मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सामान्य आणि अ सामान्य

देशपांडे विनायक ·

आयुर्हित 21/04/2014 - 09:52
लोकशाही दुबळी होण्याची कारणे प्रत्येकाने एकटे एकटे लढणे होय! आपल्यासारख्या सामान्य जणांसाठीच असामान्य गुरूंनी आपली मते ई.स. पूर्वीच मांडली आहेत. "संघम शरणं गच्छामि!" आणि असामान्य नेत्यांनी ५० वर्षांपूर्वी आपली मते सोप्या भाषेत परत एकदा मांडली आहेत. "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" "मतदार यादी" या विषयावर एक धागा सुरु आहे, त्यावरहि ह्या धाग्याची लिंक देतो.

पैसा 21/04/2014 - 10:10
आणि इतर अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आवश्यक कागदपत्रे एक महिन्यापूर्वीच योग्य त्या अधिकार्‍यांकडे दिली होती तरी त्यांची नावे परत घालण्यात आली नाहीत.

आपल्या मतासाठी संघर्ष न करणारे त्यांच्या मतास स्वतःच महत्व देत नाहीत असे वाटत नाही ? @ पैसा एकदा सांगून एकदा जाऊन सरकारी कामे होतात असा या लोकांचा अनुभव आहे ? @ आयुर्हीत शिकणे आणि संघर्ष याला लोकशाहीचा पाया मानला पाहिजे असे वाटते संघर्ष करण्यासाठी संघ आवश्यक नाही पण यशाची शक्यता त्याने वाढते

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 21/04/2014 - 15:38
माझा एक मित्र जुन्या ठिकाणावरून नाव काढून नव्या ठिकाणी नोंदवण्यासाठी गेले सहा महिने प्रयत्न करतोय. किमान तीन वेळा दोन्ही ठिकाणच्या प्रोसेसेस करुन झाल्या. इतकच काय कंपनीमधे आलेल्या स्वयंसेवी संस्थांतर्फे सुद्धा अर्ज भरला... रीझल्ट: १. जुन्या ठिकाणावरून नाव काढणे - यशस्वी २. नव्या ठिकाणी नाव लागणे - अयशस्वी मतदान अर्थातच करता आले नाही. केंद्रावर अधिकार्‍यांनी स्पष्ट सांगितले "आता विधानसभेच्या वेळेस प्रयत्न करा". मागल्या निवडणूकीला माझे नाव यादीत आले नव्हते तेव्हा एक काका मला शहाणपणा शिकवत होते, मी कसा गेल्या पाच निवडणूका मतदान करतोय आणि जागरूक आहे, तुमची पिढी निष्काळजी वगैरे वगैरे... यावेळेस गेलेत आंदोलन करायला, माझं नाव कसं काय गायब झालं म्हणून विचारायला. >>>एकदा सांगून एकदा जाऊन सरकारी कामे होतात असा या लोकांचा अनुभव आहे ? तुमच्याकडे अहवाल आलेत का कुणी किती खेटे मारले त्याचे? ते मोठे लोक म्हणजे एकदाच जाणार आपण सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? अनेक लोकांनी पोलिसांत तक्रारी दिल्यात, त्यातल्या काही तर जाणूनबूजून केलेले कृत्य असल्याच्या शंके सहित आहेत म्हणे (ठराविक आडनावाचे लोक यादीतून गायब आहेत वगैरे). खरं खोटं नंतरच कळेल. आणि हो, फार गंभीर नसेल (प्रकरण शेकणार नसेल) तर तक्रार सहज नोंदवून घेतली जाते आजकाल, फक्त ती पुढे चालत नाही... कारण अर्थातच तुम्ही पैसा यांना दिलेल्या प्रतिसादातले. :)

@ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही @ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही @ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 22/04/2014 - 10:23
स्वतःला सो कॉल्ड जागरूक समजणार्‍या त्याच काकांचे नाव यावेळेस यादीमधून गायब आहे, म्हणजे तुमच्याच लॉजिकनुसार आता ते जागरूक राहिले नाहीत... :) मागल्या वेळेस मी जात्यात होतो यावेळेस ते आहेत. यातून काय ते समजा. यादीत नाव नसलेले सगळेच मुद्दामहून प्रयत्न करणे टाळतात वगैरे जो आपला समज झाला आहे तो काढून टाका डोक्यातून. सरकारी कामाबद्दल तुमचाच वरचा प्रतिसाद लक्षात घेता प्रयत्न करूनही यादीत नाव येईलच/राहीलच हे समजणे फोल आहे. माझ्या मित्राने बरेच प्रयत्न केलेत हे मला माहिती आहे (किमान दोन वेळा ऑफिसमधून सुट्टी काढून गेला होता.) त्यानंतरही त्याचे काम होत नसेल तर त्यावर कुणी तिर्‍हाईत माणसाने त्या मित्राने नक्की काय प्रयत्न केले हे न विचारताच (पालेकरांच्या बाबतीतली प्रतिक्रिया पण याच पठडीतली होती म्हणा) दिलेली प्रतिक्रिया बालिश आणि त्या काकांइतकीच "बघा मी कसा जागरूक" टायपातली ठरते. लोकशाही तेव्हाच दुबळी ठरेल जेव्हा बहुसंख्य लोकांना नको असलेले सरकार येईल. (जे फक्त नेत्यांना निवडणूक यंत्रणेत गोंधळ करता आल्यास शक्य आहे.). काही लोकांनी त्यांचे नाव मतदार यादीत नाही हे जाहिर सांगितले किंवा तक्रारी केल्या किंवा त्यांना हे उशीरा समजले म्हणून नाही.

In reply to by देशपांडे विनायक

आयुर्हित 22/04/2014 - 16:43
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! (संदर्भ:माझ्या एका मित्राचे ३ वेळा फार्म्स व फोटो देवूनही नाव यादीत आले नाही)

In reply to by आयुर्हित

शुचि 23/04/2014 - 00:51
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! (संदर्भ:माझ्या एका मित्राचे ३ वेळा फार्म्स व फोटो देवूनही नाव यादीत आले नाही)
हाहाहा :)

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 23/04/2014 - 11:12
अगदी सहमत. माझ्या माहितीप्रमाणे त्याने जुन्या ठिकाणी हेच केले होते (तिथुन नाव कट झाले आहे). पण नव्या ठिकाणची ऑफिसेस माहिती नव्हती. ती शोधली तर साहेब सापडले नाहीत, म्हणून मग स्वयंसेवी संस्थांतर्फे सुद्धा अर्ज केला होता त्याने. इतके प्रयत्न एक मूलभूत हक्क मिळवायला करावे लागू नयेत खरं तर. माझे नाव मागच्या वेळेस यादीत आले नव्हते, नंतर प्रयत्न करून ते आणले. मी नशिबवान की दोन फेर्‍यात काम झाले पण सगळ्यांचेच असे होत नसते हेच मला सांगायचे आहे. यावेळेस तर बरेच घोळ घातले आहेत. कुठल्यातरी कंपनीला याद्यांच्या डेटा एंट्रीचे काम आउटसोर्स केले म्हणे. मग तर घोळ होणे अटळच आहे. सरकारी कार्यालयाने खाजगी कंपन्यांना काम देणे आणि त्यात राजकारण्यांचा कणभरही हस्तक्षेप नसणे हा माझ्यासाठी तरी चमत्कारच असेल. :) मी सांगितलेला किस्सा तरी जेन्युइन आहे, पत्ता बदलल्याने झालेला. कित्येक ठिकाणी एकाच माणसाची नावे दोन याद्यांमधे, काही तर दोन वेगवेगळ्या मतदारसंघात सापडली आहेत. एकाच पत्त्यावर एकाच नावाची एकापेक्षा जास्त माणसेसुद्धा याद्यांमधे सापडलीत. इतकंच काय काही लोकांच्या नावाने दुसर्‍या व्यक्तींनी मतदान करण्याचे किस्सेसुद्धा झालेत (सोफेस्टीकेटेड बोगस वोटींग!). सकाळी कुणीतरी व्यवस्थित वोटर्स आयडी दाखवून मतदान केले, मग हे बूथवर गेले तर त्यांना सांगण्यात आले की तुमचे मतदान सकाळीच झाले! हे सगळे घोळ जुनेच आहेत. कारणे सुद्धा जुनीच आहेत, फक्त सोशल नेटवर्क आणि मिडीयामुळे यावेळेस चर्चा जास्त झाली आणि लोकांनीही आवाज उठवला म्हणून हा मुद्दा चर्चेत आला. निदान पुढल्या निवडणूकीत तरी काही अंशी कमी घोळ होतील अशी अपेक्षा करूयात.

चौकटराजा 23/04/2014 - 11:44
नंदन नीलकेणी यांच्या कडे " आधार" चे काम देऊनही त्यात घोळ झाला आहे. अशाच पद्धतीने त्यानी काम खाजगी कंपनीत केले होते का ? केले नसेल तर कामात घोळ ठेवा असे दडपण त्यांच्यावर कोणाकडून तरी असेल का? काही असो ही " आधार" ची कल्पना आली त्यावेळी मला वाटले होते " मनमोहन सिंग ! क्या बात आहे आता खरे रे आपण अधुनिक भारताचे शिल्पकार शोभता ! " पण कसचं काय ? त्यावर कायदेशीर विचार न करताच हे प्रचंड काम सुरू केले हे आता उघड होत आहे. शेषन साहेबानी कडक धोरण स्वीकारून निवडणूक प्रक्रियेत जरा तरी सुधारणा केली पण निवडणूक आयोगाला स्वतंत्र अशी यंत्रणा नाही. महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी वापरले जातात. ते सरकारी बाबूप्रमाणे काम करतात. सोयिस्कर पणे नियम व दुर्लक्ष यांचा वापर करतात. हेच या मतदार यादी गोळावरून दिसत आहे. माझा स्वता: चा दोनदा फोटो काढूनही माझे कार्ड गेल्या १५ वर्षात मला मिळालेले नाही. कारण उत्तरदायित्व ही काय भानगड आहे ? हे भारतीय माणसाला ठाउक नाही.

@थॉर माणूस;; इतके प्रयत्न एक मूलभूत हक्क मिळवायला करावे लागू नयेत खरं तर. हक्क विनासायास मिळाला कि त्याची बूज नीट राखली जात नाही असे वारंवार दिसून येते आणि हो ,नुकतेच वाचनात आले कि मतदान हा मुलभूत हक्क नाही ''हे सगळे घोळ जुनेच आहेत. कारणे सुद्धा जुनीच आहेत, फक्त सोशल नेटवर्क आणि मिडीयामुळे यावेळेस चर्चा जास्त झाली आणि लोकांनीही आवाज उठवला म्हणून हा मुद्दा चर्चेत आला. निदान पुढल्या निवडणूकीत तरी काही अंशी कमी घोळ होतील अशी अपेक्षा करूयात.'' १००% सहमत @चौकटराजा ; कारण उत्तरदायित्व ही काय भानगड आहे ? हे भारतीय माणसाला ठाउक नाही.; हेच म्हणावयाचे आहे मला आपण हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही . आग्रह धरत नाही नंदन नीलकेणी आधारचे काम करणार म्हणजे ते नक्की होणार असेच वाटत होते पण आपण खरोखर राजकारणी लोकांना ओळखले नाही किंव्हा तेवढी आपली कुवतच नाही !!

आयुर्हित 21/04/2014 - 09:52
लोकशाही दुबळी होण्याची कारणे प्रत्येकाने एकटे एकटे लढणे होय! आपल्यासारख्या सामान्य जणांसाठीच असामान्य गुरूंनी आपली मते ई.स. पूर्वीच मांडली आहेत. "संघम शरणं गच्छामि!" आणि असामान्य नेत्यांनी ५० वर्षांपूर्वी आपली मते सोप्या भाषेत परत एकदा मांडली आहेत. "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" "मतदार यादी" या विषयावर एक धागा सुरु आहे, त्यावरहि ह्या धाग्याची लिंक देतो.

पैसा 21/04/2014 - 10:10
आणि इतर अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आवश्यक कागदपत्रे एक महिन्यापूर्वीच योग्य त्या अधिकार्‍यांकडे दिली होती तरी त्यांची नावे परत घालण्यात आली नाहीत.

