मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पडघम २०१४- भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ

क्लिंटन ·
यापूर्वीचे लेखन भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक भाग २: क्रिटिकल मास भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान सुरवातीला केरळात २००६ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू. तक्ता क्रमांक १ table.tableizer-table { border:

पैसा 12/04/2014 - 21:33
असेच. कर्नाटकच्या दक्षिणेला भाजपाला स्थान नाही. त्यामुळे निव्वळ बहुमत मिळवणे फार कठीण आहे.

ऋषिकेश 13/04/2014 - 18:03
इतका फरक असेल हे प्रिडिक्शन बर्‍यापैकी रिस्की वाटते. अगदी १०-१० नसले तरी काँग्रेस ८-९ आणि डावी आघाडी ११-१२ जागा जिंकेल असे वाटते. केरळात काँग्रेस विरोधी लाट असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर एवढ्यात दिसलेले नाही.

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 13/04/2014 - 22:37
केरळात काँग्रेस विरोधी लाट असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर एवढ्यात दिसलेले नाही.
केरळात कधी कुठच्या पक्षाची किंवा पक्षाविरूध्द लाट नसते.मुळात दुरंगी लढत आणि दोन आघाड्यांच्या मतांमध्ये फार फरक नसणे यामुळे पुढच्या वेळी थोडीशी मते इकडची तिकडे झाली तरी निकाल बदलतात.नक्की किती मते इकडची तिकडे होतील या अंदाजात थोडीशी जरी गल्लत झाली तर अंदाज पूर्णपणे चुकतात.मी लोकसभा निवडणुकांचे अंदाज १९९६ पासून व्यक्त करत आहे.पण केरळमधील अंदाज पूर्णपणे बरोबर एकदाच--२००९ मध्ये आले होते.सुदैवाने ते त्यावेळीही मिपावर पोस्ट केले होते. या अंदाजांमागे गृहितके पुढीलप्रमाणे: १. केंद्रातील युपीए सरकारविरोधी वातावरणाचा काँग्रेसला नक्कीच फटका बसेल. तसेच राज्यातील सरकारही तीन वर्षे जुने असल्यामुळे राज्यसरकारविरोधी मतांचाही फटका बसेल. राज्यसरकारसाठी अशा मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला राज्यात फटका बसतो हे १९८९, २००४ आणि २००९ मध्ये बघायला मिळाले आहे. २. केरळ काँग्रेसमध्ये ए.के.अँटनी आणि मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्यात फारसे सख्य नाही हे तर स्पष्टच आहे. काँग्रेसवाले असे मतभेद पक्षापुढे कठिण काळ आला असता चव्हाट्यावर आणत नाहीत पण तरीही ग्राऊंड लेव्हलवर त्याचा परिणाम अगदीच दुर्लक्ष करण्याजोगा असेल असे वाटत नाही. ३. डाव्या आघाडीने २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर आपली परिस्थिती बरीच सुधारली. २०११ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीचा अगदी थोडक्यात पराभव झाला.तीच प्रक्रिया पुढे चालू राहिल हे आणखी एक गृहितक. तेव्हा गृहितक हे केरळमध्येही काँग्रेससाठी फार चांगली परिस्थिती नाही.पण यावेळी भाजप या तिसर्‍या पक्षाचा शिरकाव झाल्यामुळे प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पडेल. भाजपने डाव्या पक्षांची मते खाण्याऐवजी काँग्रेसचीच मते जास्त खाल्ली तर मात्र काँग्रेसचा आणखी मोठा पराभव होईल.

प्रस्थापितविरोधी मत किंवा अॅंटीइन्कंबंसी हा शब्दप्रयोग गेली काही वर्षं ऐकतो आहे. बऱ्याच वेळा हे गुरुत्वाकर्षणासारखं सिद्ध झालेलं सर्वमान्य बल असल्याप्रमाणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. मला प्रश्न पडतो की असलं काही असतं का? म्हणजे एखादं सरकार वाईट असल्याचा अनुभव लोकांना आला म्हणून त्यांनी त्याविरुद्ध मत देणं ठीक आहे. पण केवळ सरकार आहे म्हणून त्याच्या विरोधात द्यायचं बुवा मत असं लोक करतात का? थोडक्यात प्रस्थापितविरोधी मतदान हमखास होतं असा विदा आहे का?

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 13/04/2014 - 22:40
याविषयी आपली मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतरही चर्चा झाली होती आणि त्यावेळी हा विदा दिला होता. आणि त्यावरील तुमचाच प्रतिसाद

In reply to by राजेश घासकडवी

प्रसाद१९७१ 14/04/2014 - 11:34
ह्याचे कारण बरेसचे मानसिक आहे. मानवी मनाला एक च व्यक्ती सत्तेत ( मग ते सरकार असु दे किंवा व्ययक्तीक नातेसंबंधात ) असणे खुपायला लागते. मग दुसर्‍या ऑप्शन चा शोध चालु होतो.

विटेकर 21/04/2014 - 11:45
संघाचे संपूर्ण भारतात सर्वात चांगले काम केरल मध्ये आहे, नागपूर पेक्षाही जास्त ! पण तरीही राजकीय दृष्ट्या मात्र अन्य पक्श जिंकतात , याचे कारण काय असावे ? संघ आंओ भाजप असा सरळ ग्राफ नाही ? बाकी मालीका छानच आहे , मी तुमचे सगळे लेख आव डीने वाचत असतो, अभ्यासपूर्ण असतात .

In reply to by विटेकर

क्लिंटन 24/04/2014 - 17:31
संघाचे संपूर्ण भारतात सर्वात चांगले काम केरल मध्ये आहे, नागपूर पेक्षाही जास्त ! पण तरीही राजकीय दृष्ट्या मात्र अन्य पक्श जिंकतात , याचे कारण काय असावे ?
याची माझ्या मते काही महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे: १. निवडून यायला (विशेषत: लोकसभा निवडणुकीत जागा जिंकायला) पक्ष संघटना मजबूत लागते आणि पक्षाचा चेहरा म्हणून नेताही गरजेचा असतो.भाजप पूर्वी कमजोर असलेल्या अनेक राज्यांमध्ये संघ कार्यकर्त्यांमुळे संघटना होतीच पण पक्षाला चांगले नेते मिळाले आणि त्यातून पक्ष त्या राज्यांमध्ये पुढे आला (उदाहरणार्थ कर्नाटकात येडियुराप्पा आणि काही प्रमाणात जगदीश शेट्टर, गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल, गोव्यात मनोहर पर्रिकर आणि श्रीपाद नाईक, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि काही प्रमाणात प्रमोद महाजन). केरळमध्ये मात्र ओ.राजगोपाल हेच एक नाव घेण्याजोगे नेते. ते सुध्दा येडियुराप्पांप्रमाणे पूर्ण राज्यात मते मिळवून देतील इतक्या ताकदीचे नक्कीच नाहीत. २. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांची (मुस्लिम आणि ख्रिश्चन) यांची संख्या खूप जास्त आहे. मलापुरम, कोझीकोडे, कोट्टायम यासारख्या जिल्ह्यात त्यांची संख्या ५०% पेक्षा जास्त आहे. भाजप हा अल्पसंख्यांकांच्या विरोधातला पक्ष असा चेहरा असल्यामुळे त्याचा फटका पक्षाला केरळमध्ये नक्कीच बसतो. ३. केरळमध्ये साक्षरता आणि राजकीय अवेअरनेस बराच जास्त आहे.त्यामुळे ज्या भागात भाजप थोडाफार प्रबळ आहे (कासारगोड आणि मंजेश्वर) तिथे भाजपला पराभूत करायला कम्युनिस्ट समर्थक आणि अल्पसंख्याकांकडून टॅक्टिकल व्होटिंग होते असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
बाकी मालीका छानच आहे , मी तुमचे सगळे लेख आव डीने वाचत असतो, अभ्यासपूर्ण असतात .
धन्यवाद विटेकर.

पैसा 12/04/2014 - 21:33
असेच. कर्नाटकच्या दक्षिणेला भाजपाला स्थान नाही. त्यामुळे निव्वळ बहुमत मिळवणे फार कठीण आहे.

ऋषिकेश 13/04/2014 - 18:03
इतका फरक असेल हे प्रिडिक्शन बर्‍यापैकी रिस्की वाटते. अगदी १०-१० नसले तरी काँग्रेस ८-९ आणि डावी आघाडी ११-१२ जागा जिंकेल असे वाटते. केरळात काँग्रेस विरोधी लाट असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर एवढ्यात दिसलेले नाही.

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 13/04/2014 - 22:37
केरळात काँग्रेस विरोधी लाट असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर एवढ्यात दिसलेले नाही.
केरळात कधी कुठच्या पक्षाची किंवा पक्षाविरूध्द लाट नसते.मुळात दुरंगी लढत आणि दोन आघाड्यांच्या मतांमध्ये फार फरक नसणे यामुळे पुढच्या वेळी थोडीशी मते इकडची तिकडे झाली तरी निकाल बदलतात.नक्की किती मते इकडची तिकडे होतील या अंदाजात थोडीशी जरी गल्लत झाली तर अंदाज पूर्णपणे चुकतात.मी लोकसभा निवडणुकांचे अंदाज १९९६ पासून व्यक्त करत आहे.पण केरळमधील अंदाज पूर्णपणे बरोबर एकदाच--२००९ मध्ये आले होते.सुदैवाने ते त्यावेळीही मिपावर पोस्ट केले होते. या अंदाजांमागे गृहितके पुढीलप्रमाणे: १. केंद्रातील युपीए सरकारविरोधी वातावरणाचा काँग्रेसला नक्कीच फटका बसेल. तसेच राज्यातील सरकारही तीन वर्षे जुने असल्यामुळे राज्यसरकारविरोधी मतांचाही फटका बसेल. राज्यसरकारसाठी अशा मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला राज्यात फटका बसतो हे १९८९, २००४ आणि २००९ मध्ये बघायला मिळाले आहे. २. केरळ काँग्रेसमध्ये ए.के.अँटनी आणि मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्यात फारसे सख्य नाही हे तर स्पष्टच आहे. काँग्रेसवाले असे मतभेद पक्षापुढे कठिण काळ आला असता चव्हाट्यावर आणत नाहीत पण तरीही ग्राऊंड लेव्हलवर त्याचा परिणाम अगदीच दुर्लक्ष करण्याजोगा असेल असे वाटत नाही. ३. डाव्या आघाडीने २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर आपली परिस्थिती बरीच सुधारली. २०११ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीचा अगदी थोडक्यात पराभव झाला.तीच प्रक्रिया पुढे चालू राहिल हे आणखी एक गृहितक. तेव्हा गृहितक हे केरळमध्येही काँग्रेससाठी फार चांगली परिस्थिती नाही.पण यावेळी भाजप या तिसर्‍या पक्षाचा शिरकाव झाल्यामुळे प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पडेल. भाजपने डाव्या पक्षांची मते खाण्याऐवजी काँग्रेसचीच मते जास्त खाल्ली तर मात्र काँग्रेसचा आणखी मोठा पराभव होईल.

प्रस्थापितविरोधी मत किंवा अॅंटीइन्कंबंसी हा शब्दप्रयोग गेली काही वर्षं ऐकतो आहे. बऱ्याच वेळा हे गुरुत्वाकर्षणासारखं सिद्ध झालेलं सर्वमान्य बल असल्याप्रमाणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. मला प्रश्न पडतो की असलं काही असतं का? म्हणजे एखादं सरकार वाईट असल्याचा अनुभव लोकांना आला म्हणून त्यांनी त्याविरुद्ध मत देणं ठीक आहे. पण केवळ सरकार आहे म्हणून त्याच्या विरोधात द्यायचं बुवा मत असं लोक करतात का? थोडक्यात प्रस्थापितविरोधी मतदान हमखास होतं असा विदा आहे का?

