मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा

माहितगार ·

आदूबाळ 14/04/2014 - 16:57
१) पल्लवी जोशी या एक चित्रपट आणि दूरचित्रवाहिनीमध्ये काम करणार्‍या भारतीय अभिनेत्री आहेत. २) विल्यम ड्रमंड (१३ डिसेंबर १५८५ - ४ डिसेंबर १६४९) "हॉथोर्नडेन" नावाचे एक द स्कॉटिश कवी होते. ३) हेन्री वड्सवर्थ लाँगफेलो (२७ फेब्रुवारी १८०७ - २४ मार्च १८८२) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (१४ फेब्रुवारी १६१३ (बाप्तिस्मा) - २५ सप्टेंबर १६८०) हे एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करीत आहे. ६) त्याने सर्वोत्तम संगीत १९६७ आणि १९७१ दरम्यान लिहिले होते. ७) पर्सी शेली (४ ऑगस्ट १७९२ - ८ जुलै १८२२) हे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीचे इंग्रजी कवी होते. ८) ते कवी आणि उत्कृष्ट वक्ते होते. ९) जीन इंगेलो (१७ मार्च इ.स. १८२० - २० जुलै १८९७), या इंग्रजी कवयित्री व कादंबरीकार होत्या. बोस्टन, लिंकनशायर येथे त्यांचा जन्म झाला होता. विल्यम इंगेलो नावाचे एक बॅंकर त्यांचे वडील होते. -------------------- दमलो बुवा!

१) पल्लवी जोशी या एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत. २) विल्यम ड्रमंड ऑफ हावथॉर्नडन (William Drummond of Hawthornden; इ. स. १३ डिसेंबर १५८५ ते- ४ डिसेंबर १६४९) नावाचा एक स्कॉटिश कवी होता. ३) हेन्री वाड्सवर्थ लाँगफेलो (Henry Wadsworth Longfellow; इ. स. २७ फेब्रुवारी १८०७ - २४ मार्च १८८२) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (इ.स. १४ फेब्रुवारी १६१३ - २५ सप्टेंबर १६८०) हे एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे लेखक होते. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील एक सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांत अभिनय करतो. ६) त्याचे सर्वोत्तम ज्ञात संगीत इ. स. १९६७ आणि १९७१ च्या दरम्यान लिहिले गेले ७) पर्सी शेली (इ. स. ४ ऑगस्ट १७९२ - ८ जुलै १८२२) हा एक इंग्रजी कवी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभात होउन गेला. ८) कविता लेखन करण्याबरोबरच तो एक उत्कृष्ट वक्ताही होता. ९) जीन इंगेलो (इ. स. १७ मार्च १८२० - २० जुलै १८९७) या एक इंग्रजी कवयित्री व कादंबरीकार होत्या. बोस्टन, लिंकनशायर येथे त्यांचा जन्म झाला. विल्यम इंगेलो नावाचे एक बॅंकर त्यांचे वडील होते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१) पल्लवी जोशी या एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत.

१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत । २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होते. ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करतो. ६) त्याने सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते ७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) प्रारंभिक एकोणिसाव्या शतकाचा इंग्रजी कवी होता. ८) कविता लेखन करण्यासह, ते एक उत्कृष्ट स्पीकर होते ९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897), इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो, एका बॅंकर ची मुलगी होती.

आतिवास 14/04/2014 - 19:27
खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा वाक्यांतील व्याकरणविषयक किंवा व्याकरणाच्या एक अवांतरः खूप धागे विकीवर निर्माण करणे याला 'सध्या असलेले धागे अधिक चांगले करणे' असाही एक पर्याय आहे. अन्यथा विकीची वाचनीयता मर्यादित आहे ती तशीच राहील असं वाटतं. संख्या आणि गुणवत्ता हे नेहमीचं द्वन्द्व ... आंग्ल विकीवर माहिती ब-यापैकी तटस्थ आणि चांगली असते म्हणून ते वाचले जाते (याला भरपूर अपवाद आहेत याची जाणीव मला आहे). मराठीतली बरीच 'विकी पेजेस' फक्त शीर्षक घालून पानं राखून ठेवल्यासारखी वाटतात. असो. माझे मत चुकीचे असल्यास ते सुधारून घेण्याची (!) तयारी आहे.

पैसा 14/04/2014 - 21:57
आतिवास यांच्याशी बर्‍यापैकी सहमत आहे. मला खरं तर पहिलंच वाक्य वाचताना अडखळायला झालं.
खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत
यातला 'प्रयास' हा हिंदीच्या जवळ जातो. म्हणजे आपण मराठीत सहसा 'प्रयत्न' हा शब्द वापरतो. हेच वाक्य मी
खाली काही साधी वाक्ये मराठीत लिहिण्याचा प्रयत्न आहे.
असं लिहिलं असतं. (प्रयास शब्दाने "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" याची आठवण करून दिली! :P)

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 15/04/2014 - 16:30
अस्सं!! मराठीत कुडचेडकर नावाचा कुणी लेखक आहे हे मला तोपर्यंत ठाऊक नव्हते. आणि या गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' या पुस्तकातली (आता हे नाटक होते, कादंबरी की अजून काय कोण जाणे) वाक्येच्या वाक्ये पाठ होती. या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.

In reply to by पोटे

बॅटमॅन 18/04/2014 - 14:58
व्याकरणाच्या धाग्यात सख्याचा बोळा का अडकवला?
अहो प्राज्ञ मराठी बोलणार्‍या सख्याची आठवण अशावेळेस येणे क्रमप्राप्त नाही काय?

१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत. २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक स्कॉटिश कवी होते. ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळी चित्रपटात अभिनय करतो. ६) त्याने सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान निर्माण केले गेले होते ७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) एकोणिसाव्या शतकातील प्रारंभिक काळातील इंग्रजी कवी होता. ८) कविता करणे ह्याबरोबरच , ते एक उत्कृष्ट वक्ते होते ९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897),हि एक इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकर ची मुलगी होती.

विजुभाऊ 14/04/2014 - 23:54
) पल्लवी जोशी ही एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे । २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचा, एक स्कॉटिश कवी होउन गेला किंवा . विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " हा, एक स्कॉटिश कवी होता ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारा होता. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करतो / करायचा किंवा तो प्रामुख्याने मल्याळी चित्रपटात अभिनय करतो . ६) त्याचे सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते . किंवा त्याने ७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) हा एकोणिसाव्या शतकाच्या प्रांरभाकलातील इंग्रजी कवी होता. ८) कविता लेखन करण्याबरोबरच , तो एक उत्कृष्ट भाषणदेखील करायचा ९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897) ही एक इंग्रजी कवयीत्री व कादंबरीकार होती. तीचा जन्म बोस्टन , Lincolnshire इथे झाला, ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकर ची मुलगी होती.

पिशी अबोली 15/04/2014 - 01:13
वाक्य क्रं १,२,३,४,८ मधे मराठीच्या आणि एकूणच इंडो-आर्य भाषांमधील 'अ‍ॅग्रीमेंट' (योग्य मराठी शब्द माहीत नाही) च्या सर्वसाधारण नियमांचे उल्लंघन झाले आहे. कर्ता आणि क्रियापद यांचे लिंग, वचन आणि पुरुष सारखे असले पाहिजेत. जेव्हा सकर्मक वाक्यात कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागतो, तेव्हा कर्म व क्रियापद जुळले पाहिजेत (हा नियम मराठीच्या अनुषंगाने सांगत आहे) क्र. ७- early nineteenth century चे जसेच्या तसे भाषांतर. इंग्रजी आणि मराठी या टायपॉलॉजिकली (मराठी शब्द माहीत नाही) वेगळ्या भाषा आहेत. भाषांतरकाराने याचे भान ठेवलेले नाही. एकूणच या सर्व वाक्यांमधे मुख्य चूक हीच आहे, की इंग्रजी वाक्यांचे जसेच्या तसे भाषांतर करायचा प्रयत्न झालेला आहे. विशेषण-विशेष्य मधे उडालेला गोंधळ, 'रचणे' च्या जागी 'लिहिणे' इ. हेच दर्शवितात.