आपल्या मतासाठी संघर्ष न करणारे त्यांच्या मतास स्वतःच महत्व देत नाहीत असे वाटत नाही ? @ पैसा एकदा सांगून एकदा जाऊन सरकारी कामे होतात असा या लोकांचा अनुभव आहे ? @ आयुर्हीत शिकणे आणि संघर्ष याला लोकशाहीचा पाया मानला पाहिजे असे वाटते संघर्ष करण्यासाठी संघ आवश्यक नाही पण यशाची शक्यता त्याने वाढते

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 21/04/2014 - 15:38
माझा एक मित्र जुन्या ठिकाणावरून नाव काढून नव्या ठिकाणी नोंदवण्यासाठी गेले सहा महिने प्रयत्न करतोय. किमान तीन वेळा दोन्ही ठिकाणच्या प्रोसेसेस करुन झाल्या. इतकच काय कंपनीमधे आलेल्या स्वयंसेवी संस्थांतर्फे सुद्धा अर्ज भरला... रीझल्ट: १. जुन्या ठिकाणावरून नाव काढणे - यशस्वी २. नव्या ठिकाणी नाव लागणे - अयशस्वी मतदान अर्थातच करता आले नाही. केंद्रावर अधिकार्‍यांनी स्पष्ट सांगितले "आता विधानसभेच्या वेळेस प्रयत्न करा". मागल्या निवडणूकीला माझे नाव यादीत आले नव्हते तेव्हा एक काका मला शहाणपणा शिकवत होते, मी कसा गेल्या पाच निवडणूका मतदान करतोय आणि जागरूक आहे, तुमची पिढी निष्काळजी वगैरे वगैरे... यावेळेस गेलेत आंदोलन करायला, माझं नाव कसं काय गायब झालं म्हणून विचारायला. >>>एकदा सांगून एकदा जाऊन सरकारी कामे होतात असा या लोकांचा अनुभव आहे ? तुमच्याकडे अहवाल आलेत का कुणी किती खेटे मारले त्याचे? ते मोठे लोक म्हणजे एकदाच जाणार आपण सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? अनेक लोकांनी पोलिसांत तक्रारी दिल्यात, त्यातल्या काही तर जाणूनबूजून केलेले कृत्य असल्याच्या शंके सहित आहेत म्हणे (ठराविक आडनावाचे लोक यादीतून गायब आहेत वगैरे). खरं खोटं नंतरच कळेल. आणि हो, फार गंभीर नसेल (प्रकरण शेकणार नसेल) तर तक्रार सहज नोंदवून घेतली जाते आजकाल, फक्त ती पुढे चालत नाही... कारण अर्थातच तुम्ही पैसा यांना दिलेल्या प्रतिसादातले. :)

@ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही @ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही @ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 22/04/2014 - 10:23
स्वतःला सो कॉल्ड जागरूक समजणार्‍या त्याच काकांचे नाव यावेळेस यादीमधून गायब आहे, म्हणजे तुमच्याच लॉजिकनुसार आता ते जागरूक राहिले नाहीत... :) मागल्या वेळेस मी जात्यात होतो यावेळेस ते आहेत. यातून काय ते समजा. यादीत नाव नसलेले सगळेच मुद्दामहून प्रयत्न करणे टाळतात वगैरे जो आपला समज झाला आहे तो काढून टाका डोक्यातून. सरकारी कामाबद्दल तुमचाच वरचा प्रतिसाद लक्षात घेता प्रयत्न करूनही यादीत नाव येईलच/राहीलच हे समजणे फोल आहे. माझ्या मित्राने बरेच प्रयत्न केलेत हे मला माहिती आहे (किमान दोन वेळा ऑफिसमधून सुट्टी काढून गेला होता.) त्यानंतरही त्याचे काम होत नसेल तर त्यावर कुणी तिर्‍हाईत माणसाने त्या मित्राने नक्की काय प्रयत्न केले हे न विचारताच (पालेकरांच्या बाबतीतली प्रतिक्रिया पण याच पठडीतली होती म्हणा) दिलेली प्रतिक्रिया बालिश आणि त्या काकांइतकीच "बघा मी कसा जागरूक" टायपातली ठरते. लोकशाही तेव्हाच दुबळी ठरेल जेव्हा बहुसंख्य लोकांना नको असलेले सरकार येईल. (जे फक्त नेत्यांना निवडणूक यंत्रणेत गोंधळ करता आल्यास शक्य आहे.). काही लोकांनी त्यांचे नाव मतदार यादीत नाही हे जाहिर सांगितले किंवा तक्रारी केल्या किंवा त्यांना हे उशीरा समजले म्हणून नाही.

In reply to by देशपांडे विनायक

आयुर्हित 22/04/2014 - 16:43
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! (संदर्भ:माझ्या एका मित्राचे ३ वेळा फार्म्स व फोटो देवूनही नाव यादीत आले नाही)

In reply to by आयुर्हित

शुचि 23/04/2014 - 00:51
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! (संदर्भ:माझ्या एका मित्राचे ३ वेळा फार्म्स व फोटो देवूनही नाव यादीत आले नाही)
हाहाहा :)

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 23/04/2014 - 11:12
अगदी सहमत. माझ्या माहितीप्रमाणे त्याने जुन्या ठिकाणी हेच केले होते (तिथुन नाव कट झाले आहे). पण नव्या ठिकाणची ऑफिसेस माहिती नव्हती. ती शोधली तर साहेब सापडले नाहीत, म्हणून मग स्वयंसेवी संस्थांतर्फे सुद्धा अर्ज केला होता त्याने. इतके प्रयत्न एक मूलभूत हक्क मिळवायला करावे लागू नयेत खरं तर. माझे नाव मागच्या वेळेस यादीत आले नव्हते, नंतर प्रयत्न करून ते आणले. मी नशिबवान की दोन फेर्‍यात काम झाले पण सगळ्यांचेच असे होत नसते हेच मला सांगायचे आहे. यावेळेस तर बरेच घोळ घातले आहेत. कुठल्यातरी कंपनीला याद्यांच्या डेटा एंट्रीचे काम आउटसोर्स केले म्हणे. मग तर घोळ होणे अटळच आहे. सरकारी कार्यालयाने खाजगी कंपन्यांना काम देणे आणि त्यात राजकारण्यांचा कणभरही हस्तक्षेप नसणे हा माझ्यासाठी तरी चमत्कारच असेल. :) मी सांगितलेला किस्सा तरी जेन्युइन आहे, पत्ता बदलल्याने झालेला. कित्येक ठिकाणी एकाच माणसाची नावे दोन याद्यांमधे, काही तर दोन वेगवेगळ्या मतदारसंघात सापडली आहेत. एकाच पत्त्यावर एकाच नावाची एकापेक्षा जास्त माणसेसुद्धा याद्यांमधे सापडलीत. इतकंच काय काही लोकांच्या नावाने दुसर्‍या व्यक्तींनी मतदान करण्याचे किस्सेसुद्धा झालेत (सोफेस्टीकेटेड बोगस वोटींग!). सकाळी कुणीतरी व्यवस्थित वोटर्स आयडी दाखवून मतदान केले, मग हे बूथवर गेले तर त्यांना सांगण्यात आले की तुमचे मतदान सकाळीच झाले! हे सगळे घोळ जुनेच आहेत. कारणे सुद्धा जुनीच आहेत, फक्त सोशल नेटवर्क आणि मिडीयामुळे यावेळेस चर्चा जास्त झाली आणि लोकांनीही आवाज उठवला म्हणून हा मुद्दा चर्चेत आला. निदान पुढल्या निवडणूकीत तरी काही अंशी कमी घोळ होतील अशी अपेक्षा करूयात.

चौकटराजा 23/04/2014 - 11:44
नंदन नीलकेणी यांच्या कडे " आधार" चे काम देऊनही त्यात घोळ झाला आहे. अशाच पद्धतीने त्यानी काम खाजगी कंपनीत केले होते का ? केले नसेल तर कामात घोळ ठेवा असे दडपण त्यांच्यावर कोणाकडून तरी असेल का? काही असो ही " आधार" ची कल्पना आली त्यावेळी मला वाटले होते " मनमोहन सिंग ! क्या बात आहे आता खरे रे आपण अधुनिक भारताचे शिल्पकार शोभता ! " पण कसचं काय ? त्यावर कायदेशीर विचार न करताच हे प्रचंड काम सुरू केले हे आता उघड होत आहे. शेषन साहेबानी कडक धोरण स्वीकारून निवडणूक प्रक्रियेत जरा तरी सुधारणा केली पण निवडणूक आयोगाला स्वतंत्र अशी यंत्रणा नाही. महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी वापरले जातात. ते सरकारी बाबूप्रमाणे काम करतात. सोयिस्कर पणे नियम व दुर्लक्ष यांचा वापर करतात. हेच या मतदार यादी गोळावरून दिसत आहे. माझा स्वता: चा दोनदा फोटो काढूनही माझे कार्ड गेल्या १५ वर्षात मला मिळालेले नाही. कारण उत्तरदायित्व ही काय भानगड आहे ? हे भारतीय माणसाला ठाउक नाही.

@थॉर माणूस;; इतके प्रयत्न एक मूलभूत हक्क मिळवायला करावे लागू नयेत खरं तर. हक्क विनासायास मिळाला कि त्याची बूज नीट राखली जात नाही असे वारंवार दिसून येते आणि हो ,नुकतेच वाचनात आले कि मतदान हा मुलभूत हक्क नाही ''हे सगळे घोळ जुनेच आहेत. कारणे सुद्धा जुनीच आहेत, फक्त सोशल नेटवर्क आणि मिडीयामुळे यावेळेस चर्चा जास्त झाली आणि लोकांनीही आवाज उठवला म्हणून हा मुद्दा चर्चेत आला. निदान पुढल्या निवडणूकीत तरी काही अंशी कमी घोळ होतील अशी अपेक्षा करूयात.'' १००% सहमत @चौकटराजा ; कारण उत्तरदायित्व ही काय भानगड आहे ? हे भारतीय माणसाला ठाउक नाही.; हेच म्हणावयाचे आहे मला आपण हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही . आग्रह धरत नाही नंदन नीलकेणी आधारचे काम करणार म्हणजे ते नक्की होणार असेच वाटत होते पण आपण खरोखर राजकारणी लोकांना ओळखले नाही किंव्हा तेवढी आपली कुवतच नाही !!
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री अमोल पालेकर पोलिसाकडे तक्रार करून आले त्यांचे नाव मतदार यादीतून गायब कसे झाले याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांचे म्हणणे दिसते माझे नाव मतदार यादीत आहे का नाही हे मी नेट वर पाहिले मतदार यादी नेट वर दिसते हे मी वर्तमानपत्रातून वाचले माझे नाव मतदार यादीत दिसत नव्हते नेटवरून मी तक्रार नोंदविली एका आठवड्यात मला SMS वरून कोणाला भेटावे ते कळवण्यात आले मी त्या अधिकारी व्यक्तीस जाऊन भेटलो माझे म्हणणे ऐकल्यावर मला माझे नाव नोंदवून मिळाले माझे नाव गायब का झाले तेही समजले मी सामान्य माणूस असल्याने कायदे पाळण्याकडे माझा जास्त कल आहे चांगले अधिकारी भेटले तर माझे काम लवकर होते हा योग कधीतरी येतो ह

आर्र....राजकुमार

तिमा ·

पैसा 20/04/2014 - 11:08
हसून मेले! सॉलिड चिरफाड! पण प्रभुदेवाच्या डॅन्ससाठी बघू काय?

यसवायजी 20/04/2014 - 11:35
मस्त. मजा आली. गंदी बात मधल्या "मुंह पे थू थू थू" सारख्या ओळींनी गाण्याला एक वेगळ्याच 'लेवल' वर पोचवले आहे. अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती कोणते हो ते प्रसंग?? ह्यो पिच्चर बघणं आमच्याकड्न तर काय होनार न्हाई, तुमीच जरा इस्कटून लिवा की. ;)

पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती.
तुमच्यात तिला पंकज कपुर दिसत असेल. *secret* बाकी अजुन लिहा सिनेमा बद्दल... कारण आता कोणत्याही चॅनेलवर लागला तरी बघायचे धाडस होणार नाही

जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच. > मान्य. हिरवीण म्हणजे आपले पूज्य शॉटगन यांची सुकन्या, सोनाक्षी सिन्हा' हे मात्र लगेच ओळखले. > मग हे कसे ओळखले? आपल्या पाळ्णाघरात पूज्य शॉट्गन सोनाक्षीला ठेवत असे का?

In reply to by मार्मिक गोडसे

तिमा 20/04/2014 - 13:58
आमचीच शॉटगन वापरुन आमचाच एनकाऊंटर करताय की काय ? मग लोक मला 'महात्मा' म्हणायला लागतील.emo

दादा कोंडके 20/04/2014 - 15:03
हा अत्याचार दर महिन्याला बंगळुर-पुणे प्रवासात सहन करावा लागतो. मागच्या प्रवासात शारुकचा 'जब तक है जान' लावला होता. सगळं पब्लिक मस्त एंजॉय करत होतं. बायकोनी फोनवर कोणता पिक्चर लागलाय? असं विचारल्यावर त्यावेळी नाव माहित नसल्यानं मी, "तो नै का, लंडन मध्ये गिटार वाजवून भीक मागणारा तो पण्णाशीचा हिरो भारतात ब्वांब स्क्वाड चा लीड होतो' असं सांगितल्यावर शेजारच्या प्याशिंजरने माझ्याकडे अरेरे वाला द्रूष्टीक्षेप टाकला. :(

बेफ्फाम मारलय!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @अवांतरः माझ्या पलिकडच्याच रांगेत एक मॉड मुलगी बसली होती. ती हा चित्रपट एन्जॉय करत होती. पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती. या आजोबांना काय वाटत असेल, असे भाव तिच्या चेहेर्‍यावर दिसत होते.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

बाबा पाटील 22/04/2014 - 20:25
अवघड प्रसंगात ती तुमच्याकडेच बघत होती,आणी दुसर म्हणजे मॉड म्हणजे तीने अस काय घातल होत अथवा न घातल होत की अवघड प्रसंगात तुमच तिच्याकडे लक्ष जात होत.आजोबा! अजुन बरेच तरुण आहात की तुम्ही.

तिमा 23/04/2014 - 13:51
सर्वच प्रतिसादकांचे आणि माझ्या आजोबापणाविषयी भलत्या शंका घेणार्‍यांचे आभार.

पैसा 20/04/2014 - 11:08
हसून मेले! सॉलिड चिरफाड! पण प्रभुदेवाच्या डॅन्ससाठी बघू काय?

यसवायजी 20/04/2014 - 11:35
मस्त. मजा आली. गंदी बात मधल्या "मुंह पे थू थू थू" सारख्या ओळींनी गाण्याला एक वेगळ्याच 'लेवल' वर पोचवले आहे. अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती कोणते हो ते प्रसंग?? ह्यो पिच्चर बघणं आमच्याकड्न तर काय होनार न्हाई, तुमीच जरा इस्कटून लिवा की. ;)

पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती.
तुमच्यात तिला पंकज कपुर दिसत असेल. *secret* बाकी अजुन लिहा सिनेमा बद्दल... कारण आता कोणत्याही चॅनेलवर लागला तरी बघायचे धाडस होणार नाही

जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच. > मान्य. हिरवीण म्हणजे आपले पूज्य शॉटगन यांची सुकन्या, सोनाक्षी सिन्हा' हे मात्र लगेच ओळखले. > मग हे कसे ओळखले? आपल्या पाळ्णाघरात पूज्य शॉट्गन सोनाक्षीला ठेवत असे का?

