग पोहती मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला

बॅटमॅन 08/04/2014 - 19:19
रामजन्मोत्सवाचा धागा पाहून वामनपंडितांचा श्लोक आठवला. टळटळित दुपारी जन्मला रामराणा म्हणुनि सकळ गाती ठाउके हे पुराणा दशरथगृहमाथां सूर्य आला अहो तो कुलतिलक पहाया तोचि मध्यान्ह होतो ||

पैसा 08/04/2014 - 19:20
लिखाण आवडलं. श्रीरामरायाची अतिशय सुबक, सुघड मूर्ती आहे. मात्र नागाचे छत्र आहे ना? ते का असावे?

समर्थ रामदासांचं दणकेबाज चित्र अतिशय आवडलं! 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?' या पंक्तिंची आठवण करून देणारं आहे!!

राम नवमीच्या शुभेच्छा. जय श्रीराम. या धाग्यावर अकलेचे तारे तोडण्याची काही लोकांना का आली आहे. वाद विवादासाठी वेगळा धागा काढला तर बरे वाटेल.

नाखु 09/04/2014 - 15:45
तेही "लोभस" पुन्हा पुन्हा धन्यवाद.. ह्या धाग्यात "राम" आहे बाकी चालू द्या (नेहमी सारखे)

प्यारे१ 08/04/2014 - 16:16
|| श्रीराम जयराम जयजयराम || शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे| वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे| कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा| नमस्कार माझा सद्गुरु रामदासा|| ___/\___

धन्या 08/04/2014 - 16:30
लेख आवडला. समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं.

In reply to by धन्या

प्यारे१ 08/04/2014 - 18:05
वैयक्तिक परसेप्शनला सरसकट करण्याचं आपलं कौशल्य आवडलं. समर्थ रामदास स्वतः म्हणतात, 'सकळ करणे जगदीशाचे| आणि कवित्वचि काय मनुश्याचे| ऐशा अप्रमाण बोलण्याचे| काये घ्यावे||' 'मी कर्ता ऐसे म्हणसी| तेणे तू कष्टी होसी| राम कर्ता म्हणता पाविसी| यश कीर्ति प्रताप||' त्यामुळं समर्थांच्या वाङ्मयातून राम काढल्यास काय राम उरेल ते आपण स्वतःच जाणो. असो! आपण नवविचारवंत होऊनसुद्धा बरेच दिवस झाल्यानं पुन्हा अभिनंदन करवत नाही. :) कसंही घ्या.

In reply to by प्यारे१

धन्या 08/04/2014 - 18:34
वैयक्तिक परसेप्शनला सरसकट करण्याचं आपलं कौशल्य आवडलं.
इथे सरसकट करण्याचा प्रश्न कुठे येतो? माझं वाक्य पुन्हा वाचा, "समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं." या वाक्यात "खुप आवडतं" च्या आधी मी "मला" हा शब्द लिहिला नाही कारण तो शब्द तिथे अध्याहृत आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर मी पुर्णपणे माझं वैयक्तिक मत मांडलं होतं. त्यात तुम्हाला सरसकटीकरण कुठे दिसलं?
त्यामुळं समर्थांच्या वाङ्मयातून राम काढल्यास काय राम उरेल ते आपण स्वतःच जाणो.
खुप काही उरतं. मात्र ते दिसण्यासाठी भक्तीरसातून बाहेर पडून एखादया महापुरुषाकडे "अवतारी पुरुष" म्हणून न पाहता ज्ञानी पुरुष म्हणून पाहण्याची तटस्थता ठेवावी लागते. एक उदाहरण म्हणून पाहू या. मनाचे श्लोक ही समर्थांनी मराठी समजणार्‍या प्रत्येकाला दिलेली एक अनमोल भेट आहे. मनाच्या श्लोकांमध्ये रामाचे गुणगाण न करणारे बरेच श्लोक आहेत. आणि हे श्लोक डॉ. अल्बर्ट एलिस या विसाव्या शतकातील दुसर्‍या क्रमांकाच्या मानसशास्त्रज्ञाच्या विवेकनिष्ठ भावनिक उपचार पद्धती (रॅशनल ईमोटीव्ह बिहेवियर थेरपी) शी साम्य सांगणारे आहेत. अगदी डॉ एलिस यांनी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन ही उपचार पद्धती बनवली असावी असे वाटण्याईतपत हे साम्य आहे.
आपण नवविचारवंत होऊनसुद्धा बरेच दिवस झाल्यानं पुन्हा अभिनंदन करवत नाही.
माझ्या "विमानाच्या" प्रतिसादाची परतफेड केलीत तर. ;)

In reply to by धन्या

प्यारे१ 08/04/2014 - 18:52
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन. त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे. सरसकटीकरण म्हटलेलं नाही. वैयक्तिक परसेप्शन ला सरसकट करणं म्हटलंय. संतांच्या वाङ्मयाचा मुख्य हेतू देवाचा शोध आहे. ते सोडून इतर साहित्य सुद्धा त्याला सहाय्यकारीच आहे. तशा प्रकारे पहावं लागतं एवढंच. त्यामुळं ते सोडून बाकी आवडणं म्हणजे जेवणात काय मध्ये चटणी, कोशिंबीर एवढंच म्हणण्यासारखं आहे. अर्थात हे पदार्थसुद्धा उपयुक्त असतातच पण मुख्य भोजनाचा उल्लेख त्यानं होत नाही. असो. असलेलं परसेप्शन नक्की आहे (का?) त्यामुळं अधिक सांगून उपयोग नाही. बाकी प्रतिसादाची परतफेड वाटली असल्यास आता अभिनंदन नि शुभेच्छा! विमान अजिबातच डोक्यात नव्हतं. हा प्रतिसाद तसा अनावश्यक आहे. तरीही असो. नंतरच्या गप्पा ख व मध्ये.

In reply to by प्यारे१

शुचि 08/04/2014 - 18:59
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन. त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे.
हाहाहा :)

In reply to by प्यारे१

अर्धवटराव 08/04/2014 - 19:33
वर्तूळ पूर्ण होतं कधि ना कधि. त्याचा त्याला लागावा तेव्हढा वेळ लागतोच. प्रत्येकाची गांजा ओढायची स्वतंत्र पद्धत असते. आपण आपली चिलीम सांभाळावी.

In reply to by प्यारे१

सूड 08/04/2014 - 20:15
प्रतिसाद देणार नव्हतो तरी देतोय. प्यारेकाका, प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं. आपल्याला रामदास, राम जसे भावतात तशी आपण भक्ती करत राहावी. दुसरा त्याचं मत व्यक्त करत असेल तर करु द्यावं (हे फक्त देव आणि ज्याचं त्याचं त्याबद्दलचं मत यासाठीच अप्प्लिकेबल आहे). तुम्हाला आला असेल तुमच्या भक्तीचा प्रत्यय म्हणून कदाचित उत्स्फूर्त प्रतिसाद आला असेल. पण या बाबतीत आपले अनुभव आपल्या पाशीच ठेवावे असं माझं मत आहे. देव या संकल्पनेबाबत कुठेतरी एक छान वाक्य वाचलं होतं. ते काहीसं असं होतं की, माणूस कधी कधी इतका हतबल होतो, त्रासून जातो की त्याचा स्वतःवर सुद्धा विश्वास उरत नाही. अशावेळी माणसावर विश्वास ठेवावा तर विश्वासघात होणार नाही ही शाश्वती नसते. त्यामुळे अज्ञात शक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासावर पुढची वाटचाल करतो. जे मनाने खंबीर असतात त्यांना ही गरज बर्‍याच अंशी भासत नाही. आपल्याला आधाराची गरज आहे म्हणून आपण त्या शक्तीवर विश्वास टाकलाय हे मान्य करावं, सोपं होतं मग सगळं. ज्यांना असे आधार शोधायची गरज पडत नाहीत, ती माणसं मनानं खंबीर आहेत म्हणायचं. त्या अज्ञात शक्तीचे प्रत्यय आपणाला येत असतील तर ते घ्यावे दुसर्‍याला समजावत बसायचा प्रयत्न करु नये. ते म्हणजे आपल्या पानात वाढलेलं श्रीखंड आपल्याला आवडलं म्हणून दुसर्‍याला आवडत नसतानाही बळंच आग्रह करण्यापैकी होईल. बाकी आपण सुज्ञ आहात !! :)

In reply to by सूड

आत्मशून्य 09/04/2014 - 16:27
फक्त...
जे मनाने खंबीर असतात त्यांना ही गरज बर्‍याच अंशी भासत नाही.
इश्वर नाकारणारे मनाने खंबीर असतातच असे अजिबात नाही. असो.

In reply to by आत्मशून्य

प्यारे१ 09/04/2014 - 16:38
ह्याबरोबरच ईश्वर स्वीकारणारे त्याचा टेकू म्हणून आधार मिळावा म्हणून स्विकारतात असंदेखील नाही. बाकी लिहीतोच आहे म्हणून... श्रीखंड खाणाराला मुद्दाम जाऊन श्रीखंड कसं वाईट हे सांगायचं, दुसरं काही खायला द्यायचं नाही आणि वर श्रीखंड खाल्ल्यानं कसे तोटे होतात ते सांगितलं म्हणजे त्याचं कसं खरं हित केलं हे मिरवायचं हे उद्योग भारी वाटतात. श्रीखंड वाईट आहे. मान्य. त्यात अनावश्यक गोष्टी भरपूर आहेत. अगदी मान्य. पण दुसरं काही खात नाही हो पोर, सध्या श्रीखंडानं भरु दे की पोट! अडचण काय आहे?

In reply to by प्यारे१

@पण दुसरं काही खात नाही हो पोर, सध्या श्रीखंडानं भरु दे की पोट! अडचण काय आहे? >>> अडचण त्याला श्रीखंडाचं अ‍ॅडिक्शन निर्माण झालय..हिच आहे. :) आणि अवडणार्‍या गोष्टिंचं अ‍ॅडिक्शन होण्याला त्याची अ‍ॅडिक्ट-पर्सनॅलिटी जबाबदार आहे!... हा खरा धोका आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

शुचि 09/04/2014 - 16:59
वरती अर्धवटराव यांनी म्हटल्याप्रमाणे addiction अनेक प्रकारची असतात (चीलीमा वेगवेगळ्या). आता Warren बफे ला बचत अन इन्व्हेस्ट्मेण्ट चे एडिक्शन आहे पण ते कोणी वाईट म्हणत नाही ते. अन्य काहींना महत्त्वाकांक्षेचे असते पण त्यातूनच अनेकानेक शोध लागतात , उपकरणे, तंत्रद्न्यान विकसित होते. त्याला कोणी आक्षेप घेत नाही ते. आज चोरी/खून यांचे प्रमाण कमी आहे कारण कदाचित "करावे तसे भरावे"/ देवाची भीती आहे मनात. तेव्हा या चांगल्या गोष्टी होत असतील, माणूस धर्माने (चांगल्या नियमांनी) वागत असेल तर श्रीखंडाचे addiction होण्यात वाईट ते काय?

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 09/04/2014 - 16:59
मुद्दे वेगळे आहेत. व्यायाम करणाराला व्यायामाशिवाय जमत नाही, वाचणाराला वाचल्याशिवाय. अ‍ॅडिक्शनच. पण ह्या चांगल्या सवयी आहेत. उपयुक्त आहेत. त्या असाव्यात. नुस्तं श्रीखंडच खा खा करणं निश्चित वाईट. तेवढी स्टेज फार कमी येते. आधी खाण्याची सवय लागली तर नंतर दुसरे पदार्थ खाऊ घालता येतात. वेगळ्या वाटेनं जाता येतं. जेवत असेल तर जेऊ द्यायचं नाही नि दुसरं काही जेवायला द्यायचं नाही ही कुठली पद्धत ? बाकी नेव्हर एन्डींग असल्यानं चालू द्यावंच काय?

In reply to by प्यारे१

मुद्यातच चुकलात बघा! @जेवत असेल तर जेऊ द्यायचं नाही नि दुसरं काही जेवायला द्यायचं नाही ही कुठली पद्धत ?>>> जेवणाय्राचं ताट 'इथे' कुणिही ओढलेलं नव्हतं! उलट जो इथे "श्रीखंडं" नाकारतो आहे..(तू हे नको..म्हणतोसच कसं?...असं म्हणुन) त्याच्याच अंगावर जाण्याचा प्रमाद (कथित) जेवणाय्राच्या हातुन घडलेला आहे. :)

In reply to by प्यारे१

सूड 09/04/2014 - 17:18
गप बसतांव काय मेल्यानुं, नायतं चुलीतलां कोलीतच काडतांय !! पला हितनं. सकाल नाय, दुपार नाय निस्ती कंदालताईत...चला पला!!

In reply to by प्यारे१

धन्या 08/04/2014 - 20:04
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन. त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे. सरसकटीकरण म्हटलेलं नाही. वैयक्तिक परसेप्शन ला सरसकट करणं म्हटलंय.
क्षमस्व. संत/देव्/ईश्वर हे तुमचं राखीव कुरण आहे विसरलोच. तुमच्या राखीव कुरणात घुसखोरी केल्यावर तुम्हाला असुरक्षित वाटणं साहजिक आहे. पण कसं आहे ना, कोणताही विचार, कोणतीही मते किंवा अगदी ईतिहासात होऊन गेलेली कुणी महान व्यक्ती ही कुणा एका व्यक्तीची, गटाची मक्तेदारी नसते. सर्वांना त्यावर आपली मते मांडण्याचा व्यक्ती म्हणून अधिकार असतो.

In reply to by धन्या

प्यारे१ 08/04/2014 - 20:11
अरारारारा! =)) अम्मळ घसरली गाडी. असो. >>> सर्वांना त्यावर आपली मते मांडण्याचा व्यक्ती म्हणून अधिकार असतो. सहमतच. तरीही व्यक्ती म्हणूनच मत मांडताना रामनवमीच्या धाग्यावर राम सोडून इतर सगळं मान्य असं मत मांडणं हे कुठलं औचित्य बरं?

In reply to by प्यारे१

धन्या 08/04/2014 - 20:14
तुम्ही सोयीचे अर्थ काढत आहात. हरकत नाही.
तरीही व्यक्ती म्हणूनच मत मांडताना रामनवमीच्या धाग्यावर राम सोडून इतर सगळं मान्य असं मत मांडणं हे कुठलं औचित्य बरं?
विरोधी भक्ती समजा. :)

In reply to by प्यारे१

धन्या 08/04/2014 - 20:10
संतांच्या वाङ्मयाचा मुख्य हेतू देवाचा शोध आहे. ते सोडून इतर साहित्य सुद्धा त्याला सहाय्यकारीच आहे. तशा प्रकारे पहावं लागतं एवढंच. त्यामुळं ते सोडून बाकी आवडणं म्हणजे जेवणात काय मध्ये चटणी, कोशिंबीर एवढंच म्हणण्यासारखं आहे. अर्थात हे पदार्थसुद्धा उपयुक्त असतातच पण मुख्य भोजनाचा उल्लेख त्यानं होत नाही.
असं नसावं ते. तसं असतं तर समर्थांनी
आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका ।।
या ओळी लिहिल्याच नसत्या.

In reply to by धन्या

@खुप काही उरतं. मात्र ते दिसण्यासाठी भक्तीरसातून बाहेर पडून एखादया महापुरुषाकडे "अवतारी पुरुष" म्हणून न पाहता ज्ञानी पुरुष म्हणून पाहण्याची तटस्थता ठेवावी लागते. >>> व्वा......... सलाम आहे बे धन्या तुला. आज मला माझे धार्मिकतेमधले सुरवातीचे दिवस अठवले. या तुझ्या वाक्यातले डार्क केलेल पहिले दोन तुकडे..हे धर्माची माझ्या घाबरलेल्या मनाला जी काहि नशा मिळत होती,त्याचं प्रतिनिधित्व करतात..नंतरचा रंगवलेला तुकडा ही माझी आजची अवस्था आहे.आणि शेवटचा तिरका केलेला तुकडा हा माझ्या पुढील वाटचालीचा विषय आहे. धार्मिक मनोवृत्तीतून इहलौकिक होताना ही स्थित्यंतरे अपरिहार्य आहेत. आज तुझ्या या एका वाक्यामुळे मला माझ्याकडे पुन्हा एकवार निरखायची संधी मिळाली...धन्यवाद! :) तुझी वर आलेली ही भूमिका ऐतिहासिक घटना तपासण्यासाठी तर अत्यंत आवश्यक जिवनमूल्य म्हणून धारण करावी...अशी आहे! सगळा गंज पुसल्या/ओरखाडल्या शिवाय-शिल्लक-काय राहिलय? ते कळत नाही...अश्या आशयाचं नरहर कुरुंदकरांचं वाक्यही आज अठवलं!

In reply to by कवितानागेश

@' नसे राम ते धाम सोडोनि द्यावे|' याच्यातून तुम्ही कायकाय वगळणार?>>> यातला रामाच्या नामा(तला) मतितार्थ ठेऊन..नुस्तेच (जपत असलेले!) नाम महात्म्य वगळणार!

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 09/04/2014 - 16:07
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर | तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने || याला काय म्हणणार? "आधी प्रपंच करावा नेटका | मग परमार्थविवेका |" याला काय म्हणणार? समर्थांसारखी लोकं लै विषयांवर बरंच काय काय लिहितात. त्यातलं एकच एक उचलण्याला काय अर्थ आहे?

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 09/04/2014 - 17:26
समर्थांसारखी लोकं लै विषयांवर बरंच काय काय लिहितात. त्यातलं एकच एक उचलण्याला काय अर्थ आहे?>> तेच तर विचारतेय ना मी. :) त्यातलं एकच एक उचलण्यात आणि एकच एक - जे त्यांनी स्वतःच महत्त्वाचं ठरवलय, तेच नेमकं सोडून देण्यात तरी काय हशील आहे? (फार दिवसांनी वापरायला मिळाला हा शब्द!) त्यापेक्षा त्या वाटेलाच जाउ नये. सुखानी आवडतं आणि पटतं ते वाचावं. मी उद्या म्हणाले की 'गुजरातमधली व्यवस्था सोडली तर मला बाकीचे उरलेले नरेन्द्र मोदी फार आवडतात!!'तर तुम्ही हसणार नाही का? तीच तर त्यांची ताकद आहे. त्यांचा पाया आहे. असो. माझे काय जातय? :)

In reply to by प्रचेतस

धन्या 09/04/2014 - 19:06
तुमच्या मताचा आदर आहे. मात्र तरीही एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणू ईच्छीतो की "मनाच्या श्लोकांमध्ये" असे अनेक श्लोक आहेत ज्यामध्ये "राम" नाही. हे "राम" नसलेले श्लोक समुपदेशनाची सुंदर उदाहरणे आहेत. लोकांच्या रामभक्तीला माझा मुळीच आक्षेप नाही. ज्याला जे भावतं त्याने ते करावं. आक्षेप घेणारा मी कोण टीकोजीराव. माझ्या त्या प्रतिसादामधून मी फक्त समर्थांच्या साहीत्यामधील दुसरी बाजू मला आवडते ईतकंच मी म्हटलं होतं.

In reply to by धन्या

कवितानागेश 10/04/2014 - 00:05
समर्थ रामदास, त्यांचे लेखन साहित्य, त्यांचे आयुष्य आणि त्यांच्या प्रेरणा हे एकमेकांपासून असं वेगळं काढता येत नाही. मला झाडाची फळ फार आवडतात, पण माती मात्र बिल्कुल आवडत नाही, हे वक्तव्य कसे वाटते? किंवा एखादा मनुष्य आहे, त्याच्या प्रेयसीमुळे त्याच्या मनात निर्माण झालेल्या उत्कट प्रेमभावनेतून त्यानी उत्तम काव्याविष्कार केला. पण आपण म्हणू की त्याचे वाया गेलेलं एकंदरीत आयुष्य आणि त्याची ती प्रेयसी सोडली तर त्याचे त्याचे लिखाण मात्र छान आहे. अशा वेळेस आपण नक्की काय कशापासून वेगळं करतोय? कुणाचिही प्रेरणा आणि त्यांची अभिव्यक्ती आणि ती व्यक्ती यांना असे एकमेकांपासून वेगळे मोजता येत नसतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या संपूर्ण अस्तित्त्वाचा भाग असतात. त्याला पहिली, दुसरी, तिसरी अश्या बाजू नसतात. ... असे मला वाटतं. अर्थात, प्रत्येकाची प्रेरणा 'राम' च असावी असा माझाही आग्रह नाही. पण ज्याची प्रेरणा जी जशी आहे, तशी स्विकारावी, आणि कुठलिही व्यक्ती, विषेशतः 'संत' पूर्णपणे समजून घ्यावेत, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 09/04/2014 - 17:46
धनाजीरावांनी एकदा स्पष्ट केलंय ना, की त्यांना समर्थवाङ्मयातील रामाशी संबंधित भाग महत्त्वाचा नै वाटत. मग आग्रह कशाला? समर्थ रामाचे मोठे भक्त होते आणि रामभक्ती ही त्यांची महत्त्वाची प्रेरणा होती यात वाद नाहीच. पण या किंवा अन्य प्रेरणेतून जे वाङ्मय तयार झाले त्यात प्रत्येक ठिकाणी हा ठसा दिसतोच असे नाही. जिथे दिसत नाही तो भाग धनाजीरावांना जास्त ग्राह्य वाटतो, मर्जी त्यांची! मुळात निखळ रामोपासना सोडूनही समर्थांनी बरेच लिहिले आहे तिकडे लक्ष वेधले तर लोक इतके हिरवेपिवळे का होताहेत? तेवढ्याने समर्थांचे महत्त्व कमी होणारे का? काही असलं तरी चर्चा समर्थांचीच आहे ना? अन शिवाय मताचं स्वातंत्र्य काही आहे की नाही? की समर्थांपेक्षा वेगळा विचार कोणी करूच कसा शकतो म्हणून नुस्तं हसणार? ही मनोरचना मला अनाकलनीय वाटते. तेव्हा हसायचं तर खुशाल हसा पण ते अज्ञानमूलक आहे इतकेच लक्षात असूदे. तसं तर कुणाचंच काहीच जात नैये.