रामपुरी 15/04/2014 - 03:54
बर्‍याच जणांनी अगोदरच सुधारणा सुचविल्या आहेत. फक्त पहिले वाक्य मला या पद्धतीने लिहीलेले जास्त बरोबर वाटते. १) पल्लवी जोशी या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या एक अभिनेत्री आहेत.

माहितगार 15/04/2014 - 13:01
पल्लवी जोशी ह्या मराठी विकिपीडियावरील लेखातील सध्याचे लेखन सौऋत राय नावाच्या बंगाली विकि सदस्यांची केले आहे. मला त्यांच लेखन नवशिकं मराठी वाटलं पण मराठी विकिपीडियावरील इतरांच मत, ते मशिन ट्रांसलेशन (गूगल शिवाय इतर कोणतंतरी) + नवशिकं मराठी आहे. बाकीची वाक्ये स्थानिकस्तराच मराठी येणार्‍यांनी मशिन ट्रांसलेशनचा त्रुटी अभ्यास करण्यासाठी गूगल मशिन ट्रांसलेशन वरून मराठी विकिपीडिया लेखात घेतली गेली आहेत. मोठ्याप्रमाणावरील मशिन ट्रांसलेशन्सना आम्ही मराठी विकिपीडियावर प्रोत्साहीत करत नाही. क्वचीत होणाऱ्या तुरळक प्रयत्नांना पुढील सुधारणा आणि भाषिक अभ्यासा करीता टॅग लावून ठेवतो. वरील वाक्ये त्या पैकी होती. बाकी इंग्रजी वाक्यांच्या यांत्रिकी अनुवादांच्या मानाने ज्ञानकोशीय पद्धतीने विषयाचा परिचय घडवणारी, इंग्रजी विकिपीडिया लेखातील पहील्या वाक्याचा अनुवाद त्यातला त्यात ठिक ठाक म्हणजेच वरील प्रमाणे होत आहेत. त्यात काय सुधारणा व्हावयास हव्यात हे माहित करून घेण्या साठी, आपण सर्वांनी दिलेली माहिती अमूल्य अशीच आहे. अपरिष्कृत यांत्रिकी अनुवाद कुणी मोठ्या प्रमाणात मराठी विकिपीडियात भरण्याचा प्रयत्न केल्यास त्याला यांत्रिकी पद्धतीने थांबवण्यासाठीही कदाचित वरील येथील चर्चा मला उपयोगात येऊ शकेल. तसेच येत्या काळात मशिन ट्रांसलेशनच्या संबंधाने वेगळा धागा काढावयाचा आहे. त्यात या धाग्यावरील चर्चा वापरणे हा हेतु आहे. आदूबाळ, इस्पीकचा एक्का, मिहिर, प्रमोदताम्बे, आतिवास, पैसा, अत्रन्गि पाउस, विजुभाऊ, रामपुरी आणि व्याकरणाच्या अंगाने विशेष माहिती देण्याकरता 'पिशी अबोली' आपणा सर्वांनाच या अमूल्य मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद.

In reply to by माहितगार

आदूबाळ 15/04/2014 - 14:34
करू देत की यांत्रिकी अनुवाद. त्यातल्या त्रुटी सुधारणं हे कमी कष्टाचं काम आहे. फार तर अशा मशीन ट्रान्स्लेटेड पानांना "बीटा" (किंवा "मटा" ;) ) असा टॅग लावून ठेवा, म्हणजे (१) लोक व्याकरणाकडे दुर्लक्ष करतील, आणि (२) इच्छा असेल तर सुधारणा करतील. चुकांमधून शिकणारं यंत्र असेल तर यांत्रिकी अनुवाद अचूक होत जाईल.

In reply to by आदूबाळ

माहितगार 15/04/2014 - 16:08
मी व्यक्तीगत स्तरावर आपल्या प्रमाणेच मत बाळगतो. इंग्रजी वि. मराठी 'नॉलेज गॅप' स्टॅटिस्टीकली अभ्यासला तर, नॉलेज गॅप कमी करण्यासाठी, अंशतः यांत्रिकी अनुवाद तंत्रज्ञानात मराठी भाषिकांनी प्रगती साधण गरजेच आहेच. वेगवेगळ्या तंत्रज्ञान शक्यता आसपास दिसताहेत. ट्रांसलेट विकि वर जुन्या अनुवादांवर आधारीत सर्वाधिक जवळचे मॅच पुरवले जातात, हिंदी आणि संस्कृतातील अनुवाद संदर्भाकरता पाहता येतात. गूगल अनुवाद यंत्र जुन्या अनुभवावर आधारीत स्टॅटीस्टीकल प्रमाण वापरत वापरकर्त्यांनी केलेल्या सुधारणातून शिकत पुढे जातं. या दोन्ही पद्धतींना खर म्हणजे फेसबुक ने त्यांचे संदेश अनुवादीत करण्यासाठी जशी किती लोक एखादा अनुवाद मान्य करताहेत याची सुविधा दिली तशी सुविधा उपलब्ध झाल्यास आपण म्हणता तस "चुकांमधून शिकणारं एक चांगल यंत्र कदाचित तयार होऊ शकेल. विकिपीडियावरील बॉट आणि इतर छोट्या सुविधाही दिमतीस येऊ शकतात. अर्थात हे केवळ मराठी विकिपीडियाच्या मर्यादित स्वयंसेवी बळावर होणार नाही. यांत्रिकी अनुवादाचे पर्याय देण्यासाठी http://www.saakava.com/ ने काही चांगले काम केले आहे. (अलिकडे मराठीतील वर्ड फ्रिक्वेंसी याद्या उपलब्ध करण्याचे उत्कृष्ट काम त्यांनी केले आहे) . थोडासा मानवी टच दिला की खालील वाक्याप्रमाणे यांत्रिक अनुवाद सहज साध्य झाला आहे.: " 'चिकित्सामक विचार', एखादा युक्तीवाद अथवा दावा नेहमी सत्य, कधी कधी सत्य, अंशतः सत्य, किंवा चुकीचा आहे किंवा नाही हे ठरवण्याचा एक मार्ग आहे. " ह्या अनुवादात यंत्र अनुवाद वापरला आहे हे सांगितल तर कदाचित खर नाही वाटणार. अर्थात प्रत्यक्षातील अडचणी आहेतच सध्याची अनुवाद यंत्रे गुंतागुंतीच्या वाक्यांना अद्यापी हाताळू शकत नाहीत. आणि सध्याच्या अनुवाद यंत्रात शब्द प्रमाण मानले जातात आणि द्वैअर्थी शब्द आल्यास यंत्र चुकते. हे चुकण्याचे कारण म्हणजे यंत्र त्या वाक्यातील इतर शब्दांचा विचार करून काम करत नाही. ज्या वाक्यात चित्रपट आहे त्या वाक्यात डायरेक्टरचा अनुवाद संचालक होणार नाही दिग्दर्शक होईल हे या यंत्रांना अजून जमत नाही. दुसरे तर मराठी भाषा शब्द नाही तर 'पद' या संकल्पनेवर चालते ते सध्याच्या यंत्रांमध्ये अद्यापी विचारात घेतले गेले नाही.

१) पल्लवी जोशी या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये कार्यरत अभिनेत्री आहेत. २) विल्यम ड्रमंड ऑफ हावथॉर्नडन (इ.स. 13 डिसेंबर, 1585 ते 4 डिसेंबर, 1649) नावाचे एक स्कॉटिश कवी होते. ३) हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो (इ.स. २७ फेब्रुवारी, 1807 ते २४ मार्च, 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (इ.स.१४ फेब्रुवारी, 1613 ते २५ सप्टेंबर, 1680 ) हे एक कवी आणि उपहासात्मक (Is this विडंबनकार) लेखन करणारे लेखक होते. ५) सुरेश गोपी हे दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. ते प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय करतात. ६) त्यांनी सन 1967 ते 1971 दरम्यान सर्वोत्तम ज्ञात संगीत रचना केल्या. ७) पर्सी शेली हे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील (इ.स. 4 ऑगस्ट, 1792 - 8 जुलै, 1822) इंग्रजी कवी होते. ८) काव्य लेखना बरोबरच ते एक उत्कृष्ट वक्ता होते./ ते एक चांगले कवी तसेच उत्कृष्ट वक्ता होते. ९) जीन इंगेलो (इ.स.17 मार्च, 1820 - 20 जुलै, 1897) ही एक इंग्रजी कवयित्री आणि कादंबरीकार होती. बोस्टन, लिंकनशायर येथे तिचा जन्म झाला. ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकरची मुलगी होती. *** क्र.७ मध्ये एकोणीसाव्या शतकाचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात वर्षाचा उल्लेख (इ.स. 4 ऑगस्ट, 1792 - 8 जुलै, 1822) असा आहे.