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 13/04/2014 - 22:40
याविषयी आपली मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतरही चर्चा झाली होती आणि त्यावेळी हा विदा दिला होता. आणि त्यावरील तुमचाच प्रतिसाद

In reply to by राजेश घासकडवी

प्रसाद१९७१ 14/04/2014 - 11:34
ह्याचे कारण बरेसचे मानसिक आहे. मानवी मनाला एक च व्यक्ती सत्तेत ( मग ते सरकार असु दे किंवा व्ययक्तीक नातेसंबंधात ) असणे खुपायला लागते. मग दुसर्‍या ऑप्शन चा शोध चालु होतो.

विटेकर 21/04/2014 - 11:45
संघाचे संपूर्ण भारतात सर्वात चांगले काम केरल मध्ये आहे, नागपूर पेक्षाही जास्त ! पण तरीही राजकीय दृष्ट्या मात्र अन्य पक्श जिंकतात , याचे कारण काय असावे ? संघ आंओ भाजप असा सरळ ग्राफ नाही ? बाकी मालीका छानच आहे , मी तुमचे सगळे लेख आव डीने वाचत असतो, अभ्यासपूर्ण असतात .

In reply to by विटेकर

क्लिंटन 24/04/2014 - 17:31
संघाचे संपूर्ण भारतात सर्वात चांगले काम केरल मध्ये आहे, नागपूर पेक्षाही जास्त ! पण तरीही राजकीय दृष्ट्या मात्र अन्य पक्श जिंकतात , याचे कारण काय असावे ?
याची माझ्या मते काही महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे: १. निवडून यायला (विशेषत: लोकसभा निवडणुकीत जागा जिंकायला) पक्ष संघटना मजबूत लागते आणि पक्षाचा चेहरा म्हणून नेताही गरजेचा असतो.भाजप पूर्वी कमजोर असलेल्या अनेक राज्यांमध्ये संघ कार्यकर्त्यांमुळे संघटना होतीच पण पक्षाला चांगले नेते मिळाले आणि त्यातून पक्ष त्या राज्यांमध्ये पुढे आला (उदाहरणार्थ कर्नाटकात येडियुराप्पा आणि काही प्रमाणात जगदीश शेट्टर, गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल, गोव्यात मनोहर पर्रिकर आणि श्रीपाद नाईक, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि काही प्रमाणात प्रमोद महाजन). केरळमध्ये मात्र ओ.राजगोपाल हेच एक नाव घेण्याजोगे नेते. ते सुध्दा येडियुराप्पांप्रमाणे पूर्ण राज्यात मते मिळवून देतील इतक्या ताकदीचे नक्कीच नाहीत. २. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांची (मुस्लिम आणि ख्रिश्चन) यांची संख्या खूप जास्त आहे. मलापुरम, कोझीकोडे, कोट्टायम यासारख्या जिल्ह्यात त्यांची संख्या ५०% पेक्षा जास्त आहे. भाजप हा अल्पसंख्यांकांच्या विरोधातला पक्ष असा चेहरा असल्यामुळे त्याचा फटका पक्षाला केरळमध्ये नक्कीच बसतो. ३. केरळमध्ये साक्षरता आणि राजकीय अवेअरनेस बराच जास्त आहे.त्यामुळे ज्या भागात भाजप थोडाफार प्रबळ आहे (कासारगोड आणि मंजेश्वर) तिथे भाजपला पराभूत करायला कम्युनिस्ट समर्थक आणि अल्पसंख्याकांकडून टॅक्टिकल व्होटिंग होते असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
बाकी मालीका छानच आहे , मी तुमचे सगळे लेख आव डीने वाचत असतो, अभ्यासपूर्ण असतात .
धन्यवाद विटेकर.

किंग, क्वीन नि आणखी काही.

प्यारे१ ·

आपसुकच संवादाची सूत्रं एका आतापर्यंत दुर्लक्षित विद्यार्थ्याच्या हाती येतात तेव्हा त्याला 'किंग' सापडत असेल काय? हे असे होते खरे, मी स्वताही अनुभवलेय बरेचदा. इतरांचेही अनुभव पाहिलेत. अगदी गली क्रिकेटमध्येही असला अनुभव घेतलाय.

बालगंधर्व 12/04/2014 - 15:02
मत्स! परशात्न अव्ले.. तुमचे महनने पतले. पर्ति एक मन्सच्य्ह मनाअत एक किनग किनव ॑उईन लपलेलीई असते जेवह केवह तुमे अयुय्श्याआची एकदी लदाअई पहिल्यद्नाअ केहेलुन जिनकता ते पन अति अनत अनपेअकशिअत पने, तेह्वा तुमे तय कशनाचे रजा किनव रानीए बनलेले असतात. इत इस थे मोतिवाशनल पार्त ओफ लैफ. यु केरि ओन परशनत. यु मके अ गूद जोब.

इरसाल 12/04/2014 - 15:11
कमीत कमी बालगंधर्व धाग्यावर प्रतिक्रिया देवुन गेलेत याने तुमचे समधान व्हावे. (मोकलाया दाही दिश्या)इरसाल.

शुचि 12/04/2014 - 17:53
मीही अनुभवलंय ..... १० वी ला डाके क्लासच्या रोहिणी डाके बाईंचे शिकवणे त्यातून मला आलेला आत्मविश्वास अन मग पुढे आय आय टी मध्ये Maths karataa मिळालेली admission यात कमालीचे कनेक्शन आहे, १००% कनेक्शन आहे. _____________________ "ओटोबायोग्राफ़ॆ ऑफ अ योगी" पुस्तकात एक खूप छान वाक्य आहे - लहान बाळाला पहिली वाहिली पावले टाकत असताना जे कौतुक आजूबाजूचे (विशेषता: आई) करतात, त्यातच त्याच्या मोठेपणीच्या आत्मविश्वासाची बीजे पेरलेली असतात - अशा अर्थाचे ते आहे.

In reply to by पैसा

कवितानागेश 12/04/2014 - 18:32
अवांतरः आपल्यातल्या किंग किंवा क्वीनसोबत कधीकधी आपल्यातल्याच जोकरपण सापडतो! ;) आपण स्वतः किती गमतीदार( पक्षी:मुर्खासारखे! ) वागू शकतो हे कळल्यावर. अर्थात ते किस्से इथे लिहिण्यासारखे नाहीत. :)

नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो. आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलाय. अकरावी च्या पहिल्या युनिट टेस्टला फारच कमी गुण.
डिप्लोमा पहिल्या वर्षाला न्युमरेटर, डिनॉमिनेटरचं टेरर आणि ग्राफिक्स ला पॅराबोला, हायपरबोला बरोबरची हाणामारी आठवली. आणि दुसर्‍या वर्षीपासुन डिप्लोमा आणि ईंजिनिअरींग पुर्ण होईपर्यंत किंग मधलं रुपांतर आठवलं. नाही म्हणायला एम-३ नी सिंहाची शेळी केलेली. क्रिटिकल ला जाउन एकदा वाय.डी. होऊन रडवलं पण सुटला एकदाचा ;).

राही 12/04/2014 - 22:18
सूंदर लिहिले आहे. "प्रत्यक्ष यशापेक्षा यशापर्यंतचा प्रवास अधिक रोमहर्षक असतो."

In reply to by प्यारे१

@आत्मशून्य ह्यांचे खास तर सूड ह्यांचे विशेष आभार.>>> =)) आत्म-शून्यातून घेतलेला सूड अवडला! ;)

आवडले. सगळी उदाहरणे अगदी मनाला भावणारी.
मात्र नंतर सापडलेल्या क्वीनला अथवा किंगला वारंवार 'चेक' करत रहावंच.
+१. सहमत

आपसुकच संवादाची सूत्रं एका आतापर्यंत दुर्लक्षित विद्यार्थ्याच्या हाती येतात तेव्हा त्याला 'किंग' सापडत असेल काय? हे असे होते खरे, मी स्वताही अनुभवलेय बरेचदा. इतरांचेही अनुभव पाहिलेत. अगदी गली क्रिकेटमध्येही असला अनुभव घेतलाय.

बालगंधर्व 12/04/2014 - 15:02
मत्स! परशात्न अव्ले.. तुमचे महनने पतले. पर्ति एक मन्सच्य्ह मनाअत एक किनग किनव ॑उईन लपलेलीई असते जेवह केवह तुमे अयुय्श्याआची एकदी लदाअई पहिल्यद्नाअ केहेलुन जिनकता ते पन अति अनत अनपेअकशिअत पने, तेह्वा तुमे तय कशनाचे रजा किनव रानीए बनलेले असतात. इत इस थे मोतिवाशनल पार्त ओफ लैफ. यु केरि ओन परशनत. यु मके अ गूद जोब.

इरसाल 12/04/2014 - 15:11
कमीत कमी बालगंधर्व धाग्यावर प्रतिक्रिया देवुन गेलेत याने तुमचे समधान व्हावे. (मोकलाया दाही दिश्या)इरसाल.

शुचि 12/04/2014 - 17:53
मीही अनुभवलंय ..... १० वी ला डाके क्लासच्या रोहिणी डाके बाईंचे शिकवणे त्यातून मला आलेला आत्मविश्वास अन मग पुढे आय आय टी मध्ये Maths karataa मिळालेली admission यात कमालीचे कनेक्शन आहे, १००% कनेक्शन आहे. _____________________ "ओटोबायोग्राफ़ॆ ऑफ अ योगी" पुस्तकात एक खूप छान वाक्य आहे - लहान बाळाला पहिली वाहिली पावले टाकत असताना जे कौतुक आजूबाजूचे (विशेषता: आई) करतात, त्यातच त्याच्या मोठेपणीच्या आत्मविश्वासाची बीजे पेरलेली असतात - अशा अर्थाचे ते आहे.

In reply to by पैसा

कवितानागेश 12/04/2014 - 18:32
अवांतरः आपल्यातल्या किंग किंवा क्वीनसोबत कधीकधी आपल्यातल्याच जोकरपण सापडतो! ;) आपण स्वतः किती गमतीदार( पक्षी:मुर्खासारखे! ) वागू शकतो हे कळल्यावर. अर्थात ते किस्से इथे लिहिण्यासारखे नाहीत. :)

नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो. आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलाय. अकरावी च्या पहिल्या युनिट टेस्टला फारच कमी गुण.
डिप्लोमा पहिल्या वर्षाला न्युमरेटर, डिनॉमिनेटरचं टेरर आणि ग्राफिक्स ला पॅराबोला, हायपरबोला बरोबरची हाणामारी आठवली. आणि दुसर्‍या वर्षीपासुन डिप्लोमा आणि ईंजिनिअरींग पुर्ण होईपर्यंत किंग मधलं रुपांतर आठवलं. नाही म्हणायला एम-३ नी सिंहाची शेळी केलेली. क्रिटिकल ला जाउन एकदा वाय.डी. होऊन रडवलं पण सुटला एकदाचा ;).

राही 12/04/2014 - 22:18
सूंदर लिहिले आहे. "प्रत्यक्ष यशापेक्षा यशापर्यंतचा प्रवास अधिक रोमहर्षक असतो."