In reply to by कवितानागेश

धन्या 09/04/2014 - 17:48
अहो ताई, मी माझ्या प्रतिसादात मला हा लेख आवडला असून मला समर्थांच्या साहीत्यामधील काय भावतं तेव्ह्ढंच लिहिलं होतं. ते ही अगदी साध्या सरळ शब्दांत.
समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं.
यात ना मी कशाला नावे ठेवली होती ना मी कशाला आक्षेप घेतला होता. मी देव वगैरे मानत नसूनही समर्थांचं लेखन एका वेगळ्या कोनातून मला भावतं असं केवळ एक विधान मी केलं होतं. मात्र स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी आपल्या खांद्यावरचे प्रवचनकाराचे उपरणे उतरुन खाली ठेवले आणि मला आखाडयात खेचले. हे म्हणजे जर तुमचे मत आमच्या मताप्रमाणे नसेल तर तुम्ही आमचे विरोधक झालात. काळ्या पांढर्‍या रंगांमध्येही करडया रंगांच्या अनेक रंगछटा असू शकतात हे काहींच्या पचनीच पडत नाही. मला याच धाग्यावरचा अर्धवटरावांचा प्रतिसाद आवडला..
प्रत्येकाची गांजा ओढायची स्वतंत्र पद्धत असते. आपण आपली चिलीम सांभाळावी.
दुसरा आक्षेप काय तर म्हणे, रामजन्माच्या धाग्यावर असे कशाला लिहिले. धाग्याची सुरुवात समर्थांच्या नामघोषाने झाली असेल तर त्या धाग्यावर समर्थांच्या साहीत्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले तर बिघडले कुठे?

अनुप ढेरे 08/04/2014 - 16:32
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना | बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली ||
हा श्लोक मस्तच!

सूड 08/04/2014 - 17:10
लईच झ्याक लिवलंय की गिर्जाकाका!! दीपोत्सव कळलं नाही. रामाच्या मूर्तीवर ठराविक वेळी सूर्यकिरण वैगरे पडतात का?

In reply to by सूड

दीपोत्सव
अरे रामाला सुर्यदर्शन करवतात ! आता त्याला व्यवस्थित शब्द माहीत नाही , घरी "प्रथा आहे " इतकेच कळाले . मग पटकन सुचला म्हणुन तो शब्द वापरला :)

In reply to by स्मिता श्रीपाद

काहीच हरकत नाही ... केवळ संग्रहीच काय तर सर्क्युलेट केलेत तरीही चालेल . :) प्रताधिकारित असे काही नाही ... धन्यवाद ! || सकळ करणे जगदीशाचे | आणि फोटोचि काय मानुषाचे | ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घ्यावे || :D

शुचि 08/04/2014 - 17:53
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी, गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती ! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?, राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या 'काय काय' करित पुन्हां उमलल्या खुळ्या उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं गेहांतुन राजपथीं धावले कुणी युवतींचा संघ कुणी गात चालला पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें हास्याने लोपविले शब्द, भाषणें वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वीणारव नूपुरांत पार लोपले कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती गगनांतुन आज नवे रंग पोहती मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला

बॅटमॅन 08/04/2014 - 19:19
रामजन्मोत्सवाचा धागा पाहून वामनपंडितांचा श्लोक आठवला. टळटळित दुपारी जन्मला रामराणा म्हणुनि सकळ गाती ठाउके हे पुराणा दशरथगृहमाथां सूर्य आला अहो तो कुलतिलक पहाया तोचि मध्यान्ह होतो ||

पैसा 08/04/2014 - 19:20
लिखाण आवडलं. श्रीरामरायाची अतिशय सुबक, सुघड मूर्ती आहे. मात्र नागाचे छत्र आहे ना? ते का असावे?

समर्थ रामदासांचं दणकेबाज चित्र अतिशय आवडलं! 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?' या पंक्तिंची आठवण करून देणारं आहे!!

राम नवमीच्या शुभेच्छा. जय श्रीराम. या धाग्यावर अकलेचे तारे तोडण्याची काही लोकांना का आली आहे. वाद विवादासाठी वेगळा धागा काढला तर बरे वाटेल.

नाखु 09/04/2014 - 15:45
तेही "लोभस" पुन्हा पुन्हा धन्यवाद.. ह्या धाग्यात "राम" आहे बाकी चालू द्या (नेहमी सारखे)
लेखनविषय:
लेखनप्रकार

||श्रीरामसमर्थ ||

||जय जय रघुवीर समर्थ ||

आज रामनवमी :) रामनवमीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा ! घरी नेहमी प्रमाणे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला ...हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो ... अगदी गल्लीतले लोकही घरी उपस्थिती लावतात ... घरातीलच ७-८ पोरं त्यांचा कल्ला त्यातुन मग गल्लीतली ... दंगाच :) इतक्या आरत्या असतात तरीही कोणालाच कंटाळा येत नाही जो तो तल्लीन होवुन गात असतो ... ही आमच्या घरातील रामरायाची मुर्ती ( अंधारात फोटो घेताना चित्र थोडे ब्लर झाले :( असो) ही साक्षात रामदास स्वामींच्या नित्यपुजेतील एक मुर्ती आहे असे आजोबा सांगायचे .... शिवाय ह्या मुर्तीत आणि गडावरील मुर्तीत कमालीचे सार्धम्य आहे ( असे मला वाटते)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥ जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु० ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला । आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥ निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥ आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥ अनहत ध्वनि गर्जति अपार ।अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥ अयोध्येसी आले दशरथकुमार ।नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥ सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।सोSहंभावें तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर ।माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥
(पाठ आहे पण लिहिण्याचे कष्ट नको म्हणुन अंतर्जालावरुन साभार चोप्य पस्ते :) ) मुळात रामयण हे प्रतिकात्मक आहे असे लहान पणापासुन ऐकत आलो आहे , तदनुषंगाने एक लेखही वाचला होता खुप वर्षांपुर्वी ... पण आता ही आरती ऐकताना आता त्यातले थोडेफार कळते ...उमगते. श्रीराम हे आत्मा आहेत , सीतामाई महामाया , लक्ष्मण हे विवेकाचे प्रतिक , भरत शत्रुघ्न हे अनन्य भक्तीभावाचे प्रतिक ....तर मारुतीराया आपला मारुतीराया साधनेचे , उपासनेचे प्रतिक आहे (आणि म्हणुनच मारुतीरायाला इतके प्रचंड महत्व आहे स्वरुपसंप्रदायात !! अगदी प्रभु रामही म्हणतात "हे मारुतीराया , माझ्या पंचप्राणांनी तुझी आरती ओवाळली तरी तुझे उपकार फिटणार नाहीत !") ... लंका ही लिंगदेहाची प्रतिक आहे , सारे राक्षस हे काम क्रोधाधिक विकारांचे तर रावण हा साक्षात देहअहंभाव , देहबुध्दीचे प्रतिक ! हे असे घनघोर युध्द आहे ... आजही चालु आहे ! अनहत ध्वनी गर्जति अपार ... अठरा पद्मे वानर करती भुभु:कार ....अयोध्येसी आले दशरथ कुमार ....नगरी होत आहे आनंद थोर .... आपला देह ही अयोध्यापुरी , त्यात आता आत्मतत्वाची जाणीव आणि विवेकाचे आगमन झाले आहे , अनहतध्वनी (म्हणजे कोणताही आघात न करता उमटणारे ) उमटत आहेत... अंगावर अगणित रोमांच उभे राहिलेत ... आनंआचे डोही आनंद तरं अशी अवस्था झाली आहे ... सहज सिंहासनीं राजा रघुवीर | सोSहंभावें तया पूजा उपचार ||... सोSहंभावें...सोSहंभावें...... अहाहा !! दीपोत्सव
जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ ध्रु० ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे । जय देव० ॥ १ ॥ बहुरूपी बहुगुणी बहुतां काळांचा ।हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥ युगानुयुगीं आत्मराम हा आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥ २ ॥
आज रामनवमी ! रामदासस्वामींचीही जयंती !! त्यांनी लिहिलेल्या अनेक आरत्यां पैकी ही वरील आरती माझी सर्वात आवडती ! दोनच कडव्यात विषय कट !! दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ... दास म्हणे महिमा न बोलवे वाचा .... याउपर आता काय बोलणार ? (तसेच सद्गुरुंची ...जय देव जय देव जय करुणाकरा , आरति ओवाळु सद्गुरु माहेरा ही आरतीही अप्रतिम आहे , त्याविषयी नंतर कधीतरी ) राम
आरती रामदासा ।भक्तविरक्त -ईशा ॥ उगवला ज्ञानसूर्य ।उजळोनी प्रकाशा ॥ ध्रु० ॥ साक्षात शंकराचा ।अवतार मारुती ॥ कलिमाजीं तेचि जाली ।रामदासांची मूर्ती ॥ आरती० ॥ १ ॥ वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥ जडजीवां उद्धरीले ।नृप शिवासी तारिलें ॥ आरती० ॥ २ ॥ ब्रह्मचर्य व्रत ज्याचें ।रामरूप सृष्टि पाहे ॥ कल्याण तिहीं लोकीं ।समर्थ सद्गुरु पाहे ॥ आरती० ॥३ ॥
ram (http://www.samarthramdas400.in ह्या साईट वरुन साभार ... इथे समर्थांचे बरेचसे साहित्य दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध आहे !) आरत्या संपतात ...मंत्रपुष्पांजली होते ...तिर्थप्रसाद वाटला जातो ... मग उपास आणि महाप्रसादाच्या नावाखाली मस्त शाबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी असा तुडुंब बेत होतो .... दुपारची वेळ ...आता सारे पेंगुळलेत ... काही जण आधीच वामकुक्षी आसनात विराजमान झालेत ... देवघरात आता फक्त राम आहे आणि मी त्याच्या समोर शांत तेवणारी समई ... मंद उदबत्तीचा धुपाचा रेंगाळणारा सुवास (आणि माझ्या समोर लॅपटॉप :P) ...श्रीराम जय राम जय जय राम च्या ट्युटर शांत स्वरात वाजत आहे ... आणि बागेतल्या कोकिळाचा अधुन मधुन येणारा आवाज सोडले तर बाकी पुर्ण शांतता ... कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना | बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली || जय जय रघुवीर समर्थ _______________________________________________________________________________________ (मलाकाही काडी मात्र अक्कल नाही जे काही मोडके तोडके उमगले ते लिहिले .... अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे || )

कळी जपताना....

स्मिता श्रीपाद ·

कवितानागेश 08/04/2014 - 13:13
हम्म. कळू शकतेय अस्वस्थता. याच्यावरचा आमिरखानचा सत्यमेव जयते मधला एपिसोड चांगला आहे. हा विषय अंगावर येतो खूप, त्याबद्दल वाचताना किंवा माहिती घेताना. पण लहानपणापासूनच काही सुअरक्षिततेच्या गोष्टी मुलांना सांगणं आवश्यकच आहे.

In reply to by कवितानागेश

सखी 08/04/2014 - 18:54
स्मिता अस्वस्थता कळू शकतेय....आपण यातुन काय करु शकतो हे ही सुरु होईल यामुळे असे वाटतयं सत्य मेव जयते हे एक पाऊल झालं, त्यामुळे लोकांचा अवेअरनेस वाढतोय हे चांगल पण तितक्यावर थांबायला नको. त्या लेकरासाठी खरच जीव तळमळतो. गविंनी लिहलेली आईसक्रिमवाले गंदे अंकल कथा आठवलीच, तशी लोक तरी पालक बाजुला ठेवु शकतात, पण अशा लोकांच काय ज्यांचा रोज सामना करायला लागतो.

माहितगार 08/04/2014 - 14:56
लीमाउजेट यांनी दिलेल्या दुव्यावरील किड्स वर्कशॉपची कंसेप्ट उपयूक्त असू शकेल असे वाटते. तज्ञ म्हणून नाही पण एक पालक आणि मिपावरील चर्चा करणारे म्हणून शेअर करता येऊ शकेल. एक भाग असा आहे ज्याला आम्ही विरोध करत नाही. अगदी परवाच इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी एक चांगलीच व्यक्ती माझ्याकडे आली, मला प्रश्न पडला सहसा कार्यकर्ता असा असू शकत नाही माणूस पेड कार्यकर्तापण वाटत नाही म्हणून चौकशी केली तर त्या व्यक्तीने सांगितल कि ती निवडणूकीस उभ्या व्यक्तीच्या शिक्षण संस्थेत काम करते इलेक्शन असल की प्रचाराच्या पडेल त्या कामाला जावं लागत. म्हणजे पडेल ती कामे करणारी चांगली माणसच संस्थेच्या कँपसच्या बाहेर पाठवली की कँपसच्या आत कुणाच राज्य राहणार ? शिक्षण संस्थांच संस्थानिकीकरणामुळे राजकीयीकरणामुळे ओळखी पाळखीचा म्हणून बाकी बॅकग्राऊंडची चौकशी न करता नौकर्‍या द्यायच्या मग राजकीय दबावामुळे नौकरी दिलेली व्यक्ती चांगली नसेल तरी त्याला झाकुन नेण्याचे प्रयत्न. या सर्वच सहकारी क्षेत्रातली वतनादारी मोडीत काढण्याची गरज आहे. अर्थात पालक जाऊन शिक्षण संस्था संचालक पदावर पालकांचे प्रतिनिधी असावेत म्हणणार नाहीत आणि शिक्षण संस्थेच्या मालकांना दर १०-१५ वर्षांनी पालकांच्या परिक्षेला बसवल्या शिवाय फारसा फरक पडणार नाही. पण राजकीय परिस्थिती राजकारणात नसलेली मंडळी बदलू शकणार नाहीत. आपल्या हाती पालक म्हणून अजून काय काय काळजी घेता येऊ शकेल ? समस्या तीन ठिकाणी येऊ शकतात शाळेत पुरेसा महीला कर्मचारी वर्ग आहे हे पहाणे आणि शिक्षीका रोजच्या रोज मुलांच्या छोट्या छोट्या कंप्लेंट स्वतःहून विचारता आहेत अशी शाळेत पद्धत असणे आणि रेग्युलर पॅरेंट टिचर मिटींग्स करता इन्सिस्ट करणे. रिक्षा व्हॅन जिथे शाळेची स्वतःची नसतात तेथे जबाबदारी शाळेची नसली तरी बॅकग्राऊंड चेक आणि स्कूल रिकमंडेड लिस्ट असण्याची जबाबदरी स्कुलची असावयास हवी या करता पॅरेंन्ट्स स्वतः सजग असावयास हवेत. स्कूल व्हॅन्स करता लेडीज ड्रायव्हर्स मिळावयास हवेत पण प्रत्यक्षात का शक्य होत नाही आहे ड्रायब्व्हींगचे शिक्षण घेणार्‍या स्त्रियांना गाड्या विकत घेण्याकरता फायनान्स मिळणे आणि गाडी प्रॉफीट मध्ये चालेल एवढा मोबदला अथवा नौकरी मिळवून देण्यात पालक संघटनांनी पुढाकार घ्यावयास हवा. पुणे आयटीआय महीलांना ड्रायव्हींगचे प्रशिक्षण देते पण लगेच जॉब्स न मिळाल्यास सराव न राहील्यास पुन्हा जॉब मिळण्याची शक्यता मंदावते या पेक्षा शाळांनीच गरजू महिलांचे चालक वाहक प्रशिक्षण स्पॉन्सर करून किमान स्वरूपाची जॉब/मोबदला गॅरंटी द्यावयास हवी पालकांनी दबाव आणि सहकार्य अशी दुहेरी भूमीका घ्यावयास हवी. अर्थात जिथे तेही शक्य नाही तेथे नेहमी शक्य नसेल तरी पालकांनी आलटून पालटून ड्यूटी घेऊन बस/व्हॅनच्या मागे आपल्या गाडीने स्वतंत्र पणे जाऊन लक्ष ठेवावे. इतर पालकांसोबत नाही पण मी माझ्या पाल्यांच्या व्हॅनच्या मागे मागे आधून मधून जात असे आणि त्याची कल्पना व्हॅन चालकास असे. घरच्या करीता पाळणा घरे असतात पण त्यांच्या वेळेच्या मर्यादा बर्‍याचदा त्रास दायक असू शकतात.जिथे दोघेही पालक कामावर जातात अशा कुटूंबातील 'समजदार' आयांनी दादी-नानी द्वेष कितीही असेल तरीही बाजूला ठेऊन आपली मूल किमान दहा वर्षांची होई पर्यंत जमवून घेणे गरजेचे असते याला प्रॅक्टीकल दुसरा खर म्हणजे पर्याय नाही. अडी अडचणीला शेजारी स्त्रीयांची मदत उपलब्ध आहे हे पहाणेही गरजेचे असते. पालकांनी अगदीच लहानग्याशी टिचर टिचर सारखा खेळ खेळून शाळेत आणि येई पर्यंत काय काय घडले याची माहिती अलगद पणे मुलांकडून जाणून घेतली पाहिजे. या गोष्टी क्षूल्लक वाटतात पण पालक या कडे खरेच कितपत लक्ष देतात ? प्रत्यक्षात पालक मोबाईलवर व्यस्त असतील, टिव्ही पहातील शेजार्‍यांशी गप्पा मारतील कुणीच नाही मिळाले तर घरातील कामवाल्यांशी गप्पा मारतील. मुलांशी गप्पा झाल्याच तर त्यात मी काय सांगतो/ते मला काय पाहिजे ते ऐक; तुझ कस चालू आहे तुला काय पाहीजे हे साधे प्रश्न? ज्याला यू अ‍ॅप्टीट्यूड (श्रोताभिमुख अभिवृत्ती ) म्हणतात ते पालक पाल्यच नव्हे महाराष्ट्रीय संस्कृतीत हे संवाद कौशल्य पुर्वी होते किंवा नाही माहित नाही पण आज आहे का या बद्दल मी साशंक आहे. ज्या पालकांना बाब गांभीर्याने घ्यावयाची वाटते त्यांनी स्वत;च्या भावनांचा आदर करताना लॉजीकल स्टेप्स मीस न करणे चांगले. अर्थात बाकी मिपाकरांचीही स्वतःची वेगवेगळी मते असू शकतात.

बातमी अतिशय संतापजनक... खरं सांगायचं तर आपण आपल्या पिल्लाची जेवढी काळजी घेऊ तेवढीच काय ती खरी... बाकी सिस्टीम/नियम/कायदे/आजूबाजूची नितीमत्ता ह्यावर जेवढे कमी अवलंबून राहता येईल तेवढे बरे...

समीरसूर 08/04/2014 - 15:31
बातमी वाचून सुन्न झालो. तुझी काळजी रास्त आहे. अधिकाधिक जपणं हेच आपल्या हातात आहे. विकृतीने भरलेल्या या आपल्या ढोंगी समाजाला बदलणं शक्य नाही. हेच विकृत लोकं गणेशोत्सवात आवेशाने ढोल बडवत असतील आणि 'गणपती बाप्पा मोरया' ओरडत असतील. चेहरा ओळखता येत नाही; मग काळजीच घेतलेली बरी. आणि मला वाटते आजकाल अधिकाधिक चांगल्या शाळांमध्ये टाकण्याची जी स्पर्धा पालकांमध्ये असते त्यामुळे लांब-लांबच्या शाळांमध्ये मुलांना दाखल केलं जातं कारण तथाकथित चांगल्या शाळा आजकाल शहराबाहेर आहेत. शाळांविषयीचा आणि १७६० प्रकारचे क्लासेस लावण्याचा अट्टहास थोडा कमी करून जवळच्या पण दर्जेदार शाळांचा विचार केला तर ही काळजी थोडी जास्त घेता येईल.