In reply to by मार्मिक गोडसे

तिमा 20/04/2014 - 13:58
आमचीच शॉटगन वापरुन आमचाच एनकाऊंटर करताय की काय ? मग लोक मला 'महात्मा' म्हणायला लागतील.emo

दादा कोंडके 20/04/2014 - 15:03
हा अत्याचार दर महिन्याला बंगळुर-पुणे प्रवासात सहन करावा लागतो. मागच्या प्रवासात शारुकचा 'जब तक है जान' लावला होता. सगळं पब्लिक मस्त एंजॉय करत होतं. बायकोनी फोनवर कोणता पिक्चर लागलाय? असं विचारल्यावर त्यावेळी नाव माहित नसल्यानं मी, "तो नै का, लंडन मध्ये गिटार वाजवून भीक मागणारा तो पण्णाशीचा हिरो भारतात ब्वांब स्क्वाड चा लीड होतो' असं सांगितल्यावर शेजारच्या प्याशिंजरने माझ्याकडे अरेरे वाला द्रूष्टीक्षेप टाकला. :(

बेफ्फाम मारलय!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @अवांतरः माझ्या पलिकडच्याच रांगेत एक मॉड मुलगी बसली होती. ती हा चित्रपट एन्जॉय करत होती. पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती. या आजोबांना काय वाटत असेल, असे भाव तिच्या चेहेर्‍यावर दिसत होते.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

बाबा पाटील 22/04/2014 - 20:25
अवघड प्रसंगात ती तुमच्याकडेच बघत होती,आणी दुसर म्हणजे मॉड म्हणजे तीने अस काय घातल होत अथवा न घातल होत की अवघड प्रसंगात तुमच तिच्याकडे लक्ष जात होत.आजोबा! अजुन बरेच तरुण आहात की तुम्ही.

तिमा 23/04/2014 - 13:51
सर्वच प्रतिसादकांचे आणि माझ्या आजोबापणाविषयी भलत्या शंका घेणार्‍यांचे आभार.
आर्र... राजकुमार पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले. जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच.

शिल्पे घडविली बहु कुशलता..

सूड ·

पैसा 20/04/2014 - 11:11
पण ती मोडतोड बघून दर वेळी नव्याने वाईट वाटतं. :( यावेळी धन्या दगडं बघून कंटाळला वाटतं!

कंजूस 20/04/2014 - 11:29
चांगलाच सूड काढला आहे .वल्लीची दशावतार सहल ती हीच का वेगळी आहे ?पुण्याहून कारने किती वाजता निघालात ? दगडं बघून बरेच कंटाळतात .घोळके येतात आणि "इकडंबी मूर्तीच हाईत"म्हणत बाहेरूनच अर्धा तासात लेणी उरकतात .गुजराती जैन समाजाच्या सहलींच्या बसेस सरळ ३० ते ३४ जैनलेण्यांकडे पार्क करतात .तिथूनच परत फिरतात .अजिंठ्याकडे (=फर्दापूरची चित्रे ,इति जळगावकर) जातपण नाहीत .

In reply to by कंजूस

प्रचेतस 20/04/2014 - 11:35
दशावतार सहल मागच्या महिन्यात झाली होती. ही सहल मागच्याच शनिवारी रविवारी. एका महिन्याच्या आतच दुसर्यांदा वेरूळला जायचा योग आला.

In reply to by दिपक.कुवेत

धन्या 20/04/2014 - 17:59
स्वतःला लेणी, गड असल्या गोष्टी अजिबात आवडत नसताना (किंवा त्याचं विशेष कौतुक नसताना) मित्रांसोबत फिरायला जाण्यातही मजा असते. वूई एंजॉय जर्नी, नॉट डेस्टीनेशन. ;)

रामदास 20/04/2014 - 13:38
विचारणार होतो. फोटो सुंदर. वल्लींणि धाग्याकडे खास लक्ष दिले तर लेण्यांविषयअचेक उत्तम चर्चा घडेलसे वाटते.

In reply to by रामदास

प्रचेतस 20/04/2014 - 15:59
चिती म्हणजे यज्ञवेदी. थोडक्यात यज्ञकुंड. चितीच्या आकारांवरून तिला वेगवेगळी नावे पडली आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या यज्ञांच्या वेळी विशिष्ट चितीच वापरली जाते. ही कूर्मचिती म्हणजे कासवाच्या पाठ उलटी केली असता जसा आकार होईल तसा. थोडक्यात ही कासवाच्या आकाराची असते. अग्नीचिती, द्रोणचिती, श्येनचिती हे चितींचे अजून काही प्रकार.

भाते 20/04/2014 - 20:27
फोटो छान आले आहेत. पण, मिपाकरांचे फोटो कुठे आहेत?

प्रचेतस 22/04/2014 - 20:25
'तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुशील सद्गुणी सुंदरसा नवरा' अशी हिमालयपंतांनी झायरात केल्यावर स्थळ घेऊन आलेले ब्रह्मदेव.
ते ब्रह्मदेवाच्या उजवीकडे आहेत ते देवगुरु बृहस्पती. आता लग्नाची बोलणी सुरु करा म्हणून ब्रह्मदेवाच्या डाव्या दंडाला ते हलकेच स्पर्श करीत आहेत तर शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे तर हिमालयाच्या शेजारीच त्याची पत्नी मेना ही बोलणी ऐकत उभी आहे.
जैन शिलालेख
श्रीसोहिल ब्रह्म चारिणा शान्ति भट्टा रक प्रतिमेय सोहिल नामक ब्रह्मचार्‍याने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरवून घेतली आहे

In reply to by प्रचेतस

सूड 22/04/2014 - 21:39
>>शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे हिमालयाचा पण लग्नाला विरोध होता ना?

In reply to by सूड

प्रचेतस 22/04/2014 - 21:51
नाय रे. विरोध होता तो दक्ष प्रजापतीचा. हा सतीचा पिता. ह्याच्या आद्न्येविरुद्ध सतीने शिवाशी लग्न केलं म्हणून दक्षाने यद्न्यात शिवाचा अपमान केला हे पाहून सतीने स्वत:ला जाळून घेतले ह्यामुळे कोपित होऊन शिवाने वीरभद्राचे रूप धारण करून दक्षाचे मस्तक उडवले व त्यानंतर त्याला बोकडाचे मस्तक चिकटवले व स्वत: संन्यासी झाला तर हीच सती पुढे पार्वतीरूप घेऊन हिमालयाच्या पोटी जन्मास आली व् गतजन्मीचे स्मरण असल्याने शिवप्राप्तीसाठी तप करू लागली तर उमा माहेश्वर पुत्रच (स्कंद) हां तारकासुराचा वध करू शकणार असल्याने देवांना हे लग्न जुळवायची घाई झाली. ;)

पैसा 20/04/2014 - 11:11
पण ती मोडतोड बघून दर वेळी नव्याने वाईट वाटतं. :( यावेळी धन्या दगडं बघून कंटाळला वाटतं!

कंजूस 20/04/2014 - 11:29
चांगलाच सूड काढला आहे .वल्लीची दशावतार सहल ती हीच का वेगळी आहे ?पुण्याहून कारने किती वाजता निघालात ? दगडं बघून बरेच कंटाळतात .घोळके येतात आणि "इकडंबी मूर्तीच हाईत"म्हणत बाहेरूनच अर्धा तासात लेणी उरकतात .गुजराती जैन समाजाच्या सहलींच्या बसेस सरळ ३० ते ३४ जैनलेण्यांकडे पार्क करतात .तिथूनच परत फिरतात .अजिंठ्याकडे (=फर्दापूरची चित्रे ,इति जळगावकर) जातपण नाहीत .

In reply to by कंजूस

प्रचेतस 20/04/2014 - 11:35
दशावतार सहल मागच्या महिन्यात झाली होती. ही सहल मागच्याच शनिवारी रविवारी. एका महिन्याच्या आतच दुसर्यांदा वेरूळला जायचा योग आला.

In reply to by दिपक.कुवेत

धन्या 20/04/2014 - 17:59
स्वतःला लेणी, गड असल्या गोष्टी अजिबात आवडत नसताना (किंवा त्याचं विशेष कौतुक नसताना) मित्रांसोबत फिरायला जाण्यातही मजा असते. वूई एंजॉय जर्नी, नॉट डेस्टीनेशन. ;)

रामदास 20/04/2014 - 13:38
विचारणार होतो. फोटो सुंदर. वल्लींणि धाग्याकडे खास लक्ष दिले तर लेण्यांविषयअचेक उत्तम चर्चा घडेलसे वाटते.

In reply to by रामदास

प्रचेतस 20/04/2014 - 15:59
चिती म्हणजे यज्ञवेदी. थोडक्यात यज्ञकुंड. चितीच्या आकारांवरून तिला वेगवेगळी नावे पडली आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या यज्ञांच्या वेळी विशिष्ट चितीच वापरली जाते. ही कूर्मचिती म्हणजे कासवाच्या पाठ उलटी केली असता जसा आकार होईल तसा. थोडक्यात ही कासवाच्या आकाराची असते. अग्नीचिती, द्रोणचिती, श्येनचिती हे चितींचे अजून काही प्रकार.

भाते 20/04/2014 - 20:27
फोटो छान आले आहेत. पण, मिपाकरांचे फोटो कुठे आहेत?

प्रचेतस 22/04/2014 - 20:25
'तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुशील सद्गुणी सुंदरसा नवरा' अशी हिमालयपंतांनी झायरात केल्यावर स्थळ घेऊन आलेले ब्रह्मदेव.
ते ब्रह्मदेवाच्या उजवीकडे आहेत ते देवगुरु बृहस्पती. आता लग्नाची बोलणी सुरु करा म्हणून ब्रह्मदेवाच्या डाव्या दंडाला ते हलकेच स्पर्श करीत आहेत तर शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे तर हिमालयाच्या शेजारीच त्याची पत्नी मेना ही बोलणी ऐकत उभी आहे.
जैन शिलालेख
श्रीसोहिल ब्रह्म चारिणा शान्ति भट्टा रक प्रतिमेय सोहिल नामक ब्रह्मचार्‍याने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरवून घेतली आहे

In reply to by प्रचेतस

सूड 22/04/2014 - 21:39
>>शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे हिमालयाचा पण लग्नाला विरोध होता ना?

In reply to by सूड

प्रचेतस 22/04/2014 - 21:51
नाय रे. विरोध होता तो दक्ष प्रजापतीचा. हा सतीचा पिता. ह्याच्या आद्न्येविरुद्ध सतीने शिवाशी लग्न केलं म्हणून दक्षाने यद्न्यात शिवाचा अपमान केला हे पाहून सतीने स्वत:ला जाळून घेतले ह्यामुळे कोपित होऊन शिवाने वीरभद्राचे रूप धारण करून दक्षाचे मस्तक उडवले व त्यानंतर त्याला बोकडाचे मस्तक चिकटवले व स्वत: संन्यासी झाला तर हीच सती पुढे पार्वतीरूप घेऊन हिमालयाच्या पोटी जन्मास आली व् गतजन्मीचे स्मरण असल्याने शिवप्राप्तीसाठी तप करू लागली तर उमा माहेश्वर पुत्रच (स्कंद) हां तारकासुराचा वध करू शकणार असल्याने देवांना हे लग्न जुळवायची घाई झाली. ;)
तर!! सांगायची गोष्ट अशी, की मिपाकर कुठेही गेले की धागा हा निघालाच पाह्यजे (असं म्हणतात). बरं, असे काही प्रवासवर्णाचे धागे लिहायचे म्हणजे जाम टेंशन येतं. त्यात लेण्यांबद्दल लिहायचं म्हणजे आणखीच टेंशन!! तरीही म्हटलं आता लोक एवढा आग्रह करतातच आहेत तर खरडाव्या चार ओळी. पुष्कळ दिवसांपासून हो-नाही करत लांबत चाललेला वेरुळ लेण्यांच्या भेटीचा विषय पुन्हा एकदा निघाला. आणि व्हॉट्स अ‍ॅप, प्रत्यक्ष भेटीतून प्लान बनू लागले. दोन दिवसांचाच प्लान करायचा असं कळल्यावर बर्‍याच जणांनी हात वर केले, म्हणजे सहमती दर्शवली.

मुनुस्वामी आणि मागाडीचा चित्ता

स्पार्टाकस ·

स्पंदना 20/04/2014 - 08:37
तुम्ही लेखन प्रकार निवडताना "अनुवाद" असा निवडा स्पार्टाकस. अर्थात त्याने काही जास्त फरक पडत नाही कारण तुम्ही मुळ कथेचा स्त्रोत आणि लेखकाचे नाव दिले आहेच. उगाच एक मुनुस्वामीपणा! ;) फारच छान अनुवाद! रसाळ लिहीता.

प्रश्नलंका 22/04/2014 - 04:04
मस्तच हो..! फक्त एक सुधारणा सुचवायची आहे.. 'लँटना' याला मराठीमध्ये 'घाणेरी' असं नाव आहे.. अनुवाद उत्तमच, पण हा फार कमी माहितीतला शब्द टाळून बर्‍यापैकी माहित असलेला मराठी शब्द वापरू शकाल.

पैसा 23/04/2014 - 16:52
मुनुस्वामी म्हणजे नमुना आहे. अनुवाद छान. पण या शिकारींमुळे सगळे वन्यप्राणी नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत हे आठवत रहातं.

स्पंदना 20/04/2014 - 08:37
तुम्ही लेखन प्रकार निवडताना "अनुवाद" असा निवडा स्पार्टाकस. अर्थात त्याने काही जास्त फरक पडत नाही कारण तुम्ही मुळ कथेचा स्त्रोत आणि लेखकाचे नाव दिले आहेच. उगाच एक मुनुस्वामीपणा! ;) फारच छान अनुवाद! रसाळ लिहीता.

प्रश्नलंका 22/04/2014 - 04:04
मस्तच हो..! फक्त एक सुधारणा सुचवायची आहे.. 'लँटना' याला मराठीमध्ये 'घाणेरी' असं नाव आहे.. अनुवाद उत्तमच, पण हा फार कमी माहितीतला शब्द टाळून बर्‍यापैकी माहित असलेला मराठी शब्द वापरू शकाल.