In reply to by माधुरी विनायक

माहितगार 15/04/2014 - 18:07
मराठी विकिपीडियावर बरेच जण यंत्र-अनुवाद मूळ इंग्रजी उतारा न देताच अनुवाद टाकतात. आणि अनुवाद तपासताना सुधारताना खरचं अडचणीच होत. आणि आम्हाला तो मजकुर जसा आहे तसाच डिल करण्याची पाळी येते. तीच परिस्थिती जशीच्या तशी उपस्थित करून त्यातून काही शिकाव असा प्रयत्न होता म्हणून हे यंत्रानुवाद आहेत हे सांगण्याच धाग्याच्या सुरवातीस टाळल होत. इंग्रजी विकिपीडियावरील मूळ मजकुर बदललेला असू शकतो त्यातील पहिली वाक्ये आपल्या माहिती साठी खाली देतो. २) William Drummond (13 December 1585 – 4 December 1649), called "of Hawthornden", was a Scottish poet. ३) Henry Wadsworth Longfellow (February 27, 1807 – March 24, 1882) was an American poet and educator ४) Samuel Butler (baptized 14 February 1613 – 25 September 1680) was a poet and satirist. ५) सुरेश गोपींबद्दलचे वाक्य मल्याळम ते मराठी व्हाया गूगल ट्रांसलेटर आले असण्याची शक्यता आहे तरीही इंग्रजी विकिपीडियातील वाक्य देतो: Suresh Gopinathan (born 26 June 1959),[3] commonly known as Suresh Gopi, is an Indian film actor who has starred in more than 200 Malayalam films. ६) Marek Grechuta यांच्या बद्दल आहे पण इंग्रजी विकिपीडियावरील लेखात सदर वाक्य जसेच्या तसे सध्या आढळत नाही. वगळले गेले असू शकते. ७)इंग्रजी विकिपीडियावरील लेखात सदर वाक्य जसेच्या तसे सध्या आढळत नाही. वगळले गेले असू शकते. (पर्सी शेलीं अल्पवयीन कवी असण्याची शक्यता दिसते. इ.स. १८०० मध्ये ते ८ वर्षाचे असावेत. पर्सी शेलींचा लेखनाचा काळ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीचा असावा कारण 1822 मध्ये तर निधनही झाले.) ८) In addition to writing poetry, he was an excellent speaker. ९) Jean Ingelow (17 March 1820 – 20 July 1897), was an English poet and novelist. Born at Boston, Lincolnshire, she was the daughter of William Ingelow, a banker. प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

आनन्दा 16/04/2014 - 12:54
हे यंत्रानुवाद आहेत हे सांगण्याच धाग्याच्या सुरवातीस टाळल होत.
हे तर कळलेच होते, पण मला वाटत होते की आपण अनुवाद-सेवादात्याला काही फीडबॅक देऊ इच्छिता..

In reply to by आनन्दा

माहितगार 16/04/2014 - 16:29
मला वाटत होते की आपण अनुवाद-सेवादात्याला काही फीडबॅक देऊ इच्छिता..
हो निश्चीत, असे अनुवाद पुढे करण्यापुर्वी अनुवाद-सेवादात्याच्या सुविधेत ह्या सुधारणा भरून मग नंतरचे अनुवाद घेणे अधिक सोपे होणारे वेळ वाचवणारे आहे. अर्थात मी वर नमुद केल्या प्रमाणे, वाक्यातील 'कि' संदर्भ शब्द शोधून त्या नुसार इतर शब्दांचा अनुवाद आणि पद हि संकल्पना यंत्र अनुवाद सुविधेत आंतर्भूत केली जाई पर्यंत अनुवाद-सेवादात्याच्या सुविधेत ह्या सुधारणा भरूनही रिझल्ट्सवर मर्यादा रहातीलच असा कयास आहे. म्हणजे सध्या अनुवादातील उर्वरीत काम मानवी हस्तक्षेपानेच किंवा इतर सुविधा वापरून करावे लागेल. आणि या उर्वरीत कामा करीता सुद्धा वरील अनुवाद मदतींची मदत होते आहे असे वाटते.

आदूबाळ 14/04/2014 - 16:57
१) पल्लवी जोशी या एक चित्रपट आणि दूरचित्रवाहिनीमध्ये काम करणार्‍या भारतीय अभिनेत्री आहेत. २) विल्यम ड्रमंड (१३ डिसेंबर १५८५ - ४ डिसेंबर १६४९) "हॉथोर्नडेन" नावाचे एक द स्कॉटिश कवी होते. ३) हेन्री वड्सवर्थ लाँगफेलो (२७ फेब्रुवारी १८०७ - २४ मार्च १८८२) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (१४ फेब्रुवारी १६१३ (बाप्तिस्मा) - २५ सप्टेंबर १६८०) हे एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करीत आहे. ६) त्याने सर्वोत्तम संगीत १९६७ आणि १९७१ दरम्यान लिहिले होते. ७) पर्सी शेली (४ ऑगस्ट १७९२ - ८ जुलै १८२२) हे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीचे इंग्रजी कवी होते. ८) ते कवी आणि उत्कृष्ट वक्ते होते. ९) जीन इंगेलो (१७ मार्च इ.स. १८२० - २० जुलै १८९७), या इंग्रजी कवयित्री व कादंबरीकार होत्या. बोस्टन, लिंकनशायर येथे त्यांचा जन्म झाला होता. विल्यम इंगेलो नावाचे एक बॅंकर त्यांचे वडील होते. -------------------- दमलो बुवा!

१) पल्लवी जोशी या एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत. २) विल्यम ड्रमंड ऑफ हावथॉर्नडन (William Drummond of Hawthornden; इ. स. १३ डिसेंबर १५८५ ते- ४ डिसेंबर १६४९) नावाचा एक स्कॉटिश कवी होता. ३) हेन्री वाड्सवर्थ लाँगफेलो (Henry Wadsworth Longfellow; इ. स. २७ फेब्रुवारी १८०७ - २४ मार्च १८८२) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (इ.स. १४ फेब्रुवारी १६१३ - २५ सप्टेंबर १६८०) हे एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे लेखक होते. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील एक सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांत अभिनय करतो. ६) त्याचे सर्वोत्तम ज्ञात संगीत इ. स. १९६७ आणि १९७१ च्या दरम्यान लिहिले गेले ७) पर्सी शेली (इ. स. ४ ऑगस्ट १७९२ - ८ जुलै १८२२) हा एक इंग्रजी कवी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभात होउन गेला. ८) कविता लेखन करण्याबरोबरच तो एक उत्कृष्ट वक्ताही होता. ९) जीन इंगेलो (इ. स. १७ मार्च १८२० - २० जुलै १८९७) या एक इंग्रजी कवयित्री व कादंबरीकार होत्या. बोस्टन, लिंकनशायर येथे त्यांचा जन्म झाला. विल्यम इंगेलो नावाचे एक बॅंकर त्यांचे वडील होते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१) पल्लवी जोशी या एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत.

१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत । २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होते. ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करतो. ६) त्याने सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते ७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) प्रारंभिक एकोणिसाव्या शतकाचा इंग्रजी कवी होता. ८) कविता लेखन करण्यासह, ते एक उत्कृष्ट स्पीकर होते ९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897), इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो, एका बॅंकर ची मुलगी होती.