In reply to by समीरसूर

माहितगार 08/04/2014 - 16:17
सर्वच दृष्टीने शाळा जवळची दहा एक मिनीटांच्या असणे सर्वात चांगले. सुशिक्षीत पालकांनी शाळेत शिकवण्यास, शिक्षक पालक संभांना वेळ दिल्यास आणि शालेय व्यवस्थापनात सकारात्मक सहभाग दाखवल्यास सर्वच शाळा चांगल्या योग्यतेच्या होऊ शकतात.

पैसा 08/04/2014 - 15:37
कसं सांगायचं आणि काय सांगायचं... वर्कशॉप्स घ्या आणि आणखी काही. ४ वर्षाचं पोर घाबरलं आणि रडायला लागलं की त्याला हे सगळं आठवणार आहे का? तसं तर कुठेच काही सुरक्षित नाही. किती जपणार आपण?

In reply to by पैसा

>>४ वर्षाचं पोर घाबरलं आणि रडायला लागलं की त्याला हे सगळं आठवणार आहे का? तसं तर कुठेच काही सुरक्षित नाही. किती जपणार आपण?>> अगदी अगदी माझ्या मनातलं.... :-( वॅन / बस च्या मागे तरी किती वेळा जाणार आपण ? ( आजचा पेपर वाचुन मी पण वॅन ला फॉलो करत शाळेपर्यण्त गेले ही गोष्ट वेगळी )

मृत्युन्जय 08/04/2014 - 15:54
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्‍या दिवशी त्यालाच कामावर पाठवले. शाळा प्रशासन जर इतके निष्काळजी, बेदरकार, हरामखोर, निलाजरे, षंढ, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे असेल तर असल्या शाळांमध्ये मुलांना घालावे कशाला. ही शाळा बादवे सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल आहे. यात शाळेने उलटा कांगावा करत चालक आणि मदतनिसाची बाजू घेत पालकांना सांगितले की "आम्ही त्यांना चार वर्षांपासून ओळखतो. ते असे करणार नाहीत,' त्यावर कडी करत नवलेने पालकांचा राग अनावर झाल्यावर "संस्था स्तरावर संबंधितांवर कारवाई करू, " असले षंढ आश्वासन दिले. संस्थास्तरावर हा बलात्काराबद्दल कारवाई करणार? संस्थेने पोलिसात तक्रार दाखल करायला नको? नवले काय स्वतःला सुप्रीम कोर्ट समजायला लागला का? आणी या असल्या गुन्हेगारी प्रव्रुतीच्या षंढ लोकांनी वर पालकांविरुद्धच तक्रार दाखल केली: संस्थाचालक मारुती नवले यांना मारहाण, संस्थेच्या स्वागत कक्षातील टीव्ही, खिडकीच्या काचा आणि फर्निचरची तोडफोड केल्याप्रकरणी सुरक्षा अधिकारी रामदास निवृत्ती कुदळे यांनी फिर्याद दिली आहे. मारुतीचा लोकांनी जीव घेतला नाही यातच त्याने धन्यता मानावी. http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5616724406355060657&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20140408&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%27%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1%27%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0

In reply to by मृत्युन्जय

आदूबाळ 08/04/2014 - 16:03
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्‍या दिवशी त्यालाच कामावर पाठवले. शाळा प्रशासन जर इतके निष्काळजी, बेदरकार, हरामखोर, निलाजरे, षंढ, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे असेल तर असल्या शाळांमध्ये मुलांना घालावे कशाला.
अगदी अगदी. ही सर्वात संतापजनक गोष्ट आहे. शाळा प्रशासनाने याबाबत उलटा कांगावा करू नये म्हणजे मिळवली. "कशावरून ही घटना घडली होती? बाकी कोणाची तक्रार नाही. चार वर्षाच्या पोरीला काय कळतंय?" वगैरे "युवर-वर्ड-वर्सेस-माय-वर्ड" या थराला हे प्रकरण जाऊ नये अशी इच्छा.

In reply to by मृत्युन्जय

बालगंधर्व 12/04/2014 - 15:28
असलया हरमकोर लोकानना एका अनधारी कोहोलीत दमबुन थेवावे. अनि मग तयना पओउर्नपने नन्ग करुन सेनतरला विशाअरी उनदीर सोदावे. जे विशाआरे उनदेर तय लोकनचे इजजत अतमधए खौन तकतेल . सलग २ दिवस तेन्ना अस थेवल तर ते लोक पुरुश महनायचया लयकेचे उरनर नहे. करन हे विशरे उनदेर विशिशत परकरचे असतत. त्यएना पुरुशनचे वीरय कहयला अवदते.

In reply to by बालगंधर्व

टवाळ कार्टा 12/04/2014 - 16:20
त्यापेक्शा तुम्हीच एखादा लेख लिहा...आपण त्या कैद्यांना मोठ्याने वाचायला लावू... =)) (कुरुपय हलके घ्य्ने)

In reply to by बालगंधर्व

टवाळ कार्टा 12/04/2014 - 16:22
...करन हे विशरे उनदेर विशिशत परकरचे असतत
=))
"जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे!"
=))

कचेरीत बसून प्रक्षुब्ध व्हायला होतंय... समीर सूर म्हणालेत ते अगदी बरोबर आहे... खरं तर आपणच आजूबाजूच्या ढासळत्या नितीमत्तेला कारणीभूत आहोत ..कारणे काहीही असली तरी आपण ते घडू दिलेले आहे.. आणि अगदी मनापासून सांगायचे तर काहीही होप्स नाहीयेत ते सुधारण्याचे...
तुमच्याकडे मनी/मसल/पोलिटिकल पॉवर नसेल तर तुम्हाला कोणीही वाली नही...

मनिष 08/04/2014 - 15:56
मलाही फार अस्वस्थ झाले बातमी वाचून. त्याहिपेक्षा संताप संस्थाचालकांनी जी 'मला काय त्याचे' ही भुमिका घेतली त्याबद्दल - मला वाटते, त्याचमुळे बहुसंख्य पालक चिडले! गुड अच, बॅड टच व्हिडीओ दाखवा आणि आपल्या मुलांची काळजी घ्या, अजून काय बोलणार? :(

प्रकार संतापजनक आहेच.. ह्यात आपण आपल्या पाल्याला स्वतः शाळेत सोडायला जाणे अथवा एखाद्या घरातल्या विश्वासु व्यक्तिची मदत घेणे शक्य नाही का? केवळ चांगल्या शाळेसाठी रोज मुलांना एवढ्या ट्रॅफिक मध्ये आणि असल्या नराधमांच्या सोबत पाठवायचे का? दुसरे असे.. केवळ लहान मुलांसाठी नाही तर सर्वच स्त्रियांसाठी.. पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना? आम्हाला सुचकपणे हे १२वी मध्ये सांगितलं होतं.. पण ही सुचकपणे सांगायची बाब नाही.. एका पुरुषाला नामोहराम करण्याचा हा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे.. कुणी त्रास देत असेल तर फक्त काहिही करुन आपल्याला एक लाथ मारायची आहे.. ती ही जीवाच्या आकांताने.. बास.. संपला तो तिथेच.. स्त्रीला एवढी वेदना कदाचित केवळ मारुन देता येत नसेल जेवढी एका प्रहाराने पुरुषाला देता येऊ शकते.. २-४ जण असतील तर स्त्रीच काय एकटा पुरूष सुद्धा काही करु शकणार नाही..पण पुरुष जनरली घाबरुन जात नाहीत.. ते फाईट करत रहतात.. स्त्री पटकन धीर सोडते.. त्यामुळे हातपाय मारायला शिकवायलाच हवे..एक लाथ तुम्हाला थोडा वेळ मिळवुन देऊ शकते.. बचावाचे उपाय लहानपणापासुन शिकवायलाच हवेत..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 08/04/2014 - 16:17
ह्यात आपण आपल्या पाल्याला स्वतः शाळेत सोडायला जाणे अथवा एखाद्या घरातल्या विश्वासु व्यक्तिची मदत घेणे शक्य नाही का? केवळ चांगल्या शाळेसाठी रोज मुलांना एवढ्या ट्रॅफिक मध्ये आणि असल्या नराधमांच्या सोबत पाठवायचे का?
धागा अन प्रतिसाद वाचून हेच मनात आलं होतं.
पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना? आम्हाला सुचकपणे हे १२वी मध्ये सांगितलं होतं.. पण ही सुचकपणे सांगायची बाब नाही.. एका पुरुषाला नामोहराम करण्याचा हा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे.. कुणी त्रास देत असेल तर फक्त काहिही करुन आपल्याला एक लाथ मारायची आहे.. ती ही जीवाच्या आकांताने.. बास.. संपला तो तिथेच.. स्त्रीला एवढी वेदना कदाचित केवळ मारुन देता येत नसेल जेवढी एका प्रहाराने पुरुषाला देता येऊ शकते.. २-४ जण असतील तर स्त्रीच काय एकटा पुरूष सुद्धा काही करु शकणार नाही..पण पुरुष जनरली घाबरुन जात नाहीत.. ते फाईट करत रहतात.. स्त्री पटकन धीर सोडते.. त्यामुळे हातपाय मारायला शिकवायलाच हवे..एक लाथ तुम्हाला थोडा वेळ मिळवुन देऊ शकते.. बचावाचे उपाय लहानपणापासुन शिकवायलाच हवेत..
अगदी सहमत आहे, पण वय वर्षे ३-४ साठी हे होणे नाही. अर्थात लहानपणापासून सजगता शिकवणे मस्ट आहेच.

In reply to by पिलीयन रायडर

मृत्युन्जय 08/04/2014 - 16:21
पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना? ४ वर्षांच्या मुलीला काय शिकवणार हे पिरा?

In reply to by मृत्युन्जय

दुसरे असे.. केवळ लहान मुलांसाठी नाही तर सर्वच स्त्रियांसाठी..
असं म्हणुन तर लिहीलय ना मी.. ४ वर्षाच्या मुलीने स्वतःला सांभाळणे शक्यच नाही.. त्यासाठी एका वयापर्यंत पाल्याच्या सुरक्षिततेची जवाबदारी पालकंचीच आहे (शाळेची सुद्धा मानु नये.. कारण काही घडलं तर ते हात वर करणार.. संबंधितांना काडुन टाकणार.. पण काही होऊच नये म्हणुन १००% प्रयत्न करतीलच असं नाही..) पण एका वयानंतर हे मुलांना शिकवणं आवश्यक आहे.. सध्या तरी ह्यावर उपाय म्हणजे स्वतः थोडे कष्ट घेऊन मुलांना शाळेत सोडणे व आणणे.. दोघेही नोकरी करत असतील तर फ्लेक्सी टायमिंग असल्यास त्याचा फायदा होईल.. आमच्या कंपनीत अशा एखाद्या विशिष्ट वेळेची अडचण असेल तर सुट मिळते.. सर्वात उत्तम म्हणजे मुलाला जवळच्या शाळेत घालणे.. तसंही शाळेचा आणि प्रगतीचा काही संबंध नसतो.. आयुष्याची काही वर्ष मुलामुळे थोडे ऑफिस वगैरे मध्ये कसरत करावी लागणे होणारच.. पण ते अत्यावश्यक आहे..

In reply to by पिलीयन रायडर

उदय के'सागर 08/04/2014 - 18:24
तसंही शाळेचा आणि प्रगतीचा काही संबंध नसतो..
+१ पालक त्यांच्या दृष्टीने जी चांगली शाळा असते मग भले ती फार दुर असेल त्यात पाल्याला टाकून स्वतः हात वर करतात की आता शाळाच आपल्या पाल्याला घडवेल. त्यापेक्षा जवळच्या मग साधारण शाळा का असेना त्यात पाल्याला टाकून थोडी आपणही त्याला/तिला घडवण्याची जवाबदारी घेतली तर त्याच्या/तिच्या वर अभ्यासाव्यतिरिक ही अजून चांगले संस्कार होतील.

Prajakta२१ 08/04/2014 - 16:26
असल्या नराधमाना नाझींच्या gas चेम्बरमध्ये कोंडून मारले पाहिजे तरच जरब बसेल आणि असले प्रकार कमी होतील पण ह्या मानवतावादी देशात हे होणे अशक्यच

मितान 08/04/2014 - 16:34
माहितगार आणि मनिष ने दाखवलेला विडिओ या दोन्हीबद्दल सहमत. मला पालकांना सरसकट दोषी म्हणायचं नाही पण.... एक मुलगी स्कॉलरशिप्च्या परीक्षेसाठी जाते. तिथे परीक्षकच तिला त्रास देतो. ती हे रडत पेपर संपल्यावर बापाला सांगते. बाप तिला घेऊन घरी जातो. माझा प्रश्न : तुम्ही तक्रार का नाही केली? मुलगी : आई बाबा म्हणाले आता कुठे कधी संबंध येणारंय त्या शाळेचा. बाबा : मला त्यावेळी मुलीला शांत करणं ( ??? ) महत्त्वाचं वाटलं म्हणून तिकडे परत न जाता घरी आलो. नंतर वर्किंग डे मुळे वेळ नाही मिळाला तिथे जाऊन मु अ जवळ तक्रार करायला. मी सेशन संपवताना थंड आवाजात त्या पालकांना सांगितलं की यानंतर तिच्याबर बलात्कार झाला तरी ती तुम्च्याकडे येऊन सांगणार नाही ! बहुतेक आई लोक मुलांना असे काही घडले तर 'दुर्लक्ष कर, विसरून जा' असले दिव्य सल्ले देतात. काय कप्पाळ बडवायचं यांच्यासमोर ! ही जाहिरात नाही पण सांगावसं वाटतंय. माझ्या प्रोफेशनचा सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून मी विविध शाळांमध्ये बाल लैंगिक शोषण या विषयासंदर्भात मुलांची आणि पालकांचीही सत्र घेते. ( कोणतीही फी घेत नाही. ) ज्या शाळेतून बोलावलं तिथे येते. गेल्या वर्षभरात पिंची परिसरातल्या १३ शाळांमध्ये गेले आहे. सगळीकडे मुलं जे शेअर करतात ते ऐकून सुरुवातीला मळमळ नि निद्रानाश असा त्रास व्हायचा. आता कमी होतो. पण याचा परिणाम म्हणून लैं शोषण करणारांबद्दल मनात टोकाची अतिरेकी धारणा तयार झाली आहे. असो. प्रतिसादात काही अवांतर आले असल्यास उडवावे. एक महत्त्वाचे : बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते.

In reply to by मितान

मनिष 08/04/2014 - 16:50
खरे आहे. लैंगिक शिक्षणासंबधी काम करणार्‍या एका ग्रुपबरोबर मीही व्हॉलंटीअर होतो, पण खूप त्रास व्हायला लागला स्वतःलाच, नुसताच अनुभवंचा नाही तर स्वतःला तज्ञ म्हणवणर्‍या व्यक्तिंचे असलेले पुर्वग्रह ऐकुनही...मग थांबवले ते काम! :(

In reply to by मितान

बॅटमॅन 08/04/2014 - 17:27
बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते.
अशी तुरळक उदा. जवळून पाहिलेली आहेत. थोरले भाऊच आपल्या लैंगिक भुकेचं शमन करण्यासाठी धाकट्या भावाचा वापर करतात. अर्थात थोरल्यांनाही नुक्तं मिस्रुड फुटू लागलेलं असल्याने त्यांनाही काय करायचं ते कळत नाही, शिवाय आईवडिलांचा धाकही असतो. पण स्वस्थ तर बसवत नाही. मग लहान भावाशी विशिष्ट तर्‍हेने खेळणे, इ.इ. प्रकार सुरू होतात. सुरुवातीला कै वाटत नै, पण नंतर त्रास व्हायचा तो होतोच........

In reply to by बॅटमॅन

मितान 08/04/2014 - 17:36
बॅटमॅन खरे आहे. बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी मीना नाईक यांनी 'वाटेवरती काचा गं' हा पपेट्स वापरून बसवलेला नाटकरूपातला कार्यक्रम आठवतो. मी काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला असता आता त्याची सी डी आहे आणि ती मुंबईत कुठेतरी मिळते असे त्यांनी सांगितले. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते नाटुकलं आपल्या पिल्लांसोबत नक्की बघावं. या विषयाचा अभ्यास करताना पिंकी विराणीचं 'बिटर चॉकलेट' हे पुस्तक वाचलं होतं. ते ही इच्छुकांनी नक्की वाचावं.

In reply to by मितान

बॅटमॅन 08/04/2014 - 17:45
बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात.
अगदी सहमत!!!! बाकी या पिंकी विराणींचं नाव कुठंतरी ऐकल्यागत वाटतंय. कैक वर्षे कोमात असणार्‍या एका स्त्रीचं चरित्र लिहिणार्‍या याच काय? त्या स्त्रीवर भौतेक बलात्कार झाला होता कोमाआधी. अरुणा शानभाग असं नाव आठवतंय, पण तपशिलात चूक असू शकते.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 08/04/2014 - 18:35
हो त्याच त्या. "अरूणाज स्टोरी" असं नाव आहे पुस्तकाचं. "बिटर चॉकलेट" वाचून अगदी अस्वस्थ व्हायला होतं. मान्सून वेडिंग हा सिनेमा सुद्धा त्यावरच आहे.

In reply to by मितान

>> बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात. >>> १००% खर आहे. आणि नातेवाईक ईतका जवळचा असतो कि त्याच्याविरुद्ध तक्रार केलेली कोणि ऐकुनपण घेत नाही. नंतर नंतर तक्रार करायची पण भिती वाटु लागते. मग घरचे लक्ष देत नाहित म्हणुन बाहेरच्यांचा आधार शोधला जातो....बाहेरचा आधार देतो खरा पण कधी कधी पुर्ण किंमत वसुल करुन... दुष्ट्चक्र असतं हे...

In reply to by मितान

रेवती 08/04/2014 - 17:46
बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते. अगदी सहमत. मला हे अनेकदा ऐकून घ्यावे लागते की " तुझे काय बरे आहे , तुला मुलगा आहे." आधी तळमळीने सांगायचे पण अनेक मुलांच्या आया ज्याप्रकारे निवांत असतात (आपल्याला मुलगा आहे) ते बघून काळजी वाटते. मुले स्वत:चे थोडेफार संरक्षण करण्याच्या वयाची होईपर्यंत आपणच काळजी घ्यायची, इलाज नाही. आपले ते कर्तव्यही आहे. माझी एक खरोखरीच चांगली मैत्रिण माझ्या मुलाला तिच्या मुलांबरोबर खेळायला बोलवायची. सहसा त्या दोन ते तीन तासात माझे दोन फोन जातात. एकदा ती अचानक, कल्पना न देता मुलांना बाहेर पिझा खायला घेउन गेली, दुसर्‍यांदा एका गेमींग सेंटरला! मग काहीही कारण न देता माझ्या मुलाला पाठवणे बंद केले. ती स्वत: एक आई आहे पण जबाबदार आई असणे महत्वाचे आहे. नंतर पुढच्या प्लेडेटला तिला सांगितले की मला कल्पना दिल्याशिवाय त्याला कोठेही नेलेले आवडणार नाही. आता मी क्वचितच पाठवते. एकदा माझ्या नव्या घरी मुलाच मित्र येणार होता पहिल्यांदाच! त्याची आई विश्वास ठेवून "काही होत नाही, तू शाळेतून परस्पर घेऊन जा" म्हणत होती, तिला निक्षून नाही म्हणून सांगितले. "तू आधीच्या घरी आली असशील, नव्या घरी येऊन तुझा मुलगा कोठे जाणार आहे हे बघून जा, नाहीतर मी त्याला नेणार नाही" असे सांगितल्यावर तिला ते समजले. माझ्या भावाला माझे कडक धोरण माहीत आहे म्हणून अगदी मामाजवळ त्याला थोडावेळ ठेवायची वेळ आल्यावर तो लगेच "ताई, मी त्याला घेऊन सगळ्यांबरोबर प्लेग्राऊंडला खेळतो" म्हणाला. आजीआजोबांनीही आधीच जाहीर केले आहे की आता त्यांना डोळ्यांना कमी दिसणे, नीट ऐकू येणे या प्रश्नांमुळे नातवंडे सांभाळायला जमणार नाही. आपली लिमिटेशन्स ओळखणे फार महत्वाचे! आताही आफटरस्कूल प्रोग्रॅमनंतर मला जायला जी काही दोन पाच मिनिटं लागतात त्यावेळात त्याला एकट्याला ठराविक ठिकाणी वाट बघत उभे राहण्यास सक्त मनाई केली आहे. जिथे सगळी मुले खेळात असतील तिथेच उभे रहावे/खेळावे, अन्यथा अनेक मुले शाळेच्या कोणत्यातरी कोपर्‍यात आपापल्या सेलफोन्सवर गेम्स खेळत राहतात व वेळाचे, एकटेपणाचे भान रहात नाही.

