आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही.
स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले.
लोकशाही दुबळी होण्याची कारणे प्रत्येकाने एकटे एकटे लढणे होय!
अमोल पालेकर
आपल्या मतासाठी संघर्ष न
In reply to आपल्या मतासाठी संघर्ष न by देशपांडे विनायक
माझा एक मित्र जुन्या
हा एक प्रयत्न आहे
In reply to हा एक प्रयत्न आहे by देशपांडे विनायक
स्वतःला सो कॉल्ड जागरूक
हे ३ वेळा कसे झाले कळत नाही
In reply to हे ३ वेळा कसे झाले कळत नाही by देशपांडे विनायक
३ वेळा झाले ते चांगलेच झाले!
In reply to ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! by आयुर्हित
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा
एकाच अधिकारी व्यक्तीस तीन
In reply to एकाच अधिकारी व्यक्तीस तीन by देशपांडे विनायक
अगदी सहमत. माझ्या
माझा निष्कर्ष..
@थॉर माणूस;; इतके प्रयत्न