आतिवास 14/04/2014 - 19:27
खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा वाक्यांतील व्याकरणविषयक किंवा व्याकरणाच्या एक अवांतरः खूप धागे विकीवर निर्माण करणे याला 'सध्या असलेले धागे अधिक चांगले करणे' असाही एक पर्याय आहे. अन्यथा विकीची वाचनीयता मर्यादित आहे ती तशीच राहील असं वाटतं. संख्या आणि गुणवत्ता हे नेहमीचं द्वन्द्व ... आंग्ल विकीवर माहिती ब-यापैकी तटस्थ आणि चांगली असते म्हणून ते वाचले जाते (याला भरपूर अपवाद आहेत याची जाणीव मला आहे). मराठीतली बरीच 'विकी पेजेस' फक्त शीर्षक घालून पानं राखून ठेवल्यासारखी वाटतात. असो. माझे मत चुकीचे असल्यास ते सुधारून घेण्याची (!) तयारी आहे.

पैसा 14/04/2014 - 21:57
आतिवास यांच्याशी बर्‍यापैकी सहमत आहे. मला खरं तर पहिलंच वाक्य वाचताना अडखळायला झालं.
खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत
यातला 'प्रयास' हा हिंदीच्या जवळ जातो. म्हणजे आपण मराठीत सहसा 'प्रयत्न' हा शब्द वापरतो. हेच वाक्य मी
खाली काही साधी वाक्ये मराठीत लिहिण्याचा प्रयत्न आहे.
असं लिहिलं असतं. (प्रयास शब्दाने "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" याची आठवण करून दिली! :P)

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 15/04/2014 - 16:30
अस्सं!! मराठीत कुडचेडकर नावाचा कुणी लेखक आहे हे मला तोपर्यंत ठाऊक नव्हते. आणि या गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' या पुस्तकातली (आता हे नाटक होते, कादंबरी की अजून काय कोण जाणे) वाक्येच्या वाक्ये पाठ होती. या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.

In reply to by पोटे

बॅटमॅन 18/04/2014 - 14:58
व्याकरणाच्या धाग्यात सख्याचा बोळा का अडकवला?
अहो प्राज्ञ मराठी बोलणार्‍या सख्याची आठवण अशावेळेस येणे क्रमप्राप्त नाही काय?

१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत. २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक स्कॉटिश कवी होते. ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळी चित्रपटात अभिनय करतो. ६) त्याने सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान निर्माण केले गेले होते ७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) एकोणिसाव्या शतकातील प्रारंभिक काळातील इंग्रजी कवी होता. ८) कविता करणे ह्याबरोबरच , ते एक उत्कृष्ट वक्ते होते ९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897),हि एक इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकर ची मुलगी होती.

विजुभाऊ 14/04/2014 - 23:54
) पल्लवी जोशी ही एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे । २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचा, एक स्कॉटिश कवी होउन गेला किंवा . विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " हा, एक स्कॉटिश कवी होता ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारा होता. ५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करतो / करायचा किंवा तो प्रामुख्याने मल्याळी चित्रपटात अभिनय करतो . ६) त्याचे सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते . किंवा त्याने ७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) हा एकोणिसाव्या शतकाच्या प्रांरभाकलातील इंग्रजी कवी होता. ८) कविता लेखन करण्याबरोबरच , तो एक उत्कृष्ट भाषणदेखील करायचा ९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897) ही एक इंग्रजी कवयीत्री व कादंबरीकार होती. तीचा जन्म बोस्टन , Lincolnshire इथे झाला, ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकर ची मुलगी होती.

पिशी अबोली 15/04/2014 - 01:13
वाक्य क्रं १,२,३,४,८ मधे मराठीच्या आणि एकूणच इंडो-आर्य भाषांमधील 'अ‍ॅग्रीमेंट' (योग्य मराठी शब्द माहीत नाही) च्या सर्वसाधारण नियमांचे उल्लंघन झाले आहे. कर्ता आणि क्रियापद यांचे लिंग, वचन आणि पुरुष सारखे असले पाहिजेत. जेव्हा सकर्मक वाक्यात कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागतो, तेव्हा कर्म व क्रियापद जुळले पाहिजेत (हा नियम मराठीच्या अनुषंगाने सांगत आहे) क्र. ७- early nineteenth century चे जसेच्या तसे भाषांतर. इंग्रजी आणि मराठी या टायपॉलॉजिकली (मराठी शब्द माहीत नाही) वेगळ्या भाषा आहेत. भाषांतरकाराने याचे भान ठेवलेले नाही. एकूणच या सर्व वाक्यांमधे मुख्य चूक हीच आहे, की इंग्रजी वाक्यांचे जसेच्या तसे भाषांतर करायचा प्रयत्न झालेला आहे. विशेषण-विशेष्य मधे उडालेला गोंधळ, 'रचणे' च्या जागी 'लिहिणे' इ. हेच दर्शवितात.

रामपुरी 15/04/2014 - 03:54
बर्‍याच जणांनी अगोदरच सुधारणा सुचविल्या आहेत. फक्त पहिले वाक्य मला या पद्धतीने लिहीलेले जास्त बरोबर वाटते. १) पल्लवी जोशी या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या एक अभिनेत्री आहेत.

माहितगार 15/04/2014 - 13:01
पल्लवी जोशी ह्या मराठी विकिपीडियावरील लेखातील सध्याचे लेखन सौऋत राय नावाच्या बंगाली विकि सदस्यांची केले आहे. मला त्यांच लेखन नवशिकं मराठी वाटलं पण मराठी विकिपीडियावरील इतरांच मत, ते मशिन ट्रांसलेशन (गूगल शिवाय इतर कोणतंतरी) + नवशिकं मराठी आहे. बाकीची वाक्ये स्थानिकस्तराच मराठी येणार्‍यांनी मशिन ट्रांसलेशनचा त्रुटी अभ्यास करण्यासाठी गूगल मशिन ट्रांसलेशन वरून मराठी विकिपीडिया लेखात घेतली गेली आहेत. मोठ्याप्रमाणावरील मशिन ट्रांसलेशन्सना आम्ही मराठी विकिपीडियावर प्रोत्साहीत करत नाही. क्वचीत होणाऱ्या तुरळक प्रयत्नांना पुढील सुधारणा आणि भाषिक अभ्यासा करीता टॅग लावून ठेवतो. वरील वाक्ये त्या पैकी होती. बाकी इंग्रजी वाक्यांच्या यांत्रिकी अनुवादांच्या मानाने ज्ञानकोशीय पद्धतीने विषयाचा परिचय घडवणारी, इंग्रजी विकिपीडिया लेखातील पहील्या वाक्याचा अनुवाद त्यातला त्यात ठिक ठाक म्हणजेच वरील प्रमाणे होत आहेत. त्यात काय सुधारणा व्हावयास हव्यात हे माहित करून घेण्या साठी, आपण सर्वांनी दिलेली माहिती अमूल्य अशीच आहे. अपरिष्कृत यांत्रिकी अनुवाद कुणी मोठ्या प्रमाणात मराठी विकिपीडियात भरण्याचा प्रयत्न केल्यास त्याला यांत्रिकी पद्धतीने थांबवण्यासाठीही कदाचित वरील येथील चर्चा मला उपयोगात येऊ शकेल. तसेच येत्या काळात मशिन ट्रांसलेशनच्या संबंधाने वेगळा धागा काढावयाचा आहे. त्यात या धाग्यावरील चर्चा वापरणे हा हेतु आहे. आदूबाळ, इस्पीकचा एक्का, मिहिर, प्रमोदताम्बे, आतिवास, पैसा, अत्रन्गि पाउस, विजुभाऊ, रामपुरी आणि व्याकरणाच्या अंगाने विशेष माहिती देण्याकरता 'पिशी अबोली' आपणा सर्वांनाच या अमूल्य मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद.

In reply to by माहितगार

आदूबाळ 15/04/2014 - 14:34
करू देत की यांत्रिकी अनुवाद. त्यातल्या त्रुटी सुधारणं हे कमी कष्टाचं काम आहे. फार तर अशा मशीन ट्रान्स्लेटेड पानांना "बीटा" (किंवा "मटा" ;) ) असा टॅग लावून ठेवा, म्हणजे (१) लोक व्याकरणाकडे दुर्लक्ष करतील, आणि (२) इच्छा असेल तर सुधारणा करतील. चुकांमधून शिकणारं यंत्र असेल तर यांत्रिकी अनुवाद अचूक होत जाईल.