पैसा 23/04/2014 - 16:52
मुनुस्वामी म्हणजे नमुना आहे. अनुवाद छान. पण या शिकारींमुळे सगळे वन्यप्राणी नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत हे आठवत रहातं.
लेखनविषय:
हिंदुस्थानच्या पूर्व किना-यावर मद्रास आणि पश्चिम किना-यावर मँगलोर यांना जोडणारी सरळ रेषा काढली तर त्या रेषेवर मधोमध बंगलोर शहर येईल. समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचावर असल्याने बंगलोरची हवा अत्यंत आल्हाददायक असते. अती थंड नाही आणि अती उष्णही नाही, अती पाऊस नाही आणि अगदी कोरडंही नाही असं तिथलं हवामान कोणालाही सुखद वाटण्यासारखंच आहे. आजचं बंगलोर हे दुस-या महायुध्दापूर्वी अगदी लहानसं आणि टुमदार शहर होतं. दुस-या महायुध्दात भौगोलीक स्थानवैशिष्ट्यामुळे आणि औद्योगीक प्रगतीमुळे बंगलोरची झपाट्याने वाढ झाली.

गडीमाणस

मालविका ·

खेडूत 20/04/2014 - 01:19
पहिला लेख आवडला. लवकर आटोपता घेतलात असं वाटलं. काम करणारया माणसाना पारखून घेणं, घरगुती वागणूक देणं आणि आयुष्यभर जोडून ठेवणं- ही कला आमच्या पेक्षा आधीच्या पिढीत जास्त होती असं वाटतं. (गुण्यादादाच्या शोधात असलेला)खेडूत

शुचि 20/04/2014 - 01:43
मालविका, आपन रेखाटलेले गुण्यादादाचे शब्दचित्र मला मनापासून आवडले. विशेषत: त्याना देण्यात येणारी आपुलकीची व सन्मानाची वागणूक मनाला भावली. आपले मिपावाराती स्वागत आहे. पुलेशु.

पैसा 20/04/2014 - 08:49
छान लिहिलंय. असे गडी पाहिले आहेत. ते गडी म्हणण्यापेक्षा घरातला सदस्यच असायचे.

In reply to by पैसा

स्पंदना 20/04/2014 - 08:57
आमच्याकडचे "गणपू दादा, बाळु दादा" एक एक गोष्ट त्यांच्या शिवाय हलत नसे. मजा म्हणजे हल्ली वडिलांनी शेती सोडली, आता भाऊ बघतो. तर वडिल रोज जाऊन बाळु दादांच्या घरात संध्याकाळ घालवायचे. त्यांच्याशी गप्पा मारत टिव्ही पहात, बर्‍याचदा तेथेच जेवुन परत. पण बाहेर्च्या लोकांना हे संबंध समजण मुश्किल असत. त्यांना या नात्याच नाव फकत दिसतं. त्या आडचे गुंफलेले सहज सुंदर नात्यांचे गोफ नाहीत दिसत.

मालविका 21/04/2014 - 16:41
माझ्या पहिल्याच लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद . आपण केलेल्या सूचनांचे नक्की पालन केले जाईल. असेच मार्गदर्शन अपेक्षित आहे. पुन्हा एकदा धन्यवाद .

ऋषिकेश 21/04/2014 - 17:21
छान व्यक्तीच्या भोवतालच्यांच्या वर्णनासोबत, स्वतः व्यक्तीचेही वर्णन आले असते तर अजून आवडले असते. पुलेशु लिहित रहा!

अर्धवटराव 23/04/2014 - 04:17
अवांतरः एखाद्या गुण्यादादाने स्वतः किंवा आपल्या मुलाने स्वतःची शेती करायची तयारी केली असती तर त्याचं कौतुक झालं असतं का? शेती विषयक एव्हढं ज्ञान मिळवुन गुण्या शेवटपर्यत गडी म्हणुनच जगतो. माझा एक बिहारी मित्र आहे. स्वतः मस्त आयटी च्या मार्गाने अमेरीका वारी करतो. आणि त्याची तक्रार काय, तर त्यांची शेती सांभाळायला गडीमाणसं मिळत नाहित. म्हणे कि सब सालोको शहर जाके बाकि धंदे करनेका इंट्रेस्ट है. हे महाराज स्वतःला क्षत्रीय म्हणवतात. बापजाद्यांकडुन अफाट शेती चालत आलि घरी. हे शहरात राहणार, आधुनीक व्ययसाय करणार. आणि यांना इमानी गडी हवेत शेती सांभाळायला.

सुबोध खरे 23/04/2014 - 10:14
आई नेहमी म्हणायची आपण खाल्यानंतर आपली भांडी घासताना त्यांना आपण काय खाल्ले याचा अंदाज येणार आणि आपल्याला मिळाले नाही याच दुखः होणार . त्यापेक्षा देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही मग त्यानाही दिल तर उलट दिल्याच समाधान मिळेल
मान गये. असेच माझी आजी म्हणत असे.आमच्या पानात जे अन्न असे तेच अन्न आमच्या गड्यांच्या पानात असे हे मी बघितलेले आहे. उत्तम लेख लिहित्या रहा

ब़जरबट्टू 23/04/2014 - 14:31
मी पयला हाये, लेख वाचणारा.. ह्य ह्य.. कालच तुम्हच्या खरडवहीत वाचला नव्ह.. :) तेथे नसतात ठेवायचा... :))

खेडूत 20/04/2014 - 01:19
पहिला लेख आवडला. लवकर आटोपता घेतलात असं वाटलं. काम करणारया माणसाना पारखून घेणं, घरगुती वागणूक देणं आणि आयुष्यभर जोडून ठेवणं- ही कला आमच्या पेक्षा आधीच्या पिढीत जास्त होती असं वाटतं. (गुण्यादादाच्या शोधात असलेला)खेडूत

शुचि 20/04/2014 - 01:43
मालविका, आपन रेखाटलेले गुण्यादादाचे शब्दचित्र मला मनापासून आवडले. विशेषत: त्याना देण्यात येणारी आपुलकीची व सन्मानाची वागणूक मनाला भावली. आपले मिपावाराती स्वागत आहे. पुलेशु.

पैसा 20/04/2014 - 08:49
छान लिहिलंय. असे गडी पाहिले आहेत. ते गडी म्हणण्यापेक्षा घरातला सदस्यच असायचे.

In reply to by पैसा

स्पंदना 20/04/2014 - 08:57
आमच्याकडचे "गणपू दादा, बाळु दादा" एक एक गोष्ट त्यांच्या शिवाय हलत नसे. मजा म्हणजे हल्ली वडिलांनी शेती सोडली, आता भाऊ बघतो. तर वडिल रोज जाऊन बाळु दादांच्या घरात संध्याकाळ घालवायचे. त्यांच्याशी गप्पा मारत टिव्ही पहात, बर्‍याचदा तेथेच जेवुन परत. पण बाहेर्च्या लोकांना हे संबंध समजण मुश्किल असत. त्यांना या नात्याच नाव फकत दिसतं. त्या आडचे गुंफलेले सहज सुंदर नात्यांचे गोफ नाहीत दिसत.

मालविका 21/04/2014 - 16:41
माझ्या पहिल्याच लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद . आपण केलेल्या सूचनांचे नक्की पालन केले जाईल. असेच मार्गदर्शन अपेक्षित आहे. पुन्हा एकदा धन्यवाद .

ऋषिकेश 21/04/2014 - 17:21
छान व्यक्तीच्या भोवतालच्यांच्या वर्णनासोबत, स्वतः व्यक्तीचेही वर्णन आले असते तर अजून आवडले असते. पुलेशु लिहित रहा!

अर्धवटराव 23/04/2014 - 04:17
अवांतरः एखाद्या गुण्यादादाने स्वतः किंवा आपल्या मुलाने स्वतःची शेती करायची तयारी केली असती तर त्याचं कौतुक झालं असतं का? शेती विषयक एव्हढं ज्ञान मिळवुन गुण्या शेवटपर्यत गडी म्हणुनच जगतो. माझा एक बिहारी मित्र आहे. स्वतः मस्त आयटी च्या मार्गाने अमेरीका वारी करतो. आणि त्याची तक्रार काय, तर त्यांची शेती सांभाळायला गडीमाणसं मिळत नाहित. म्हणे कि सब सालोको शहर जाके बाकि धंदे करनेका इंट्रेस्ट है. हे महाराज स्वतःला क्षत्रीय म्हणवतात. बापजाद्यांकडुन अफाट शेती चालत आलि घरी. हे शहरात राहणार, आधुनीक व्ययसाय करणार. आणि यांना इमानी गडी हवेत शेती सांभाळायला.

सुबोध खरे 23/04/2014 - 10:14
आई नेहमी म्हणायची आपण खाल्यानंतर आपली भांडी घासताना त्यांना आपण काय खाल्ले याचा अंदाज येणार आणि आपल्याला मिळाले नाही याच दुखः होणार . त्यापेक्षा देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही मग त्यानाही दिल तर उलट दिल्याच समाधान मिळेल
मान गये. असेच माझी आजी म्हणत असे.आमच्या पानात जे अन्न असे तेच अन्न आमच्या गड्यांच्या पानात असे हे मी बघितलेले आहे. उत्तम लेख लिहित्या रहा

ब़जरबट्टू 23/04/2014 - 14:31
मी पयला हाये, लेख वाचणारा.. ह्य ह्य.. कालच तुम्हच्या खरडवहीत वाचला नव्ह.. :) तेथे नसतात ठेवायचा... :))
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी .

एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)

विवेकपटाईत ·

पैसा 19/04/2014 - 23:03
सायकल = समाजवादी नमो नमो = भाजपा झाडूवाला = आआप द्वाड मुलगा आणि आई = काँग्रेस? बाकी कळलां नाय!

Rajesh K 21/04/2014 - 01:43
स्वामीजी, वातावरण लय तापलंय
शब्दशः तापलंय! स्वामीजींकडे या उकाड्या-वर काय उपाय आहे का पहा ना! अंगाची लाही लाही होतेय !! :) बाकी सुंदर व मार्मिक कथा ! :)

In reply to by माहितगार

मृगनयनी 21/04/2014 - 13:11
स्वामी "त्रिकालदर्शी" असल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त आदर वाटतो.... बाकी गुलाबाचं फूल झाडावर राहिलं असतं... तरी कधी ना कधी सुकुन कचर्‍यात गेलंच असतं ना!... किमान ते फूल देवाच्या चरणी अर्पण तर झाले....... अर्थात त्या मुलाने माळ्याला विचारून गुलाब तोडला असता... तर अधिक उचित ठरले असते.!!!! किमान त्याच्या आईने त्यास विचारायला हवे होते.. की "हा गुलाब कुठुन आणलास बाळ?" पण जे सुन्दर दिसेल.. ते हिसकावण्याची जी मानवी वृत्ती आहे... ती "स्वामी त्रिकालदर्शी" नक्की बदलवू शकतील.. असे वाटते.

विवेकपटाईत 21/04/2014 - 19:32
गुलाबाचं फुलं = मत ? अचूक ओळखले, धन्यवाद , सप्पुभाई ही जवळपासच आहे. आपल्या मतांचा उपयोग राजनेता बहुतांश स्वत:च्या स्वार्थाकरता करतात, आपले मत व्यर्थच जाते. हेच स्वामीजींना सांगायचे होते.

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य 26/04/2014 - 00:52
हे उलटे टाइप करा म्हणजे मत्पत्रिका असे उत्तर मी आधीच दिसलेले दिसले असते. आम्हाला सौधा गुढवाणी जमते हो :) तुम्ही मात्र ती ओलखायला चुकलात :)

मनीषा 26/04/2014 - 20:46
गुलाबाचे फुल पायदळी तुडवणे अजिबात योग्यं नाही. शहाणा माणूस ते कधीच करणार नाही. फुलाचे आयुष्य जरी एका दिवसाचे असले, तरी त्याचा गुलकंद करता येतो, अत्तरही छान होते, आणि काहीच नाही तरी गुलाबपाणी करण्यासाठी तरी वापरता येतेच.

पैसा 19/04/2014 - 23:03
सायकल = समाजवादी नमो नमो = भाजपा झाडूवाला = आआप द्वाड मुलगा आणि आई = काँग्रेस? बाकी कळलां नाय!

Rajesh K 21/04/2014 - 01:43
स्वामीजी, वातावरण लय तापलंय
शब्दशः तापलंय! स्वामीजींकडे या उकाड्या-वर काय उपाय आहे का पहा ना! अंगाची लाही लाही होतेय !! :) बाकी सुंदर व मार्मिक कथा ! :)

In reply to by माहितगार

मृगनयनी 21/04/2014 - 13:11
स्वामी "त्रिकालदर्शी" असल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त आदर वाटतो.... बाकी गुलाबाचं फूल झाडावर राहिलं असतं... तरी कधी ना कधी सुकुन कचर्‍यात गेलंच असतं ना!... किमान ते फूल देवाच्या चरणी अर्पण तर झाले....... अर्थात त्या मुलाने माळ्याला विचारून गुलाब तोडला असता... तर अधिक उचित ठरले असते.!!!! किमान त्याच्या आईने त्यास विचारायला हवे होते.. की "हा गुलाब कुठुन आणलास बाळ?" पण जे सुन्दर दिसेल.. ते हिसकावण्याची जी मानवी वृत्ती आहे... ती "स्वामी त्रिकालदर्शी" नक्की बदलवू शकतील.. असे वाटते.

विवेकपटाईत 21/04/2014 - 19:32
गुलाबाचं फुलं = मत ? अचूक ओळखले, धन्यवाद , सप्पुभाई ही जवळपासच आहे. आपल्या मतांचा उपयोग राजनेता बहुतांश स्वत:च्या स्वार्थाकरता करतात, आपले मत व्यर्थच जाते. हेच स्वामीजींना सांगायचे होते.

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य 26/04/2014 - 00:52
हे उलटे टाइप करा म्हणजे मत्पत्रिका असे उत्तर मी आधीच दिसलेले दिसले असते. आम्हाला सौधा गुढवाणी जमते हो :) तुम्ही मात्र ती ओलखायला चुकलात :)

मनीषा 26/04/2014 - 20:46
गुलाबाचे फुल पायदळी तुडवणे अजिबात योग्यं नाही. शहाणा माणूस ते कधीच करणार नाही. फुलाचे आयुष्य जरी एका दिवसाचे असले, तरी त्याचा गुलकंद करता येतो, अत्तरही छान होते, आणि काहीच नाही तरी गुलाबपाणी करण्यासाठी तरी वापरता येतेच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही. स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले.