मनिष 08/04/2014 - 16:38
मुलांना स्वतः सोडणे-आणणे खरच शक्य नसते - किंवा स्वतःच्या दुचाकीवर/कारमध्ये नेण्या-आणण्यापेक्षा शाळेची स्कुल-बस करेतर ९९% वेळा जास्त सुरक्षित आणि सोयीस्कर असते. कित्येक शाळांमधे शाळेची बस ही अनिवार्य आहे. आई-वडील आधीच सॉफ्ट टार्गेट आहेत - त्यांना अजून गिल्टी करू नका. अशा केसेसमधे १००% चूक त्या नराधमांची आणी शाळेच्या प्रशासनाची आहे. आज मुलाला शाळेत सोडतांना कित्येक पालक हेच सांगत होते - सर्वांनाच काही कारवाई न करणार्‍या शाळेच्या प्रशासनाची चीड येत होती.

In reply to by मनिष

आई-वडील आधीच सॉफ्ट टार्गेट आहेत - त्यांना अजून गिल्टी करू नका.
मी कुणी थर्ड पार्टी नाहिये हो.. मी पण एका लहान मुलाची आई आहे.. मी फक्त उपाय शोधतेय.. काहितरी तर उपाय हवच ना?

आत्मशून्य 08/04/2014 - 17:21
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्‍या दिवशी त्यालाच कामावर पाठवले.
हे वाचुन तर भयानक चिडचिड झाली. याआधी सुधा त्यांनी हा प्रकार केला असेल तर मरेपर्यंत फाशीसुधा द्यावी कसलीच सहानुभुती नको. (वाइट वाटते त्यांच्या कूटुंबियांबद्दल पण नाइलाजच आहे. जरब बसवायचा दुसरा मार्गही नाही) मुलांशी रोजचे रोज बोलणे व त्यांच्या कलाने घेत घेत अधुन मधुन आजुअबाजुच्यांचे वर्तन कसे असते याबद्दल माहिती मिळवत राहणे हेच काय ते करता येउ शकते.

रेवती 08/04/2014 - 18:00
आत्ता सकाळमध्ये बातमी वाचली. बेजबाबदारपणाचा कळस आहे. काही बोलायला शिल्लक नाही. महिला कर्मचारी बसवर असावयास हव्या आहेत पण नसतात हाच पहिला नियमभंग! तश्या त्या नाहीत म्हटल्यावर लग्गेच जीवनाचे विकृत रूप दिसायलाच हवे का? म्हणजे महिला कर्मचारी रजेवर जाण्याची वाट पहायलाही कमी करणार नाहीत हे हैवान! त्या महिला कर्मचार्‍यावर अप्रत्यक्षपणे कोणत्या कामाचा ताण येणार आहे? फक्त महिला असणे पुरेसे आहे का? या महिला कर्मचार्‍याचा डोळा चुकवून असले काम होणार नाही याची खात्री देता येईल का? बाई असण्याचा ताण किती आहे हे इथे लक्षात घेणे आवश्यक नाहीये का? ताण हा मनावर असतो व परिणाम महिलांच्या शरिरावर होणार, अश्या कित्येक (जवळजवळ सगळ्या म्हणावयाचे आहे पण म्हणत नाही) महिलांचे आरोग्य रोजच्यारोज कणाकणाने ढासळत असेल?

आनंदराव 08/04/2014 - 18:17
लहान मुले खरोखर खुप निरागस असतात. एखदी लहान मुलगी कशला खोटे बोलेल? तॅ सुद्धा अशा बाबतीत! कसला गुन्हा नोंदवत बसलेत. सरळ कोर्टकदुन ऑर्डर घ्यायची आणि त्यांचे लिंग कापून टाकायचे आणि सोडून द्याय्चे. फासी फार किरकोळ शिक्षा झाली. आयुष्यभर ल्क्षाअत रहील आणि दुस्सर्‍यांना पण धडा मिळेल

In reply to by आनंदराव

आत्मशून्य 10/04/2014 - 02:14
ती मानसिक असते. लिंग कापून त्याला अजुन विकृत बनायला खतपाणी नकोच. चाईल्ड अब्यूज अथवा सामूहिक बलात्कार , फक्त फाशीच. तर आणी तरच नियन्त्रण येइल.

शिद 08/04/2014 - 20:00
मुळात कायद्याची भीती ह्या अश्या हरामखोरांना राहिलेलीच नाही. गुन्हेगारांना वाटते की ह्या लफड्यातून आरामात सुटू म्हणून त्यांची एवढी हिम्मत होते. महाराजांच्या नियमाप्रमाणे "चौरंगा" करुन टाकायचा अश्या नराधमांचा. आजची बातमी: परदेशी युवतीचा विनयभंग; विद्यार्थिनीवर बलात्कार सौजन्यः सकाळ वृत्तपत्र.

In reply to by शिद

प्यारे१ 08/04/2014 - 20:16
अगदी हेच मत. आठ दहा जण फाशी अथवा इतर अतिशय कठोर शिक्षेच्या अम्मलबजावणीनं मेले की हे प्रकार होणार नाहीत. फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटले चालवावेत.

यशोधरा 09/04/2014 - 00:14
ऑफिसात असताना ह्या पिल्लाच्या जीवाबद्दल फार वाईट बातमी ऐकली की लिहायला पण धजावत नाही.. खरे आहे का? :( टीव्हीवर वगैरे काही सांगितले? बातमी खरी नसो, अशी इच्छा.. ही मुलगी सुखरुप आहे असे आज वाचले पेपरात तेह्वा बरे वाटले..

In reply to by यशोधरा

मृगनयनी 09/04/2014 - 12:55
सकाळपासून वॉस्सप'वर अश्या काही न्यूज येताहेत, की """ रेप वगैरे काही झालेले नाही. बसमध्ये बसायला जागा नव्हती, म्हणून "त्या"ने पीडीत मुलीला आपल्या मांडीवर बसवले. बलात्कार सोडाच.. साधा विनयभंग देखील त्याने केलेला नाही.... हा सर्व पॉलिटिकल स्टंट आहे. कालच्या प्रकारात एका राजकीय व्यक्तीने शाळेतील काही पालकांना मुद्दाम चिथावून नवले व अन्य एक शिक्षिका यांना चोपायला सांगितले गेले होते. आश्चर्य म्हणजे, पीडीत मुलीच्या पालकांनी अजून शाळेत तोंडही दाखवलेले नाही. किन्वा कश्यावरच काहीच भाष्य केलेले नाही!!!!! """ खरे खोटे.. देव जाणे!!!! अर्थात या प्रकरणात खरंच कुणी दोषी असेल.. तर अतिकठोर कार्यवाही झालीच पाहिजे!!.. पण हा केवळ राजकीय स्टंट असेल, तर काय करायचे?

In reply to by मृगनयनी

पिशी अबोली 09/04/2014 - 13:06
स्प्रिंगडेलच्या स्कूल बस मुलांच्या संख्येप्रमाणे असतात ना? मग बसायला जागा नाही असं कसं होईल?

In reply to by मृगनयनी

माहितगार 10/04/2014 - 09:03
पुणे मीरर मधील बातमी अधीक नेमकी असण्याची आणि स्त्री पत्रकाराने दिलेली दिसते. टाइम्स ऑफ इंडीयातील कारवाई बाबची आजचे वृत्त या दोन्हीवरून वर मृगनयनी यांनी नमुद केलेला व्हॉट्स अ‍ॅपवरील संदेश साशंकीत करणारा वाटतो.

बहुगुणी 09/04/2014 - 03:09
इथे विषयाला तोंड फोडल्याबद्दल धागालेखिकेचे आभार, आणि मितान, मनीष, माहीतगार यांच्या प्रतिसादातील माहितीबद्दल धन्यवाद! माहीतगार यांनी म्हंटल्याप्रमाणे स्कूल व्हॅन्स करता लेडीज ड्रायव्हर्स मिळावयास हवेत पण प्रत्यक्षात का शक्य होत नाही? अशी स्वतंत्र सेवाच कोणी पुढाकार घेऊन सुरू केली तर पाठिंबा मिळेल का? (आणि कदाचित अवांतर वाटेल, पण राहवत नाही म्हणून विचारतो: इतक्या लहान कोवळ्या मुलांना शाळेत घालणं याला निदान ७-८ वर्षांपर्यंत होम स्कूलिंग हा पर्याय असू शकतो का? 'समवयस्क मुलांशी संपर्क, धीटपणा' वगैरे शाळेत जाण्याचे फायदे मान्य केले तरीही समाजाला लागलेली ही गलिच्छ कीड आणि त्यामुळे मुलांचे आयुष्यभराचे मातेरे होण्याचा तोटा कितीतरी आधिक आहे असं कधीकधी वाटतं...आणि होम स्कूलिंग ची संकल्पना रुजली तर 'न्युक्लिअर' कुटुंबांऐवजी आणि 'लॅच की किड्ज' ऐवजी आजी-आजोबांना सामावून घेणारी समाजरचनाही पुन्हा रुचेल कदाचित...)

स्पंदना 09/04/2014 - 04:35
काल वाचल्या पासून संतापाने मन भरुन गेलय. अश्या परिस्थीतीत काही न लिहीणच उत्तम म्हणुन गप्प बसलेय. कारण आताश्या कश्याबद्दल बोलायच म्हणजे लगेच नाही नाही ते आरोप अन लात मारायची प्रवृत्ती बळावलेय. स्मिता भावना समजल्या. मनात त्याच भावना आहेत. आई म्हणुन मुलीची तशीच मुलाचीही काळजी वाटते. मी माझ्या गरजा कमी करुन मुले झाल्यापासुन घरीच रहाते. काय नाही जाता येणार हॉलीडेजना. नाही वापरायला मिळणार गॅजेटस. मुलांनाही मी याची सरळ जाणीव करुन देते की आपण सिंगल पर्सन अर्निंग फॅमिली आहोत. आता मुलगा थोडा मोठा होतोय. आता बघेन काही करता येते का.

नगरीनिरंजन 09/04/2014 - 05:33
आपणही कितीही गोड मूल असले तरी दुरुनच त्याच्याशी बोलण्याची शपथ घेऊ या आणि तशीच संस्कृती निर्माण करु या म्हणजे मुलांना अनावश्यक स्पर्शाबद्दल लगेच कळेल. काही लोक गोड मूल दिसले की पापे घेणे, जवळ घेणे असे प्रकार करतात. भावना कितीही शुद्ध असली तरी असे करणे टाळणेच उत्तम. मुलांना तशी सवय नसणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले होईल.

लेखात मांडलेल्या काळजीयुक्त भावनांशी सहमत. प्रतिसादांतून चांगली चर्चा झाली आहे. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोंडस लहान मुले दिसतात. त्यांना आम्ही दुरूनच हाय हॅलो करतो. त्यांचा व त्यांच्या पालकांचाही त्याला प्रतिसाद मिळतो. पण इथल्या संस्कृती / पद्धतींनुसार चुकूनही जवळ जात नाही. अंगवळणी पडलेल्या या सवयीमुळे भारतीय मंडळी दिसली तरी या आचरणात फरक पडत नाही. नाईलाजाने का होईना हिच पद्धत भारतातही मोठ्या प्रमाणावर पाळली जाऊ लागणे हेच इष्ट.

खटपट्या 09/04/2014 - 07:42
असाच प्रकार ठाण्यामधील एका शाळेत घडला आहे. आणि गुन्हेगाराला पाठीशी घालणे वगैरे सर्व तसच घडले आहे. काय करावे सुचत नाही. माझही मुलगी हि त्याच शाळेत जाते.

In reply to by खटपट्या

माहितगार 09/04/2014 - 09:22
थोड्या फार प्रयत्नाने शक्य असल्यास शाळा बदलावी. कदाचित सध्याची चांगलीही असेल, अधिक सुरक्शीततेची शाळा काळजीही घेत असेल पण ऑफीसात काम करताना मन मात्र चिंतेने व्यस्त राहण्या पेक्षा घाई न करता अधन मधन दुसर्‍या शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून शाळा बदलण्यास हरकत नसावी. तसे शक्य नसेल तर सध्याच्या शाळेच्या व्यवस्थापनात स्वतः किंवा कुटूंबीयांनी आणि इतर ओळखीच्या पालकांनी वेगवेगळ्या प्रकारे सहभाग वाढवावा जेणे करून पालकांचा दबदबा वाढेल. आणि केवळ काळजी करण्या पेक्षा काळजी घेतल्याचे समाधान वाढेल ते महत्वाचे.

In reply to by खटपट्या

शुचि 11/04/2014 - 22:47
मला वाटत होतं तुम्ही नाही देणार. अजूनही माझं मत आहे संपादित करुन घ्या अन नावे द्यायचे टाळा. बाकी तुमची मर्जी :(

नाखु 09/04/2014 - 09:11
महत्वाचे मुद्दे: घरापासून लांब असेल पण नावजलेली आहे म्हणून अश्या शाळेत पाठवू नका. जर मोठे मूल त्या शाळेत अगोदरच (किमान १०-१२ वयाचे) असेल तर्च छोटुल्याला त्याच शाळेत पाठवा. घरापासून १ते२ किमि परिघात शाळा असावी ईतर बाल्-विकास अतिरिक्त "छंद्-आवड" वर्ग लावून जोपासता येतात. शाळा लांब असेल तर शाळेशी/शिक्षकांशी वारंवार संपर्क राहत नाही. यात मतमतांतरे अशू शकतील्.पण मी हे केले आहे. एक बे*जबाबदार पालक (बे*-२ मुलांचा)) ईतरांचे सजगतेचे विचार वाचण्यास ऊत्सुक (छोट्या परीचा काळजी बाबा)

मदनबाण 09/04/2014 - 10:19
यात नविन ते काय ? असे अतिशय खेदाने विचारावेसे वाटते ! :( अशा लोकांना तुडवुन तुडवुन ठार मारणे हाच काय तो उपाय वाटतो. नाशकात गुंडांच्या त्रासाने विटलेल्या जनतेने असेच ठेचुन मारले होते. तुम्ही अशा विकॄत माणसांना नराधम म्हणता ना ? मग त्यांना दया-माया दाखवण्याचा प्रश्नच कुठे येतो ?

यशोधरा 09/04/2014 - 10:28
आजही वर्तमानपतात बातमी आहे की प्रचार करणार्‍या जीपखाली चिरडून ५ वर्षांची मुलगी ठार आणि अजून पिल्लू जखमकार्जीपमधील कार्यकर्ते मद्यधुंद होते!:अशा बातम्या वाचूनही संताप होतो आहे! इतकी बेपर्वाई!

काल पुण्यात सहा बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.. खूप सन्ताप आणि दु़ख़़् होतय हे वाचुन :-( कुठे चालला आहे पुणे?? आणि कुठे चालला आहे आपला देश?? :(

मदनबाण 09/04/2014 - 12:20
आपल्या देशात माणसांना सोडुन इतर सर्व गोष्टींना किंमत आहे, हे सत्य जर तुम्हाला उमजले नसेल तर तुम्ही कुंभकर्णा सारख्या गाढ निद्रेत आहात असे समजा. अराजकता अराजकता म्हणजे नक्की काय हे अश्या आणि रोजच्या अनेक बातम्या वाचुन सुद्धा तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही धॄयराष्ट्रा पेक्षा जास्त आंधळे आहात असे खुशाल समजा. जाता जाता :- पुढचे कारगिल अंदमान-निकोबार मधे घडेल असे कोणी कोणाला सांगितले हे जाणुन घेण्यासाठी गुगलबाबाला विचारणा करुन पहा.

_मनश्री_ 10/04/2014 - 14:46
माझा धाकटा भाऊ ज्या शाळेत जायचा तिथे एक व्हॅन चालक लहान मूली आणि मुलांशी वाटेल ते चाळे करायचा ,मांडीवर घेऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा ,मिठया मारायचा आणि बरच काही ते सुध्दा ओपनली पण शाळेच सम्पूर्ण दुर्लक्ष त्यामुळे मी रोज त्याला आणायला आणि सोडवायला जायचे आणि दुसर्या वर्षी आम्ही त्याची शाळा बदलली अशा नराधमांना फक्त फाशी ही एकच शिक्षा असली पाहिजे

एक प्रश्नः- इथे अवांतर वाटत असेल तर दुसर्‍या एखाद्या संबंधित धाग्यावर हलवावा.. माझा मुलगा अत्ता पावणे दोन वर्षाचा आहे. तो एका पाळणाघरात जातो त्यामुळे तसाही दिवसभर लहान मुलांमध्ये असतो. तिथे दर महिन्याचा अभ्यासक्रम असतो. त्यानुसार मुलांना त्या महिन्यामधल्या विशेष गोष्टी (सण, ऋतु इ.), ठराविक आकडे, गाड्या, अवयव इ ची ओळख, चित्रकला, हातांचे ठसे इ मधुन चित्र बनवणे, बागेत खेळायला जाणे, गाणी म्हणणे इ शिकवतात.. सध्या माझ्या मुलाला १-१० आकडे, सगळे वार, पुस्तकातली चित्रे वगैरे ओळखणे, गाण्यातल्या १-२ ओळी म्हणणे जमते.. ३ र्‍या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)? मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का? विचारण्याचे कारण की मुलगा कंपनीच्याच पाळणाघरात जातो, त्यामुळे माझ्या सोबत येतो आणि जातो.. पण त्याला ह्या व्यतिरिक्त अजुन दुसर्‍या शाळेत घातले तर (कदाचित) मला त्याला व्हॅन / बस लावावी लागेल.. इतक्या लहान मुलाला असे शाळेत पाठवणे मला पटत नाही. आणि २ तास त्या शाळेत नक्की तो काय वेगळं शिकणारे ते कळत नाही.. जे काही अभ्यासक्रमात फरक असतील ते जर पालकांनी घरी शिकवुन भरुन काढले तर मुलाला उशीरा शाळेत घालता येते का? म्हण्जे हे बस मधुन इतक्या लहान वयात पाठवणे टाळता येईल..

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 10/04/2014 - 17:11
माझ्या अंदाजाप्रमाणे काही अडचण येऊ नये. शाळेत घालायचं सर्कारी वय "चार पूर्ण" आहे. त्याआधी केज्याबिज्या निव्वळ टाईमपास असतो. अभ्यासक्रमात फरक वगैरेचं लोड इतक्यात नका करुन घेऊ पिरातै. एकाच गोष्टीची खात्री करा. शाळांना केजी जोडून असते. त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश मिळण्याचे वांदे असतात. "चांगली" शाळा हा निकष असेल तर त्या शाळेत केजीत घालणं चांगलं.

In reply to by आदूबाळ

त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश मिळण्याचे वांदे असतात
हं हेच.. हाच प्रॉब्लेम मला वाटत होता.. पण त्यातही ट्विस्ट आहे.. माझी कंपनी २-३ वर्षांसाठी दुसर्‍या लोकेशनला जात आहे.. जे माझ्या घरापासुन १५ किमी वर आहे. कंपनीच्या बसने मी मुलाला स्वतःसोबतच नेऊन दिवसभर तिथेच पाळणाघरात ठेवु शकते.. आता जर शाळेत घालायचं झालं तर कोणत्या घालावं? घरा जवळच्या (कारण अल्टीमेटली कंपनीसुद्धा ३ वर्षांनी घराजवळच येणार आहे..)? की सध्या जिथे स्थलांतर होणार आहे तिकडच्या? (पण मग २-३ वर्षांनी परत शाळा बदलावी लागणारच..)

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 10/04/2014 - 18:18
आत्ता आणि पुढे काही वर्षे आईवडीलांची सोय, बाळाची सुरक्षितता याशिवाय इतक्या लहान वयात तरी काहीच महत्वाचे नाही. अभ्यासाची इतक्यात काळजी करावी असे वाटत नाही. आपण बाळापर्यंत १० मिनिटाच्या अंतरात असणे फायदेशीर आहे. नेहमीच शक्य नसते पण तुला शक्य आहे तर त्याचा फायदा घ्यावास असे वाटते.