In reply to by आदूबाळ

माहितगार 15/04/2014 - 16:08
मी व्यक्तीगत स्तरावर आपल्या प्रमाणेच मत बाळगतो. इंग्रजी वि. मराठी 'नॉलेज गॅप' स्टॅटिस्टीकली अभ्यासला तर, नॉलेज गॅप कमी करण्यासाठी, अंशतः यांत्रिकी अनुवाद तंत्रज्ञानात मराठी भाषिकांनी प्रगती साधण गरजेच आहेच. वेगवेगळ्या तंत्रज्ञान शक्यता आसपास दिसताहेत. ट्रांसलेट विकि वर जुन्या अनुवादांवर आधारीत सर्वाधिक जवळचे मॅच पुरवले जातात, हिंदी आणि संस्कृतातील अनुवाद संदर्भाकरता पाहता येतात. गूगल अनुवाद यंत्र जुन्या अनुभवावर आधारीत स्टॅटीस्टीकल प्रमाण वापरत वापरकर्त्यांनी केलेल्या सुधारणातून शिकत पुढे जातं. या दोन्ही पद्धतींना खर म्हणजे फेसबुक ने त्यांचे संदेश अनुवादीत करण्यासाठी जशी किती लोक एखादा अनुवाद मान्य करताहेत याची सुविधा दिली तशी सुविधा उपलब्ध झाल्यास आपण म्हणता तस "चुकांमधून शिकणारं एक चांगल यंत्र कदाचित तयार होऊ शकेल. विकिपीडियावरील बॉट आणि इतर छोट्या सुविधाही दिमतीस येऊ शकतात. अर्थात हे केवळ मराठी विकिपीडियाच्या मर्यादित स्वयंसेवी बळावर होणार नाही. यांत्रिकी अनुवादाचे पर्याय देण्यासाठी http://www.saakava.com/ ने काही चांगले काम केले आहे. (अलिकडे मराठीतील वर्ड फ्रिक्वेंसी याद्या उपलब्ध करण्याचे उत्कृष्ट काम त्यांनी केले आहे) . थोडासा मानवी टच दिला की खालील वाक्याप्रमाणे यांत्रिक अनुवाद सहज साध्य झाला आहे.: " 'चिकित्सामक विचार', एखादा युक्तीवाद अथवा दावा नेहमी सत्य, कधी कधी सत्य, अंशतः सत्य, किंवा चुकीचा आहे किंवा नाही हे ठरवण्याचा एक मार्ग आहे. " ह्या अनुवादात यंत्र अनुवाद वापरला आहे हे सांगितल तर कदाचित खर नाही वाटणार. अर्थात प्रत्यक्षातील अडचणी आहेतच सध्याची अनुवाद यंत्रे गुंतागुंतीच्या वाक्यांना अद्यापी हाताळू शकत नाहीत. आणि सध्याच्या अनुवाद यंत्रात शब्द प्रमाण मानले जातात आणि द्वैअर्थी शब्द आल्यास यंत्र चुकते. हे चुकण्याचे कारण म्हणजे यंत्र त्या वाक्यातील इतर शब्दांचा विचार करून काम करत नाही. ज्या वाक्यात चित्रपट आहे त्या वाक्यात डायरेक्टरचा अनुवाद संचालक होणार नाही दिग्दर्शक होईल हे या यंत्रांना अजून जमत नाही. दुसरे तर मराठी भाषा शब्द नाही तर 'पद' या संकल्पनेवर चालते ते सध्याच्या यंत्रांमध्ये अद्यापी विचारात घेतले गेले नाही.

१) पल्लवी जोशी या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये कार्यरत अभिनेत्री आहेत. २) विल्यम ड्रमंड ऑफ हावथॉर्नडन (इ.स. 13 डिसेंबर, 1585 ते 4 डिसेंबर, 1649) नावाचे एक स्कॉटिश कवी होते. ३) हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो (इ.स. २७ फेब्रुवारी, 1807 ते २४ मार्च, 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते. ४) सॅम्युएल बटलर (इ.स.१४ फेब्रुवारी, 1613 ते २५ सप्टेंबर, 1680 ) हे एक कवी आणि उपहासात्मक (Is this विडंबनकार) लेखन करणारे लेखक होते. ५) सुरेश गोपी हे दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. ते प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय करतात. ६) त्यांनी सन 1967 ते 1971 दरम्यान सर्वोत्तम ज्ञात संगीत रचना केल्या. ७) पर्सी शेली हे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील (इ.स. 4 ऑगस्ट, 1792 - 8 जुलै, 1822) इंग्रजी कवी होते. ८) काव्य लेखना बरोबरच ते एक उत्कृष्ट वक्ता होते./ ते एक चांगले कवी तसेच उत्कृष्ट वक्ता होते. ९) जीन इंगेलो (इ.स.17 मार्च, 1820 - 20 जुलै, 1897) ही एक इंग्रजी कवयित्री आणि कादंबरीकार होती. बोस्टन, लिंकनशायर येथे तिचा जन्म झाला. ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकरची मुलगी होती. *** क्र.७ मध्ये एकोणीसाव्या शतकाचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात वर्षाचा उल्लेख (इ.स. 4 ऑगस्ट, 1792 - 8 जुलै, 1822) असा आहे.

In reply to by माधुरी विनायक

माहितगार 15/04/2014 - 18:07
मराठी विकिपीडियावर बरेच जण यंत्र-अनुवाद मूळ इंग्रजी उतारा न देताच अनुवाद टाकतात. आणि अनुवाद तपासताना सुधारताना खरचं अडचणीच होत. आणि आम्हाला तो मजकुर जसा आहे तसाच डिल करण्याची पाळी येते. तीच परिस्थिती जशीच्या तशी उपस्थित करून त्यातून काही शिकाव असा प्रयत्न होता म्हणून हे यंत्रानुवाद आहेत हे सांगण्याच धाग्याच्या सुरवातीस टाळल होत. इंग्रजी विकिपीडियावरील मूळ मजकुर बदललेला असू शकतो त्यातील पहिली वाक्ये आपल्या माहिती साठी खाली देतो. २) William Drummond (13 December 1585 – 4 December 1649), called "of Hawthornden", was a Scottish poet. ३) Henry Wadsworth Longfellow (February 27, 1807 – March 24, 1882) was an American poet and educator ४) Samuel Butler (baptized 14 February 1613 – 25 September 1680) was a poet and satirist. ५) सुरेश गोपींबद्दलचे वाक्य मल्याळम ते मराठी व्हाया गूगल ट्रांसलेटर आले असण्याची शक्यता आहे तरीही इंग्रजी विकिपीडियातील वाक्य देतो: Suresh Gopinathan (born 26 June 1959),[3] commonly known as Suresh Gopi, is an Indian film actor who has starred in more than 200 Malayalam films. ६) Marek Grechuta यांच्या बद्दल आहे पण इंग्रजी विकिपीडियावरील लेखात सदर वाक्य जसेच्या तसे सध्या आढळत नाही. वगळले गेले असू शकते. ७)इंग्रजी विकिपीडियावरील लेखात सदर वाक्य जसेच्या तसे सध्या आढळत नाही. वगळले गेले असू शकते. (पर्सी शेलीं अल्पवयीन कवी असण्याची शक्यता दिसते. इ.स. १८०० मध्ये ते ८ वर्षाचे असावेत. पर्सी शेलींचा लेखनाचा काळ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीचा असावा कारण 1822 मध्ये तर निधनही झाले.) ८) In addition to writing poetry, he was an excellent speaker. ९) Jean Ingelow (17 March 1820 – 20 July 1897), was an English poet and novelist. Born at Boston, Lincolnshire, she was the daughter of William Ingelow, a banker. प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

आनन्दा 16/04/2014 - 12:54
हे यंत्रानुवाद आहेत हे सांगण्याच धाग्याच्या सुरवातीस टाळल होत.
हे तर कळलेच होते, पण मला वाटत होते की आपण अनुवाद-सेवादात्याला काही फीडबॅक देऊ इच्छिता..