तिला समुद्र आवडतो...

माधुरी विनायक ·

धन्यवाद... सर्वांचे धन्यवाद... अगदी बरोबर अपर्णा-अक्षय.. टू व्हीलरच... आणि उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीर.

भाते 06/06/2014 - 20:13
तुमच्या ब्लॉगवर ही कविता वाचली होती. कविता खरंच आवडली. अगदी 'गारवा' ची आठवण झाली.

धन्यवाद... सर्वांचे धन्यवाद... अगदी बरोबर अपर्णा-अक्षय.. टू व्हीलरच... आणि उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीर.

भाते 06/06/2014 - 20:13
तुमच्या ब्लॉगवर ही कविता वाचली होती. कविता खरंच आवडली. अगदी 'गारवा' ची आठवण झाली.
लेखनविषय:
तिला समुद्र आवडतो... तिला पाऊसही आवडतो... आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे तिचा रूसवा कळतो त्याला तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं... पाठीवर स्पर्श जाणवला की सुसाट सुटतो तो काही बोलत नाही, विचारतही नाही ती तिच्याच रूसव्यात दंग एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली... समुद्राच्या दिशेने धावलेली... वळून त्याच्याकडे बघताना भरून आलेलं आभाळ अवचित आलेला पाऊस आणि वाहून गेलेला रूसवा...

.......चीनमधे व्हायरस

आशु जोग ·

सुहासदवन 19/04/2014 - 12:14
चीनकडे प्रचंड शस्त्रसामुग्री, उत्तम सैन्य आणि सर्वात महत्वाची म्हणजे जबरदस्त हिम्मत आहे की त्यापुढे पाकिस्तान किस झाड की पत्ती..... उद्या चीनने पाकिस्तानचे काही बरे वाईट करायचे ठरवले तर कोण जाब विचारणार त्याला..... इथे साठ वर्षे झाली आपण पाकिस्तानला प्रश्न काय विचारायचा हे साधं एकमताने ठरवू शकत नाही तर चीनचे आपण काय करणार.... आणि चीनला जर अरबी महासागरात आपला तळ बनवायचा असेल तर तो बनविणारच.... त्यासाठी काही काळासाठी पाकिस्तानची घुसखोरी सहन करावी लागली तरी चीनचे काही नुकसान नाहिये त्यात..... अवांतर - आधीच MH370 नावाचा एक प्रयोग करुन झालाच आहे!

In reply to by सुहासदवन

आशु जोग 19/04/2014 - 12:39
>> इथे साठ वर्षे झाली भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात पण चीन विरुद्ध पाकिस्तान अशी लढाई म्हणतच नाहीये मी

In reply to by आशु जोग

सुहासदवन 19/04/2014 - 12:52
या व्हायरस वरची लस भारताकडे काही प्रमाणात तयार आहे कारण गेल्या १००० वर्षात त्याच्याशीच लढाई चालू आहे... हजार वर्षे लढून देखील जर रोग आटोक्यात येत नसेल तर लस तरी बदलावी किंवा डॉक्टर तरी..... भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात मी भारताला शिव्या देत नाहीये पण एवढंच म्हणतोय की आपल्याला घरचंच झेपत नाहीये तिथे आपल्या शेजारचे काय करताहेत हे पाहायला आणि जोखायला कोणाला अक्कल आहे?

In reply to by सुहासदवन

आहे ना! काही लोकांस आहे अक्कल! त्याना फ़क्त शेजारी काय करतात ते शोधायला आवडते! तीच त्यांची अक्कल! सरकारी भाषेत त्यांस "रिसर्च एंड एनालिसिस विङ्ग" उर्फ़ R&AW म्हणतात! असे ऐकले आहे!!!

आशु जोग 19/04/2014 - 13:08
चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या राष्ट्रप्रमुखाला झरदारींची भेट घेवून सांगावे लागते यातच सगळे आले. भिवंडी मुझफ्फरनगर अशी शहरे तिथे तयार होवू लागली आहेत मी तर म्हणेन या चीन मधे सौदी तत्त्वज्ञानाचा होवू दे आणखी प्रसार

In reply to by आशु जोग

आत्मशून्य 19/04/2014 - 13:42
सौदी हे एका व्यक्तीचे चक्क आडनाव आहे ज्यावरुनच अख्ख्या देश/नाव वसल्या आहे. फक्त सौदी आडनाव आहे म्हणून त्या देशातील अशा (प्रत्येक) व्यक्तीला महिन्याचा एक ठरावीक तनखा (तो काहीही नकरो) अदा केल्या जातो....

सुहासदवन 19/04/2014 - 13:47
पाकिस्तानसाठी ही भेट खास होती कारण चीन बरोबर खाजगी आणि सरकारी स्तरावरील उद्योग आणि व्यापार संबंध वाढविणे. आणि तथाकथित घुसखोरीबाबत फक्त एक औपचारिकता म्हणून चीनला पाकिस्तानला हे सांगायचे असेल अन्यथा त्यांना ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी निदान त्यांच्या खंडप्राय देशात तरी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा कारण भारतासारख्या देशाला जर थोपवायचे असेल तर ह्या दोन देशांनी एकत्र येणे आणि एकमेकांशी संबंध वाढविणे गरजेचे आहे. चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्यावर आता तेच दिसत असेल तर आम्ही काय करणार? भारताला आपल्या सीमेबाहेर जे चालले आहे ते बघायचेच नसेल तर आम्ही जनतेने तरी पट्ट्या का म्हणून सोडाव्यात.... जगू देत ना आम्हाला सुरक्षिततेच्या भ्रमात....

आशु जोग 19/04/2014 - 17:58
>> ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा दोन देशांची टक्कर.... इथे काय संबंध ...

आशु जोग 03/07/2014 - 00:28
चीनच्या झिनझियांग प्रांतात सरकारी नोकर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपवासाला बंदी... धार्मिक स्वातंत्र्यावर गदा.. पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त असो पण हा प्रांत चीनला जड जात आहे... सुरक्षा दलांना विरोधाचा सामना करावा लागत आहे

आशु जोग 30/07/2014 - 12:42
आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात. वर काही लोकांनी केलेल्या कमेंट्स पाहून यांना काहीच माहिती नाही. असे म्हणावेसे वाटते. काही वस्त्यांमधे आणि पोलिस ठाण्यांमधे काही सशस्त्र नागरीकांना धूमाकूळ घातला.

माहितगार 29/01/2015 - 16:04
त्यामुळे भारताचे सहकार्य घेण्याशिवाय चीनला पर्याय राहणार नाही... अन्यथा चीनचेही पाकिस्तान बांगलादेश असे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत...
....आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात.

आशु जोग 30/01/2015 - 19:02
प्रगाढ पंडितांनो माझ्या शब्दांना चिवडत बसण्याऐवजी वस्तुस्थिती समोर ठेवून माझा मुद्याला विरोध करा वा समर्थन करा यात ज्ञान-मिळवायची काय गरज आहे? कैच्याकै निरर्थक आपलं! हे अतृप्त रावांनी स्वतःच सांगितलं हे बरं झालं जाता जाता सदाशिव पेठेतील सफरचंदाच्या झाडाखाली बसून चीनबाबतचे साक्षात्कार होतीलच असे नाही.

सुहासदवन 19/04/2014 - 12:14
चीनकडे प्रचंड शस्त्रसामुग्री, उत्तम सैन्य आणि सर्वात महत्वाची म्हणजे जबरदस्त हिम्मत आहे की त्यापुढे पाकिस्तान किस झाड की पत्ती..... उद्या चीनने पाकिस्तानचे काही बरे वाईट करायचे ठरवले तर कोण जाब विचारणार त्याला..... इथे साठ वर्षे झाली आपण पाकिस्तानला प्रश्न काय विचारायचा हे साधं एकमताने ठरवू शकत नाही तर चीनचे आपण काय करणार.... आणि चीनला जर अरबी महासागरात आपला तळ बनवायचा असेल तर तो बनविणारच.... त्यासाठी काही काळासाठी पाकिस्तानची घुसखोरी सहन करावी लागली तरी चीनचे काही नुकसान नाहिये त्यात..... अवांतर - आधीच MH370 नावाचा एक प्रयोग करुन झालाच आहे!

In reply to by सुहासदवन

आशु जोग 19/04/2014 - 12:39
>> इथे साठ वर्षे झाली भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात पण चीन विरुद्ध पाकिस्तान अशी लढाई म्हणतच नाहीये मी

In reply to by आशु जोग

सुहासदवन 19/04/2014 - 12:52
या व्हायरस वरची लस भारताकडे काही प्रमाणात तयार आहे कारण गेल्या १००० वर्षात त्याच्याशीच लढाई चालू आहे... हजार वर्षे लढून देखील जर रोग आटोक्यात येत नसेल तर लस तरी बदलावी किंवा डॉक्टर तरी..... भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात मी भारताला शिव्या देत नाहीये पण एवढंच म्हणतोय की आपल्याला घरचंच झेपत नाहीये तिथे आपल्या शेजारचे काय करताहेत हे पाहायला आणि जोखायला कोणाला अक्कल आहे?

In reply to by सुहासदवन

आहे ना! काही लोकांस आहे अक्कल! त्याना फ़क्त शेजारी काय करतात ते शोधायला आवडते! तीच त्यांची अक्कल! सरकारी भाषेत त्यांस "रिसर्च एंड एनालिसिस विङ्ग" उर्फ़ R&AW म्हणतात! असे ऐकले आहे!!!

आशु जोग 19/04/2014 - 13:08
चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या राष्ट्रप्रमुखाला झरदारींची भेट घेवून सांगावे लागते यातच सगळे आले. भिवंडी मुझफ्फरनगर अशी शहरे तिथे तयार होवू लागली आहेत मी तर म्हणेन या चीन मधे सौदी तत्त्वज्ञानाचा होवू दे आणखी प्रसार

In reply to by आशु जोग

आत्मशून्य 19/04/2014 - 13:42
सौदी हे एका व्यक्तीचे चक्क आडनाव आहे ज्यावरुनच अख्ख्या देश/नाव वसल्या आहे. फक्त सौदी आडनाव आहे म्हणून त्या देशातील अशा (प्रत्येक) व्यक्तीला महिन्याचा एक ठरावीक तनखा (तो काहीही नकरो) अदा केल्या जातो....

सुहासदवन 19/04/2014 - 13:47
पाकिस्तानसाठी ही भेट खास होती कारण चीन बरोबर खाजगी आणि सरकारी स्तरावरील उद्योग आणि व्यापार संबंध वाढविणे. आणि तथाकथित घुसखोरीबाबत फक्त एक औपचारिकता म्हणून चीनला पाकिस्तानला हे सांगायचे असेल अन्यथा त्यांना ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी निदान त्यांच्या खंडप्राय देशात तरी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा कारण भारतासारख्या देशाला जर थोपवायचे असेल तर ह्या दोन देशांनी एकत्र येणे आणि एकमेकांशी संबंध वाढविणे गरजेचे आहे. चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्यावर आता तेच दिसत असेल तर आम्ही काय करणार? भारताला आपल्या सीमेबाहेर जे चालले आहे ते बघायचेच नसेल तर आम्ही जनतेने तरी पट्ट्या का म्हणून सोडाव्यात.... जगू देत ना आम्हाला सुरक्षिततेच्या भ्रमात....

आशु जोग 19/04/2014 - 17:58
>> ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा दोन देशांची टक्कर.... इथे काय संबंध ...

आशु जोग 03/07/2014 - 00:28
चीनच्या झिनझियांग प्रांतात सरकारी नोकर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपवासाला बंदी... धार्मिक स्वातंत्र्यावर गदा.. पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त असो पण हा प्रांत चीनला जड जात आहे... सुरक्षा दलांना विरोधाचा सामना करावा लागत आहे

आशु जोग 30/07/2014 - 12:42
आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात. वर काही लोकांनी केलेल्या कमेंट्स पाहून यांना काहीच माहिती नाही. असे म्हणावेसे वाटते. काही वस्त्यांमधे आणि पोलिस ठाण्यांमधे काही सशस्त्र नागरीकांना धूमाकूळ घातला.

माहितगार 29/01/2015 - 16:04
त्यामुळे भारताचे सहकार्य घेण्याशिवाय चीनला पर्याय राहणार नाही... अन्यथा चीनचेही पाकिस्तान बांगलादेश असे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत...
....आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात.

आशु जोग 30/01/2015 - 19:02
प्रगाढ पंडितांनो माझ्या शब्दांना चिवडत बसण्याऐवजी वस्तुस्थिती समोर ठेवून माझा मुद्याला विरोध करा वा समर्थन करा यात ज्ञान-मिळवायची काय गरज आहे? कैच्याकै निरर्थक आपलं! हे अतृप्त रावांनी स्वतःच सांगितलं हे बरं झालं जाता जाता सदाशिव पेठेतील सफरचंदाच्या झाडाखाली बसून चीनबाबतचे साक्षात्कार होतीलच असे नाही.
चीनचा एक प्रांत आहे सिकीयांग, तिथले आतंकवादी चीनमधे आतंक माजवतात आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात आश्रय मिळवतात. मागे चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी झरदारी अंकल पाकिस्तानचे अध्यक्ष होते तेव्हा झरदारींना याबाबत सूचना दिली होती. की चीनमधल्या अतिरेक्यांना पाकिस्तानात पनाह(आश्रय) मिळता कामा नये. याकडे आम्ही भारतीय कसे पाहतो... चीन पाक सहकार्य गेली अनेक वर्षे अधिकच दॄढ होताना दिसते आहे. पण पाकिस्तानबरोबर हस्तांदोलन करताना चीनच्या शरीरात काही व्हायरस शिरत आहेत.

येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - २ (अंतिम)

स्पार्टाकस ·

In reply to by स्पंदना

किसन शिंदे 20/04/2014 - 13:43
येस्स! शेवटपर्यंत अगदी खिळवून ठेवलं या नरभक्षक बिबट्याने! दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचून काढले.