In reply to by रेवती

माझंही हेच मत आहे रेवती.. कारण अभ्यास काय घरातही होईल. तेवढ्यासाठी इतक्या लहान मुलाला उगाच २ तास बस मध्ये घालवायला लावणे असुरक्षित आणि मुलाला दमविणारे आहे. माझा चांगलीच शाळा (म्हणाजे बेस्टच हवं..वाला) अट्टाहास नाही.. फक्त पुढे जाऊन अ‍ॅडमिशनला खुप त्रास होईल का अशी शंका वाटते..

In reply to by पिलीयन रायडर

शिद 10/04/2014 - 18:34
धन्यवाद...माझ्या मनातील प्रश्न विचारला नेमका.
३ र्‍या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)? मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का?
चर्चा वाचत आहे.

In reply to by शिद

बहुगुणी 12/04/2014 - 00:27
इतक्या लहान कोवळ्या मुलांना शाळेत घालणं याला निदान ७-८ वर्षांपर्यंत होम स्कूलिंग हा पर्याय असू शकतो का?

In reply to by बहुगुणी

कवितानागेश 12/04/2014 - 00:33
मला देखिल हाच प्रश्न पडलाय. जरा समज आणि ताकद येइपर्यंत मुलांना एकट्याना कुठेही पाठवणं नको होतं.. शिवाय निदान लहानपणीतरी मुलांना मोकळेपणानी घरी खेळू द्यावं असं पण वाटतं. त्यांची दप्तरे बघवत नाहीत.

In reply to by कवितानागेश

यशोधरा 12/04/2014 - 00:43
माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलासाठी होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. तिच्याशी बोलताना समजलं की पुण्यामध्ये बर्‍याचजणांनी सद्ध्या हा पर्याय निवडला आहे आपल्या पाल्यांसाठी.

In reply to by यशोधरा

अनन्त अवधुत 12/04/2014 - 01:04
म्हणजे होम स्कूलिंग साठी कोठे नोंदणी करावी लागते का? अभ्यासक्रमाचे तपशील कोठे आणि कसे ठरतात? परीक्षा कोठे देणार? पालकांचा अथवा जो कोणी शिक्षक आहे त्यांची काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता हवी का?

In reply to by कवितानागेश

रेवती 12/04/2014 - 06:18
त्यांची दप्तरे बघवत नाहीत. मलाही ती दप्तरे बघवत नाहीत. आजच खांदे दुखण्याची तक्रार आमच्याघरी आलीये.

In reply to by बहुगुणी

नाही.. मला होम स्कुलींग करायचं नाही.. माझा मुलगा शाळेत जायला हवाच आहे.. कारण शाळेत मुलं अजुन मुलांना भेटतात.. त्यांच्यात जास्त रमतात.. रोज नियमित कुठेतरी ठरल्या वेळेला जाण्याची सवय होते.. आणि जगात आपण एकमेव मुल नाही ह्याची जाणिव होते! माझा मुद्दा असाय की माझा मुलगा तसाहि ८ तास पाळणाघरात असतो.. तिथेही त्याला अभ्यासक्रम आहेच.. कदाचित शाळेएवढा भरीव नसेल पण बेसिक शिकवत आहेतच.. मग आणखिन "शाळा" म्हणुन वेगळ्या ठिकाणी पाठवायची खरच गरज उरते का? अभ्यासक्रमातला फरक मी घरी भरुन काढु शकेन आणि शाळेचे बाकी फायदे पाळणाघरात आहेतच.. होम स्कुलिंग बद्दल मितान सांगु शकेल..

रेवती 10/04/2014 - 18:27
नुकत्याच झालेल्या पेनसिल्वेनिया स्टॅबिंग केसमुळे कालची संध्याकाळ मुलाला इंन्स्ट्रक्षने देण्यात गेली. शिवाय माझा मुलगा व त्याचा मित्र एकदा बंदुकीबद्दल (सहज) बोलत होते तरी ते ऐकून एकाने तक्रार केली व आम्हाला शाळेकडून तसे कळवण्यात आले होते. त्यावेळी लगेच पोहोचता येण्याचे मह्त्व समजले. नंतर माझा मुलगा व त्याच्या मित्राला ३ दिवस आपापल्या आईवडीलांनी शाळेत सोडावे असे सुचवण्यात आले. त्यामुळे असे बोलणेही लोकांना किती घाबरवू शकते हे त्यांना समजले. आज त्याच्या प्रॉजेक्टचा काही भाग शाळेच्या मैदानावर जाऊन करायचा आहे तरी मला धाकधुक वाटत आहे. मागल्या वर्षी कनेटिकट येथे बंदुकीने विद्यार्थ्यांची टीनएजरने केलीली कत्तल, काल परवाचे स्टॅबिंग अशाने शाळेकडून, समाजाकडून आपण, आपल्याकडून मुलांनी, मुलांकडून आपण/ शिक्षकांनी नक्की काय अपेक्षा करावी हेच समजेनासे होते. आता पिक अपला आईवडील पोहोचण्यापूर्वीचा थोडा वेळ मुलांनी शाळेच्या आत उभे राहणे सुरक्षित की बाहेर? काही सुचत नाही. हे असले विचार डोक्यात होते म्हणून पहाटेच दचकून जाग आली.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 10/04/2014 - 18:45
सतत भीतीच असते असे नाही पण काही घडले की बरेच दिवस काळजी करण्यात आणि घेण्यात जातात. लहान मुले निदान आपल्या नजरेसमोर असतात पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.

In reply to by रेवती

शुचि 10/04/2014 - 18:48
पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.
खरं आहे. कालच मुलगी म्हणत होती की १६ वर्षाची झाली की ती कार शिकणार्/चालवणार वगैरे. मी एकदम काळजीची प्रतिक्रिया दिली. त्यावर ती म्हणते - Mama, you cannot keep me kid all the time. मी म्हटलं - Unfortunately not :(

३० एक वर्षापूर्वी मी आणि मा़झे काही मित्र एका 'सिंहांच्या' मंडळाचे नाममात्र वर्गणी भरुन 'छावा' सदस्य झालो. वैद्यकिय शिबिरे, अपंगांना चाकांची खुर्ची वाटप अशी अनेक सामाजिक कार्यक्रमात आम्ही छावे भाग घ्यायचो. सिंह् सदस्य हे समाजातील सर्व थरातील प्रतिष्ठित व्यक्ति होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मजा वाटत होती. आजुबाजूचे आमच्याकडे आदराने बघायचे. एकदा एका अनाथाश्रमाला मदतीच्या कार्यकामाला आम्ही गेलो होतो, अनाथाश्रमातील मुलींनी सांस्क्रुतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम आटोपल्यावर आश्रमातील महिला कर्मचार्याबरोबर आमचे 'सिंह' सभासद एका खोलीत मिटिंगसाठी गेले व दरवाजा बंद केला . थोडया वेळाने एका महिलेबरोबर आश्रमातील १०-१२ तरुण मुली त्याच खोलीत शिरल्या व दरवाज्या आतून बंद केला. बराच वेळ झाला तरी मिटिंग संपत नव्हती, आमच्यातील एकाने कुतूहल म्हनून त्या खोलीकडे गेला व दरवाज्याच्या फटितून आत बघितले, त्याने हळुच आम्हाला खुणेने बोलावले, आम्ही फटितून जे काही बघितले ते पाहुन आम्हालाच शरम वाटली. जे हात एरवी सराईतपणे शस्त्रक्रिया करत तेच हात आज कोवळ्या शरिरावरुन फिरत होते. आश्रमाच्या मदतीच्या बदल्यात तेथील महिला व्यवस्थापक मंडळाने कोवळ्या कळ्या कुस्करायला मदत केली. त्या मुली सुरक्षित हातात नव्ह्त्या. आम्ही सर्वकाही चोरुनच बघितले होते, व जाब विचारण्याईतके 'मोठे' ही झालो नव्हतो. हळूहळू आमच्यातील एक एक छावा मंडळ सोडू लागला शेवटी फक्त सिंह्च उरले, सिंह कसले लांडगेच होते ते. पालकांच्या पंखाखाली जी मुले सुरक्षित नाहीत तेथे अनाथ मुलांची सुरक्षितता कोणाच्या भरोशावर सोपवावी ?

In reply to by मार्मिक गोडसे

अहो .. वाचुन धडधडतय मला.. तुम्ही का नाही तक्रात केलीत?? का नाही पोलीसात कळवलत? किती भयंकर गोष्ट आहे ही.. मला लिहीतानाही त्रास होतोय..

In reply to by मार्मिक गोडसे

खटपट्या 11/04/2014 - 22:50
बापरे. खूपच भयानक आहे. तुम्हाला तो लांडग्यांचा क्लब माहित असेल तर अजून सुद्धा तुम्ही त्यांचा बुरखा फाडू शकता.

In reply to by खटपट्या

बहुगुणी 12/04/2014 - 00:24
तुमची खात्रीपूर्वक माहिती पोलिसांना/ महिला आयोगाला कळवा; ती कळवल्याने आजही तुम्ही काही अश्राप स्त्रियांना वाचवू शकता (ती न कळवल्याने मात्र अजाणता तुम्ही त्यांच्या शोषणात सहभागी व्हाल!) (त्या 'संस्थे'चं नाव इथे जाहीर करण्याचं टाळा; मिपा व्यवस्थापनाला विनाकारण बदनामीकारक मजकूर पसरवण्याबद्दल गोत्यात येऊ शकेल असं वाटतं.)

In reply to by बहुगुणी

तुमचे म्हणणे मान्य आहे. ३० एक वर्षापुर्वीची ही घटना. आमच्यातील एका मित्राला समाजसेवेची आवड होती, तो घुसला त्याने आम्हालाही खेचले. आमच्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते कमी व माझ्यासारखे खोगिरभरती कार्यकर्ते जास्त होते. मोठ्या होटेलातील मिटिंग व तेथिल मेनुचे आकर्षण अधिक. त्या वयात अशा घटना हाताळण्याचे कौशल्य निदान माझ्याकडे तरी नव्हते. परंतु १० वर्षापुर्वी आमच्या रहिवासी सोसायटित एकाने अनधिकृत ट्रांसपोर्ट सुरु केले होते. त्यांच्या कामगारांमुळे सोसायटितील माहिलांना त्रास होत असे. तक्रार करुनहि सोसायटीने कोणतीहि कारवाही केली नाहि. अखेर मी व माझ्या वडिलांनी एके दिवशी त्याच्या कर्मचार्यांना शिवागीळ करुन धमकावले. प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. व तेथेच मिटले. व ते कार्यालय कायमचे बन्द झाले. सोसायटितील महिला सुरक्षित झाल्या. त्या पापातून थोडं तरी मुक्त झालो. परंतू अपराधि भावना कायम आहे. तुम्ही जाणीव करुन दिल्यापासून ती अधिकच वाढली.

In reply to by मार्मिक गोडसे

आत्मशून्य 12/04/2014 - 23:29
रच्याकने कंच्या गावच्या कट्याची गोश्ट हाये ही ? न्हाइ लै परतिषीस्टीत लोग्जस या कट्याचे सडस्य गावोगावी असतात म्हणौन इचारले.

मदनबाण 11/04/2014 - 09:09
आपल्या देशातील *** राजकारणी ! बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी-मुलायम यालाच म्हणतात "यादवी माजणे". माझा आपल्या देशातील राजकारण्यांवर राग या आणि अशाच अनेक कारणांसाठी आहे.ही राजकारण्यांची हरामखोर अवलाद आपल्याच देशातील जनतेचे आणि देशाचे लचके तोडण्यास बसलेली आहे.

In reply to by मदनबाण

पैसा 11/04/2014 - 10:29
आरोपी (गुन्हेगार) एका विशिष्ट धर्माचे असल्याने हे सेक्युलर मसीहा असले बोलत आहेत. मुल्ला यम सिंगांचा इतिहास बघता ते स्त्रियांबद्दल सहानुभूतीसुद्धा बाळगून कधीच राहिले नव्हते. त्यांच्या स्वतःच्या २ बायका अनेक वर्षे एकाच वेळी जिवंत होत्या. या लोकांना सामान्य लोकांचे कायदे लागू होत नाहीत बहुतेक. त्यांची पहिली पत्नी प्रदीर्घ मानसिक आजरानंतर कोणत्याही उपचारांशिवाय २००३ साली वारली. त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा करायच्या? :(

In reply to by पैसा

आजानुकर्ण 11/04/2014 - 23:01
कुठल्या बलात्कार खटल्यातील आरोपी एका विशिष्ट धर्माचे आहेत? (मुलायमची प्रतिक्रिया मूर्खपणाची आहे हे अधोरेखित करतो.) राजकारणी लोकांच्या बायकांबाबत सहमत. मुलायम-करुणानिधीसारखे दोनदोन बायका करतात किंवा इतर नेत्यांसारखे असलेल्या बायकांना परित्यक्ता करतात.

In reply to by आजानुकर्ण

पैसा 11/04/2014 - 23:34
मतांसाठी कायपन! आणि खाजगी वागणूक कशी असेल ते मात्र कोणी विचारू नये. सामान्य लोकं बसतात भांडत, अमका पक्ष बरा आणि तमका नेता वाईट म्हणत. :(

In reply to by पैसा

आजानुकर्ण 11/04/2014 - 23:42
मूळ आक्षेप विशिष्ट धर्माचेच लोक जास्त बलात्कार करतात व मुलायम अशा धर्मीयांची मते मिळवू पाहण्यासाठी बलात्काराचा गुन्हा सौम्य करु पाहतो या (व अशा सौम्यीकरणाला विशिष्ट धर्माचे लोक बळी पडून व मतेही देतील असे गृहितक असणाऱ्या) आरोपाला आहे. पुण्यातील मुलीसंदर्भात झालेला प्रकार किंवा मुंबई/दिल्लीतील घटना यात या एका विशिष्ट धर्माचेच लोक जबाबदार होते असे आढळले नाही. खाजगी वागणूक कोणाचीही विचारु नये. मोदी असो वा मुलायम हे मान्य.

शुचि 11/04/2014 - 19:41
http://www.cnn.com/2014/04/11/world/europe/vatican-pope-sex-abuse/index.html?hpt=hp_t2 चर्चच्या पाद्र्यांनी लहान मुलांचे जे लैंगिक शिषण केले, त्याबद्दल पोपने माफी मागितली व हेही सांगीतले की गुन्हेगारांना शिक्षा होइल व असे प्रकार झाल्यास चर्चवर निर्बंध घातले जातील, यापुढे चर्च कर्मचार्‍यांना ट्रेनिंगही देण्यात येईल.

माहितगार 12/04/2014 - 08:34
या धाग्यावर आलेले काही प्रतिसाद 'काळजी घेणे' पेक्षा 'काळजी करणे' कडे झूकलेले वाटतात त्यात काही ठिकाणी सेपरेशन अँक्झायटीही दिसते. समस्या असतात नाही असे नाही तरीपण बहुतांश वेळा बहुतांश जग व्य्वस्थीत चालू असत याचा नकारात्मक बातम्यांच्या भडीमारा खाली विसरही पडू देऊ नये. आयूष्यात जोखीम ही सर्वत्र असते ती दारी असते तशी घरीही असते. जोखीमीच्या स्थिती कशा हाताळाव्यात याचे प्रशिक्षण महत्वाचे. सांगण्याचा उद्देश प्रोटेक्शन आवश्यक असतेच पण केअर अँड प्रोटेक्शन ओव्हरप्रोटेक्शन मध्ये एंड अप होऊ नये. बंधने घालताना मुले त्यांच्या नैसर्गिक विकासापासून वंचीत होणार नाहीत धीट होतील याचा समतोलही सर्व पालक पाहतच असतात तरी पण एक स्मरण करणे गरजेचे म्हणून हा प्रतिसाद

रोज एक वैताग देणारी गोष्ट कळतेच. लहान मुलाला किंवा मुलीला थेट चॉकलेट न देता पालकांकडे देण्याची प्रथा मी माझ्यापुरती सुरु केली ती याच कारणामुळे. पण जर फक्त आई - मूल दोघेच असतील तर पंचाईत. म्हणजे आईचा भलताच गैरसमज व्हायचा आणि फटके पडायची वेळ येईल.

कवितानागेश 08/04/2014 - 13:13
हम्म. कळू शकतेय अस्वस्थता. याच्यावरचा आमिरखानचा सत्यमेव जयते मधला एपिसोड चांगला आहे. हा विषय अंगावर येतो खूप, त्याबद्दल वाचताना किंवा माहिती घेताना. पण लहानपणापासूनच काही सुअरक्षिततेच्या गोष्टी मुलांना सांगणं आवश्यकच आहे.

In reply to by कवितानागेश

सखी 08/04/2014 - 18:54
स्मिता अस्वस्थता कळू शकतेय....आपण यातुन काय करु शकतो हे ही सुरु होईल यामुळे असे वाटतयं सत्य मेव जयते हे एक पाऊल झालं, त्यामुळे लोकांचा अवेअरनेस वाढतोय हे चांगल पण तितक्यावर थांबायला नको. त्या लेकरासाठी खरच जीव तळमळतो. गविंनी लिहलेली आईसक्रिमवाले गंदे अंकल कथा आठवलीच, तशी लोक तरी पालक बाजुला ठेवु शकतात, पण अशा लोकांच काय ज्यांचा रोज सामना करायला लागतो.

माहितगार 08/04/2014 - 14:56
लीमाउजेट यांनी दिलेल्या दुव्यावरील किड्स वर्कशॉपची कंसेप्ट उपयूक्त असू शकेल असे वाटते. तज्ञ म्हणून नाही पण एक पालक आणि मिपावरील चर्चा करणारे म्हणून शेअर करता येऊ शकेल. एक भाग असा आहे ज्याला आम्ही विरोध करत नाही. अगदी परवाच इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी एक चांगलीच व्यक्ती माझ्याकडे आली, मला प्रश्न पडला सहसा कार्यकर्ता असा असू शकत नाही माणूस पेड कार्यकर्तापण वाटत नाही म्हणून चौकशी केली तर त्या व्यक्तीने सांगितल कि ती निवडणूकीस उभ्या व्यक्तीच्या शिक्षण संस्थेत काम करते इलेक्शन असल की प्रचाराच्या पडेल त्या कामाला जावं लागत. म्हणजे पडेल ती कामे करणारी चांगली माणसच संस्थेच्या कँपसच्या बाहेर पाठवली की कँपसच्या आत कुणाच राज्य राहणार ? शिक्षण संस्थांच संस्थानिकीकरणामुळे राजकीयीकरणामुळे ओळखी पाळखीचा म्हणून बाकी बॅकग्राऊंडची चौकशी न करता नौकर्‍या द्यायच्या मग राजकीय दबावामुळे नौकरी दिलेली व्यक्ती चांगली नसेल तरी त्याला झाकुन नेण्याचे प्रयत्न. या सर्वच सहकारी क्षेत्रातली वतनादारी मोडीत काढण्याची गरज आहे. अर्थात पालक जाऊन शिक्षण संस्था संचालक पदावर पालकांचे प्रतिनिधी असावेत म्हणणार नाहीत आणि शिक्षण संस्थेच्या मालकांना दर १०-१५ वर्षांनी पालकांच्या परिक्षेला बसवल्या शिवाय फारसा फरक पडणार नाही. पण राजकीय परिस्थिती राजकारणात नसलेली मंडळी बदलू शकणार नाहीत. आपल्या हाती पालक म्हणून अजून काय काय काळजी घेता येऊ शकेल ? समस्या तीन ठिकाणी येऊ शकतात शाळेत पुरेसा महीला कर्मचारी वर्ग आहे हे पहाणे आणि शिक्षीका रोजच्या रोज मुलांच्या छोट्या छोट्या कंप्लेंट स्वतःहून विचारता आहेत अशी शाळेत पद्धत असणे आणि रेग्युलर पॅरेंट टिचर मिटींग्स करता इन्सिस्ट करणे. रिक्षा व्हॅन जिथे शाळेची स्वतःची नसतात तेथे जबाबदारी शाळेची नसली तरी बॅकग्राऊंड चेक आणि स्कूल रिकमंडेड लिस्ट असण्याची जबाबदरी स्कुलची असावयास हवी या करता पॅरेंन्ट्स स्वतः सजग असावयास हवेत. स्कूल व्हॅन्स करता लेडीज ड्रायव्हर्स मिळावयास हवेत पण प्रत्यक्षात का शक्य होत नाही आहे ड्रायब्व्हींगचे शिक्षण घेणार्‍या स्त्रियांना गाड्या विकत घेण्याकरता फायनान्स मिळणे आणि गाडी प्रॉफीट मध्ये चालेल एवढा मोबदला अथवा नौकरी मिळवून देण्यात पालक संघटनांनी पुढाकार घ्यावयास हवा. पुणे आयटीआय महीलांना ड्रायव्हींगचे प्रशिक्षण देते पण लगेच जॉब्स न मिळाल्यास सराव न राहील्यास पुन्हा जॉब मिळण्याची शक्यता मंदावते या पेक्षा शाळांनीच गरजू महिलांचे चालक वाहक प्रशिक्षण स्पॉन्सर करून किमान स्वरूपाची जॉब/मोबदला गॅरंटी द्यावयास हवी पालकांनी दबाव आणि सहकार्य अशी दुहेरी भूमीका घ्यावयास हवी. अर्थात जिथे तेही शक्य नाही तेथे नेहमी शक्य नसेल तरी पालकांनी आलटून पालटून ड्यूटी घेऊन बस/व्हॅनच्या मागे आपल्या गाडीने स्वतंत्र पणे जाऊन लक्ष ठेवावे. इतर पालकांसोबत नाही पण मी माझ्या पाल्यांच्या व्हॅनच्या मागे मागे आधून मधून जात असे आणि त्याची कल्पना व्हॅन चालकास असे. घरच्या करीता पाळणा घरे असतात पण त्यांच्या वेळेच्या मर्यादा बर्‍याचदा त्रास दायक असू शकतात.जिथे दोघेही पालक कामावर जातात अशा कुटूंबातील 'समजदार' आयांनी दादी-नानी द्वेष कितीही असेल तरीही बाजूला ठेऊन आपली मूल किमान दहा वर्षांची होई पर्यंत जमवून घेणे गरजेचे असते याला प्रॅक्टीकल दुसरा खर म्हणजे पर्याय नाही. अडी अडचणीला शेजारी स्त्रीयांची मदत उपलब्ध आहे हे पहाणेही गरजेचे असते. पालकांनी अगदीच लहानग्याशी टिचर टिचर सारखा खेळ खेळून शाळेत आणि येई पर्यंत काय काय घडले याची माहिती अलगद पणे मुलांकडून जाणून घेतली पाहिजे. या गोष्टी क्षूल्लक वाटतात पण पालक या कडे खरेच कितपत लक्ष देतात ? प्रत्यक्षात पालक मोबाईलवर व्यस्त असतील, टिव्ही पहातील शेजार्‍यांशी गप्पा मारतील कुणीच नाही मिळाले तर घरातील कामवाल्यांशी गप्पा मारतील. मुलांशी गप्पा झाल्याच तर त्यात मी काय सांगतो/ते मला काय पाहिजे ते ऐक; तुझ कस चालू आहे तुला काय पाहीजे हे साधे प्रश्न? ज्याला यू अ‍ॅप्टीट्यूड (श्रोताभिमुख अभिवृत्ती ) म्हणतात ते पालक पाल्यच नव्हे महाराष्ट्रीय संस्कृतीत हे संवाद कौशल्य पुर्वी होते किंवा नाही माहित नाही पण आज आहे का या बद्दल मी साशंक आहे. ज्या पालकांना बाब गांभीर्याने घ्यावयाची वाटते त्यांनी स्वत;च्या भावनांचा आदर करताना लॉजीकल स्टेप्स मीस न करणे चांगले. अर्थात बाकी मिपाकरांचीही स्वतःची वेगवेगळी मते असू शकतात.