In reply to by आनन्दा

माहितगार 16/04/2014 - 16:29
मला वाटत होते की आपण अनुवाद-सेवादात्याला काही फीडबॅक देऊ इच्छिता..
हो निश्चीत, असे अनुवाद पुढे करण्यापुर्वी अनुवाद-सेवादात्याच्या सुविधेत ह्या सुधारणा भरून मग नंतरचे अनुवाद घेणे अधिक सोपे होणारे वेळ वाचवणारे आहे. अर्थात मी वर नमुद केल्या प्रमाणे, वाक्यातील 'कि' संदर्भ शब्द शोधून त्या नुसार इतर शब्दांचा अनुवाद आणि पद हि संकल्पना यंत्र अनुवाद सुविधेत आंतर्भूत केली जाई पर्यंत अनुवाद-सेवादात्याच्या सुविधेत ह्या सुधारणा भरूनही रिझल्ट्सवर मर्यादा रहातीलच असा कयास आहे. म्हणजे सध्या अनुवादातील उर्वरीत काम मानवी हस्तक्षेपानेच किंवा इतर सुविधा वापरून करावे लागेल. आणि या उर्वरीत कामा करीता सुद्धा वरील अनुवाद मदतींची मदत होते आहे असे वाटते.
खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत. त्यात सुधारणा सुचवून हव्या आहेत पण मुख्य म्हणजे मराठी व्याकरणाच्या अंगाने विश्लेषण करून हवे आहे. १) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहेत । २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होता. ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होता. ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स.

दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

दिपक.कुवेत ·

कवितानागेश 14/04/2014 - 15:01
भारी आहे पाककृती. सोडे वगरै काही खात नाही, पण त्याशिवाय वेगळी काहितरी घालून छान लागेल रस्सा मस्तच दिसतोय. बाकी सोडे घाळून साधे फोडणीचे पोहेपण करतात असं ऐकलय. एकदा प्रयोग करुन बघा आणि टाका इकडे.

पैसा 14/04/2014 - 15:05
छान वेगळीच पाकृ. पण दीपक, तू वापरलीस ती सुकी कोळंबी. सोडे म्हणतात ते जरा वेगळे दिसतात. मोठी कोळंबी अगदी साफ करून सुकवतात. ती अशी दिसते. sode (फोटो आंतरजालावरून साभार)

सौंदाळा 14/04/2014 - 15:06
वाह, दिपकभाऊ फर्मास एकदम, टिप २ प्रमाणे घरी केली जाते, अशी पण करुन बघायला हवी. पुर्वी दिघीहुन आणलेले सोडे आठवले, नुसते तोंडात टाकले तरी दिलखुष झालेला.

दिपक.कुवेत साहेब, हे सोडे नाहीत ही "करंदी सुकट" आहे. कोषांसकट सुकवलेली कोलंबी म्हणजे सुकट. कोष काढून सुकवलेला कोलंबीचा केवळ मांसल भाग म्हणजे सोडे. ही पाकृ आवडीची आहे... रस्सा हवा असल्यास दुधी भोपळा टाकल्याने कालवणाला मस्त चव व जाडसरपणा (बॉडी) येते. करंदी सुकट कांदा, लसूण, तिखट, हळद व मीठासह तव्यावर तेलात परतूनही भन्नाट लागते. बरोबर तांदळाची गरमागरम भाकरी असली तर मग क्या कहने !

दिपक.कुवेत 14/04/2014 - 16:48
आता सुकट आणि सोड्या मधला फरक बरोब्बर कळला. तरी पाकॄ लिहिताना एकदा मन साशंक झालच पण म्हटलं हरकत नाय....आपली जाणकार मंडळि आहेतच कि! असो. ह्या वेळि भारतातुन येताना पैसातै नी दाखवले तसे सोडे आणायचे होते पण आईपुढे काय हिम्मत झाली नाय! दुसर्‍या एका मित्राचं 'सुकट' पार्सल आणलं तर मला तंबी दिली कि पुढच्या वेळेस मी असलं काहि नेता कामा नये पन जल्ला ह्या जिभेचे चोचले काय कमी होत नाय :D

In reply to by दिपक.कुवेत

करंदीपेक्षा निम्म्या आकाराच्या कोलंबी वाळवून "जवळा सुकट" बनवतात. तिचीही एका वेगळी फक्कड चव आणि टेक्स्चर असते. भाताबरोबर तिचे कालवण किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर करंदीसारखीच तव्यावर परतलेली जवळा सुकट आणि पोह्यांचा तळलेला पापड... म्हणजे वॉव ! सोडे खरेदी करताना नीट पाहून घ्या. चांगल्या प्रतीचे "खरे" सोडे बर्‍यापैकी महाग असल्याने माश्यांचे (विशेषतः रावसाचे) सोड्यांच्या आकाराचे तुकडे वाळवून अनभिज्ञ ग्राहकाला ते (बनावट) सोडे म्हणून विकले जातात. खरेदी करताना जरादेखील कुजकट वास असलेले सोडे घेउ नका. ते उतरलेल्या (बहुदा न विकल्या गेल्याने शिल्लक उरलेल्या, शिळ्या) कोलंबीपासून बनवलेले सोडे असतात. ते चवदार लागत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत 14/04/2014 - 18:19
हा "जवळा सुकट" हा प्रकार खाल्ला आहे. भरपुर कांदा घालुन तर अजुनच टेस्टी लागतो विशेषत: तांदळाच्या भाकरीबरोबर!

In reply to by पिंगू

दिपक.कुवेत 14/04/2014 - 19:24
उरणला ताजा माल मिळतोच रे पण ओपनली घरी (उरणच्या) आणुन करता येत नाहि म्हणुन ईथे जे काय ओलं/सुखं मिळत त्यावर कशीतरी गुजराण करतो बिचारा!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@यकदा खाल्लं की जिभेची सवय सुटत नाय, बुवा. >>> अस्सं म्हनताव व्हय..मंग दोनशे टक्के भारी असणार!

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिपक.कुवेत 14/04/2014 - 17:54
अन्नाला नावं ठेवु नये. ईईईईई तर मुळ्ळिच म्हणु नये....त्यातल्या त्यात सोडे, सुकटाला तर नाहिच नाहि! एक्कासाहेब म्हणत्यात त्या प्रमाणे जल्ला एकदा चटक लागली कि सुटता सुटत नाय!

In reply to by शुचि

प्यारे१ 14/04/2014 - 19:21
:) कुठे शाकाहार मांसाहाराच्या मागे लाग ते शुचि मामी. खा की तुला जे आवडतं ते. आमी का नाय म्हनलंय काय बिल फाडा आपलं भरायला! ;)

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत 14/04/2014 - 19:21
अगदि हाच विचार कधी कधी प्रबळ होतो पण डिश समोर आली कि (त्यातल्या त्यात मासे) जल बिन मछली अशीच हालत होते. बघु कधी सुटतय ते! निग्रहि (होउ घातलेला)

In reply to by दिपक.कुवेत

शुचि 14/04/2014 - 19:31
हाहाहा अहो कुवेत साहेब, "तळ्यात की मळ्यात अशा गिल्ट रिडन कालावधीत" मी माझ्या सिंधी मैत्रिणीला विचारले होते - तिचे उत्तर हे होते - "त्या जीवांना मारुन आपण त्यांची एकप्रकारे त्या योनीतून मुक्तताच करत असतो" :D __________ कालच एकवीरा देवीचे (रेणुका) परशुराम्कृत स्तोत्र वाचत होते. त्यातील मांसाचा उल्लेख वाचून मी अगदी निश्चिंत झाले ;) - कालरात्रि महारात्रि मद्यमांसशिवप्रिये | भक्तानां श्रीपदे देवि लोकत्रयविमोहिनि ||१७||

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत 14/04/2014 - 19:42
का उगाच मामीचं डोस्क खातोयस. तु आपली नुसती दुधी घालुन वरील पाकृ कर....चल तुझ्या करीता खास पुढली पाकॄ दुधीचीच पण अस्सल शाकाहारी आणतो मग तर झालं?

In reply to by दिपक.कुवेत

शुचि 14/04/2014 - 19:45
दुधी सर्वात "सात्विक" भाजी असते असे लहानपणी ऐकलेले. अल्कलाइन असेल म्हणून असेल. दुधीही आवडते. खरं तर खाण्यात सगळं आवडतं. ह्म्म - बीफ विशेष आवडले नाही. वातड असते. असो.

कपिलमुनी 14/04/2014 - 19:19
मस्तच डिश .. सोडे घालून केलेली सारस्वती खिचडी आठवली ... कुणाकडे आहे का पा़कृ ??