आवडली. अश्याच आशयाची एक मराठी कादंबरी पण वाचली होती. नाव बहुतेक राणीमा होतं. राणीमा, एक निष्णात शिकारी एडवर्ड. नरभक्षकाची शिकार करायला आलेला शिकारी चक्क राणीमाच्या नवर्‍याच्या खुनाचा शोध लावतो. नंतर राणीमा आणि एडवर्ड् प्रेमात पडतात. कोणाला नावं आठवत असेल तर कृपया सांगा.

In reply to by स्पंदना

किसन शिंदे 20/04/2014 - 13:43
येस्स! शेवटपर्यंत अगदी खिळवून ठेवलं या नरभक्षक बिबट्याने! दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचून काढले.

आवडली. अश्याच आशयाची एक मराठी कादंबरी पण वाचली होती. नाव बहुतेक राणीमा होतं. राणीमा, एक निष्णात शिकारी एडवर्ड. नरभक्षकाची शिकार करायला आलेला शिकारी चक्क राणीमाच्या नवर्‍याच्या खुनाचा शोध लावतो. नंतर राणीमा आणि एडवर्ड् प्रेमात पडतात. कोणाला नावं आठवत असेल तर कृपया सांगा.
लेखनविषय:
येल्लागीरीच्या टेकड्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आहेत. दक्षिण रेल्वेच्या जालारपेट जंक्शनपासून दोन मैल अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूटांवर या टेकड्या जमिनीतून झाड उगवावं तशा उभ्या आहेत. जालारपेट स्टेशनपासून एक पायवाट येल्लागीरीच्या माथ्यावर जाते. काही ठिकाणी घनदाट जंगल तर काही ठिकाणी सरळसोट कातळांवरुन चढत जाणारी ही वाट वाटसरुची कसोटी पाहणारी आहे. आणि जोडीला नरभक्षक झालेला बिबट्या, मग तर काय विचारायलाच नको ! १९४१ सालच्या सुमाराला मी येल्लागीरीला जमिनीचा एक छोटासा तुकडा विकत घेतला होता.

अजित पवार, धरण आणि धमकी

काळा पहाड ·

निलरंजन 19/04/2014 - 06:52
दादागिरी करण्यात दादांचा हात कुणीही धरू शकणार नाही धमकी देणे हा तर त्यांचा आवडीचा छंद आहे प्रत्येक गोष्टीची बातमी होत नाहीये म्हणून आपल्या ला कळत नाही पूर्व हवेलीत प्रचार करण्यासाठी दादानी शिरूर लोकसभा सीट निवडून न दिल्यास शेतकर्यांना शेतजमिनीवर MIDC ची आरक्षणे टाकण्याची धमकी दिली होती

आशु जोग 19/04/2014 - 09:57
फेसबुकप्रमाणे मिसळीवरही आता ताज्या बातम्या मिळायला लागल्या, आनंद वाटला

काँग्रेस, राष्ट्रवादी, बिजेपी सगळे एका माळेचे मणी आहेत. बाबा रामदेवसारख्या माणसानं सुद्धा काय प्रकार केलायं तो पाहा. (अर्थात, बिजेपीचा उमेदवार किती दिव्य आहे ते वेगळं सांगायला नकोच.) Baba 'Black Money' Ramdev caught on tape talking money with BJP candidate.. आणि उमा भारती मोदींबद्दल काय म्हणाल्यात त्याचा हा विडीओ! सत्तेसाठी हे लोक काय वाट्टेल ते करतील.

माहितगार 19/04/2014 - 11:00
राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे. या निमीत्ताने धागा जाहीरात : निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

हुप्प्या 19/04/2014 - 11:28
भारतातील थोर लोकशाहीने अशी परंपरा निर्माण केली आहे की निवडणुका तोंडावर आल्या की नेते जनतेच्या पाया पडतात आणि निवडून आले की जनतेला पायदळी तुडवतात. पवारांचा हा तीर्थस्वरुप निवडणुकीच्या तोंडावरच जनतेला लाथा घालण्याचे धाडस करतो तो निवडून आल्यावर त्यांच्यावर काय फवारे उडवेल ते ओळखणे अवघड नाही. जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे.

सुहासदवन 19/04/2014 - 12:00
जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे. जनतेच्या पायात निवडणुकांपुरत्या पैशाच्या बेड्या घातल्यावर जनता कशाला त्यांना लाथा मारतेय. मुळात ह्या आणि अशा अनेक नेत्यांनी इतक्या वर्षात आपल्या जनतेचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग करुन त्यांची दुरचा विचार करण्याची मतीच कुंठीत करुन ठेवली आहे. जनतेला काहीही कळत नाहीये आता.

श्रीगुरुजी 20/04/2014 - 14:32
>>> काकासाहेब, विठ्ठ्लरावांचा पुणे आता रहिला नाही हेच खरे. विठ्ठलराव, काकासाहेब नसले तरी माईसाहेब आणि त्यांचे यजमान नानासाहेब आहेत की! *YAHOO* *LOL*

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 20/04/2014 - 20:18
>>> बरोबर बोल्लास.अगदी सह-सरकार्यवाह शोभतोस हो! सह-सरकार्यवाह म्हणजे काय हो सौ.माईसाहेब नानासाहेब कुरसुंदीकर-नेफळे?

In reply to by श्रीगुरुजी

ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? हे म्हणजे नरेंद्र मोदींनी "दंगल म्हणजे काय हो?" वा राष्ट्रवादीने 'भ्रष्ट्राचार म्हणजे काय हो?" विचारण्यासारखे झाले. (स्तब्ध्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 21/04/2014 - 12:30
>>> ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? नानासाहेब, आता तुम्ही अय्या,ईश्श हे पण सुरू केलेलं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे तुम्हाला चांगलाच जोर आलेला दिसतोय! :yahoo:

In reply to by श्रीगुरुजी

नमोपुराण,गुजरात विकासाचे ढोल बडवणे ह्यातून आपण सर्वोच्च न्यायालयासाठी वेळ देता हे वाचून ह्यांना व मला आनंद वाटला.

माहितगार 20/04/2014 - 14:49
काइ राव, कै च्या कै चुकीच्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करतात आणि न झालेल्या गोष्टीवर आणि दिशाभूलवर आधारीत धागेचर्चा आम्हीपण उगाच कुटत बसतो की! तेवढ्या वेळा टाकीजात जाऊन एखादा पिक्चर पाहून झाला नसता का ? खाली पहा दै. सकाळने दिलेली खरी बरोबर बातमीचा अंश:
....जी बदनामी सुरू आहे ती चुकीची असून, त्यासाठीच मी हा खुलासा करीत आहे. मी स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व अजित पवार यांचाच कार्यकर्ता आहे. पवार कुटुंबीयांनीच या परिसराचा विकास केलेला आहे व आमच्या गावातील पाण्याचा प्रश्‍नही पवार कुटुंबीयच सोडवू शकतील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.... संदर्भ : हेच आमचे नेते रविवार, 20 एप्रिल 2014 - 03:15 AM IST
अजून काय पुरावा पाहीजे. विरोधकांनी पसरवलेल्या असत्य अफवांवर विश्वास ठेऊ नये एवढपण कळत नाही बर पत्रकारांना. आणि तुम्ही वाचकहो धागा उघडून काय वाचताय, नसत्या प्रतिसादांचा रतीब काय घालताय. चला लागा आपापल्या कामाला.

In reply to by माहितगार

प्रश्न विचारणारा जेन्युइन प्रश्न विचारतोयं. तिथे अंधार आहे त्यामुळे आवाजावरुन व्यक्तीवेध घ्यायला लागणार आहे (आणि त्याचाच फायदा मुजोर नेत्यानं उठवलायं). प्रश्न रिलेवंट आहे आणि अजितदादांनाच विचारलायं. ते प्रश्नकर्त्याला बाहेर काढा म्हणून फर्मावतायंत. सगळ्यांच्या दबावाखाली आल्यानं आणि एकटा पडल्यानं त्याला माघार घ्यावी लागलीये आणि तो "सॉरी दादा, सॉरी दादा" म्हणतोयं. अजित पवारांनी केवळ विडिओ क्लिअर नाही म्हणून तिथल्या इन्स्पेक्टरवर दबाव आणून मॅटर हश-अप केलंय. प्रचार सुप्रिया सुळेंचा आहे आणि अजित पवार उघड धमकी देतायंत. वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 08:46
वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.
सं.क्षी., साक्षीदाराने पाठ फिरवल्यावर विचार करून उपयोग आहे का काही म्हणून बाकी उपरोधाने लिहिले, समझा करो.

In reply to by माहितगार

या संकेतस्थळावर `अपराध सिद्ध झाला नाही तर नेता निर्दोष' अशी सर्रास विचारधारा आहे. साक्षिदार फिरल्यामुळेच मला उलगडा करावा लागला. ज्या प्रकारे प्रकरण दाबलंय त्यावरनं या नेत्यांची काय लायकी आहे त्याची झलक दिसते. उगीच नाही चिदंबरम मोदींना `एनकाऊंटर सीएम' म्हणाले. हे सत्तांध विरोध संपवूनच टाकतात आणि जनतेला वाटतं यांची `लाट आहे'! अजित पवारांचा आता चाललेला उदोउदो तेच दाखवतो.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 11:06
अबकड असा आहे आणि हळक्षज्ञ तसा नाही असं काही खरच असतं का ? सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर सारेच सारखे वागतात. हळक्षज्ञही सत्तेत पोहोचल्यावर बिघडतोच. संतसम म्हणून स्वप्रसिद्धी घडवणारेही तीथे पोहोचल्यावर तसेच वागतात. खरा डेबू तुरळक प्रमाणातच जन्मतो आणि प्रसिद्धी पासून दूर असतो. जॉर्ज ऑर्वेल आणि व्यंकटेश माडगूळकरांनी प्राण्यांचे सत्तासंघर्ष त्यांच्या कादंबर्‍यातून चांगले मांडले आहेत. ते वाचल्यावर निसर्ग नियम लक्षात येतात. आमेरीकेत आणि इतर बर्‍याच देशात राजकारण्यांना अधिकतम वर्षांची सीमा दिली जाते, तेच बरे असे माझे मत. असो. बाकी आपण जे कखगघनी टठडढबद्दल नकारात्मक विधान केल अस काही वर म्हटलत. टठडढबद्दल इतरत्र बरीच चर्चा चालू आहे पण कखगघच्या असे विधानकरण्या साठी लागणार्‍या नैतीक अधिकारा बद्दल साशंकताच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 11:12
सं.क्षी. आणखी एक राजकारणाच/राजकारण्यांच विश्लेषण करताना घाई करायची नसते. सर्वसामान्य विचारक्षमतेच्या ते पार पलिकडे जाऊन विचार करू शकतात. खाली योगी९०० यांचा प्रतिसाद आला आहे तशा अनेक शक्यता पडताळाव्या लागतात.

In reply to by माहितगार

सोडून द्या हो माहितगार साहेब. (१) सत्ताधारी पक्षाने आपल्या ताकदीच्या गैर उपयोगाने स्वतःचे एखादे प्रकरण दाबून टाकणे आणि (२) सत्ताधारी पक्षाने त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थांच्या ताकदीनिशी एखाद्या विरोधी पक्ष/माणसाचा दशकापेक्षा जास्त पिच्छा पुरवूनही एकसुद्धा प्रकरण कोर्टात दाखल करण्याएवढाही पुरावा सापडू नये. या दोघातला फरक कळायला कमीत कमी खालील दोन गोष्टी लागतात: (१) स्वतःच्या डोळ्यावरचा (स्वतःचा किंवा बोलवत्या धन्याचा) एकांगी चष्मा काढून समतोलपणे विचार करणे आणि (२) "मी एकदा एखादी गोष्ट म्हटली म्हणजे तीच खरी. मला दुसर्‍याचे कोणतेही म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. उलट माझ्या विरुद्ध मत असण्यार्‍या कोणाचाही उद्धट आणि असभ्य भाषेत उद्धार करण्याचा मला निसर्गदत्त अधिकार आहे" ही प्रवृत्ती टाळणे. (ही प्रवृत्ती काही वेळेस स्वतःच्या विचारसरणीमधील कमतरता उघड झाल्याच्या धसक्याने झालेल्या चिडचिडीमुळे प्रत्यक्षात आलेला "ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स" या उक्तीचा परिणाम असतो !). या वरील दोन गोष्टी व्यवहारात आणू शकणार्‍यांशी खरा वादविवाद होऊ शकतो... अन्यथा इल्लॉजिकल आर्ग्युमेंट्स / मुद्दे भरकटवणे / सोईचे मुद्दे फुगवून सांगणे आणि गैरसोईचे मुद्दे दुर्लक्षित करणे / प्रायव्हेट लॉजिक इत्यादीने भरलेला राजकीय वितंडवादच होतो. सद्या ही भारतात राजकारणाची प्रमूख युएसपी झाली आहे. राजकारणी अश्या "सो कॉल्ड विचारवंतांची" फौज पोसून स्वार्थ साधतात हा इतिहास आहे. "मी समतोल विचार करतो" असा दावा करत त्याच्या बरोबर विरुद्ध वागणारे "चलाख" लोक जास्त धोकादायक कारण "माझेच खरे" हे सिद्ध करायला ते कोणत्याही टोकाला जायला कमी करत नाही... कधी कधी ते स्वतः ब्रेनवॉश झालेले असतात तर कधी कधी स्वार्थ साधण्यासाठी ते हेतुपुर्र्सर तसे वागतात. या सगळ्या प्रकारात वर वर सत्याचा उदोउदो करत प्रत्यक्षात सत्याचाच खून झाला तरी त्यांत त्यांची काही हरकत नसते. कारण त्यांना स्वार्थ साधण्यासाठी / इगोला कुरवाळण्यासाठी स्वतःचा मुद्दा जिंकणे सर्वात जास्त महत्वाचे असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 21/04/2014 - 12:11
ज्यांना खरेच धरावयास हवे, ते चांगल्या चांगल्यांच्या ताकास तूर लागू देत नाहीत (त्यांना धरण्याचा भारताच्या सर्वोच्चन्यायालया सारखा अथवा सोडण्याचा राष्ट्रपती सारखा अधिकार माझ्याकडे दोन्हीही नाही). मी बिचारा चुकल्या माकल्या मि.पा.वाचक आणि लेखकांची डोकी धरून खाजवण्या पलिकडे काही करू शकतो का ? :) काहीच नाही!, फक्त त्यांची माझे स्व:तचेच लेखन वाचणारी डोकी थोडे, मी स्वतः कमी लिहून सोडवू शकतो, त्यामुळे आपल्या सल्ल्याचा आदर राखून सारी डोकी सोडली :) (ह. घ्या. विनोदानेच लिहिलय) बाकी आपला प्रतिसाद आवडलाही आणि पटलाही, प्रतिसाद एकदम इस्पीकचा एक्का झालाय. वैचारीक वाचूनही आपल्या "सोडून द्या हो माहितगार साहेब" मुळे जरा बरं आणि हलकं वाटल . भरपुर धन्यवाद.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोलवता धनी (माझा?), सत्याचा खून (बाप्रे!), आणि प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतांना कोर्टात दाखल करण्यासाठी पुरावा नाही (?) म्हणणं! (आणि अशी भाषा वापरुन, वर `ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स' अशी शेरेबाजी!) मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 21/04/2014 - 13:04
>>>मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत. तरीच बरेच जण गप्प बसतात हल्ली तुमच्याशी बोलताना संजूबाबा!