In reply to by प्यारे१

@आत्मशून्य ह्यांचे खास तर सूड ह्यांचे विशेष आभार.>>> =)) आत्म-शून्यातून घेतलेला सूड अवडला! ;)

आवडले. सगळी उदाहरणे अगदी मनाला भावणारी.
मात्र नंतर सापडलेल्या क्वीनला अथवा किंगला वारंवार 'चेक' करत रहावंच.
+१. सहमत
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक क्वीन असते म्हणे. ती सापडण्याचा क्षण टिपणं आवश्यक असतं. पुरुष तरी का अपवाद असावेत? क्वीन सापडणं हा स्वत्व गवसण्याचा क्षण असावा असं तो चित्रपट पाहिलेल्या लोकांची मतं वाचताना जाणवलं. तसंच असेल! .................. सातवीच्या वर्गात असलेला पण वर्गात कधीच न बोलणारा मुलगा शिक्षकांच्या आग्रहामुळं एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धेवेळी सगळ्यांची भाषणं ऐकून हातपाय गळपटलेला, काय बोलायचं ते न आठवता जसं सुचेल तसं धाडकन बोलून खाली बसतो. नंतर स्पर्धेत तिसरा मिळालेला क्रमांक. इथं 'किंग' सापडत असेल का? ----------------- नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो.

मल्हार महुडे

शरद ·

In reply to by कवितानागेश

बालगंधर्व 12/04/2014 - 15:20
सुनदर मनदनी अहे शरदराव्व, नामयाचे खापर विथुनमाय्चा चईतनियात पुरनपने पकके झले. यपुरवे एकआ पिकचराआत दोके पोहोदने पहिले होते. पन हा परसग्न कुह्प बहावपुर्ना अहे.

पैसा 12/04/2014 - 18:30
काय सुंदर लिहिलं आहे! नामदेवाचा हा अभंग फार सुंदर वाटला!

In reply to by कवितानागेश

बालगंधर्व 12/04/2014 - 15:20
सुनदर मनदनी अहे शरदराव्व, नामयाचे खापर विथुनमाय्चा चईतनियात पुरनपने पकके झले. यपुरवे एकआ पिकचराआत दोके पोहोदने पहिले होते. पन हा परसग्न कुह्प बहावपुर्ना अहे.

पैसा 12/04/2014 - 18:30
काय सुंदर लिहिलं आहे! नामदेवाचा हा अभंग फार सुंदर वाटला!
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाम्या आज निवांत बसला होता. काही दिवसांपूर्वी त्याची उठल्यापासूनच धावपळ चालू व्हावयाची. केव्हा सर्व आवरतो व देवळात विठूला भेटावयास जातो असे व्हावयाचे. त्याला डोळे भरून पहात बसावयाचे, त्याच्याशी घटकाघटका गुज बोलत बसावयाचे, वेळ कसा जायचा, कळतच नसे. घरची थोडी चरफड करावयाची, पण त्याची आता सवय झाली होती. देवळांत येणार्‍या लहानथोर भक्त मंडळीत वट वाढला होता. हा तर "देवाशी प्रत्यक्ष बोलणारा," मग येणारा जाणारा पायी लागत होता. मनातून सुखावत नाम्या त्यांना आशिर्वाद देत होता. एक दिवस आळंदीहून चार भावंडे आली. भावांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला.

पुणे रनिंग

बाळ सप्रे ·

In reply to by यशोधरा

बालगंधर्व 12/04/2014 - 13:23
बल स्प्रे, तुम्हे ग्रेत अहत. चन महिति. पुने च्याआ वेतिरिख्त देहुरोद्ला अशाआ रनिनग होतत क? मल म्हित नहे. मि नविन अहे. ययेरियआत. एक तेक्दि अहे. पन तिथे फिरन्यपेक्श्क रोमन्तिक कप्ल्स फल्र्त कर्त अस् तात.

In reply to by बालगंधर्व

स्पंदना 12/04/2014 - 13:36
बाळ सप्रे. तुम्ही ग्रेट आहात. छान माहिती. पुणेच्या व्यतिरिक्त देहुरोडला अशा रनिंग होतात का? मला माहित नाही. मी नविन आहे या एरियात. एक टेकडी आहे. पण तेथे फिरण्यापेक्षा रोमँटिक कपल्स फ्लर्ट करत असतात.

In reply to by बालगंधर्व

वैभव जाधव 12/04/2014 - 13:40
बालगंधर्व तुमि पण ग्रेट आहात लैच. ल्याहा की एखादी मोकलाया वगैरे. लै अथवन येति राव. बल्स्प्रे वेतिरिख्त वगैरे पाहून तर जर्मन वाचतो की काय असे वाटते. ह्ल्केघेनेबर्का ;-)

चालणे आणि धावणे मधील फरक उलगडला हे खूप छान. आता धावायचे मनावर घ्यायला हवे. मुंबई मेरेथोनला हजेरी लावायची इच्छा दरवेळी त्या लायक नसल्याने राहून जाते.

दादा कोंडके 12/04/2014 - 14:56
पण वयाच्या पस्तीशी नंतर चालावं पण धावू नये असा सल्ला अनेक डॉक्टर देत असतात. तितक्याच क्यालरी जाळण्यासाठी खूप चालावं लागतं हे जरी खरं असलं तरी चालल्या मुळे स्नायुंवरती हळू-हळू दाब पडत जातो तर धावल्या मुळे सांध्यावरती एकदम (शॉक स्ट्रेस) दाब पडतो (गुढगे आणी घोटा वगैरे) आणि ते दुखावले जातात.

ब़जरबट्टू 12/04/2014 - 16:32
पण ते आमचे काय आहे.. मनस्थिती आहे, पण परिस्थिती नाही हो शरीराची... :( पण आवडेल, बरेच मित्र पाहण्यात आहे, याची आवड लागलेले,,,,

राघवेंद्र 12/04/2014 - 16:35
धन्यवाद सप्रे साहेब, मोजक्या शब्दात 'पुणे रनिंग' ग्रुप बद्ल, कसे धावावे, कशी सुरुवात करावी, आरोग्यबद्दल तुम्ही सुंदर माहिती दिली आहे. तुमचा लेख खुपच प्रेरणादयी आहे. धन्यवाद !!! राघवेंद्र

आत्मशून्य 12/04/2014 - 16:36
अप्पा जोगळेकरांच्या स्वाक्षरीप्रमाणे एकमेकांशी स्पर्धा नाही तर स्वतःची कामगिरी सुधारणे हे ध्येय.
जे ब्बात. धावल्याने मेंदुचे आरोग्य सुधारते असे वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

बाळ सप्रे 12/04/2014 - 18:27
दर रविवारी सकाळी ६:३० ला पुणे विद्यापीठ, मगरपट्टा येथे एकत्र धावतात. बाकी वीक डेजमध्येही कोथरुड, प्रभात रोड, वाकड, पिंपळे सौदागर, NIBM कोंढवा अशा बर्‍याच ठिकाणी छोटे छोटे ग्रुप्स जमतात. महिन्याच्या शेवटच्या रविवारी शहरातील एखादे ठिकाण निवडुन मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतो. तेथे आजकाल ५००-१००० जण जमतात. वार्षिक एक मोठी मॅरॅथॉन भरवण्याचा संकल्प आहे. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला 'Pune running beyond myself' हा सुरुवातीचा एक प्रयत्न खूपच यशस्वी झाला. ४५०० स्पर्धकांचा प्रतिसाद लाभला. बाहेरच्या शहरातील मॅरॅथॉनना म्हणजे गोवा, हैदराबाद, सातारा, दिल्ली अगदी लेह लडाख पर्यंत आवर्जून मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मुंबई मॅरॅथॉनचे एक खास स्थान आहे. ते एक रिच्युअल आहे.. अ‍ॅन्युअल फिटनेस सर्टिफिकेट असेही म्हटले जाते !!

एका सुरेख उपक्रमाची तितकीच छान ओळख. धन्यवाद! योगासनं + खेळ हा फिटनेससाठी एक रंगतदार पर्याय आहे असा स्वानुभव आहे.

सुबोध खरे 12/04/2014 - 19:18
उत्तम माहिती. काही गोष्टी मी यात नमूद करू इच्छितो. कारण १) मी व्यवसायाने डॉक्टर आहे २) मी एशियन हार्ट इन्स्टीटयूट मध्ये २ वर्षे कामाला होतो आणि हि संस्था मुंबई मैरेथोनची एक प्रायोजक आहे आणि सर्व धावपटूना स्पर्धेत वैद्यकीय मदत पुरवते आणि त्या वैद्यकीय पथकात मी एक डॉक्टर म्हणून भाग घेतला आहे ३) २०१४ च्या अर्ध मैरेथोन मध्ये माझ्या बायकोने भाग घेऊन तीन तासात २१ किमी पूर्ण केले. (वेळाचे प्रमाणपत्र मिळाले) वरील काही गोष्टींच्या अनुभवाने मी थोडे फार शिकलो ते असे आहे. १) कोणत्याही वयात आपण पळायला सुरुवात करू शकता. २) न पळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आळशीपणा ( मीहि त्यात येतो) ३) आपण पहिल्या दिवशी एकदम पळू नये. पहिल्या दिवशी आपल्याला धाप लागेल तेवढे पळून पहा. हे अंतर किती आहे ते तुमच्या दुचाकीच्या मितार्वरून साधारण कळेल. ४) हे अंतर पुढचे पाच ते सहा दिवस पळत राहा आणि त्या नंतर ते अंतर रोज साधारण दहा ते पंधरा टक्के वाढवत जा. ५) एकटे पळणे फार कंटाळवाणे आहे. जर समविचारी समूहात पळालात तर जास्त उत्साह येतो आणि लोक एकमेकांना प्रोत्साहन देतात. ६) पाय लचकला तर तो बरा होई पर्यंत थांबा. चार पाच दिवस विश्रांतीने काहीही होणार नाही. पण तसेच पळत राहिलात तर पायाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते आणि मग आपल्याला मैरेथोन सोडण्याचा विचार करावा लागेल. ( पळणे सोडण्याचे हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे). ७)पहिल्या दिवसापासून मी किती पळू शकतो हे लोकांना दाखविण्याचा मोह टाळा. ( विरुद्धलिंगी व्यक्ती असतील तर विशेषतः) आपले पळणे हे स्वतः साठी असावे लोकांना सिद्ध करण्यासाठी नव्हे. गंभीर इज होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ८) रोजच आहार तसाच ठेवा. उगीच प्रथिनांनि भरलेली पेये घेण्याच्या नादाला लागू नका. जेंव्हा आपण १० किमी पेक्षा जास्त एक तासात पळू लागल तेंव्हाच अशा गोष्टींची गरज पडेल. व्यायाम शिक्षक केवळ एखाद्या जिम मध्ये शिकवतो म्हणून त्याला ज्ञान आहे असे नाही. त्यात त्यला सखोल ज्ञान किती आहे हे फार महत्त्वाचे आहे हा एक वादाचा मुद्दा आहे पण दहातील पाच असे शिक्षक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात. शिक्षक आणि गुरु यातील हा फरक आहे सध्या इतकेच. बाकी क्रमशः

दिपक.कुवेत 13/04/2014 - 12:52
खुप छान आणि अतिशय माहितीपुर्ण लेख. शीवाय डॉ. च्या टिप्स हि अतीशय उपयुक्त. विषय निघालाच आहे तर एक विचारायच कि नियमीत धावण्याने/चालण्याने पोट कमी होतं का? आय मीन हि लाँग पण ट्रस्टेड मेथड आहे का? ह्याशीवाय भात, चीज सारखे पदार्थ जेवणातुन वगळावे का?