बातमी अतिशय संतापजनक... खरं सांगायचं तर आपण आपल्या पिल्लाची जेवढी काळजी घेऊ तेवढीच काय ती खरी... बाकी सिस्टीम/नियम/कायदे/आजूबाजूची नितीमत्ता ह्यावर जेवढे कमी अवलंबून राहता येईल तेवढे बरे...

समीरसूर 08/04/2014 - 15:31
बातमी वाचून सुन्न झालो. तुझी काळजी रास्त आहे. अधिकाधिक जपणं हेच आपल्या हातात आहे. विकृतीने भरलेल्या या आपल्या ढोंगी समाजाला बदलणं शक्य नाही. हेच विकृत लोकं गणेशोत्सवात आवेशाने ढोल बडवत असतील आणि 'गणपती बाप्पा मोरया' ओरडत असतील. चेहरा ओळखता येत नाही; मग काळजीच घेतलेली बरी. आणि मला वाटते आजकाल अधिकाधिक चांगल्या शाळांमध्ये टाकण्याची जी स्पर्धा पालकांमध्ये असते त्यामुळे लांब-लांबच्या शाळांमध्ये मुलांना दाखल केलं जातं कारण तथाकथित चांगल्या शाळा आजकाल शहराबाहेर आहेत. शाळांविषयीचा आणि १७६० प्रकारचे क्लासेस लावण्याचा अट्टहास थोडा कमी करून जवळच्या पण दर्जेदार शाळांचा विचार केला तर ही काळजी थोडी जास्त घेता येईल.

In reply to by समीरसूर

माहितगार 08/04/2014 - 16:17
सर्वच दृष्टीने शाळा जवळची दहा एक मिनीटांच्या असणे सर्वात चांगले. सुशिक्षीत पालकांनी शाळेत शिकवण्यास, शिक्षक पालक संभांना वेळ दिल्यास आणि शालेय व्यवस्थापनात सकारात्मक सहभाग दाखवल्यास सर्वच शाळा चांगल्या योग्यतेच्या होऊ शकतात.

पैसा 08/04/2014 - 15:37
कसं सांगायचं आणि काय सांगायचं... वर्कशॉप्स घ्या आणि आणखी काही. ४ वर्षाचं पोर घाबरलं आणि रडायला लागलं की त्याला हे सगळं आठवणार आहे का? तसं तर कुठेच काही सुरक्षित नाही. किती जपणार आपण?

In reply to by पैसा

>>४ वर्षाचं पोर घाबरलं आणि रडायला लागलं की त्याला हे सगळं आठवणार आहे का? तसं तर कुठेच काही सुरक्षित नाही. किती जपणार आपण?>> अगदी अगदी माझ्या मनातलं.... :-( वॅन / बस च्या मागे तरी किती वेळा जाणार आपण ? ( आजचा पेपर वाचुन मी पण वॅन ला फॉलो करत शाळेपर्यण्त गेले ही गोष्ट वेगळी )

मृत्युन्जय 08/04/2014 - 15:54
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्‍या दिवशी त्यालाच कामावर पाठवले. शाळा प्रशासन जर इतके निष्काळजी, बेदरकार, हरामखोर, निलाजरे, षंढ, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे असेल तर असल्या शाळांमध्ये मुलांना घालावे कशाला. ही शाळा बादवे सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल आहे. यात शाळेने उलटा कांगावा करत चालक आणि मदतनिसाची बाजू घेत पालकांना सांगितले की "आम्ही त्यांना चार वर्षांपासून ओळखतो. ते असे करणार नाहीत,' त्यावर कडी करत नवलेने पालकांचा राग अनावर झाल्यावर "संस्था स्तरावर संबंधितांवर कारवाई करू, " असले षंढ आश्वासन दिले. संस्थास्तरावर हा बलात्काराबद्दल कारवाई करणार? संस्थेने पोलिसात तक्रार दाखल करायला नको? नवले काय स्वतःला सुप्रीम कोर्ट समजायला लागला का? आणी या असल्या गुन्हेगारी प्रव्रुतीच्या षंढ लोकांनी वर पालकांविरुद्धच तक्रार दाखल केली: संस्थाचालक मारुती नवले यांना मारहाण, संस्थेच्या स्वागत कक्षातील टीव्ही, खिडकीच्या काचा आणि फर्निचरची तोडफोड केल्याप्रकरणी सुरक्षा अधिकारी रामदास निवृत्ती कुदळे यांनी फिर्याद दिली आहे. मारुतीचा लोकांनी जीव घेतला नाही यातच त्याने धन्यता मानावी. http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5616724406355060657&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20140408&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%27%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1%27%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0

In reply to by मृत्युन्जय

आदूबाळ 08/04/2014 - 16:03
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्‍या दिवशी त्यालाच कामावर पाठवले. शाळा प्रशासन जर इतके निष्काळजी, बेदरकार, हरामखोर, निलाजरे, षंढ, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे असेल तर असल्या शाळांमध्ये मुलांना घालावे कशाला.
अगदी अगदी. ही सर्वात संतापजनक गोष्ट आहे. शाळा प्रशासनाने याबाबत उलटा कांगावा करू नये म्हणजे मिळवली. "कशावरून ही घटना घडली होती? बाकी कोणाची तक्रार नाही. चार वर्षाच्या पोरीला काय कळतंय?" वगैरे "युवर-वर्ड-वर्सेस-माय-वर्ड" या थराला हे प्रकरण जाऊ नये अशी इच्छा.

In reply to by मृत्युन्जय

बालगंधर्व 12/04/2014 - 15:28
असलया हरमकोर लोकानना एका अनधारी कोहोलीत दमबुन थेवावे. अनि मग तयना पओउर्नपने नन्ग करुन सेनतरला विशाअरी उनदीर सोदावे. जे विशाआरे उनदेर तय लोकनचे इजजत अतमधए खौन तकतेल . सलग २ दिवस तेन्ना अस थेवल तर ते लोक पुरुश महनायचया लयकेचे उरनर नहे. करन हे विशरे उनदेर विशिशत परकरचे असतत. त्यएना पुरुशनचे वीरय कहयला अवदते.

In reply to by बालगंधर्व

टवाळ कार्टा 12/04/2014 - 16:20
त्यापेक्शा तुम्हीच एखादा लेख लिहा...आपण त्या कैद्यांना मोठ्याने वाचायला लावू... =)) (कुरुपय हलके घ्य्ने)

In reply to by बालगंधर्व

टवाळ कार्टा 12/04/2014 - 16:22
...करन हे विशरे उनदेर विशिशत परकरचे असतत
=))
"जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे!"
=))

कचेरीत बसून प्रक्षुब्ध व्हायला होतंय... समीर सूर म्हणालेत ते अगदी बरोबर आहे... खरं तर आपणच आजूबाजूच्या ढासळत्या नितीमत्तेला कारणीभूत आहोत ..कारणे काहीही असली तरी आपण ते घडू दिलेले आहे.. आणि अगदी मनापासून सांगायचे तर काहीही होप्स नाहीयेत ते सुधारण्याचे...
तुमच्याकडे मनी/मसल/पोलिटिकल पॉवर नसेल तर तुम्हाला कोणीही वाली नही...

मनिष 08/04/2014 - 15:56
मलाही फार अस्वस्थ झाले बातमी वाचून. त्याहिपेक्षा संताप संस्थाचालकांनी जी 'मला काय त्याचे' ही भुमिका घेतली त्याबद्दल - मला वाटते, त्याचमुळे बहुसंख्य पालक चिडले! गुड अच, बॅड टच व्हिडीओ दाखवा आणि आपल्या मुलांची काळजी घ्या, अजून काय बोलणार? :(

प्रकार संतापजनक आहेच.. ह्यात आपण आपल्या पाल्याला स्वतः शाळेत सोडायला जाणे अथवा एखाद्या घरातल्या विश्वासु व्यक्तिची मदत घेणे शक्य नाही का? केवळ चांगल्या शाळेसाठी रोज मुलांना एवढ्या ट्रॅफिक मध्ये आणि असल्या नराधमांच्या सोबत पाठवायचे का? दुसरे असे.. केवळ लहान मुलांसाठी नाही तर सर्वच स्त्रियांसाठी.. पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना? आम्हाला सुचकपणे हे १२वी मध्ये सांगितलं होतं.. पण ही सुचकपणे सांगायची बाब नाही.. एका पुरुषाला नामोहराम करण्याचा हा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे.. कुणी त्रास देत असेल तर फक्त काहिही करुन आपल्याला एक लाथ मारायची आहे.. ती ही जीवाच्या आकांताने.. बास.. संपला तो तिथेच.. स्त्रीला एवढी वेदना कदाचित केवळ मारुन देता येत नसेल जेवढी एका प्रहाराने पुरुषाला देता येऊ शकते.. २-४ जण असतील तर स्त्रीच काय एकटा पुरूष सुद्धा काही करु शकणार नाही..पण पुरुष जनरली घाबरुन जात नाहीत.. ते फाईट करत रहतात.. स्त्री पटकन धीर सोडते.. त्यामुळे हातपाय मारायला शिकवायलाच हवे..एक लाथ तुम्हाला थोडा वेळ मिळवुन देऊ शकते.. बचावाचे उपाय लहानपणापासुन शिकवायलाच हवेत..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 08/04/2014 - 16:17
ह्यात आपण आपल्या पाल्याला स्वतः शाळेत सोडायला जाणे अथवा एखाद्या घरातल्या विश्वासु व्यक्तिची मदत घेणे शक्य नाही का? केवळ चांगल्या शाळेसाठी रोज मुलांना एवढ्या ट्रॅफिक मध्ये आणि असल्या नराधमांच्या सोबत पाठवायचे का?
धागा अन प्रतिसाद वाचून हेच मनात आलं होतं.
पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना? आम्हाला सुचकपणे हे १२वी मध्ये सांगितलं होतं.. पण ही सुचकपणे सांगायची बाब नाही.. एका पुरुषाला नामोहराम करण्याचा हा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे.. कुणी त्रास देत असेल तर फक्त काहिही करुन आपल्याला एक लाथ मारायची आहे.. ती ही जीवाच्या आकांताने.. बास.. संपला तो तिथेच.. स्त्रीला एवढी वेदना कदाचित केवळ मारुन देता येत नसेल जेवढी एका प्रहाराने पुरुषाला देता येऊ शकते.. २-४ जण असतील तर स्त्रीच काय एकटा पुरूष सुद्धा काही करु शकणार नाही..पण पुरुष जनरली घाबरुन जात नाहीत.. ते फाईट करत रहतात.. स्त्री पटकन धीर सोडते.. त्यामुळे हातपाय मारायला शिकवायलाच हवे..एक लाथ तुम्हाला थोडा वेळ मिळवुन देऊ शकते.. बचावाचे उपाय लहानपणापासुन शिकवायलाच हवेत..
अगदी सहमत आहे, पण वय वर्षे ३-४ साठी हे होणे नाही. अर्थात लहानपणापासून सजगता शिकवणे मस्ट आहेच.

In reply to by पिलीयन रायडर

मृत्युन्जय 08/04/2014 - 16:21
पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना? ४ वर्षांच्या मुलीला काय शिकवणार हे पिरा?

In reply to by मृत्युन्जय

दुसरे असे.. केवळ लहान मुलांसाठी नाही तर सर्वच स्त्रियांसाठी..
असं म्हणुन तर लिहीलय ना मी.. ४ वर्षाच्या मुलीने स्वतःला सांभाळणे शक्यच नाही.. त्यासाठी एका वयापर्यंत पाल्याच्या सुरक्षिततेची जवाबदारी पालकंचीच आहे (शाळेची सुद्धा मानु नये.. कारण काही घडलं तर ते हात वर करणार.. संबंधितांना काडुन टाकणार.. पण काही होऊच नये म्हणुन १००% प्रयत्न करतीलच असं नाही..) पण एका वयानंतर हे मुलांना शिकवणं आवश्यक आहे.. सध्या तरी ह्यावर उपाय म्हणजे स्वतः थोडे कष्ट घेऊन मुलांना शाळेत सोडणे व आणणे.. दोघेही नोकरी करत असतील तर फ्लेक्सी टायमिंग असल्यास त्याचा फायदा होईल.. आमच्या कंपनीत अशा एखाद्या विशिष्ट वेळेची अडचण असेल तर सुट मिळते.. सर्वात उत्तम म्हणजे मुलाला जवळच्या शाळेत घालणे.. तसंही शाळेचा आणि प्रगतीचा काही संबंध नसतो.. आयुष्याची काही वर्ष मुलामुळे थोडे ऑफिस वगैरे मध्ये कसरत करावी लागणे होणारच.. पण ते अत्यावश्यक आहे..

In reply to by पिलीयन रायडर

उदय के'सागर 08/04/2014 - 18:24
तसंही शाळेचा आणि प्रगतीचा काही संबंध नसतो..
+१ पालक त्यांच्या दृष्टीने जी चांगली शाळा असते मग भले ती फार दुर असेल त्यात पाल्याला टाकून स्वतः हात वर करतात की आता शाळाच आपल्या पाल्याला घडवेल. त्यापेक्षा जवळच्या मग साधारण शाळा का असेना त्यात पाल्याला टाकून थोडी आपणही त्याला/तिला घडवण्याची जवाबदारी घेतली तर त्याच्या/तिच्या वर अभ्यासाव्यतिरिक ही अजून चांगले संस्कार होतील.

Prajakta२१ 08/04/2014 - 16:26
असल्या नराधमाना नाझींच्या gas चेम्बरमध्ये कोंडून मारले पाहिजे तरच जरब बसेल आणि असले प्रकार कमी होतील पण ह्या मानवतावादी देशात हे होणे अशक्यच

मितान 08/04/2014 - 16:34
माहितगार आणि मनिष ने दाखवलेला विडिओ या दोन्हीबद्दल सहमत. मला पालकांना सरसकट दोषी म्हणायचं नाही पण.... एक मुलगी स्कॉलरशिप्च्या परीक्षेसाठी जाते. तिथे परीक्षकच तिला त्रास देतो. ती हे रडत पेपर संपल्यावर बापाला सांगते. बाप तिला घेऊन घरी जातो. माझा प्रश्न : तुम्ही तक्रार का नाही केली? मुलगी : आई बाबा म्हणाले आता कुठे कधी संबंध येणारंय त्या शाळेचा. बाबा : मला त्यावेळी मुलीला शांत करणं ( ??? ) महत्त्वाचं वाटलं म्हणून तिकडे परत न जाता घरी आलो. नंतर वर्किंग डे मुळे वेळ नाही मिळाला तिथे जाऊन मु अ जवळ तक्रार करायला. मी सेशन संपवताना थंड आवाजात त्या पालकांना सांगितलं की यानंतर तिच्याबर बलात्कार झाला तरी ती तुम्च्याकडे येऊन सांगणार नाही ! बहुतेक आई लोक मुलांना असे काही घडले तर 'दुर्लक्ष कर, विसरून जा' असले दिव्य सल्ले देतात. काय कप्पाळ बडवायचं यांच्यासमोर ! ही जाहिरात नाही पण सांगावसं वाटतंय. माझ्या प्रोफेशनचा सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून मी विविध शाळांमध्ये बाल लैंगिक शोषण या विषयासंदर्भात मुलांची आणि पालकांचीही सत्र घेते. ( कोणतीही फी घेत नाही. ) ज्या शाळेतून बोलावलं तिथे येते. गेल्या वर्षभरात पिंची परिसरातल्या १३ शाळांमध्ये गेले आहे. सगळीकडे मुलं जे शेअर करतात ते ऐकून सुरुवातीला मळमळ नि निद्रानाश असा त्रास व्हायचा. आता कमी होतो. पण याचा परिणाम म्हणून लैं शोषण करणारांबद्दल मनात टोकाची अतिरेकी धारणा तयार झाली आहे. असो. प्रतिसादात काही अवांतर आले असल्यास उडवावे. एक महत्त्वाचे : बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते.

In reply to by मितान

मनिष 08/04/2014 - 16:50
खरे आहे. लैंगिक शिक्षणासंबधी काम करणार्‍या एका ग्रुपबरोबर मीही व्हॉलंटीअर होतो, पण खूप त्रास व्हायला लागला स्वतःलाच, नुसताच अनुभवंचा नाही तर स्वतःला तज्ञ म्हणवणर्‍या व्यक्तिंचे असलेले पुर्वग्रह ऐकुनही...मग थांबवले ते काम! :(

In reply to by मितान

बॅटमॅन 08/04/2014 - 17:27
बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते.
अशी तुरळक उदा. जवळून पाहिलेली आहेत. थोरले भाऊच आपल्या लैंगिक भुकेचं शमन करण्यासाठी धाकट्या भावाचा वापर करतात. अर्थात थोरल्यांनाही नुक्तं मिस्रुड फुटू लागलेलं असल्याने त्यांनाही काय करायचं ते कळत नाही, शिवाय आईवडिलांचा धाकही असतो. पण स्वस्थ तर बसवत नाही. मग लहान भावाशी विशिष्ट तर्‍हेने खेळणे, इ.इ. प्रकार सुरू होतात. सुरुवातीला कै वाटत नै, पण नंतर त्रास व्हायचा तो होतोच........