In reply to by प्यारे१

आपल्याला (आणि मलाच) माहितीये .! तरी असू द्या, (उगीच तापल्या तव्यावर पोळी भाजायची सवय कधी जाणार कुणास ठाऊक. अर्थात तसा तवा गारच आहे म्हणा!) आणि आरत्यांनी होणारी दिशाभूल थांबल्यानं सध्या लिहायला काहीच उरलेलं नाही हे ही एक कारण आहेच.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 21/04/2014 - 13:42
लो कर लो बात! आम्ही गप्प बसलोय कुठे? आम्ही तर बोलतोच आहोत. तुमचाच लेख आला नाही बर्‍याच दिवसात. आरत्यांशिवाय बाकी विषयांबद्दल लिहीलेलं वाचता येत नाही का बाळ संजय तुला? दोन चार आमच्या कुवतीची विडंबनं टाकली त्यावर प्रतिसाद पण आले. तुझं आमच्याकडं नीट लक्ष नाहीये यार. असं नै कराचं बाबा. श्या!

In reply to by संजय क्षीरसागर

जाउंद्या संजय सायेब ! मी काय म्हणायचे ते अगदी स्पष्ट लिहीले आहे. तरी ते तुम्हाला समजणे (किंवा समजून घेणं) जरा कठीणच आहे. अहो आम्ही पामर काय तुमच्यासारख्या सर्वज्ञानी माणसांना सांगणार ? शिवाय सढळ हाताने कडक भाषा / श्या वापरून बोलणार्‍या काही संताची परंपरा चालवत तुम्ही तुमची शब्दसुमने उधळत असता. आम्ही तेवढे पोहोचलेले नाही. तेव्हा जाऊच द्याना :) स्वगत : मी माझा प्रतिसाद कोणाला दिला आहे हे काही जणांना कळायला कठीण जाईल असा संशय आल्यानेच मी तो मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता. तरीसुद्धा सद्य परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 21/04/2014 - 14:05
>>>>> परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :) बोले तो चेमिकल ;) लोचा क्या? पण जनरली मेडिकेशन असतंय ना?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 21/04/2014 - 14:30
मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता.
सोडायला सांगीतल्यामुळे आम्ही सोडला, आपल्या निशाण्यावर कायपण नव्हत तरी बी गावलं ? तसं आम्ही सोडलय बरीक त्यामुळे हे अवांतरः बाकी तो लोटपोट स्मायली कसा द्यायचा मिपातंत्र आम्ही अजून शिकलो नाही याचा खेद वाटला. कृ खरेच प्रगत स्मायली तंत्र दुवा द्यावा. हि नम्र विनंती

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेच सर्व लोकांना कळण्यासाठी(तरी) ...एक्का काका..प्लीज त्या सुलतानची स्टोरी लिहा ना.."वाइट व्यवस्थेतली चांगली माणसं---सुलतान" असं काहितरी शिर्षक देऊन लिहा...प्लीज!

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 09:08
हा वर माझा इथला पहिलाच प्रतिसाद मी विचारकरूनच दिला तो पुन्हा एकदा खाली देतोय. राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे. या निमीत्ताने धागा जाहीरात : निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

निलरंजन 20/04/2014 - 22:30
अजित दादाच आहेत ते आणि सकाळ बद्दल बोलायचे तर त्यांच्या पेपरमध्ये त्यांची बदनामी कोण करील ते पण निवडणूका असताना? दबाव प्रभाव वापरून हे प्रकरण मागे पाडले जाईल बघत राहा...

योगी९०० 21/04/2014 - 10:56
एक शक्यता... कदाचित अजितदादांनी मुद्दाम सुद्धा असे म्हटंले असेल ज्यामुळे सुप्रियाताई बदनाम व्हाव्यात. नाहीतरी पुढे मागे हा पक्ष कोण चालवणार हे अजून निश्चित नाही त्यामुळे दादा आत्तापासूनच तयारी करत असावेत.

म्हणजे यापूर्वीचा प्रतिसाद सुद्धा (' उपरोध असेल असं वाटलं होतं पण प्रकरण गंभीर आहे') त्यावर आलेल्या प्रतिसादाला होता पण त्यातल्या एका वाक्यनं बहुदा नेम साधला. असो, भाषा कुणाची कशी आहे ते प्रतिसाद सांगतायंत त्यामुळे वेगळं काही लिहायला नको. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रतिवाद करायला जागा उरली नाही की दुसर्‍याला `इगोइस्ट' म्हणणं ही जुनी फॅशन आहे (पण गोष्ट इतकी उघड असते की आता त्याची सवय झाली आहे!) मोदींनी `आपकी अदालत' वरची स्वतःची मुलाखत पूर्णपणे फिक्स करुन स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा लाजिरवाणा प्रकार केला आणि जनतेला उल्लू बनवलं. त्यावरनं त्यांची मानसिकता दिसून येते त्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही. ते स्वतःच स्वतःला अपराधी समजतात आणि सरळ प्रश्नांना सामोरे जातांना त्यांचा चेहेरा, त्यांची बिघडलेली मनस्थिती दर्शवतो. ज्याला स्वतःच्या निर्णयावर विश्वास आहे आणि ज्यानं कोणताही अपराध केला नाही तो कदापिही अस्वस्थ होणार नाही. त्यांनी अशा प्रकारे सरळ स्टुडिओ सोडून जाणं सगळं सांगून जातं... अर्थात, त्रयस्थपणे परिस्थितीकडे पाहणार्‍याला ते उघड दिसेल आणि ज्याला एनकेन प्रकारे बाजूच सावरायचीये तो म्हणेल `सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ द्या; आम्ही न्यायसंस्थेवर विश्वास ठेवतो' पण It indicates only one thing, he is a liar.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 18:33
सं.क्षी. तुमचं हे सगळ चालू द्या. (मी वेगळ काही विचारू इच्छितोय.) तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही चक्क चा.अ. (सीए) आहात असं लिहिलय, खरचं ग्रेट हं ! जरा एक सदस्य मदनबाण यांनी दुसर्‍या धाग्यावर http://www.misalpav.com/comment/574210#comment-574210 इथे त्यांचा अवांतर प्रश्न विचारलाय तो इथेही अवांतरच आहे.
राजकारणी संपत्ती जाहिर करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ? संदर्भ: म.बां.चा मलाही पडलेला प्रश्न
तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीकडून जरा अकाऊंटींगच्या अंगाने समजावून सांगाना. - राजकारणातल अकाऊंटीग आणि काऊंटींग न कळणारा माहितगार

निलरंजन 19/04/2014 - 06:52
दादागिरी करण्यात दादांचा हात कुणीही धरू शकणार नाही धमकी देणे हा तर त्यांचा आवडीचा छंद आहे प्रत्येक गोष्टीची बातमी होत नाहीये म्हणून आपल्या ला कळत नाही पूर्व हवेलीत प्रचार करण्यासाठी दादानी शिरूर लोकसभा सीट निवडून न दिल्यास शेतकर्यांना शेतजमिनीवर MIDC ची आरक्षणे टाकण्याची धमकी दिली होती

आशु जोग 19/04/2014 - 09:57
फेसबुकप्रमाणे मिसळीवरही आता ताज्या बातम्या मिळायला लागल्या, आनंद वाटला

काँग्रेस, राष्ट्रवादी, बिजेपी सगळे एका माळेचे मणी आहेत. बाबा रामदेवसारख्या माणसानं सुद्धा काय प्रकार केलायं तो पाहा. (अर्थात, बिजेपीचा उमेदवार किती दिव्य आहे ते वेगळं सांगायला नकोच.) Baba 'Black Money' Ramdev caught on tape talking money with BJP candidate.. आणि उमा भारती मोदींबद्दल काय म्हणाल्यात त्याचा हा विडीओ! सत्तेसाठी हे लोक काय वाट्टेल ते करतील.

माहितगार 19/04/2014 - 11:00
राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे. या निमीत्ताने धागा जाहीरात : निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

हुप्प्या 19/04/2014 - 11:28
भारतातील थोर लोकशाहीने अशी परंपरा निर्माण केली आहे की निवडणुका तोंडावर आल्या की नेते जनतेच्या पाया पडतात आणि निवडून आले की जनतेला पायदळी तुडवतात. पवारांचा हा तीर्थस्वरुप निवडणुकीच्या तोंडावरच जनतेला लाथा घालण्याचे धाडस करतो तो निवडून आल्यावर त्यांच्यावर काय फवारे उडवेल ते ओळखणे अवघड नाही. जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे.

सुहासदवन 19/04/2014 - 12:00
जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे. जनतेच्या पायात निवडणुकांपुरत्या पैशाच्या बेड्या घातल्यावर जनता कशाला त्यांना लाथा मारतेय. मुळात ह्या आणि अशा अनेक नेत्यांनी इतक्या वर्षात आपल्या जनतेचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग करुन त्यांची दुरचा विचार करण्याची मतीच कुंठीत करुन ठेवली आहे. जनतेला काहीही कळत नाहीये आता.

श्रीगुरुजी 20/04/2014 - 14:32
>>> काकासाहेब, विठ्ठ्लरावांचा पुणे आता रहिला नाही हेच खरे. विठ्ठलराव, काकासाहेब नसले तरी माईसाहेब आणि त्यांचे यजमान नानासाहेब आहेत की! *YAHOO* *LOL*

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 20/04/2014 - 20:18
>>> बरोबर बोल्लास.अगदी सह-सरकार्यवाह शोभतोस हो! सह-सरकार्यवाह म्हणजे काय हो सौ.माईसाहेब नानासाहेब कुरसुंदीकर-नेफळे?

In reply to by श्रीगुरुजी

ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? हे म्हणजे नरेंद्र मोदींनी "दंगल म्हणजे काय हो?" वा राष्ट्रवादीने 'भ्रष्ट्राचार म्हणजे काय हो?" विचारण्यासारखे झाले. (स्तब्ध्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 21/04/2014 - 12:30
>>> ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? नानासाहेब, आता तुम्ही अय्या,ईश्श हे पण सुरू केलेलं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे तुम्हाला चांगलाच जोर आलेला दिसतोय! :yahoo:

In reply to by श्रीगुरुजी

नमोपुराण,गुजरात विकासाचे ढोल बडवणे ह्यातून आपण सर्वोच्च न्यायालयासाठी वेळ देता हे वाचून ह्यांना व मला आनंद वाटला.

माहितगार 20/04/2014 - 14:49
काइ राव, कै च्या कै चुकीच्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करतात आणि न झालेल्या गोष्टीवर आणि दिशाभूलवर आधारीत धागेचर्चा आम्हीपण उगाच कुटत बसतो की! तेवढ्या वेळा टाकीजात जाऊन एखादा पिक्चर पाहून झाला नसता का ? खाली पहा दै. सकाळने दिलेली खरी बरोबर बातमीचा अंश:
....जी बदनामी सुरू आहे ती चुकीची असून, त्यासाठीच मी हा खुलासा करीत आहे. मी स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व अजित पवार यांचाच कार्यकर्ता आहे. पवार कुटुंबीयांनीच या परिसराचा विकास केलेला आहे व आमच्या गावातील पाण्याचा प्रश्‍नही पवार कुटुंबीयच सोडवू शकतील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.... संदर्भ : हेच आमचे नेते रविवार, 20 एप्रिल 2014 - 03:15 AM IST
अजून काय पुरावा पाहीजे. विरोधकांनी पसरवलेल्या असत्य अफवांवर विश्वास ठेऊ नये एवढपण कळत नाही बर पत्रकारांना. आणि तुम्ही वाचकहो धागा उघडून काय वाचताय, नसत्या प्रतिसादांचा रतीब काय घालताय. चला लागा आपापल्या कामाला.

In reply to by माहितगार

प्रश्न विचारणारा जेन्युइन प्रश्न विचारतोयं. तिथे अंधार आहे त्यामुळे आवाजावरुन व्यक्तीवेध घ्यायला लागणार आहे (आणि त्याचाच फायदा मुजोर नेत्यानं उठवलायं). प्रश्न रिलेवंट आहे आणि अजितदादांनाच विचारलायं. ते प्रश्नकर्त्याला बाहेर काढा म्हणून फर्मावतायंत. सगळ्यांच्या दबावाखाली आल्यानं आणि एकटा पडल्यानं त्याला माघार घ्यावी लागलीये आणि तो "सॉरी दादा, सॉरी दादा" म्हणतोयं. अजित पवारांनी केवळ विडिओ क्लिअर नाही म्हणून तिथल्या इन्स्पेक्टरवर दबाव आणून मॅटर हश-अप केलंय. प्रचार सुप्रिया सुळेंचा आहे आणि अजित पवार उघड धमकी देतायंत. वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 08:46
वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.
सं.क्षी., साक्षीदाराने पाठ फिरवल्यावर विचार करून उपयोग आहे का काही म्हणून बाकी उपरोधाने लिहिले, समझा करो.