In reply to by दिपक.कुवेत

बाळ सप्रे 13/04/2014 - 17:15
धावण्याने वजन/ पोट कमी होते.. पण ६ पॅक्स वगैरे अपेक्षा असेल तर ते केवळ धावण्याने होणार नाही हे निश्चित. धावण्यासारख्या खेळप्रकारात (एंडुरन्स स्पोर्ट्स) कर्बोदकांची जास्त गरज असते. तर याउलट शरीर सौष्ठवासारख्या प्रकारात ज्यात स्नायूंचा आकार (शेप) आणि आकारमान (साइज) यावर भर असतो त्यात जास्तीत जास्त प्रथिने व कमीत कमी कर्बोदके व स्निग्ध पदार्थ सेवन केले जाते. म्हणूनच लांब पल्ल्याच्या धावपटूपेक्षा वेगवान धावपटूंचे स्नायू नेहेमीच जास्त पीळ्दार व आकाराने मोठे आढळतील. त्यांना कमी वेळात जास्त शक्तीची गरज असते याउलट जास्त अंतरासाठी मर्यादित शक्ती जास्त वेळ वापरण्याची गरज असते. कुठलेही पदार्थ आहारातून पूर्ण वगळण्याची गरज नाही, पण अतिरेकही टाळावा. चीज हे बी१२ जीवनसत्वाचा उत्तम स्त्रोत आहे जे बाकी शाकाहारी पदार्थात फार विरळ आहे. बी१२ च्या कमीमुळे कुठलेही श्रमाचे काम करताना डोळ्यासमोर अंधेरी / चक्कर येणे असे प्रकार घडतात.

सुबोध खरे 13/04/2014 - 22:14
१)मैरथोन जर व्यवस्थित पळालात तर पोट नक्कीच कमी होईल. एक महत्वाचा मुद्दा-- कैलरिज ची आवक आणि जावक यात जर खाल्लेल्या कैलरीज जाळलेल्या कैलरिज पेक्षा जास्त असतील तर आपले वजन किंवा पोट कधीच कमी होणार नाही. मग आपण दिवस भर पळत रहा. उदाहरणार्थ एक सत्तर किलो वजनाचा पाच फुट सात इंचाचा पस्तीस वर्षाचा संगणक तज्ञ (बैठे काम करणारा) घेतला तर त्याला दिवसभराच्या चयापचयासाठी १३५० कैलरीज ची गरज आहे. जर तो एक तास तशी आठ किमी वेगाने पाळला तर त्याच्या ७०० कैलरिज जळतील. मग जर त्याने रोज २१०० कैलरिजचा आहार घेतला तर आयुष्भर पाळूनही त्याचे पोट/ वजन कमी होणार नाही. त्याने रोज १६०० कैलरीज चा आहार घेतला तर रोज ४५० ची तुट येते. म्हणजे ५० ग्रॅम वजन कमी होईल. रोज पन्नास ग्रॅम कमी झाले तर एक महिन्यात दीड किलो या वेगाने सहा ते सात महिन्यात १० किलो वजन कमी होईल. आहारात एक ग्रॅम चरबी म्हणजे ९ कैलरिज आणि १ ग्रॅम प्रथिने किंवा कर्बोदके म्हणजे ४ कैलरिज असा साधा हिशेब आहे. मग तूम्ही पूर्ण प्रथिनांचा आहार खा नाहीतर चरबीचा. तुम्हाला ६ पैक पोट हवे असेल तर (सप्रे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे) पोटाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. पण पोट सपाट करून हवे असेल तर पळणे उपयुक्त आहे. तुम्ही पळायला सुरुवात कराल तेंव्हा आपले वजन, उंची आणि पोटाचा घेर मोजून लिहून ठेवा. मधल्या काळात आपण पार्ट्या पूर्ण टाळा(खासकरून ओल्या) कारण दारूने आपल्या संवेदना बोथट होतात आणि लोक आपल्या कुवतीपेक्षा/ क्षमतेपेक्षा बरेच जास्त जेवतात. साधारण एक पार्टी म्हणजे आपली एक आठवडा पळण्याची मेहनत पाण्यात गेली असे समजा. २) धावण्यास सुरुवात करण्याअगोदर चांगले धावण्याचे नवीन बूट विकत घ्या. जुने चार वर्षे वापरलेले बूट घालून पळण्याचा प्रयत्न करून लोकांनी आपल्या पायाला इज करून घेतलेली मी पाहिली आहे. जुने बूट वापरलेले नसले तरी त्याच्या रबराची इलास्टी सीटी(लवचिकपणा) कमी झालेला असतो. त्याने आपल्या पायाला धक्के बसू शकतात. बिन बुटाचे सुद्धा लोक व्यवस्थितपणे पळू शकतात. पण ज्यांना सवय असते तेच. पंधरा वर्षे आपण बिन चपलेचे घराबाहेर पडत नाही आणि एकदम जुने बूट घेऊन पाळायला निघालात तर आपले पाय त्याला जुळवून घेईपर्यंत वेळ लागतोच.

पैसा 13/04/2014 - 22:41
लेखातील माहिती छान आणि डॉ. खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण!

In reply to by बॅटमॅन

शुचि 14/04/2014 - 18:42
+१
लेख अन प्रतिसाद दोन्ही आवडले.
आळसापोटी धावणे टाळले जाते
संकोचही वाटतो म्हणजे जाडे असून धावण्याचा :( इतर लीन (सडपातळ अन अ‍ॅथलेटीक) लोकं धावत असतात अन आपण काय अवजड शरीर घेऊन फास्-फुस करत जेमतेम पाव मैल धावायचं असं वाटतं. अर्थात एक १६ मज्ली इमारत आहे ती रोज पायर्‍या घेत चढते कारण तिथे विशेष कोणी म्हणजे कोणीच जीना चढत नसतं म्हणून. पण हा संकोच त्याजून, धावलं पाहीजे :(

In reply to by शुचि

बॅटमॅन 14/04/2014 - 18:48
भेंडी १६ मजली इमारत रोज चढता?????? बाप रे. इतका पेशन्स आपल्यात तरी नै बॉ. मजा म्हणून काही दिवस रोज ५ मजली इमारत चढायचो पण तेही सुटलं नंतर.

सुबोध खरे 14/04/2014 - 19:35
सायकलिंग आवडतं तर ते करा कि. शिवाय बरेच क्षेत्र आणि त्यावरील हिरवळ न्याहाळता येते हा मोठा फायदा. (पुण्यात शिकायला होतो तेंव्हा रोज क्याम्पातून डेक्कन पर्यंत सायकलने जात होतो त्याची आठवण झाली). पेट्रोलचा खर्च नाही वर व्यायामाचे फायदे. http://www.nutristrategy.com/fitness/cycling.htm

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 15/04/2014 - 16:35
येस्सार. ठीकठाक सैकलिंग (१५-२० किमी येऊनजाऊन) तसे महिन्यातून २-३ दा होते, नै असे नै. पण फ्रीक्वेन्सी वाढवली पाहिजे अजून. लागतो कामाला.

बाळ सप्रे 24/04/2014 - 21:58
एप्रिलच्या शेवटच्या रविवारची मॅरॅथॉन डेकॅथलॉन, वाघोली येथुन सुरु होइल. १० किमी, १५ किमी, २१.१ किमी - सकाळी ६:०० आणि ३ व ५ किमी - सकाळी ७:०० वाजता. https://www.facebook.com/events/240977532772353/ Decathlon is giving all participants coupon for Rs.200 off on Rs.1000 spent

डॉ श्रीहास 12/01/2017 - 22:31
कुठेतरी ऐकलंय....Cycling will make your heart stronger but Running will make your brain stronger!! सध्या तरी heart वर काम चालू आहे... छान लेख आणि डॉ.खरेंचे पण उत्तम प्रतिसाद आहेत_/\_.

In reply to by यशोधरा

बालगंधर्व 12/04/2014 - 13:23
बल स्प्रे, तुम्हे ग्रेत अहत. चन महिति. पुने च्याआ वेतिरिख्त देहुरोद्ला अशाआ रनिनग होतत क? मल म्हित नहे. मि नविन अहे. ययेरियआत. एक तेक्दि अहे. पन तिथे फिरन्यपेक्श्क रोमन्तिक कप्ल्स फल्र्त कर्त अस् तात.

In reply to by बालगंधर्व

स्पंदना 12/04/2014 - 13:36
बाळ सप्रे. तुम्ही ग्रेट आहात. छान माहिती. पुणेच्या व्यतिरिक्त देहुरोडला अशा रनिंग होतात का? मला माहित नाही. मी नविन आहे या एरियात. एक टेकडी आहे. पण तेथे फिरण्यापेक्षा रोमँटिक कपल्स फ्लर्ट करत असतात.

In reply to by बालगंधर्व

वैभव जाधव 12/04/2014 - 13:40
बालगंधर्व तुमि पण ग्रेट आहात लैच. ल्याहा की एखादी मोकलाया वगैरे. लै अथवन येति राव. बल्स्प्रे वेतिरिख्त वगैरे पाहून तर जर्मन वाचतो की काय असे वाटते. ह्ल्केघेनेबर्का ;-)

चालणे आणि धावणे मधील फरक उलगडला हे खूप छान. आता धावायचे मनावर घ्यायला हवे. मुंबई मेरेथोनला हजेरी लावायची इच्छा दरवेळी त्या लायक नसल्याने राहून जाते.

दादा कोंडके 12/04/2014 - 14:56
पण वयाच्या पस्तीशी नंतर चालावं पण धावू नये असा सल्ला अनेक डॉक्टर देत असतात. तितक्याच क्यालरी जाळण्यासाठी खूप चालावं लागतं हे जरी खरं असलं तरी चालल्या मुळे स्नायुंवरती हळू-हळू दाब पडत जातो तर धावल्या मुळे सांध्यावरती एकदम (शॉक स्ट्रेस) दाब पडतो (गुढगे आणी घोटा वगैरे) आणि ते दुखावले जातात.

ब़जरबट्टू 12/04/2014 - 16:32
पण ते आमचे काय आहे.. मनस्थिती आहे, पण परिस्थिती नाही हो शरीराची... :( पण आवडेल, बरेच मित्र पाहण्यात आहे, याची आवड लागलेले,,,,

राघवेंद्र 12/04/2014 - 16:35
धन्यवाद सप्रे साहेब, मोजक्या शब्दात 'पुणे रनिंग' ग्रुप बद्ल, कसे धावावे, कशी सुरुवात करावी, आरोग्यबद्दल तुम्ही सुंदर माहिती दिली आहे. तुमचा लेख खुपच प्रेरणादयी आहे. धन्यवाद !!! राघवेंद्र

आत्मशून्य 12/04/2014 - 16:36
अप्पा जोगळेकरांच्या स्वाक्षरीप्रमाणे एकमेकांशी स्पर्धा नाही तर स्वतःची कामगिरी सुधारणे हे ध्येय.
जे ब्बात. धावल्याने मेंदुचे आरोग्य सुधारते असे वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

बाळ सप्रे 12/04/2014 - 18:27
दर रविवारी सकाळी ६:३० ला पुणे विद्यापीठ, मगरपट्टा येथे एकत्र धावतात. बाकी वीक डेजमध्येही कोथरुड, प्रभात रोड, वाकड, पिंपळे सौदागर, NIBM कोंढवा अशा बर्‍याच ठिकाणी छोटे छोटे ग्रुप्स जमतात. महिन्याच्या शेवटच्या रविवारी शहरातील एखादे ठिकाण निवडुन मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतो. तेथे आजकाल ५००-१००० जण जमतात. वार्षिक एक मोठी मॅरॅथॉन भरवण्याचा संकल्प आहे. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला 'Pune running beyond myself' हा सुरुवातीचा एक प्रयत्न खूपच यशस्वी झाला. ४५०० स्पर्धकांचा प्रतिसाद लाभला. बाहेरच्या शहरातील मॅरॅथॉनना म्हणजे गोवा, हैदराबाद, सातारा, दिल्ली अगदी लेह लडाख पर्यंत आवर्जून मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मुंबई मॅरॅथॉनचे एक खास स्थान आहे. ते एक रिच्युअल आहे.. अ‍ॅन्युअल फिटनेस सर्टिफिकेट असेही म्हटले जाते !!