In reply to by बॅटमॅन

मितान 08/04/2014 - 17:36
बॅटमॅन खरे आहे. बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी मीना नाईक यांनी 'वाटेवरती काचा गं' हा पपेट्स वापरून बसवलेला नाटकरूपातला कार्यक्रम आठवतो. मी काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला असता आता त्याची सी डी आहे आणि ती मुंबईत कुठेतरी मिळते असे त्यांनी सांगितले. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते नाटुकलं आपल्या पिल्लांसोबत नक्की बघावं. या विषयाचा अभ्यास करताना पिंकी विराणीचं 'बिटर चॉकलेट' हे पुस्तक वाचलं होतं. ते ही इच्छुकांनी नक्की वाचावं.

In reply to by मितान

बॅटमॅन 08/04/2014 - 17:45
बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात.
अगदी सहमत!!!! बाकी या पिंकी विराणींचं नाव कुठंतरी ऐकल्यागत वाटतंय. कैक वर्षे कोमात असणार्‍या एका स्त्रीचं चरित्र लिहिणार्‍या याच काय? त्या स्त्रीवर भौतेक बलात्कार झाला होता कोमाआधी. अरुणा शानभाग असं नाव आठवतंय, पण तपशिलात चूक असू शकते.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 08/04/2014 - 18:35
हो त्याच त्या. "अरूणाज स्टोरी" असं नाव आहे पुस्तकाचं. "बिटर चॉकलेट" वाचून अगदी अस्वस्थ व्हायला होतं. मान्सून वेडिंग हा सिनेमा सुद्धा त्यावरच आहे.

In reply to by मितान

>> बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात. >>> १००% खर आहे. आणि नातेवाईक ईतका जवळचा असतो कि त्याच्याविरुद्ध तक्रार केलेली कोणि ऐकुनपण घेत नाही. नंतर नंतर तक्रार करायची पण भिती वाटु लागते. मग घरचे लक्ष देत नाहित म्हणुन बाहेरच्यांचा आधार शोधला जातो....बाहेरचा आधार देतो खरा पण कधी कधी पुर्ण किंमत वसुल करुन... दुष्ट्चक्र असतं हे...

In reply to by मितान

रेवती 08/04/2014 - 17:46
बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते. अगदी सहमत. मला हे अनेकदा ऐकून घ्यावे लागते की " तुझे काय बरे आहे , तुला मुलगा आहे." आधी तळमळीने सांगायचे पण अनेक मुलांच्या आया ज्याप्रकारे निवांत असतात (आपल्याला मुलगा आहे) ते बघून काळजी वाटते. मुले स्वत:चे थोडेफार संरक्षण करण्याच्या वयाची होईपर्यंत आपणच काळजी घ्यायची, इलाज नाही. आपले ते कर्तव्यही आहे. माझी एक खरोखरीच चांगली मैत्रिण माझ्या मुलाला तिच्या मुलांबरोबर खेळायला बोलवायची. सहसा त्या दोन ते तीन तासात माझे दोन फोन जातात. एकदा ती अचानक, कल्पना न देता मुलांना बाहेर पिझा खायला घेउन गेली, दुसर्‍यांदा एका गेमींग सेंटरला! मग काहीही कारण न देता माझ्या मुलाला पाठवणे बंद केले. ती स्वत: एक आई आहे पण जबाबदार आई असणे महत्वाचे आहे. नंतर पुढच्या प्लेडेटला तिला सांगितले की मला कल्पना दिल्याशिवाय त्याला कोठेही नेलेले आवडणार नाही. आता मी क्वचितच पाठवते. एकदा माझ्या नव्या घरी मुलाच मित्र येणार होता पहिल्यांदाच! त्याची आई विश्वास ठेवून "काही होत नाही, तू शाळेतून परस्पर घेऊन जा" म्हणत होती, तिला निक्षून नाही म्हणून सांगितले. "तू आधीच्या घरी आली असशील, नव्या घरी येऊन तुझा मुलगा कोठे जाणार आहे हे बघून जा, नाहीतर मी त्याला नेणार नाही" असे सांगितल्यावर तिला ते समजले. माझ्या भावाला माझे कडक धोरण माहीत आहे म्हणून अगदी मामाजवळ त्याला थोडावेळ ठेवायची वेळ आल्यावर तो लगेच "ताई, मी त्याला घेऊन सगळ्यांबरोबर प्लेग्राऊंडला खेळतो" म्हणाला. आजीआजोबांनीही आधीच जाहीर केले आहे की आता त्यांना डोळ्यांना कमी दिसणे, नीट ऐकू येणे या प्रश्नांमुळे नातवंडे सांभाळायला जमणार नाही. आपली लिमिटेशन्स ओळखणे फार महत्वाचे! आताही आफटरस्कूल प्रोग्रॅमनंतर मला जायला जी काही दोन पाच मिनिटं लागतात त्यावेळात त्याला एकट्याला ठराविक ठिकाणी वाट बघत उभे राहण्यास सक्त मनाई केली आहे. जिथे सगळी मुले खेळात असतील तिथेच उभे रहावे/खेळावे, अन्यथा अनेक मुले शाळेच्या कोणत्यातरी कोपर्‍यात आपापल्या सेलफोन्सवर गेम्स खेळत राहतात व वेळाचे, एकटेपणाचे भान रहात नाही.

मनिष 08/04/2014 - 16:38
मुलांना स्वतः सोडणे-आणणे खरच शक्य नसते - किंवा स्वतःच्या दुचाकीवर/कारमध्ये नेण्या-आणण्यापेक्षा शाळेची स्कुल-बस करेतर ९९% वेळा जास्त सुरक्षित आणि सोयीस्कर असते. कित्येक शाळांमधे शाळेची बस ही अनिवार्य आहे. आई-वडील आधीच सॉफ्ट टार्गेट आहेत - त्यांना अजून गिल्टी करू नका. अशा केसेसमधे १००% चूक त्या नराधमांची आणी शाळेच्या प्रशासनाची आहे. आज मुलाला शाळेत सोडतांना कित्येक पालक हेच सांगत होते - सर्वांनाच काही कारवाई न करणार्‍या शाळेच्या प्रशासनाची चीड येत होती.

In reply to by मनिष

आई-वडील आधीच सॉफ्ट टार्गेट आहेत - त्यांना अजून गिल्टी करू नका.
मी कुणी थर्ड पार्टी नाहिये हो.. मी पण एका लहान मुलाची आई आहे.. मी फक्त उपाय शोधतेय.. काहितरी तर उपाय हवच ना?

आत्मशून्य 08/04/2014 - 17:21
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्‍या दिवशी त्यालाच कामावर पाठवले.
हे वाचुन तर भयानक चिडचिड झाली. याआधी सुधा त्यांनी हा प्रकार केला असेल तर मरेपर्यंत फाशीसुधा द्यावी कसलीच सहानुभुती नको. (वाइट वाटते त्यांच्या कूटुंबियांबद्दल पण नाइलाजच आहे. जरब बसवायचा दुसरा मार्गही नाही) मुलांशी रोजचे रोज बोलणे व त्यांच्या कलाने घेत घेत अधुन मधुन आजुअबाजुच्यांचे वर्तन कसे असते याबद्दल माहिती मिळवत राहणे हेच काय ते करता येउ शकते.

रेवती 08/04/2014 - 18:00
आत्ता सकाळमध्ये बातमी वाचली. बेजबाबदारपणाचा कळस आहे. काही बोलायला शिल्लक नाही. महिला कर्मचारी बसवर असावयास हव्या आहेत पण नसतात हाच पहिला नियमभंग! तश्या त्या नाहीत म्हटल्यावर लग्गेच जीवनाचे विकृत रूप दिसायलाच हवे का? म्हणजे महिला कर्मचारी रजेवर जाण्याची वाट पहायलाही कमी करणार नाहीत हे हैवान! त्या महिला कर्मचार्‍यावर अप्रत्यक्षपणे कोणत्या कामाचा ताण येणार आहे? फक्त महिला असणे पुरेसे आहे का? या महिला कर्मचार्‍याचा डोळा चुकवून असले काम होणार नाही याची खात्री देता येईल का? बाई असण्याचा ताण किती आहे हे इथे लक्षात घेणे आवश्यक नाहीये का? ताण हा मनावर असतो व परिणाम महिलांच्या शरिरावर होणार, अश्या कित्येक (जवळजवळ सगळ्या म्हणावयाचे आहे पण म्हणत नाही) महिलांचे आरोग्य रोजच्यारोज कणाकणाने ढासळत असेल?

आनंदराव 08/04/2014 - 18:17
लहान मुले खरोखर खुप निरागस असतात. एखदी लहान मुलगी कशला खोटे बोलेल? तॅ सुद्धा अशा बाबतीत! कसला गुन्हा नोंदवत बसलेत. सरळ कोर्टकदुन ऑर्डर घ्यायची आणि त्यांचे लिंग कापून टाकायचे आणि सोडून द्याय्चे. फासी फार किरकोळ शिक्षा झाली. आयुष्यभर ल्क्षाअत रहील आणि दुस्सर्‍यांना पण धडा मिळेल

In reply to by आनंदराव

आत्मशून्य 10/04/2014 - 02:14
ती मानसिक असते. लिंग कापून त्याला अजुन विकृत बनायला खतपाणी नकोच. चाईल्ड अब्यूज अथवा सामूहिक बलात्कार , फक्त फाशीच. तर आणी तरच नियन्त्रण येइल.

शिद 08/04/2014 - 20:00
मुळात कायद्याची भीती ह्या अश्या हरामखोरांना राहिलेलीच नाही. गुन्हेगारांना वाटते की ह्या लफड्यातून आरामात सुटू म्हणून त्यांची एवढी हिम्मत होते. महाराजांच्या नियमाप्रमाणे "चौरंगा" करुन टाकायचा अश्या नराधमांचा. आजची बातमी: परदेशी युवतीचा विनयभंग; विद्यार्थिनीवर बलात्कार सौजन्यः सकाळ वृत्तपत्र.

In reply to by शिद

प्यारे१ 08/04/2014 - 20:16
अगदी हेच मत. आठ दहा जण फाशी अथवा इतर अतिशय कठोर शिक्षेच्या अम्मलबजावणीनं मेले की हे प्रकार होणार नाहीत. फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटले चालवावेत.

यशोधरा 09/04/2014 - 00:14
ऑफिसात असताना ह्या पिल्लाच्या जीवाबद्दल फार वाईट बातमी ऐकली की लिहायला पण धजावत नाही.. खरे आहे का? :( टीव्हीवर वगैरे काही सांगितले? बातमी खरी नसो, अशी इच्छा.. ही मुलगी सुखरुप आहे असे आज वाचले पेपरात तेह्वा बरे वाटले..

In reply to by यशोधरा

मृगनयनी 09/04/2014 - 12:55
सकाळपासून वॉस्सप'वर अश्या काही न्यूज येताहेत, की """ रेप वगैरे काही झालेले नाही. बसमध्ये बसायला जागा नव्हती, म्हणून "त्या"ने पीडीत मुलीला आपल्या मांडीवर बसवले. बलात्कार सोडाच.. साधा विनयभंग देखील त्याने केलेला नाही.... हा सर्व पॉलिटिकल स्टंट आहे. कालच्या प्रकारात एका राजकीय व्यक्तीने शाळेतील काही पालकांना मुद्दाम चिथावून नवले व अन्य एक शिक्षिका यांना चोपायला सांगितले गेले होते. आश्चर्य म्हणजे, पीडीत मुलीच्या पालकांनी अजून शाळेत तोंडही दाखवलेले नाही. किन्वा कश्यावरच काहीच भाष्य केलेले नाही!!!!! """ खरे खोटे.. देव जाणे!!!! अर्थात या प्रकरणात खरंच कुणी दोषी असेल.. तर अतिकठोर कार्यवाही झालीच पाहिजे!!.. पण हा केवळ राजकीय स्टंट असेल, तर काय करायचे?

In reply to by मृगनयनी

पिशी अबोली 09/04/2014 - 13:06
स्प्रिंगडेलच्या स्कूल बस मुलांच्या संख्येप्रमाणे असतात ना? मग बसायला जागा नाही असं कसं होईल?

In reply to by मृगनयनी

माहितगार 10/04/2014 - 09:03
पुणे मीरर मधील बातमी अधीक नेमकी असण्याची आणि स्त्री पत्रकाराने दिलेली दिसते. टाइम्स ऑफ इंडीयातील कारवाई बाबची आजचे वृत्त या दोन्हीवरून वर मृगनयनी यांनी नमुद केलेला व्हॉट्स अ‍ॅपवरील संदेश साशंकीत करणारा वाटतो.

बहुगुणी 09/04/2014 - 03:09
इथे विषयाला तोंड फोडल्याबद्दल धागालेखिकेचे आभार, आणि मितान, मनीष, माहीतगार यांच्या प्रतिसादातील माहितीबद्दल धन्यवाद! माहीतगार यांनी म्हंटल्याप्रमाणे स्कूल व्हॅन्स करता लेडीज ड्रायव्हर्स मिळावयास हवेत पण प्रत्यक्षात का शक्य होत नाही? अशी स्वतंत्र सेवाच कोणी पुढाकार घेऊन सुरू केली तर पाठिंबा मिळेल का? (आणि कदाचित अवांतर वाटेल, पण राहवत नाही म्हणून विचारतो: इतक्या लहान कोवळ्या मुलांना शाळेत घालणं याला निदान ७-८ वर्षांपर्यंत होम स्कूलिंग हा पर्याय असू शकतो का? 'समवयस्क मुलांशी संपर्क, धीटपणा' वगैरे शाळेत जाण्याचे फायदे मान्य केले तरीही समाजाला लागलेली ही गलिच्छ कीड आणि त्यामुळे मुलांचे आयुष्यभराचे मातेरे होण्याचा तोटा कितीतरी आधिक आहे असं कधीकधी वाटतं...आणि होम स्कूलिंग ची संकल्पना रुजली तर 'न्युक्लिअर' कुटुंबांऐवजी आणि 'लॅच की किड्ज' ऐवजी आजी-आजोबांना सामावून घेणारी समाजरचनाही पुन्हा रुचेल कदाचित...)

स्पंदना 09/04/2014 - 04:35
काल वाचल्या पासून संतापाने मन भरुन गेलय. अश्या परिस्थीतीत काही न लिहीणच उत्तम म्हणुन गप्प बसलेय. कारण आताश्या कश्याबद्दल बोलायच म्हणजे लगेच नाही नाही ते आरोप अन लात मारायची प्रवृत्ती बळावलेय. स्मिता भावना समजल्या. मनात त्याच भावना आहेत. आई म्हणुन मुलीची तशीच मुलाचीही काळजी वाटते. मी माझ्या गरजा कमी करुन मुले झाल्यापासुन घरीच रहाते. काय नाही जाता येणार हॉलीडेजना. नाही वापरायला मिळणार गॅजेटस. मुलांनाही मी याची सरळ जाणीव करुन देते की आपण सिंगल पर्सन अर्निंग फॅमिली आहोत. आता मुलगा थोडा मोठा होतोय. आता बघेन काही करता येते का.

नगरीनिरंजन 09/04/2014 - 05:33
आपणही कितीही गोड मूल असले तरी दुरुनच त्याच्याशी बोलण्याची शपथ घेऊ या आणि तशीच संस्कृती निर्माण करु या म्हणजे मुलांना अनावश्यक स्पर्शाबद्दल लगेच कळेल. काही लोक गोड मूल दिसले की पापे घेणे, जवळ घेणे असे प्रकार करतात. भावना कितीही शुद्ध असली तरी असे करणे टाळणेच उत्तम. मुलांना तशी सवय नसणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले होईल.

लेखात मांडलेल्या काळजीयुक्त भावनांशी सहमत. प्रतिसादांतून चांगली चर्चा झाली आहे. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोंडस लहान मुले दिसतात. त्यांना आम्ही दुरूनच हाय हॅलो करतो. त्यांचा व त्यांच्या पालकांचाही त्याला प्रतिसाद मिळतो. पण इथल्या संस्कृती / पद्धतींनुसार चुकूनही जवळ जात नाही. अंगवळणी पडलेल्या या सवयीमुळे भारतीय मंडळी दिसली तरी या आचरणात फरक पडत नाही. नाईलाजाने का होईना हिच पद्धत भारतातही मोठ्या प्रमाणावर पाळली जाऊ लागणे हेच इष्ट.

खटपट्या 09/04/2014 - 07:42
असाच प्रकार ठाण्यामधील एका शाळेत घडला आहे. आणि गुन्हेगाराला पाठीशी घालणे वगैरे सर्व तसच घडले आहे. काय करावे सुचत नाही. माझही मुलगी हि त्याच शाळेत जाते.

In reply to by खटपट्या

माहितगार 09/04/2014 - 09:22
थोड्या फार प्रयत्नाने शक्य असल्यास शाळा बदलावी. कदाचित सध्याची चांगलीही असेल, अधिक सुरक्शीततेची शाळा काळजीही घेत असेल पण ऑफीसात काम करताना मन मात्र चिंतेने व्यस्त राहण्या पेक्षा घाई न करता अधन मधन दुसर्‍या शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून शाळा बदलण्यास हरकत नसावी. तसे शक्य नसेल तर सध्याच्या शाळेच्या व्यवस्थापनात स्वतः किंवा कुटूंबीयांनी आणि इतर ओळखीच्या पालकांनी वेगवेगळ्या प्रकारे सहभाग वाढवावा जेणे करून पालकांचा दबदबा वाढेल. आणि केवळ काळजी करण्या पेक्षा काळजी घेतल्याचे समाधान वाढेल ते महत्वाचे.

In reply to by खटपट्या

शुचि 11/04/2014 - 22:47
मला वाटत होतं तुम्ही नाही देणार. अजूनही माझं मत आहे संपादित करुन घ्या अन नावे द्यायचे टाळा. बाकी तुमची मर्जी :(

नाखु 09/04/2014 - 09:11
महत्वाचे मुद्दे: घरापासून लांब असेल पण नावजलेली आहे म्हणून अश्या शाळेत पाठवू नका. जर मोठे मूल त्या शाळेत अगोदरच (किमान १०-१२ वयाचे) असेल तर्च छोटुल्याला त्याच शाळेत पाठवा. घरापासून १ते२ किमि परिघात शाळा असावी ईतर बाल्-विकास अतिरिक्त "छंद्-आवड" वर्ग लावून जोपासता येतात. शाळा लांब असेल तर शाळेशी/शिक्षकांशी वारंवार संपर्क राहत नाही. यात मतमतांतरे अशू शकतील्.पण मी हे केले आहे. एक बे*जबाबदार पालक (बे*-२ मुलांचा)) ईतरांचे सजगतेचे विचार वाचण्यास ऊत्सुक (छोट्या परीचा काळजी बाबा)

मदनबाण 09/04/2014 - 10:19
यात नविन ते काय ? असे अतिशय खेदाने विचारावेसे वाटते ! :( अशा लोकांना तुडवुन तुडवुन ठार मारणे हाच काय तो उपाय वाटतो. नाशकात गुंडांच्या त्रासाने विटलेल्या जनतेने असेच ठेचुन मारले होते. तुम्ही अशा विकॄत माणसांना नराधम म्हणता ना ? मग त्यांना दया-माया दाखवण्याचा प्रश्नच कुठे येतो ?

यशोधरा 09/04/2014 - 10:28
आजही वर्तमानपतात बातमी आहे की प्रचार करणार्‍या जीपखाली चिरडून ५ वर्षांची मुलगी ठार आणि अजून पिल्लू जखमकार्जीपमधील कार्यकर्ते मद्यधुंद होते!:अशा बातम्या वाचूनही संताप होतो आहे! इतकी बेपर्वाई!

काल पुण्यात सहा बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.. खूप सन्ताप आणि दु़ख़़् होतय हे वाचुन :-( कुठे चालला आहे पुणे?? आणि कुठे चालला आहे आपला देश?? :(

मदनबाण 09/04/2014 - 12:20
आपल्या देशात माणसांना सोडुन इतर सर्व गोष्टींना किंमत आहे, हे सत्य जर तुम्हाला उमजले नसेल तर तुम्ही कुंभकर्णा सारख्या गाढ निद्रेत आहात असे समजा. अराजकता अराजकता म्हणजे नक्की काय हे अश्या आणि रोजच्या अनेक बातम्या वाचुन सुद्धा तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही धॄयराष्ट्रा पेक्षा जास्त आंधळे आहात असे खुशाल समजा. जाता जाता :- पुढचे कारगिल अंदमान-निकोबार मधे घडेल असे कोणी कोणाला सांगितले हे जाणुन घेण्यासाठी गुगलबाबाला विचारणा करुन पहा.