In reply to by माहितगार

या संकेतस्थळावर `अपराध सिद्ध झाला नाही तर नेता निर्दोष' अशी सर्रास विचारधारा आहे. साक्षिदार फिरल्यामुळेच मला उलगडा करावा लागला. ज्या प्रकारे प्रकरण दाबलंय त्यावरनं या नेत्यांची काय लायकी आहे त्याची झलक दिसते. उगीच नाही चिदंबरम मोदींना `एनकाऊंटर सीएम' म्हणाले. हे सत्तांध विरोध संपवूनच टाकतात आणि जनतेला वाटतं यांची `लाट आहे'! अजित पवारांचा आता चाललेला उदोउदो तेच दाखवतो.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 11:06
अबकड असा आहे आणि हळक्षज्ञ तसा नाही असं काही खरच असतं का ? सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर सारेच सारखे वागतात. हळक्षज्ञही सत्तेत पोहोचल्यावर बिघडतोच. संतसम म्हणून स्वप्रसिद्धी घडवणारेही तीथे पोहोचल्यावर तसेच वागतात. खरा डेबू तुरळक प्रमाणातच जन्मतो आणि प्रसिद्धी पासून दूर असतो. जॉर्ज ऑर्वेल आणि व्यंकटेश माडगूळकरांनी प्राण्यांचे सत्तासंघर्ष त्यांच्या कादंबर्‍यातून चांगले मांडले आहेत. ते वाचल्यावर निसर्ग नियम लक्षात येतात. आमेरीकेत आणि इतर बर्‍याच देशात राजकारण्यांना अधिकतम वर्षांची सीमा दिली जाते, तेच बरे असे माझे मत. असो. बाकी आपण जे कखगघनी टठडढबद्दल नकारात्मक विधान केल अस काही वर म्हटलत. टठडढबद्दल इतरत्र बरीच चर्चा चालू आहे पण कखगघच्या असे विधानकरण्या साठी लागणार्‍या नैतीक अधिकारा बद्दल साशंकताच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 11:12
सं.क्षी. आणखी एक राजकारणाच/राजकारण्यांच विश्लेषण करताना घाई करायची नसते. सर्वसामान्य विचारक्षमतेच्या ते पार पलिकडे जाऊन विचार करू शकतात. खाली योगी९०० यांचा प्रतिसाद आला आहे तशा अनेक शक्यता पडताळाव्या लागतात.

In reply to by माहितगार

सोडून द्या हो माहितगार साहेब. (१) सत्ताधारी पक्षाने आपल्या ताकदीच्या गैर उपयोगाने स्वतःचे एखादे प्रकरण दाबून टाकणे आणि (२) सत्ताधारी पक्षाने त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थांच्या ताकदीनिशी एखाद्या विरोधी पक्ष/माणसाचा दशकापेक्षा जास्त पिच्छा पुरवूनही एकसुद्धा प्रकरण कोर्टात दाखल करण्याएवढाही पुरावा सापडू नये. या दोघातला फरक कळायला कमीत कमी खालील दोन गोष्टी लागतात: (१) स्वतःच्या डोळ्यावरचा (स्वतःचा किंवा बोलवत्या धन्याचा) एकांगी चष्मा काढून समतोलपणे विचार करणे आणि (२) "मी एकदा एखादी गोष्ट म्हटली म्हणजे तीच खरी. मला दुसर्‍याचे कोणतेही म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. उलट माझ्या विरुद्ध मत असण्यार्‍या कोणाचाही उद्धट आणि असभ्य भाषेत उद्धार करण्याचा मला निसर्गदत्त अधिकार आहे" ही प्रवृत्ती टाळणे. (ही प्रवृत्ती काही वेळेस स्वतःच्या विचारसरणीमधील कमतरता उघड झाल्याच्या धसक्याने झालेल्या चिडचिडीमुळे प्रत्यक्षात आलेला "ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स" या उक्तीचा परिणाम असतो !). या वरील दोन गोष्टी व्यवहारात आणू शकणार्‍यांशी खरा वादविवाद होऊ शकतो... अन्यथा इल्लॉजिकल आर्ग्युमेंट्स / मुद्दे भरकटवणे / सोईचे मुद्दे फुगवून सांगणे आणि गैरसोईचे मुद्दे दुर्लक्षित करणे / प्रायव्हेट लॉजिक इत्यादीने भरलेला राजकीय वितंडवादच होतो. सद्या ही भारतात राजकारणाची प्रमूख युएसपी झाली आहे. राजकारणी अश्या "सो कॉल्ड विचारवंतांची" फौज पोसून स्वार्थ साधतात हा इतिहास आहे. "मी समतोल विचार करतो" असा दावा करत त्याच्या बरोबर विरुद्ध वागणारे "चलाख" लोक जास्त धोकादायक कारण "माझेच खरे" हे सिद्ध करायला ते कोणत्याही टोकाला जायला कमी करत नाही... कधी कधी ते स्वतः ब्रेनवॉश झालेले असतात तर कधी कधी स्वार्थ साधण्यासाठी ते हेतुपुर्र्सर तसे वागतात. या सगळ्या प्रकारात वर वर सत्याचा उदोउदो करत प्रत्यक्षात सत्याचाच खून झाला तरी त्यांत त्यांची काही हरकत नसते. कारण त्यांना स्वार्थ साधण्यासाठी / इगोला कुरवाळण्यासाठी स्वतःचा मुद्दा जिंकणे सर्वात जास्त महत्वाचे असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 21/04/2014 - 12:11
ज्यांना खरेच धरावयास हवे, ते चांगल्या चांगल्यांच्या ताकास तूर लागू देत नाहीत (त्यांना धरण्याचा भारताच्या सर्वोच्चन्यायालया सारखा अथवा सोडण्याचा राष्ट्रपती सारखा अधिकार माझ्याकडे दोन्हीही नाही). मी बिचारा चुकल्या माकल्या मि.पा.वाचक आणि लेखकांची डोकी धरून खाजवण्या पलिकडे काही करू शकतो का ? :) काहीच नाही!, फक्त त्यांची माझे स्व:तचेच लेखन वाचणारी डोकी थोडे, मी स्वतः कमी लिहून सोडवू शकतो, त्यामुळे आपल्या सल्ल्याचा आदर राखून सारी डोकी सोडली :) (ह. घ्या. विनोदानेच लिहिलय) बाकी आपला प्रतिसाद आवडलाही आणि पटलाही, प्रतिसाद एकदम इस्पीकचा एक्का झालाय. वैचारीक वाचूनही आपल्या "सोडून द्या हो माहितगार साहेब" मुळे जरा बरं आणि हलकं वाटल . भरपुर धन्यवाद.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोलवता धनी (माझा?), सत्याचा खून (बाप्रे!), आणि प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतांना कोर्टात दाखल करण्यासाठी पुरावा नाही (?) म्हणणं! (आणि अशी भाषा वापरुन, वर `ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स' अशी शेरेबाजी!) मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 21/04/2014 - 13:04
>>>मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत. तरीच बरेच जण गप्प बसतात हल्ली तुमच्याशी बोलताना संजूबाबा!

In reply to by प्यारे१

आपल्याला (आणि मलाच) माहितीये .! तरी असू द्या, (उगीच तापल्या तव्यावर पोळी भाजायची सवय कधी जाणार कुणास ठाऊक. अर्थात तसा तवा गारच आहे म्हणा!) आणि आरत्यांनी होणारी दिशाभूल थांबल्यानं सध्या लिहायला काहीच उरलेलं नाही हे ही एक कारण आहेच.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 21/04/2014 - 13:42
लो कर लो बात! आम्ही गप्प बसलोय कुठे? आम्ही तर बोलतोच आहोत. तुमचाच लेख आला नाही बर्‍याच दिवसात. आरत्यांशिवाय बाकी विषयांबद्दल लिहीलेलं वाचता येत नाही का बाळ संजय तुला? दोन चार आमच्या कुवतीची विडंबनं टाकली त्यावर प्रतिसाद पण आले. तुझं आमच्याकडं नीट लक्ष नाहीये यार. असं नै कराचं बाबा. श्या!

In reply to by संजय क्षीरसागर

जाउंद्या संजय सायेब ! मी काय म्हणायचे ते अगदी स्पष्ट लिहीले आहे. तरी ते तुम्हाला समजणे (किंवा समजून घेणं) जरा कठीणच आहे. अहो आम्ही पामर काय तुमच्यासारख्या सर्वज्ञानी माणसांना सांगणार ? शिवाय सढळ हाताने कडक भाषा / श्या वापरून बोलणार्‍या काही संताची परंपरा चालवत तुम्ही तुमची शब्दसुमने उधळत असता. आम्ही तेवढे पोहोचलेले नाही. तेव्हा जाऊच द्याना :) स्वगत : मी माझा प्रतिसाद कोणाला दिला आहे हे काही जणांना कळायला कठीण जाईल असा संशय आल्यानेच मी तो मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता. तरीसुद्धा सद्य परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 21/04/2014 - 14:05
>>>>> परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :) बोले तो चेमिकल ;) लोचा क्या? पण जनरली मेडिकेशन असतंय ना?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 21/04/2014 - 14:30
मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता.
सोडायला सांगीतल्यामुळे आम्ही सोडला, आपल्या निशाण्यावर कायपण नव्हत तरी बी गावलं ? तसं आम्ही सोडलय बरीक त्यामुळे हे अवांतरः बाकी तो लोटपोट स्मायली कसा द्यायचा मिपातंत्र आम्ही अजून शिकलो नाही याचा खेद वाटला. कृ खरेच प्रगत स्मायली तंत्र दुवा द्यावा. हि नम्र विनंती

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेच सर्व लोकांना कळण्यासाठी(तरी) ...एक्का काका..प्लीज त्या सुलतानची स्टोरी लिहा ना.."वाइट व्यवस्थेतली चांगली माणसं---सुलतान" असं काहितरी शिर्षक देऊन लिहा...प्लीज!

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 09:08
हा वर माझा इथला पहिलाच प्रतिसाद मी विचारकरूनच दिला तो पुन्हा एकदा खाली देतोय. राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे. या निमीत्ताने धागा जाहीरात : निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

निलरंजन 20/04/2014 - 22:30
अजित दादाच आहेत ते आणि सकाळ बद्दल बोलायचे तर त्यांच्या पेपरमध्ये त्यांची बदनामी कोण करील ते पण निवडणूका असताना? दबाव प्रभाव वापरून हे प्रकरण मागे पाडले जाईल बघत राहा...

योगी९०० 21/04/2014 - 10:56
एक शक्यता... कदाचित अजितदादांनी मुद्दाम सुद्धा असे म्हटंले असेल ज्यामुळे सुप्रियाताई बदनाम व्हाव्यात. नाहीतरी पुढे मागे हा पक्ष कोण चालवणार हे अजून निश्चित नाही त्यामुळे दादा आत्तापासूनच तयारी करत असावेत.

म्हणजे यापूर्वीचा प्रतिसाद सुद्धा (' उपरोध असेल असं वाटलं होतं पण प्रकरण गंभीर आहे') त्यावर आलेल्या प्रतिसादाला होता पण त्यातल्या एका वाक्यनं बहुदा नेम साधला. असो, भाषा कुणाची कशी आहे ते प्रतिसाद सांगतायंत त्यामुळे वेगळं काही लिहायला नको. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रतिवाद करायला जागा उरली नाही की दुसर्‍याला `इगोइस्ट' म्हणणं ही जुनी फॅशन आहे (पण गोष्ट इतकी उघड असते की आता त्याची सवय झाली आहे!) मोदींनी `आपकी अदालत' वरची स्वतःची मुलाखत पूर्णपणे फिक्स करुन स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा लाजिरवाणा प्रकार केला आणि जनतेला उल्लू बनवलं. त्यावरनं त्यांची मानसिकता दिसून येते त्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही. ते स्वतःच स्वतःला अपराधी समजतात आणि सरळ प्रश्नांना सामोरे जातांना त्यांचा चेहेरा, त्यांची बिघडलेली मनस्थिती दर्शवतो. ज्याला स्वतःच्या निर्णयावर विश्वास आहे आणि ज्यानं कोणताही अपराध केला नाही तो कदापिही अस्वस्थ होणार नाही. त्यांनी अशा प्रकारे सरळ स्टुडिओ सोडून जाणं सगळं सांगून जातं... अर्थात, त्रयस्थपणे परिस्थितीकडे पाहणार्‍याला ते उघड दिसेल आणि ज्याला एनकेन प्रकारे बाजूच सावरायचीये तो म्हणेल `सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ द्या; आम्ही न्यायसंस्थेवर विश्वास ठेवतो' पण It indicates only one thing, he is a liar.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 18:33
सं.क्षी. तुमचं हे सगळ चालू द्या. (मी वेगळ काही विचारू इच्छितोय.) तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही चक्क चा.अ. (सीए) आहात असं लिहिलय, खरचं ग्रेट हं ! जरा एक सदस्य मदनबाण यांनी दुसर्‍या धाग्यावर http://www.misalpav.com/comment/574210#comment-574210 इथे त्यांचा अवांतर प्रश्न विचारलाय तो इथेही अवांतरच आहे.
राजकारणी संपत्ती जाहिर करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ? संदर्भ: म.बां.चा मलाही पडलेला प्रश्न
तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीकडून जरा अकाऊंटींगच्या अंगाने समजावून सांगाना. - राजकारणातल अकाऊंटीग आणि काऊंटींग न कळणारा माहितगार
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना? मग सुप्रिया सुळेंनाच मतदान करा. तसं नाही केलं तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी दिल्याचं वृत्त आज 'मुंबई मिरर'नं दिलं. काकांचा "विनोद" ताजा असतानाच पुतण्याच्या नवीन वाचाळतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस् ची पुन्हा दातखीळ बसली आहे. 'एखाद्या गावानं माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात जाऊन मतदान केल्यानं ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र मला जर समजलं की मासाळवाडी गावाने पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर गावाला पाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा' असं हे महाशय म्हणाले.