एका सुरेख उपक्रमाची तितकीच छान ओळख. धन्यवाद! योगासनं + खेळ हा फिटनेससाठी एक रंगतदार पर्याय आहे असा स्वानुभव आहे.

सुबोध खरे 12/04/2014 - 19:18
उत्तम माहिती. काही गोष्टी मी यात नमूद करू इच्छितो. कारण १) मी व्यवसायाने डॉक्टर आहे २) मी एशियन हार्ट इन्स्टीटयूट मध्ये २ वर्षे कामाला होतो आणि हि संस्था मुंबई मैरेथोनची एक प्रायोजक आहे आणि सर्व धावपटूना स्पर्धेत वैद्यकीय मदत पुरवते आणि त्या वैद्यकीय पथकात मी एक डॉक्टर म्हणून भाग घेतला आहे ३) २०१४ च्या अर्ध मैरेथोन मध्ये माझ्या बायकोने भाग घेऊन तीन तासात २१ किमी पूर्ण केले. (वेळाचे प्रमाणपत्र मिळाले) वरील काही गोष्टींच्या अनुभवाने मी थोडे फार शिकलो ते असे आहे. १) कोणत्याही वयात आपण पळायला सुरुवात करू शकता. २) न पळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आळशीपणा ( मीहि त्यात येतो) ३) आपण पहिल्या दिवशी एकदम पळू नये. पहिल्या दिवशी आपल्याला धाप लागेल तेवढे पळून पहा. हे अंतर किती आहे ते तुमच्या दुचाकीच्या मितार्वरून साधारण कळेल. ४) हे अंतर पुढचे पाच ते सहा दिवस पळत राहा आणि त्या नंतर ते अंतर रोज साधारण दहा ते पंधरा टक्के वाढवत जा. ५) एकटे पळणे फार कंटाळवाणे आहे. जर समविचारी समूहात पळालात तर जास्त उत्साह येतो आणि लोक एकमेकांना प्रोत्साहन देतात. ६) पाय लचकला तर तो बरा होई पर्यंत थांबा. चार पाच दिवस विश्रांतीने काहीही होणार नाही. पण तसेच पळत राहिलात तर पायाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते आणि मग आपल्याला मैरेथोन सोडण्याचा विचार करावा लागेल. ( पळणे सोडण्याचे हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे). ७)पहिल्या दिवसापासून मी किती पळू शकतो हे लोकांना दाखविण्याचा मोह टाळा. ( विरुद्धलिंगी व्यक्ती असतील तर विशेषतः) आपले पळणे हे स्वतः साठी असावे लोकांना सिद्ध करण्यासाठी नव्हे. गंभीर इज होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ८) रोजच आहार तसाच ठेवा. उगीच प्रथिनांनि भरलेली पेये घेण्याच्या नादाला लागू नका. जेंव्हा आपण १० किमी पेक्षा जास्त एक तासात पळू लागल तेंव्हाच अशा गोष्टींची गरज पडेल. व्यायाम शिक्षक केवळ एखाद्या जिम मध्ये शिकवतो म्हणून त्याला ज्ञान आहे असे नाही. त्यात त्यला सखोल ज्ञान किती आहे हे फार महत्त्वाचे आहे हा एक वादाचा मुद्दा आहे पण दहातील पाच असे शिक्षक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात. शिक्षक आणि गुरु यातील हा फरक आहे सध्या इतकेच. बाकी क्रमशः

दिपक.कुवेत 13/04/2014 - 12:52
खुप छान आणि अतिशय माहितीपुर्ण लेख. शीवाय डॉ. च्या टिप्स हि अतीशय उपयुक्त. विषय निघालाच आहे तर एक विचारायच कि नियमीत धावण्याने/चालण्याने पोट कमी होतं का? आय मीन हि लाँग पण ट्रस्टेड मेथड आहे का? ह्याशीवाय भात, चीज सारखे पदार्थ जेवणातुन वगळावे का?

In reply to by दिपक.कुवेत

बाळ सप्रे 13/04/2014 - 17:15
धावण्याने वजन/ पोट कमी होते.. पण ६ पॅक्स वगैरे अपेक्षा असेल तर ते केवळ धावण्याने होणार नाही हे निश्चित. धावण्यासारख्या खेळप्रकारात (एंडुरन्स स्पोर्ट्स) कर्बोदकांची जास्त गरज असते. तर याउलट शरीर सौष्ठवासारख्या प्रकारात ज्यात स्नायूंचा आकार (शेप) आणि आकारमान (साइज) यावर भर असतो त्यात जास्तीत जास्त प्रथिने व कमीत कमी कर्बोदके व स्निग्ध पदार्थ सेवन केले जाते. म्हणूनच लांब पल्ल्याच्या धावपटूपेक्षा वेगवान धावपटूंचे स्नायू नेहेमीच जास्त पीळ्दार व आकाराने मोठे आढळतील. त्यांना कमी वेळात जास्त शक्तीची गरज असते याउलट जास्त अंतरासाठी मर्यादित शक्ती जास्त वेळ वापरण्याची गरज असते. कुठलेही पदार्थ आहारातून पूर्ण वगळण्याची गरज नाही, पण अतिरेकही टाळावा. चीज हे बी१२ जीवनसत्वाचा उत्तम स्त्रोत आहे जे बाकी शाकाहारी पदार्थात फार विरळ आहे. बी१२ च्या कमीमुळे कुठलेही श्रमाचे काम करताना डोळ्यासमोर अंधेरी / चक्कर येणे असे प्रकार घडतात.

सुबोध खरे 13/04/2014 - 22:14
१)मैरथोन जर व्यवस्थित पळालात तर पोट नक्कीच कमी होईल. एक महत्वाचा मुद्दा-- कैलरिज ची आवक आणि जावक यात जर खाल्लेल्या कैलरीज जाळलेल्या कैलरिज पेक्षा जास्त असतील तर आपले वजन किंवा पोट कधीच कमी होणार नाही. मग आपण दिवस भर पळत रहा. उदाहरणार्थ एक सत्तर किलो वजनाचा पाच फुट सात इंचाचा पस्तीस वर्षाचा संगणक तज्ञ (बैठे काम करणारा) घेतला तर त्याला दिवसभराच्या चयापचयासाठी १३५० कैलरीज ची गरज आहे. जर तो एक तास तशी आठ किमी वेगाने पाळला तर त्याच्या ७०० कैलरिज जळतील. मग जर त्याने रोज २१०० कैलरिजचा आहार घेतला तर आयुष्भर पाळूनही त्याचे पोट/ वजन कमी होणार नाही. त्याने रोज १६०० कैलरीज चा आहार घेतला तर रोज ४५० ची तुट येते. म्हणजे ५० ग्रॅम वजन कमी होईल. रोज पन्नास ग्रॅम कमी झाले तर एक महिन्यात दीड किलो या वेगाने सहा ते सात महिन्यात १० किलो वजन कमी होईल. आहारात एक ग्रॅम चरबी म्हणजे ९ कैलरिज आणि १ ग्रॅम प्रथिने किंवा कर्बोदके म्हणजे ४ कैलरिज असा साधा हिशेब आहे. मग तूम्ही पूर्ण प्रथिनांचा आहार खा नाहीतर चरबीचा. तुम्हाला ६ पैक पोट हवे असेल तर (सप्रे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे) पोटाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. पण पोट सपाट करून हवे असेल तर पळणे उपयुक्त आहे. तुम्ही पळायला सुरुवात कराल तेंव्हा आपले वजन, उंची आणि पोटाचा घेर मोजून लिहून ठेवा. मधल्या काळात आपण पार्ट्या पूर्ण टाळा(खासकरून ओल्या) कारण दारूने आपल्या संवेदना बोथट होतात आणि लोक आपल्या कुवतीपेक्षा/ क्षमतेपेक्षा बरेच जास्त जेवतात. साधारण एक पार्टी म्हणजे आपली एक आठवडा पळण्याची मेहनत पाण्यात गेली असे समजा. २) धावण्यास सुरुवात करण्याअगोदर चांगले धावण्याचे नवीन बूट विकत घ्या. जुने चार वर्षे वापरलेले बूट घालून पळण्याचा प्रयत्न करून लोकांनी आपल्या पायाला इज करून घेतलेली मी पाहिली आहे. जुने बूट वापरलेले नसले तरी त्याच्या रबराची इलास्टी सीटी(लवचिकपणा) कमी झालेला असतो. त्याने आपल्या पायाला धक्के बसू शकतात. बिन बुटाचे सुद्धा लोक व्यवस्थितपणे पळू शकतात. पण ज्यांना सवय असते तेच. पंधरा वर्षे आपण बिन चपलेचे घराबाहेर पडत नाही आणि एकदम जुने बूट घेऊन पाळायला निघालात तर आपले पाय त्याला जुळवून घेईपर्यंत वेळ लागतोच.

पैसा 13/04/2014 - 22:41
लेखातील माहिती छान आणि डॉ. खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण!

In reply to by बॅटमॅन

शुचि 14/04/2014 - 18:42
+१
लेख अन प्रतिसाद दोन्ही आवडले.
आळसापोटी धावणे टाळले जाते
संकोचही वाटतो म्हणजे जाडे असून धावण्याचा :( इतर लीन (सडपातळ अन अ‍ॅथलेटीक) लोकं धावत असतात अन आपण काय अवजड शरीर घेऊन फास्-फुस करत जेमतेम पाव मैल धावायचं असं वाटतं. अर्थात एक १६ मज्ली इमारत आहे ती रोज पायर्‍या घेत चढते कारण तिथे विशेष कोणी म्हणजे कोणीच जीना चढत नसतं म्हणून. पण हा संकोच त्याजून, धावलं पाहीजे :(

In reply to by शुचि

बॅटमॅन 14/04/2014 - 18:48
भेंडी १६ मजली इमारत रोज चढता?????? बाप रे. इतका पेशन्स आपल्यात तरी नै बॉ. मजा म्हणून काही दिवस रोज ५ मजली इमारत चढायचो पण तेही सुटलं नंतर.

सुबोध खरे 14/04/2014 - 19:35
सायकलिंग आवडतं तर ते करा कि. शिवाय बरेच क्षेत्र आणि त्यावरील हिरवळ न्याहाळता येते हा मोठा फायदा. (पुण्यात शिकायला होतो तेंव्हा रोज क्याम्पातून डेक्कन पर्यंत सायकलने जात होतो त्याची आठवण झाली). पेट्रोलचा खर्च नाही वर व्यायामाचे फायदे. http://www.nutristrategy.com/fitness/cycling.htm

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 15/04/2014 - 16:35
येस्सार. ठीकठाक सैकलिंग (१५-२० किमी येऊनजाऊन) तसे महिन्यातून २-३ दा होते, नै असे नै. पण फ्रीक्वेन्सी वाढवली पाहिजे अजून. लागतो कामाला.