कंजूस 14/04/2014 - 20:42
हा लेख /पाकू सोडून "मराठी व्याकरणातील चुका ईत्यादि गहन विषयाकडे वळणार होतो पण दिपकचे नाव वाचून उघडला . आत्मुबुवांच्या प्रतिसादांवरून एक मजेदार घटना आठवली . आमचे अय्यर मित्र कंपनीच्या कैंटिनमध्ये राजमा उसळ असली की उसळ भात आवडीने चापत असत .एकदा एकटेच गेले आणि सांगत आले की "टुडेज राजमा सिम्पली वंडरफुल "आजची उसळ अप्रतिम होती .नंतर जेवायला गेलेल्यांनी सांगितले की अय्यरने चुकुन सोड्यांची उसळ मिटक्या मारत राजमा समजून खाल्ली होती . त्यादिवशी संध्याकाळी अय्यरने "परफॉमड स्पेशल पुजा अव विनायका ". आत्मुबाबा सोडा तुमचा हट्ट आणि चला कुवेतला .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 15/04/2014 - 15:02
त्या अय्यरची आठवुन आठवुन काय स्थीती झाली असेल ह्याची कल्पना करवत नाहि!!! आयुष्यात पुन्हा त्यानी राजम्याला हात म्हणुन लावला नसेल!

दिपक आत्ताच येताना भरपूर सोडे, करंदी आणि जवळा आणले आहेत. आमच्या घरीही चालत नाही. पण माझा भाचा खाणारा आहे. त्याच्या घरी ठेवतो. प्रत्यक्ष विमानतळावर निघण्याआधी तो आणून देतो आणि सर्व 'माल' सुखरूप मस्कतला पोहोचतो. इथे २-४ मित्रांकडे पण द्यायचे असल्याने जवळ जवळ अडीच-तिन हजाराचा माल असतो. तुझ्या पाककृतीत दाखवलेली करंदी आहे हे पैसा आणि इतरांच्या प्रतिसादातून तुला समजले आहेच. मला करंदी अशीच सुंदर मिळाली. एकसारखा सोनेरी रंग आणि कुरकुरीत. जवळाही भन्नाट आहे. सोडे आणि करंदीची भरलेली वांगी आणि खिचडी भन्नाट होते. जवळा किंचित भाजून नंतर कांद्यावर परतून त्यात तिखट मिठ आणि आमसुलं टाकून जरा पाणी घालून वाफवायचं आणि शिजल्यावर (लगेच शिजतं) पाणी आटवून टाकायचं. कधी ताजे मासे नाही मिळाले तर असे सुकट कामी येते. शुचि, >>>>त्या जीवांना मारुन आपण त्यांची एकप्रकारे त्या योनीतून मुक्तताच करत असतो. मी कधीच प्राण्यांना मारत नाही. दुसर्‍यांना मारायला सांगतही नाही. पण त्यांनी आधीच मारलेले असतात. त्या बिचार्‍या प्राण्यांचा जीव आधीच गेलेला असतो त्यांना असेच फेकून देण्याऐवजी त्यांचे बलीदान सार्थकी लावण्याचा प्रयत्न मी करतो. त्यांच्या सुंदर सुंदर पाककृती बनवून मित्र मंडळींना खूश करतो त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करतो आणि त्यांचा शुभआशिष त्या प्राण्यांना मिळवून देतो. असो. गंमतीचा भाग सोडता हे निसर्गचक्र आहे. अपराधी वाटून घ्यायचे कारण नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 15/04/2014 - 15:05
"दिपक आत्ताच येताना भरपूर सोडे, करंदी आणि जवळा आणले आहेत" वाचुनच सुकट झालो. आता येतोच एकदा....होउन जौ दे बकार्डि विथ सुकट्/सोडे रस्सा.

बादवे, मंगफच्या सुलतान मार्केट मध्ये सुकट मिळते. आणि तिथे न मिळाल्यास, फाईलच्या लुलु सेंटरला हमखास मिळेल. ताजी मासळी हवी असेल तर शुक्रवारी फाईलच्या मच्छी मार्केटला जरूर भेट दे. ३ ते ४ दिनारमध्ये भरपूर कोलंबी मिळते.कुवैतला असतांना, आमच्या ग्रूपचा दर शुक्रवारचा बेत हाच असायचा.इतर लोक बिर्याणी नामक काहीतरी खात असतांना आपण कोलंबी-भात खाणे म्हणजे पर्वणीच असायची. (च्यामारी, आता यांबूच्या मच्छी मार्केटला भेट द्यावी लागणार.) (मत्स्यप्रेमी) मुवि.

In reply to by मुक्त विहारि

दिपक.कुवेत 15/04/2014 - 15:09
मंगफला सुकट मिळते हे माहित नव्हते. आता एखाद्या शुक्रवारी जाईन तिथे. ताज्या मासळिसाठि मात्र फाईलपेक्षा मी सीटि (बुढ्ढी मार्केट) किंवा शर्क मधे जातो. दोन्हि ठिकाणी छान मिळते आणि जवळहि आहे शीवाय ऑफिसच्या वाटेवर.

भाते 14/04/2014 - 22:20
रस्श्याचा फोटो मस्तच आहे. भल्या माणसा, काय मिळालं रे तुला सोमवारी असली पाकृ टाकुन? हे वाचुन झाल्यावर दुपारी हापिसात बसुन काम कसं करायचं आम्ही? त्यामुळे दुपारी धागा न उघडता आत्ता जेवण झाल्यावर उघडला. विकांताला देत जा ना पाकृ!

एक पदार्थ आवडीचा आणि एक पदार्थ नावडीचा. वेचून वेचून खावे लागेल हे. अर्थात वेचून खायचा पदार्थ सोडेच हं, नाहीतर कोणाला दुधी वाटेल. बाकी आमच्याकडे वांग्यामध्ये सोडे टाकले जातात. त्यातही वांगे माझ्या नावडीचेच, पण चटणीला जी काही चव येते तिला तोड नाही.

In reply to by दिपक.कुवेत

शक्यय, दुधीशी तसा पंगा नाही कारण दुधी हलवा आवडीने खातो मी. पण त्याच दुधीला भाजी म्हणून खाणे जीवावर येते, नव्हे खातच नाही. जर सोड्यांनी त्या दुधीमधील भाजीत्व काढून टाकले तर नक्कीच डिश साफ होईल जे फिश म्हटले की होतेच. बघूया, पावसाळ्यातच आता सुकटाचा सीजन सुरू होईल, सध्या आमचा मटणाचा रतीब चालूय.

कंजूस 15/04/2014 - 18:33
पावभाजीची सुरुवात ७२ साली नुकतीच जवेरी बाजारच्या फुटपाथवर होऊ लागली होती आणि त्यात कांदा नसायचा .सर्व उकडलेल्या भाज्या 'अमूल'मध्ये तव्यावर परतून बनायच्या .हे 'लोण' लवकरच पार्ले ,माटुंगा आणि घाटकोपरला पसरले .पाच वर्षात हल्लीची पावभाजी आली .परंतु यापूर्वी इराणी हॉटेलांत शाकाहारी लोकांसाठी दुधीची रस्साभाजी पावाबरोबर द्यायचे .याचा रस्सा कलिंगडाच्या बियांच्या मगजाचा करायचे .फारच छान लागायचे .दुधी आणि भेंडी आखाती देशांत फारच प्रिय आहे .आत्मुबाबांसाठी हा दुधी रस्सा एकदा करून पाहा .