_मनश्री_ 10/04/2014 - 14:46
माझा धाकटा भाऊ ज्या शाळेत जायचा तिथे एक व्हॅन चालक लहान मूली आणि मुलांशी वाटेल ते चाळे करायचा ,मांडीवर घेऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा ,मिठया मारायचा आणि बरच काही ते सुध्दा ओपनली पण शाळेच सम्पूर्ण दुर्लक्ष त्यामुळे मी रोज त्याला आणायला आणि सोडवायला जायचे आणि दुसर्या वर्षी आम्ही त्याची शाळा बदलली अशा नराधमांना फक्त फाशी ही एकच शिक्षा असली पाहिजे

एक प्रश्नः- इथे अवांतर वाटत असेल तर दुसर्‍या एखाद्या संबंधित धाग्यावर हलवावा.. माझा मुलगा अत्ता पावणे दोन वर्षाचा आहे. तो एका पाळणाघरात जातो त्यामुळे तसाही दिवसभर लहान मुलांमध्ये असतो. तिथे दर महिन्याचा अभ्यासक्रम असतो. त्यानुसार मुलांना त्या महिन्यामधल्या विशेष गोष्टी (सण, ऋतु इ.), ठराविक आकडे, गाड्या, अवयव इ ची ओळख, चित्रकला, हातांचे ठसे इ मधुन चित्र बनवणे, बागेत खेळायला जाणे, गाणी म्हणणे इ शिकवतात.. सध्या माझ्या मुलाला १-१० आकडे, सगळे वार, पुस्तकातली चित्रे वगैरे ओळखणे, गाण्यातल्या १-२ ओळी म्हणणे जमते.. ३ र्‍या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)? मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का? विचारण्याचे कारण की मुलगा कंपनीच्याच पाळणाघरात जातो, त्यामुळे माझ्या सोबत येतो आणि जातो.. पण त्याला ह्या व्यतिरिक्त अजुन दुसर्‍या शाळेत घातले तर (कदाचित) मला त्याला व्हॅन / बस लावावी लागेल.. इतक्या लहान मुलाला असे शाळेत पाठवणे मला पटत नाही. आणि २ तास त्या शाळेत नक्की तो काय वेगळं शिकणारे ते कळत नाही.. जे काही अभ्यासक्रमात फरक असतील ते जर पालकांनी घरी शिकवुन भरुन काढले तर मुलाला उशीरा शाळेत घालता येते का? म्हण्जे हे बस मधुन इतक्या लहान वयात पाठवणे टाळता येईल..

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 10/04/2014 - 17:11
माझ्या अंदाजाप्रमाणे काही अडचण येऊ नये. शाळेत घालायचं सर्कारी वय "चार पूर्ण" आहे. त्याआधी केज्याबिज्या निव्वळ टाईमपास असतो. अभ्यासक्रमात फरक वगैरेचं लोड इतक्यात नका करुन घेऊ पिरातै. एकाच गोष्टीची खात्री करा. शाळांना केजी जोडून असते. त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश मिळण्याचे वांदे असतात. "चांगली" शाळा हा निकष असेल तर त्या शाळेत केजीत घालणं चांगलं.

In reply to by आदूबाळ

त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश मिळण्याचे वांदे असतात
हं हेच.. हाच प्रॉब्लेम मला वाटत होता.. पण त्यातही ट्विस्ट आहे.. माझी कंपनी २-३ वर्षांसाठी दुसर्‍या लोकेशनला जात आहे.. जे माझ्या घरापासुन १५ किमी वर आहे. कंपनीच्या बसने मी मुलाला स्वतःसोबतच नेऊन दिवसभर तिथेच पाळणाघरात ठेवु शकते.. आता जर शाळेत घालायचं झालं तर कोणत्या घालावं? घरा जवळच्या (कारण अल्टीमेटली कंपनीसुद्धा ३ वर्षांनी घराजवळच येणार आहे..)? की सध्या जिथे स्थलांतर होणार आहे तिकडच्या? (पण मग २-३ वर्षांनी परत शाळा बदलावी लागणारच..)

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 10/04/2014 - 18:18
आत्ता आणि पुढे काही वर्षे आईवडीलांची सोय, बाळाची सुरक्षितता याशिवाय इतक्या लहान वयात तरी काहीच महत्वाचे नाही. अभ्यासाची इतक्यात काळजी करावी असे वाटत नाही. आपण बाळापर्यंत १० मिनिटाच्या अंतरात असणे फायदेशीर आहे. नेहमीच शक्य नसते पण तुला शक्य आहे तर त्याचा फायदा घ्यावास असे वाटते.

In reply to by रेवती

माझंही हेच मत आहे रेवती.. कारण अभ्यास काय घरातही होईल. तेवढ्यासाठी इतक्या लहान मुलाला उगाच २ तास बस मध्ये घालवायला लावणे असुरक्षित आणि मुलाला दमविणारे आहे. माझा चांगलीच शाळा (म्हणाजे बेस्टच हवं..वाला) अट्टाहास नाही.. फक्त पुढे जाऊन अ‍ॅडमिशनला खुप त्रास होईल का अशी शंका वाटते..

In reply to by पिलीयन रायडर

शिद 10/04/2014 - 18:34
धन्यवाद...माझ्या मनातील प्रश्न विचारला नेमका.
३ र्‍या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)? मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का?
चर्चा वाचत आहे.

In reply to by शिद

बहुगुणी 12/04/2014 - 00:27
इतक्या लहान कोवळ्या मुलांना शाळेत घालणं याला निदान ७-८ वर्षांपर्यंत होम स्कूलिंग हा पर्याय असू शकतो का?

In reply to by बहुगुणी

कवितानागेश 12/04/2014 - 00:33
मला देखिल हाच प्रश्न पडलाय. जरा समज आणि ताकद येइपर्यंत मुलांना एकट्याना कुठेही पाठवणं नको होतं.. शिवाय निदान लहानपणीतरी मुलांना मोकळेपणानी घरी खेळू द्यावं असं पण वाटतं. त्यांची दप्तरे बघवत नाहीत.

In reply to by कवितानागेश

यशोधरा 12/04/2014 - 00:43
माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलासाठी होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. तिच्याशी बोलताना समजलं की पुण्यामध्ये बर्‍याचजणांनी सद्ध्या हा पर्याय निवडला आहे आपल्या पाल्यांसाठी.

In reply to by यशोधरा

अनन्त अवधुत 12/04/2014 - 01:04
म्हणजे होम स्कूलिंग साठी कोठे नोंदणी करावी लागते का? अभ्यासक्रमाचे तपशील कोठे आणि कसे ठरतात? परीक्षा कोठे देणार? पालकांचा अथवा जो कोणी शिक्षक आहे त्यांची काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता हवी का?

In reply to by कवितानागेश

रेवती 12/04/2014 - 06:18
त्यांची दप्तरे बघवत नाहीत. मलाही ती दप्तरे बघवत नाहीत. आजच खांदे दुखण्याची तक्रार आमच्याघरी आलीये.

In reply to by बहुगुणी

नाही.. मला होम स्कुलींग करायचं नाही.. माझा मुलगा शाळेत जायला हवाच आहे.. कारण शाळेत मुलं अजुन मुलांना भेटतात.. त्यांच्यात जास्त रमतात.. रोज नियमित कुठेतरी ठरल्या वेळेला जाण्याची सवय होते.. आणि जगात आपण एकमेव मुल नाही ह्याची जाणिव होते! माझा मुद्दा असाय की माझा मुलगा तसाहि ८ तास पाळणाघरात असतो.. तिथेही त्याला अभ्यासक्रम आहेच.. कदाचित शाळेएवढा भरीव नसेल पण बेसिक शिकवत आहेतच.. मग आणखिन "शाळा" म्हणुन वेगळ्या ठिकाणी पाठवायची खरच गरज उरते का? अभ्यासक्रमातला फरक मी घरी भरुन काढु शकेन आणि शाळेचे बाकी फायदे पाळणाघरात आहेतच.. होम स्कुलिंग बद्दल मितान सांगु शकेल..

रेवती 10/04/2014 - 18:27
नुकत्याच झालेल्या पेनसिल्वेनिया स्टॅबिंग केसमुळे कालची संध्याकाळ मुलाला इंन्स्ट्रक्षने देण्यात गेली. शिवाय माझा मुलगा व त्याचा मित्र एकदा बंदुकीबद्दल (सहज) बोलत होते तरी ते ऐकून एकाने तक्रार केली व आम्हाला शाळेकडून तसे कळवण्यात आले होते. त्यावेळी लगेच पोहोचता येण्याचे मह्त्व समजले. नंतर माझा मुलगा व त्याच्या मित्राला ३ दिवस आपापल्या आईवडीलांनी शाळेत सोडावे असे सुचवण्यात आले. त्यामुळे असे बोलणेही लोकांना किती घाबरवू शकते हे त्यांना समजले. आज त्याच्या प्रॉजेक्टचा काही भाग शाळेच्या मैदानावर जाऊन करायचा आहे तरी मला धाकधुक वाटत आहे. मागल्या वर्षी कनेटिकट येथे बंदुकीने विद्यार्थ्यांची टीनएजरने केलीली कत्तल, काल परवाचे स्टॅबिंग अशाने शाळेकडून, समाजाकडून आपण, आपल्याकडून मुलांनी, मुलांकडून आपण/ शिक्षकांनी नक्की काय अपेक्षा करावी हेच समजेनासे होते. आता पिक अपला आईवडील पोहोचण्यापूर्वीचा थोडा वेळ मुलांनी शाळेच्या आत उभे राहणे सुरक्षित की बाहेर? काही सुचत नाही. हे असले विचार डोक्यात होते म्हणून पहाटेच दचकून जाग आली.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 10/04/2014 - 18:45
सतत भीतीच असते असे नाही पण काही घडले की बरेच दिवस काळजी करण्यात आणि घेण्यात जातात. लहान मुले निदान आपल्या नजरेसमोर असतात पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.

In reply to by रेवती

शुचि 10/04/2014 - 18:48
पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.
खरं आहे. कालच मुलगी म्हणत होती की १६ वर्षाची झाली की ती कार शिकणार्/चालवणार वगैरे. मी एकदम काळजीची प्रतिक्रिया दिली. त्यावर ती म्हणते - Mama, you cannot keep me kid all the time. मी म्हटलं - Unfortunately not :(

३० एक वर्षापूर्वी मी आणि मा़झे काही मित्र एका 'सिंहांच्या' मंडळाचे नाममात्र वर्गणी भरुन 'छावा' सदस्य झालो. वैद्यकिय शिबिरे, अपंगांना चाकांची खुर्ची वाटप अशी अनेक सामाजिक कार्यक्रमात आम्ही छावे भाग घ्यायचो. सिंह् सदस्य हे समाजातील सर्व थरातील प्रतिष्ठित व्यक्ति होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मजा वाटत होती. आजुबाजूचे आमच्याकडे आदराने बघायचे. एकदा एका अनाथाश्रमाला मदतीच्या कार्यकामाला आम्ही गेलो होतो, अनाथाश्रमातील मुलींनी सांस्क्रुतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम आटोपल्यावर आश्रमातील महिला कर्मचार्याबरोबर आमचे 'सिंह' सभासद एका खोलीत मिटिंगसाठी गेले व दरवाजा बंद केला . थोडया वेळाने एका महिलेबरोबर आश्रमातील १०-१२ तरुण मुली त्याच खोलीत शिरल्या व दरवाज्या आतून बंद केला. बराच वेळ झाला तरी मिटिंग संपत नव्हती, आमच्यातील एकाने कुतूहल म्हनून त्या खोलीकडे गेला व दरवाज्याच्या फटितून आत बघितले, त्याने हळुच आम्हाला खुणेने बोलावले, आम्ही फटितून जे काही बघितले ते पाहुन आम्हालाच शरम वाटली. जे हात एरवी सराईतपणे शस्त्रक्रिया करत तेच हात आज कोवळ्या शरिरावरुन फिरत होते. आश्रमाच्या मदतीच्या बदल्यात तेथील महिला व्यवस्थापक मंडळाने कोवळ्या कळ्या कुस्करायला मदत केली. त्या मुली सुरक्षित हातात नव्ह्त्या. आम्ही सर्वकाही चोरुनच बघितले होते, व जाब विचारण्याईतके 'मोठे' ही झालो नव्हतो. हळूहळू आमच्यातील एक एक छावा मंडळ सोडू लागला शेवटी फक्त सिंह्च उरले, सिंह कसले लांडगेच होते ते. पालकांच्या पंखाखाली जी मुले सुरक्षित नाहीत तेथे अनाथ मुलांची सुरक्षितता कोणाच्या भरोशावर सोपवावी ?

In reply to by मार्मिक गोडसे

अहो .. वाचुन धडधडतय मला.. तुम्ही का नाही तक्रात केलीत?? का नाही पोलीसात कळवलत? किती भयंकर गोष्ट आहे ही.. मला लिहीतानाही त्रास होतोय..

In reply to by मार्मिक गोडसे

खटपट्या 11/04/2014 - 22:50
बापरे. खूपच भयानक आहे. तुम्हाला तो लांडग्यांचा क्लब माहित असेल तर अजून सुद्धा तुम्ही त्यांचा बुरखा फाडू शकता.

In reply to by खटपट्या

बहुगुणी 12/04/2014 - 00:24
तुमची खात्रीपूर्वक माहिती पोलिसांना/ महिला आयोगाला कळवा; ती कळवल्याने आजही तुम्ही काही अश्राप स्त्रियांना वाचवू शकता (ती न कळवल्याने मात्र अजाणता तुम्ही त्यांच्या शोषणात सहभागी व्हाल!) (त्या 'संस्थे'चं नाव इथे जाहीर करण्याचं टाळा; मिपा व्यवस्थापनाला विनाकारण बदनामीकारक मजकूर पसरवण्याबद्दल गोत्यात येऊ शकेल असं वाटतं.)

In reply to by बहुगुणी

तुमचे म्हणणे मान्य आहे. ३० एक वर्षापुर्वीची ही घटना. आमच्यातील एका मित्राला समाजसेवेची आवड होती, तो घुसला त्याने आम्हालाही खेचले. आमच्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते कमी व माझ्यासारखे खोगिरभरती कार्यकर्ते जास्त होते. मोठ्या होटेलातील मिटिंग व तेथिल मेनुचे आकर्षण अधिक. त्या वयात अशा घटना हाताळण्याचे कौशल्य निदान माझ्याकडे तरी नव्हते. परंतु १० वर्षापुर्वी आमच्या रहिवासी सोसायटित एकाने अनधिकृत ट्रांसपोर्ट सुरु केले होते. त्यांच्या कामगारांमुळे सोसायटितील माहिलांना त्रास होत असे. तक्रार करुनहि सोसायटीने कोणतीहि कारवाही केली नाहि. अखेर मी व माझ्या वडिलांनी एके दिवशी त्याच्या कर्मचार्यांना शिवागीळ करुन धमकावले. प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. व तेथेच मिटले. व ते कार्यालय कायमचे बन्द झाले. सोसायटितील महिला सुरक्षित झाल्या. त्या पापातून थोडं तरी मुक्त झालो. परंतू अपराधि भावना कायम आहे. तुम्ही जाणीव करुन दिल्यापासून ती अधिकच वाढली.

In reply to by मार्मिक गोडसे

आत्मशून्य 12/04/2014 - 23:29
रच्याकने कंच्या गावच्या कट्याची गोश्ट हाये ही ? न्हाइ लै परतिषीस्टीत लोग्जस या कट्याचे सडस्य गावोगावी असतात म्हणौन इचारले.

मदनबाण 11/04/2014 - 09:09
आपल्या देशातील *** राजकारणी ! बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी-मुलायम यालाच म्हणतात "यादवी माजणे". माझा आपल्या देशातील राजकारण्यांवर राग या आणि अशाच अनेक कारणांसाठी आहे.ही राजकारण्यांची हरामखोर अवलाद आपल्याच देशातील जनतेचे आणि देशाचे लचके तोडण्यास बसलेली आहे.

In reply to by मदनबाण

पैसा 11/04/2014 - 10:29
आरोपी (गुन्हेगार) एका विशिष्ट धर्माचे असल्याने हे सेक्युलर मसीहा असले बोलत आहेत. मुल्ला यम सिंगांचा इतिहास बघता ते स्त्रियांबद्दल सहानुभूतीसुद्धा बाळगून कधीच राहिले नव्हते. त्यांच्या स्वतःच्या २ बायका अनेक वर्षे एकाच वेळी जिवंत होत्या. या लोकांना सामान्य लोकांचे कायदे लागू होत नाहीत बहुतेक. त्यांची पहिली पत्नी प्रदीर्घ मानसिक आजरानंतर कोणत्याही उपचारांशिवाय २००३ साली वारली. त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा करायच्या? :(

In reply to by पैसा

आजानुकर्ण 11/04/2014 - 23:01
कुठल्या बलात्कार खटल्यातील आरोपी एका विशिष्ट धर्माचे आहेत? (मुलायमची प्रतिक्रिया मूर्खपणाची आहे हे अधोरेखित करतो.) राजकारणी लोकांच्या बायकांबाबत सहमत. मुलायम-करुणानिधीसारखे दोनदोन बायका करतात किंवा इतर नेत्यांसारखे असलेल्या बायकांना परित्यक्ता करतात.

In reply to by आजानुकर्ण

पैसा 11/04/2014 - 23:34
मतांसाठी कायपन! आणि खाजगी वागणूक कशी असेल ते मात्र कोणी विचारू नये. सामान्य लोकं बसतात भांडत, अमका पक्ष बरा आणि तमका नेता वाईट म्हणत. :(

In reply to by पैसा

आजानुकर्ण 11/04/2014 - 23:42
मूळ आक्षेप विशिष्ट धर्माचेच लोक जास्त बलात्कार करतात व मुलायम अशा धर्मीयांची मते मिळवू पाहण्यासाठी बलात्काराचा गुन्हा सौम्य करु पाहतो या (व अशा सौम्यीकरणाला विशिष्ट धर्माचे लोक बळी पडून व मतेही देतील असे गृहितक असणाऱ्या) आरोपाला आहे. पुण्यातील मुलीसंदर्भात झालेला प्रकार किंवा मुंबई/दिल्लीतील घटना यात या एका विशिष्ट धर्माचेच लोक जबाबदार होते असे आढळले नाही. खाजगी वागणूक कोणाचीही विचारु नये. मोदी असो वा मुलायम हे मान्य.

शुचि 11/04/2014 - 19:41
http://www.cnn.com/2014/04/11/world/europe/vatican-pope-sex-abuse/index.html?hpt=hp_t2 चर्चच्या पाद्र्यांनी लहान मुलांचे जे लैंगिक शिषण केले, त्याबद्दल पोपने माफी मागितली व हेही सांगीतले की गुन्हेगारांना शिक्षा होइल व असे प्रकार झाल्यास चर्चवर निर्बंध घातले जातील, यापुढे चर्च कर्मचार्‍यांना ट्रेनिंगही देण्यात येईल.

माहितगार 12/04/2014 - 08:34
या धाग्यावर आलेले काही प्रतिसाद 'काळजी घेणे' पेक्षा 'काळजी करणे' कडे झूकलेले वाटतात त्यात काही ठिकाणी सेपरेशन अँक्झायटीही दिसते. समस्या असतात नाही असे नाही तरीपण बहुतांश वेळा बहुतांश जग व्य्वस्थीत चालू असत याचा नकारात्मक बातम्यांच्या भडीमारा खाली विसरही पडू देऊ नये. आयूष्यात जोखीम ही सर्वत्र असते ती दारी असते तशी घरीही असते. जोखीमीच्या स्थिती कशा हाताळाव्यात याचे प्रशिक्षण महत्वाचे. सांगण्याचा उद्देश प्रोटेक्शन आवश्यक असतेच पण केअर अँड प्रोटेक्शन ओव्हरप्रोटेक्शन मध्ये एंड अप होऊ नये. बंधने घालताना मुले त्यांच्या नैसर्गिक विकासापासून वंचीत होणार नाहीत धीट होतील याचा समतोलही सर्व पालक पाहतच असतात तरी पण एक स्मरण करणे गरजेचे म्हणून हा प्रतिसाद

रोज एक वैताग देणारी गोष्ट कळतेच. लहान मुलाला किंवा मुलीला थेट चॉकलेट न देता पालकांकडे देण्याची प्रथा मी माझ्यापुरती सुरु केली ती याच कारणामुळे. पण जर फक्त आई - मूल दोघेच असतील तर पंचाईत. म्हणजे आईचा भलताच गैरसमज व्हायचा आणि फटके पडायची वेळ येईल.
केवळ चार वर्षाचं छोटसं पिल्लु.... आत्ताशी कुठे शाळेच्या फुलपाखरी विश्वात प्रवेश केलेला..... सगळं जग खुप गोड आणि रंगिबेरंगी वाटणारं वय.... आणि अचानक तिच्या आयुष्यात काहितरी वेगळच घडत....काय घडलं ? कसं घडलं ?