बाळ सप्रे 24/04/2014 - 21:58
एप्रिलच्या शेवटच्या रविवारची मॅरॅथॉन डेकॅथलॉन, वाघोली येथुन सुरु होइल. १० किमी, १५ किमी, २१.१ किमी - सकाळी ६:०० आणि ३ व ५ किमी - सकाळी ७:०० वाजता. https://www.facebook.com/events/240977532772353/ Decathlon is giving all participants coupon for Rs.200 off on Rs.1000 spent

डॉ श्रीहास 12/01/2017 - 22:31
कुठेतरी ऐकलंय....Cycling will make your heart stronger but Running will make your brain stronger!! सध्या तरी heart वर काम चालू आहे... छान लेख आणि डॉ.खरेंचे पण उत्तम प्रतिसाद आहेत_/\_.
पुणे रनिंग धावण्याचं एवढं वेड लागु शकतं हे मला पुणे रनिंगशी संबंध येईपर्यंत कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुणे रनिंग (https://www.facebook.com/PuneRunning) हा एक धावण्याची आवड असलेल्या पुण्यातील लोकांचा ग्रुप आहे. धावपटू घडवून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणे वगैरे मोठी स्वप्न नाहीत, घटना नाही, पदाधिकारी नाहित, राजकीय पाठींबा नाही पण सामान्य लोकांना धावण्यासारखी आरोग्यदायी सवय लावणे हा साधा स्वच्छ हेतु. एकट्याने खूप वेळ धावणे बहुदा कंटाळवाणे होते म्हणून ग्रुपमधे धावले जाते. या एका पॅशनसाठी पुण्याच्या कानाकोपर्‍यात लोकं धावतात, नवीन लोकांना धावायला उद्युक्त करतात, मॅरॅथॉन इव्हेंट भरवतात.

पाप आणि पुण्य

sunrise ·

काका आणि पुतण्या दोघे, सारखे मजेशीर बोलतात काका दोनदा मत टाकायला, तर पुतण्या धरणात XXXX सांगतात समाधिजवळ आत्मक्लेश करुन मन "प्युरीफाय" कसं होईल आणि "मजेत बोललो" असे सांगुन सत्य "नलिफाय" कसं होईल

काका आणि पुतण्या दोघे, सारखे मजेशीर बोलतात काका दोनदा मत टाकायला, तर पुतण्या धरणात XXXX सांगतात समाधिजवळ आत्मक्लेश करुन मन "प्युरीफाय" कसं होईल आणि "मजेत बोललो" असे सांगुन सत्य "नलिफाय" कसं होईल
लेखनविषय:
पाप-पुण्याचा अर्थ, काही लोक मजेशीर लावतात पाप धुऊन टाकायला, पुण्याला ओलीस ठेवतात पापाच्या पैशाचे दान करून, मन "प्युरीफाय" कसं होईल अरे, पाप आणि पुण्य कधी "नलिफाय" कसं होईल

फैसला

drsunilahirrao ·

शुचि 14/04/2014 - 19:58
मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे
हा आवडला.

शुचि 14/04/2014 - 19:58
मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे
हा आवडला.
लेखनविषय:
फैसला जीवनाचा हाच साला घोर आहे येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे भामटा असणार हा नक्कीच नेता ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता हे कुणाचे माजलेले पोर आहे मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे डॉ.सुनील अहिरराव

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १

स्पार्टाकस ·

इरसाल 12/04/2014 - 10:59
यापुर्वीही वाचलेले.पुन्हा वाचुन तीच उत्सुकता चाळवली गेलीय. पुभाप्र. लेखनाला शुभेच्छा !

काही संज्ञा सुरुवातीला अज्ञानामुळे समजत नव्हत्या पण वाचत गेलो, एकरूप होत गेलो तसे समजू लागले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत

अजया 12/04/2014 - 13:37
भारी! हिमशिखरवरुन थेट समुद्रतळ गाठलास की!! पु.भा.प्र.

इरसाल 12/04/2014 - 10:59
यापुर्वीही वाचलेले.पुन्हा वाचुन तीच उत्सुकता चाळवली गेलीय. पुभाप्र. लेखनाला शुभेच्छा !

काही संज्ञा सुरुवातीला अज्ञानामुळे समजत नव्हत्या पण वाचत गेलो, एकरूप होत गेलो तसे समजू लागले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत

अजया 12/04/2014 - 13:37
भारी! हिमशिखरवरुन थेट समुद्रतळ गाठलास की!! पु.भा.प्र.
लेखनविषय:
दूर अंतरावर दिसणा-या जपानी फ्राईटर्स पाहून टँगचा कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन समाधानाने हसला. शिकार ! ओ'केनने आपल्यासमोरचा लाऊडस्पीकर ऑन केला. पाणबुडीत सर्वत्र पसरलेल्या त्याच्या सैनीकांना त्याच्या सूचना स्पष्टपणे ऐकू जाणार होत्या. ओ'केन पासून काही अंतरावरच एकवीस वर्षांचा फ्लॉईड 'फ्रायर ट्रक' कॅव्हर्ली कानाला हेडसेट लावून जहाजांचे येणारे आवाज टिपत होता. आपल्या इतर अधिका-यांसह ओ'केन कोनींग टॉवरच्या छोट्याशा जागेत उभा होता. " वेगात कोणताही बदल नाही कॅप्टन !" कॅव्हर्लीने ओ'केनला सांगीतलं. " पुढच्या बाजूची बाहेरील दारे उघडा. स्टँड बाय् फॉर फायनल बेअरींग.

हार्टब्लीड (Heartbleed) बग; आंतरजालावरील संस्थळावरील पासवर्ड बदलणे; काही शंका

माहितगार ·

भाते 12/04/2014 - 12:22
आत्ताच मटामध्ये हार्टब्लीड संबंधित बातमी ही वाचली. तज्ज्ञाशी संपर्क साधून 'ओपन एसएसएल'ची व्हर्जन '१.०.१जी' अशी अपग्रेड करून घ्यावी. यावर कोणी जास्त माहिती देऊ / मदत करू शकेल का?

मी नाशिककर 12/04/2014 - 13:49
हा अ‍ॅटॅक फक्त सर्व्हर एन्ड वर आहे. जरी एखाद्या सर्व्हर वर अ‍ॅटॅक झाला नसेल तरी तुमचे सगळे पासवर्ड्स रीसेट करावे. http://filippo.io/Heartbleed ही लींक वापरुन तुम्ही तुमचा सर्व्हर/वेबसाईट चेक करु शकतात. जर रिझल्ट पॉझीटीव आला तर OpenSSL अपग्रेड करणे हा एकच उपाय आहे. टिपः मिपा, माबो, मनोगत सेफ आहेत. ================================================================= १००+ सर्व्हर्स वर OpenSSL अपग्रेड करुन प्रतिसाद टंकनारा !!!

आत्मशून्य 12/04/2014 - 16:01
१) तंत्रज्ञानाच्या एवढ्या प्रगत काळात अस काही होऊ कस शकत ? सॉफ्टवेअर प्रोग्रामींगच तंत्र विकसीत होण्यात अजूनही कच्चे दुवे कशामुळे आहेत ?
शेवटी संगणक हे एक यंत्र आहे म्हणून. विमाने कोसळतात, गाड्यांचे अपघात होता, संगणक हॅ़क होउ शकतात.
सॉफ्टवेअर प्रॉग्रामींग योग्य पद्धतीने सुरक्षीत आहे हे तपासण्याचे मार्ग कोणते ?
रिगरस टेस्टींग, पुन्हा पुन्हा पुन्हा.
२) सर्व सामान्यव्यक्ती अँटीव्हायरस फायरवॉल्सवर खर्च करतात या अँटीव्हायरस फायरवॉल्स विकणार्‍या कंपन्यांची कायदेशीर जबाबदारी लागू होते का नाही माहीत नाही पण नैतीक जबाबदारी म्हणून त्यांनी प्रयत्न करावयास नकोत का ?
व्यावसायीक हित सांभाळत, प्रयत्न चालु असतात.
३) या इश्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय संस्थांची (शैक्षणिक, शासकीय आणि खाजगी) सद्य स्थिती क्षमता काय आहेत सुधारणांना वाव आहे का ? असेल तर नेमका कोणता ?
न बोललेले बरे.
३) मराठी संस्थळांची काय स्थिती आहे, खासकरून मायबोली मिपा मनोगत इत्यादी
अजिबातच न बोललेले बरे.
४) सामान्य उपयोगकर्त्यांनी त्यांचे पासवर्ड केव्हा बदलावेत ?
मी सांगेन तेंव्हा ;)

मदनबाण 13/04/2014 - 08:49
जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही. म्हणजे पाणि शीरलेल्या नौकेत आपण सगळ्यांसोबत होतो एवढेच समाधान. आतंरजाल किती असुरक्षित आहे याची निदान कल्पना तरी या घटनेने सामान्य वापरकर्त्यास यावी ! खरं तर "पासवर्ड" हा अकाउंट शी संबंधीत आहे,आणि अकाउंटचा चा तुमच्या माहितीशी.आता स्वतःला एक प्रश्न विचारुन पहा,तुमचे किती / कोणते / कोठे / कशासाठी / अकाउंट्स आहेत ? आणि यासाठी किती पासवर्ड्स आहेत ? यात तुमच्या मेल अकाउंट पासुन बँक अकाउंट आणि सोशल साईट अकाउंट पासुन सॉफ्टवेअर डाउनलोड अकाउंटस इं.इं येतात. या वरुन तुम्हाला याची व्याप्ती किती आहे हे लगेच कळेल. असे अनेक अकाउंटस असतात जे तात्पुरते बनवले जातात आणि नंतर कधीही त्याचा वापर केला जात नाही किंवा झालाच तर तो क्वचित असतो.अश्या सर्व अकाउंट्स चे पासवर्ड लक्षात ठेवणे ही या डिजीटल युगातली सर्वात कठीण आणि तापदायक गोष्ट आहे आणि असे पासवर्ड विसरणे /गहाळ होणे ही त्याहुन अधिक तापदायक गोष्ट आहे आणि यातुन निर्माण होणार्‍या अनेक शक्यता आहेत आणि त्याने होउ शकणारी हानी हा चिंतेचा विषय ठरावा. जाता जाता :- आपण या डिजीटल विचासरणीत मागे आहोत का ?"डिजीटल विचासरणी" म्हणजे डिजीटल युगात वावरताना आणि डिजीटल उत्पादन वापरताना त्यासंबंधी केला जाणारा विचार...{ही मी माझ्या पुरती आणि माझ्यासाठी केलेली छोटीशी व्याख्या आहे } म्हणजे एक उदा. देतो... समजा उद्या बाईक अपघातात माझा मॄत्यू झाला तर माझ्या पश्चात माझ्या डिजीटल डेटा चे काय ? त्यावर कोणाचा अधिकार राहिल ? समजा, माझे एखाद्या मेल अकाउंट मधे महत्वाचे दस्तावेज असतील तर त्याचे काय ? कारण त्या अकाउंटची सगळी माहिती आणि अर्थातच पासवर्ड { जर हॅक झाला नसेल तर...} माझ्या बरोबरच ढगात जाइल ! ;) तर मग त्या महत्वाच्या डेटाचे हस्तातंरण कसे होइल ? इं विषयां संबंधी आपल्या देशात विचार केला जातो आहे का ? तुम्ही कधी केला आहे का ?

मदनबाण 15/04/2014 - 10:20
हार्टब्लीड चा फटका अ‍ॅन्ड्रॉइड फोनला सुद्धा बसला आहे आणि यांचे इन्फेक्शन चेक करण्यासाठी गुगल स्टोअर अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. या संबंधी माहिती आणि दुवे खाली देतो आहे, तसेच हा प्रतिसाद तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी... या धाग्यात सुद्धा देतो आहे,म्हंणजे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपसाठी तो धागा उघडणार्‍यांना याची माहिती मिळेल. दुवे :- Android devices and apps affected by Heartbleed: Check if your smartphone is vulnerable Heartbleed Bug Impacts Mobile Devices अ‍ॅप्स :- Heartbleed Detector Bluebox Heartbleed Scanner

माहितगार 15/04/2014 - 11:17
श्री.: भाते, मी नाशिककर, आत्मशून्य, मदनबाण आपणा सर्वांना चर्चा सहभाग घेऊन मार्गदर्शना बद्दल धन्यवाद. धागा विषयाचे महत्व लक्षात घेता धाग्यास ६५०० पेक्षा अधिक हिट्स म्हणजे वाचक बर्‍या पैकी दिसताहेत तरी पण मिपावरील सर्वांपर्यंत विषय पोहोचण्या साठी अधिक वाचकांच्या वाचनांची गरज आहे असे वाटते. वाचकांच्या शंकाही नाहीत या अर्थाने वाचक अनुपस्थित आहेत.

सुहास झेले 15/04/2014 - 11:55
McAfee ने यासाठी एक फ्री टूल उपलब्ध करून दिलेले आहे... त्याचा दुवा देतोय खाली आणि Heartbleed Vulnerability चे जे काही अपडेट्स असतील, ते नॉर्टनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. दोन्ही दुवे देतोय. १. McAfee True Intelligence Feed (Beta) २. Heartbleed: Information from Symantec on OpenSSL Vulnerability

भाते 12/04/2014 - 12:22
आत्ताच मटामध्ये हार्टब्लीड संबंधित बातमी ही वाचली. तज्ज्ञाशी संपर्क साधून 'ओपन एसएसएल'ची व्हर्जन '१.०.१जी' अशी अपग्रेड करून घ्यावी. यावर कोणी जास्त माहिती देऊ / मदत करू शकेल का?

मी नाशिककर 12/04/2014 - 13:49
हा अ‍ॅटॅक फक्त सर्व्हर एन्ड वर आहे. जरी एखाद्या सर्व्हर वर अ‍ॅटॅक झाला नसेल तरी तुमचे सगळे पासवर्ड्स रीसेट करावे. http://filippo.io/Heartbleed ही लींक वापरुन तुम्ही तुमचा सर्व्हर/वेबसाईट चेक करु शकतात. जर रिझल्ट पॉझीटीव आला तर OpenSSL अपग्रेड करणे हा एकच उपाय आहे. टिपः मिपा, माबो, मनोगत सेफ आहेत. ================================================================= १००+ सर्व्हर्स वर OpenSSL अपग्रेड करुन प्रतिसाद टंकनारा !!!

आत्मशून्य 12/04/2014 - 16:01
१) तंत्रज्ञानाच्या एवढ्या प्रगत काळात अस काही होऊ कस शकत ? सॉफ्टवेअर प्रोग्रामींगच तंत्र विकसीत होण्यात अजूनही कच्चे दुवे कशामुळे आहेत ?
शेवटी संगणक हे एक यंत्र आहे म्हणून. विमाने कोसळतात, गाड्यांचे अपघात होता, संगणक हॅ़क होउ शकतात.
सॉफ्टवेअर प्रॉग्रामींग योग्य पद्धतीने सुरक्षीत आहे हे तपासण्याचे मार्ग कोणते ?
रिगरस टेस्टींग, पुन्हा पुन्हा पुन्हा.
२) सर्व सामान्यव्यक्ती अँटीव्हायरस फायरवॉल्सवर खर्च करतात या अँटीव्हायरस फायरवॉल्स विकणार्‍या कंपन्यांची कायदेशीर जबाबदारी लागू होते का नाही माहीत नाही पण नैतीक जबाबदारी म्हणून त्यांनी प्रयत्न करावयास नकोत का ?
व्यावसायीक हित सांभाळत, प्रयत्न चालु असतात.
३) या इश्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय संस्थांची (शैक्षणिक, शासकीय आणि खाजगी) सद्य स्थिती क्षमता काय आहेत सुधारणांना वाव आहे का ? असेल तर नेमका कोणता ?
न बोललेले बरे.
३) मराठी संस्थळांची काय स्थिती आहे, खासकरून मायबोली मिपा मनोगत इत्यादी
अजिबातच न बोललेले बरे.
४) सामान्य उपयोगकर्त्यांनी त्यांचे पासवर्ड केव्हा बदलावेत ?
मी सांगेन तेंव्हा ;)

मदनबाण 13/04/2014 - 08:49
जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही. म्हणजे पाणि शीरलेल्या नौकेत आपण सगळ्यांसोबत होतो एवढेच समाधान. आतंरजाल किती असुरक्षित आहे याची निदान कल्पना तरी या घटनेने सामान्य वापरकर्त्यास यावी ! खरं तर "पासवर्ड" हा अकाउंट शी संबंधीत आहे,आणि अकाउंटचा चा तुमच्या माहितीशी.आता स्वतःला एक प्रश्न विचारुन पहा,तुमचे किती / कोणते / कोठे / कशासाठी / अकाउंट्स आहेत ? आणि यासाठी किती पासवर्ड्स आहेत ? यात तुमच्या मेल अकाउंट पासुन बँक अकाउंट आणि सोशल साईट अकाउंट पासुन सॉफ्टवेअर डाउनलोड अकाउंटस इं.इं येतात. या वरुन तुम्हाला याची व्याप्ती किती आहे हे लगेच कळेल. असे अनेक अकाउंटस असतात जे तात्पुरते बनवले जातात आणि नंतर कधीही त्याचा वापर केला जात नाही किंवा झालाच तर तो क्वचित असतो.अश्या सर्व अकाउंट्स चे पासवर्ड लक्षात ठेवणे ही या डिजीटल युगातली सर्वात कठीण आणि तापदायक गोष्ट आहे आणि असे पासवर्ड विसरणे /गहाळ होणे ही त्याहुन अधिक तापदायक गोष्ट आहे आणि यातुन निर्माण होणार्‍या अनेक शक्यता आहेत आणि त्याने होउ शकणारी हानी हा चिंतेचा विषय ठरावा. जाता जाता :- आपण या डिजीटल विचासरणीत मागे आहोत का ?"डिजीटल विचासरणी" म्हणजे डिजीटल युगात वावरताना आणि डिजीटल उत्पादन वापरताना त्यासंबंधी केला जाणारा विचार...{ही मी माझ्या पुरती आणि माझ्यासाठी केलेली छोटीशी व्याख्या आहे } म्हणजे एक उदा. देतो... समजा उद्या बाईक अपघातात माझा मॄत्यू झाला तर माझ्या पश्चात माझ्या डिजीटल डेटा चे काय ? त्यावर कोणाचा अधिकार राहिल ? समजा, माझे एखाद्या मेल अकाउंट मधे महत्वाचे दस्तावेज असतील तर त्याचे काय ? कारण त्या अकाउंटची सगळी माहिती आणि अर्थातच पासवर्ड { जर हॅक झाला नसेल तर...} माझ्या बरोबरच ढगात जाइल ! ;) तर मग त्या महत्वाच्या डेटाचे हस्तातंरण कसे होइल ? इं विषयां संबंधी आपल्या देशात विचार केला जातो आहे का ? तुम्ही कधी केला आहे का ?

मदनबाण 15/04/2014 - 10:20
हार्टब्लीड चा फटका अ‍ॅन्ड्रॉइड फोनला सुद्धा बसला आहे आणि यांचे इन्फेक्शन चेक करण्यासाठी गुगल स्टोअर अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. या संबंधी माहिती आणि दुवे खाली देतो आहे, तसेच हा प्रतिसाद तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी... या धाग्यात सुद्धा देतो आहे,म्हंणजे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपसाठी तो धागा उघडणार्‍यांना याची माहिती मिळेल. दुवे :- Android devices and apps affected by Heartbleed: Check if your smartphone is vulnerable Heartbleed Bug Impacts Mobile Devices अ‍ॅप्स :- Heartbleed Detector Bluebox Heartbleed Scanner

माहितगार 15/04/2014 - 11:17
श्री.: भाते, मी नाशिककर, आत्मशून्य, मदनबाण आपणा सर्वांना चर्चा सहभाग घेऊन मार्गदर्शना बद्दल धन्यवाद. धागा विषयाचे महत्व लक्षात घेता धाग्यास ६५०० पेक्षा अधिक हिट्स म्हणजे वाचक बर्‍या पैकी दिसताहेत तरी पण मिपावरील सर्वांपर्यंत विषय पोहोचण्या साठी अधिक वाचकांच्या वाचनांची गरज आहे असे वाटते. वाचकांच्या शंकाही नाहीत या अर्थाने वाचक अनुपस्थित आहेत.

सुहास झेले 15/04/2014 - 11:55
McAfee ने यासाठी एक फ्री टूल उपलब्ध करून दिलेले आहे... त्याचा दुवा देतोय खाली आणि Heartbleed Vulnerability चे जे काही अपडेट्स असतील, ते नॉर्टनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. दोन्ही दुवे देतोय. १. McAfee True Intelligence Feed (Beta) २. Heartbleed: Information from Symantec on OpenSSL Vulnerability
आंतरजालाची २५ वर्षे झाली याचा आनंद साजरा होतो न होतो तोच मागोमाग फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस आणि इतरही सुरक्षा वापरून निर्धास्त होऊ पहात असलेल्या सर्वांनाच हार्टब्लीड (Heartbleed) बग ही त्रुटी लक्षात येऊन मोठाच धक्का दिला आहे. जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही.

विलक्षण कविता - असाध्य वीणा

शुचि ·

In reply to by आतिवास

बालगंधर्व 12/04/2014 - 13:06
शुचितैए, कवित काय्व फरच सुद्नर अहे. मलाअ देव्दाआस मधय्ला 'धाईई शाम रोक लैई और च्कमुक चुमा ल्येअ' चे अथ्वन झले.

कवितानागेश 12/04/2014 - 13:24
फारच सुंदर. शब्दच नाहीत. मधल्या भागतलं झाडाचं आणि भोवतालच्या निसर्गाचे वर्णन वाचताना अचानक एक क्षण भोवतालचं सगळ्ंच जिवंत असल्यासारखं वाटलं.

आत्मशून्य 12/04/2014 - 15:43
टाइम्स नाउ वर चायनीस कूंफु चित्रपट बघताना अशाच भावना निर्माण होतात.

आयुर्हित 12/04/2014 - 23:13
खूप दिवसात अग्निपथ, मधुशाला(जी आत्ताच सब टिवी वर अमिताभच्या आवाजात ऐकली) नंतर अशी सुंदर शुद्ध हिंदीतील कविता वाचायला आणि ऐकायला मिळाली हे मोठे भाग्यच म्हणावे. मनापासून धन्यवाद शुचीजी. प्रत्येक ओळ खूप भावपूर्ण आहे, पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त भावलेल्या ओळी: १) भरोसा है अब मुझ को साध आज मेरे जीवन की पूरी होगी!:- जीवनात ध्येय (Goal)असणे आणि त्यावर ठाम विश्वास असणे हे महत्त्वाचे आहे. २) राजन्! पर मैं तो कलावंत हूँ नहीं, शिष्य, साधक हूँ- जीवन के अनकहे सत्य का साक्षी। जीवनात नित नवे शिकणे आणि शिकत राहणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. (एक अवांतर: "होणार सून मी त्या घरची" ह्या झी टीवी वरच्या मालिकेत रोहिणी हत्तंगडी या वयातही कॉम्पुटर व नेटवर पेपर वाचायला शिकतांना दाखवली आहे!) ३)राजा ने सुना:........ ईर्ष्या, महदाकांक्षा, द्वेष, चाटुता सभी पुराने लुगड़े-से झर गए, निखर आया था जीवन-कांचन धर्म-भाव से जिसे निछावर वह कर देगा। जीवन हे खरे सोने असते जेव्हा आपले षडरीपुंपासून आपण मुक्त होतो. (काश, मीपण यातून मुक्त होईन!) ४)रानी ने सुना : तुम्हारे ये मणि-माणक, कंठहार, पट-वस्त्र, मेखला-किंकिणि-सब अंधकार के कण हैं ये! आलोक एक है प्यार अनन्य! प्रेम भावनाच महत्वाची आहे, त्यापुढे रत्न-माणके,दागिने,कपडे लत्ते हे सारे माया (गौण) आहेत. ५)सुना आप ने जो वह मेरा नहीं,न वीणा का था: वह तो सब कुछ की तथता थी महाशून्य वह महामौन अविभाज्य, अनाप्त, अद्रवित, अप्रमेय जो शब्दहीन सब में गाता है। स्वत:वर, स्वत:च्या कलेवर गर्व न करता, त्या अप्रगट, सर्वांवर सत्ता असलेल्या प्रभूला एकमेव मानणे आणि ही सर्व प्रभूचीच कृपा मानणे महत्त्वाचे आहे! धन्यवाद.

In reply to by आतिवास

बालगंधर्व 12/04/2014 - 13:06
शुचितैए, कवित काय्व फरच सुद्नर अहे. मलाअ देव्दाआस मधय्ला 'धाईई शाम रोक लैई और च्कमुक चुमा ल्येअ' चे अथ्वन झले.

कवितानागेश 12/04/2014 - 13:24
फारच सुंदर. शब्दच नाहीत. मधल्या भागतलं झाडाचं आणि भोवतालच्या निसर्गाचे वर्णन वाचताना अचानक एक क्षण भोवतालचं सगळ्ंच जिवंत असल्यासारखं वाटलं.

आत्मशून्य 12/04/2014 - 15:43
टाइम्स नाउ वर चायनीस कूंफु चित्रपट बघताना अशाच भावना निर्माण होतात.

आयुर्हित 12/04/2014 - 23:13
खूप दिवसात अग्निपथ, मधुशाला(जी आत्ताच सब टिवी वर अमिताभच्या आवाजात ऐकली) नंतर अशी सुंदर शुद्ध हिंदीतील कविता वाचायला आणि ऐकायला मिळाली हे मोठे भाग्यच म्हणावे. मनापासून धन्यवाद शुचीजी. प्रत्येक ओळ खूप भावपूर्ण आहे, पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त भावलेल्या ओळी: १) भरोसा है अब मुझ को साध आज मेरे जीवन की पूरी होगी!:- जीवनात ध्येय (Goal)असणे आणि त्यावर ठाम विश्वास असणे हे महत्त्वाचे आहे. २) राजन्! पर मैं तो कलावंत हूँ नहीं, शिष्य, साधक हूँ- जीवन के अनकहे सत्य का साक्षी। जीवनात नित नवे शिकणे आणि शिकत राहणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. (एक अवांतर: "होणार सून मी त्या घरची" ह्या झी टीवी वरच्या मालिकेत रोहिणी हत्तंगडी या वयातही कॉम्पुटर व नेटवर पेपर वाचायला शिकतांना दाखवली आहे!) ३)राजा ने सुना:........ ईर्ष्या, महदाकांक्षा, द्वेष, चाटुता सभी पुराने लुगड़े-से झर गए, निखर आया था जीवन-कांचन धर्म-भाव से जिसे निछावर वह कर देगा। जीवन हे खरे सोने असते जेव्हा आपले षडरीपुंपासून आपण मुक्त होतो. (काश, मीपण यातून मुक्त होईन!) ४)रानी ने सुना : तुम्हारे ये मणि-माणक, कंठहार, पट-वस्त्र, मेखला-किंकिणि-सब अंधकार के कण हैं ये! आलोक एक है प्यार अनन्य! प्रेम भावनाच महत्वाची आहे, त्यापुढे रत्न-माणके,दागिने,कपडे लत्ते हे सारे माया (गौण) आहेत. ५)सुना आप ने जो वह मेरा नहीं,न वीणा का था: वह तो सब कुछ की तथता थी महाशून्य वह महामौन अविभाज्य, अनाप्त, अद्रवित, अप्रमेय जो शब्दहीन सब में गाता है। स्वत:वर, स्वत:च्या कलेवर गर्व न करता, त्या अप्रगट, सर्वांवर सत्ता असलेल्या प्रभूला एकमेव मानणे आणि ही सर्व प्रभूचीच कृपा मानणे महत्त्वाचे आहे! धन्यवाद.
लेखनविषय:
काव्यरस
"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता "असाध्य वीणा" मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली. मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक! ___________ कवितेचा गाभा हा आहे की - गुहावासी ऋषी प्रियंवदा हे राजाकडे आलेले आहेत अन राजाने त्यांना एका वीणा छेडून , वाजवून दाखविण्याची, वीणावादन करण्याची विनंती केलेली आहे.

पडघम २०१४- भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान

क्लिंटन ·
यापूर्वीचे लेखन भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक भाग २: क्रिटिकल मास भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक सुरवातीला राजस्थानात २००८ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू. तक्ता क्रमांक १ table.tableizer-table { border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif font-size: 12px; }

सव्यसाची 11/04/2014 - 23:53
बारमेरचा निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे.. जसवंत सिंग यांनी असा काय अचानक निर्णय घेतला हे काही विशेष आकळत नाहीये..

खेडूत 12/04/2014 - 00:21
यात एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मागील विधान सभेच्या तुलनेत साताठ टक्के जास्त मतदान झालं. (म्हणजे २५ लाख जास्त मतदार आले )शिवाय पूर्वी नोटा नव्हता तो आला. दोन टक्के म्हणजे सुमारे पाच लाख लोकांनी तो वापरला, तरी कोन्ग्रेस जवळपास नामशेष झाली. 'नोटा' मुख्यत्वे कॉंग्रेस विरोधात वापरला गेला असे दिसते. आणि ३ ते ५% कल बदलला तरी मोठा फरक पडताना दिसतोय. नवे मतदार हा फरक पाडताना दिसत आहेत. 'नोटा' वापरणारे सुशिक्षित असल्याने नकारात्मक मतदान करतात असं वाटलं, तरी इथे अति मागास भागात पण नोटा बराच वापरला गेलाय..

ऋषिकेश 12/04/2014 - 13:10
तुमी एम्पी, राजस्थान अशी सोपी राज्ये घेऊन राहिले भाऊ. आता उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र अशी राज्ये येऊ द्या की! :P

In reply to by ऋषिकेश

निल्या१ 15/04/2014 - 03:12
निवडणुका संपून गेल्यावर मग महाराष्ट्र आले तर मग काही मजा नाही. होवून जावू द्या धुळवड.

पैसा 12/04/2014 - 23:06
झकास! राजस्थानचे निकाल असेच लागतील असं वाटतं. आज इतर सगळीकडे होतं आहे तसंच गोव्यात प्रचंड प्रमाणात (साधारण ७५%) मतदान झालं आहे. मात्र निकालांसाठी बरेच दिवस थांबावं लागणार!

अनन्त अवधुत 15/04/2014 - 05:59
तुम्ही १६ एप्रिलला गावाला जाणार असे म्हणालात. महाराष्ट्रात १७ एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. त्याआधी अंदाज सांगा हि विनंती. खरे तर अंदाज १६ मे पर्यंत कधीही दिलेत तरी चालतील. तुम्ही अंदाज कधीही दिले तरी भर चैत्र\वैशाखात इथे धुळवड सुरु होईल हे नक्की पण सध्या माहोल गरम आहे, आणि सगळ्यांना उत्सुकता लागली आहे निकालाची. टीव्हीवरचे अंदाज सगळेच पाहत असतील, पण अंदाज वर्तवणारा माहिती आहे (पक्षी: तुम्ही) अशी ठिकाणे कमी.

सव्यसाची 11/04/2014 - 23:53
बारमेरचा निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे.. जसवंत सिंग यांनी असा काय अचानक निर्णय घेतला हे काही विशेष आकळत नाहीये..

खेडूत 12/04/2014 - 00:21
यात एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मागील विधान सभेच्या तुलनेत साताठ टक्के जास्त मतदान झालं. (म्हणजे २५ लाख जास्त मतदार आले )शिवाय पूर्वी नोटा नव्हता तो आला. दोन टक्के म्हणजे सुमारे पाच लाख लोकांनी तो वापरला, तरी कोन्ग्रेस जवळपास नामशेष झाली. 'नोटा' मुख्यत्वे कॉंग्रेस विरोधात वापरला गेला असे दिसते. आणि ३ ते ५% कल बदलला तरी मोठा फरक पडताना दिसतोय. नवे मतदार हा फरक पाडताना दिसत आहेत. 'नोटा' वापरणारे सुशिक्षित असल्याने नकारात्मक मतदान करतात असं वाटलं, तरी इथे अति मागास भागात पण नोटा बराच वापरला गेलाय..

ऋषिकेश 12/04/2014 - 13:10
तुमी एम्पी, राजस्थान अशी सोपी राज्ये घेऊन राहिले भाऊ. आता उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र अशी राज्ये येऊ द्या की! :P

In reply to by ऋषिकेश

निल्या१ 15/04/2014 - 03:12
निवडणुका संपून गेल्यावर मग महाराष्ट्र आले तर मग काही मजा नाही. होवून जावू द्या धुळवड.

पैसा 12/04/2014 - 23:06
झकास! राजस्थानचे निकाल असेच लागतील असं वाटतं. आज इतर सगळीकडे होतं आहे तसंच गोव्यात प्रचंड प्रमाणात (साधारण ७५%) मतदान झालं आहे. मात्र निकालांसाठी बरेच दिवस थांबावं लागणार!

अनन्त अवधुत 15/04/2014 - 05:59
तुम्ही १६ एप्रिलला गावाला जाणार असे म्हणालात. महाराष्ट्रात १७ एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. त्याआधी अंदाज सांगा हि विनंती. खरे तर अंदाज १६ मे पर्यंत कधीही दिलेत तरी चालतील. तुम्ही अंदाज कधीही दिले तरी भर चैत्र\वैशाखात इथे धुळवड सुरु होईल हे नक्की पण सध्या माहोल गरम आहे, आणि सगळ्यांना उत्सुकता लागली आहे निकालाची. टीव्हीवरचे अंदाज सगळेच पाहत असतील, पण अंदाज वर्तवणारा माहिती आहे (पक्षी: तुम्ही) अशी ठिकाणे कमी.