In reply to by कंजूस

मुंबईत सुरुवातीला 'पावभाजी' हॉटेलात आली. त्याला ते 'घोटाळा' किंवा 'घोटाळा भाजी' असे म्हणायचे. पण त्याने विशेष जम पकडला नाही. पुढे तीच भाजी फुटपाथवर हातगाडीवर आली. भल्या मोठ्या तव्यावर कांदा, टोमॅटो, फ्लॉवर असे जिन्नस मांडून हातातल्या जाड कलथ्याने तव्यावर ठाण..ठाण असा आवाज करत गिर्‍हाईकांना आकर्षित केलं जायचं. गुजराथी समाजाने ह्या भाजीला राजाश्रय दिला. तेंव्हा भाजी पूर्णपणे चेचायचे नाहीत. जरा आख्खे तुकडे असायचे. तसेच तेलातली आणि अमूल बटरमधली (पेश्शल) अशी भाजी मिळायची. नंतर भाजी पूर्ण चेचायचे सुरु झाले. आणि साधी पावभाजी आणि खडा (किंवा फ्राय भाजी) असे दोन प्रकार मिळायला लागले. फ्राय भाजी पूर्णपणे अमूल बटर मध्ये बनवतात. पाणी वापरत नाहीत. त्यामुळे ती चवीला उजवी वाटते (उष्मांक भरपूर). तेलातली भाजी नंतर मागे पडली आणि बंद झाली. आता ती भाजीही अमूल मध्येच बनवितात पण शिजविण्यासाठी पाणी वापरतात. नंतर ड्रायफ्रुट भाजी, मश्रूम भाजी, चिझ भाजी आली. बहुतेक ठिकाणी ४-५ पावभाजींच्या गाड्यांशेजारी एखादा 'मथुरा का कुल्फीवाला' असतोच. अंडाफ्राय, भेजाफ्राय, फिशफ्रायच्या गाड्या ह्या शाकाहारी गर्दीपासून दूर असतात. तिथेही 'वेगळी'च गर्दी असते. मुंबईत वाढत्या रात्रीबरोबर ह्या गाड्यांवर गर्दी वाढत जाते. तो आनंदच निराळा.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस 16/04/2014 - 19:40
पावभाजीचा प्रवास अगदी बरोबर पेठकर काका .फावल्या वेळात एक वेगळा लेख काढाच एकदा .मी अमुलची खडाच खातो ,कांदावाली नाही .आणि दिपक एकदा दही बडीशेप वाला जो काश्मिरी /हिमाचली रस्सा करतात(राजमा वगैरेसाठी) त्याची पण एक पाकृ येऊदे .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 16/04/2014 - 19:53
मी पण खडा पावभाजीच करतो (अजीबात पाणी न घालता; तेल+अमुल बटर अंमळ जरा जास्त घालुन) आणि तशीच आवडते देखील. कुकर मधे वाफवुन केलेली भाजी तर अजीबात आवडत नाहि. चोथट होते (हे माझं मत)

दिपक, तुमचं कन्फुजन दूर झालेलंच आहे, वरचा फोटो सुकटीचा आहे. सोडे जरा काळपट आणि लांबट असतात. सोड्याची खिचडी, सोड्याचं कालवण, दुधी सोडे,वांग सोडे, फ्लॉवर सोडे,मेथी सोडे, सोडे विथ पोहे, सोडे विथ उपमा, सुकटीचं कालवण, जवळ्याची भजी...ह्या सगळ्याची चव आवडायला नक्कीच वेळ लागतो, पण एकदा चव आणि वास ह्याची सवय्,आवड निर्माण झाली की बास रे बास. -मयुरा.

कवितानागेश 14/04/2014 - 15:01
भारी आहे पाककृती. सोडे वगरै काही खात नाही, पण त्याशिवाय वेगळी काहितरी घालून छान लागेल रस्सा मस्तच दिसतोय. बाकी सोडे घाळून साधे फोडणीचे पोहेपण करतात असं ऐकलय. एकदा प्रयोग करुन बघा आणि टाका इकडे.

पैसा 14/04/2014 - 15:05
छान वेगळीच पाकृ. पण दीपक, तू वापरलीस ती सुकी कोळंबी. सोडे म्हणतात ते जरा वेगळे दिसतात. मोठी कोळंबी अगदी साफ करून सुकवतात. ती अशी दिसते. sode (फोटो आंतरजालावरून साभार)

सौंदाळा 14/04/2014 - 15:06
वाह, दिपकभाऊ फर्मास एकदम, टिप २ प्रमाणे घरी केली जाते, अशी पण करुन बघायला हवी. पुर्वी दिघीहुन आणलेले सोडे आठवले, नुसते तोंडात टाकले तरी दिलखुष झालेला.

दिपक.कुवेत साहेब, हे सोडे नाहीत ही "करंदी सुकट" आहे. कोषांसकट सुकवलेली कोलंबी म्हणजे सुकट. कोष काढून सुकवलेला कोलंबीचा केवळ मांसल भाग म्हणजे सोडे. ही पाकृ आवडीची आहे... रस्सा हवा असल्यास दुधी भोपळा टाकल्याने कालवणाला मस्त चव व जाडसरपणा (बॉडी) येते. करंदी सुकट कांदा, लसूण, तिखट, हळद व मीठासह तव्यावर तेलात परतूनही भन्नाट लागते. बरोबर तांदळाची गरमागरम भाकरी असली तर मग क्या कहने !

दिपक.कुवेत 14/04/2014 - 16:48
आता सुकट आणि सोड्या मधला फरक बरोब्बर कळला. तरी पाकॄ लिहिताना एकदा मन साशंक झालच पण म्हटलं हरकत नाय....आपली जाणकार मंडळि आहेतच कि! असो. ह्या वेळि भारतातुन येताना पैसातै नी दाखवले तसे सोडे आणायचे होते पण आईपुढे काय हिम्मत झाली नाय! दुसर्‍या एका मित्राचं 'सुकट' पार्सल आणलं तर मला तंबी दिली कि पुढच्या वेळेस मी असलं काहि नेता कामा नये पन जल्ला ह्या जिभेचे चोचले काय कमी होत नाय :D

In reply to by दिपक.कुवेत

करंदीपेक्षा निम्म्या आकाराच्या कोलंबी वाळवून "जवळा सुकट" बनवतात. तिचीही एका वेगळी फक्कड चव आणि टेक्स्चर असते. भाताबरोबर तिचे कालवण किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर करंदीसारखीच तव्यावर परतलेली जवळा सुकट आणि पोह्यांचा तळलेला पापड... म्हणजे वॉव ! सोडे खरेदी करताना नीट पाहून घ्या. चांगल्या प्रतीचे "खरे" सोडे बर्‍यापैकी महाग असल्याने माश्यांचे (विशेषतः रावसाचे) सोड्यांच्या आकाराचे तुकडे वाळवून अनभिज्ञ ग्राहकाला ते (बनावट) सोडे म्हणून विकले जातात. खरेदी करताना जरादेखील कुजकट वास असलेले सोडे घेउ नका. ते उतरलेल्या (बहुदा न विकल्या गेल्याने शिल्लक उरलेल्या, शिळ्या) कोलंबीपासून बनवलेले सोडे असतात. ते चवदार लागत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत 14/04/2014 - 18:19
हा "जवळा सुकट" हा प्रकार खाल्ला आहे. भरपुर कांदा घालुन तर अजुनच टेस्टी लागतो विशेषत: तांदळाच्या भाकरीबरोबर!

In reply to by पिंगू

दिपक.कुवेत 14/04/2014 - 19:24
उरणला ताजा माल मिळतोच रे पण ओपनली घरी (उरणच्या) आणुन करता येत नाहि म्हणुन ईथे जे काय ओलं/सुखं मिळत त्यावर कशीतरी गुजराण करतो बिचारा!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@यकदा खाल्लं की जिभेची सवय सुटत नाय, बुवा. >>> अस्सं म्हनताव व्हय..मंग दोनशे टक्के भारी असणार!

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिपक.कुवेत 14/04/2014 - 17:54
अन्नाला नावं ठेवु नये. ईईईईई तर मुळ्ळिच म्हणु नये....त्यातल्या त्यात सोडे, सुकटाला तर नाहिच नाहि! एक्कासाहेब म्हणत्यात त्या प्रमाणे जल्ला एकदा चटक लागली कि सुटता सुटत नाय!

In reply to by शुचि

प्यारे१ 14/04/2014 - 19:21
:) कुठे शाकाहार मांसाहाराच्या मागे लाग ते शुचि मामी. खा की तुला जे आवडतं ते. आमी का नाय म्हनलंय काय बिल फाडा आपलं भरायला! ;)

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत 14/04/2014 - 19:21
अगदि हाच विचार कधी कधी प्रबळ होतो पण डिश समोर आली कि (त्यातल्या त्यात मासे) जल बिन मछली अशीच हालत होते. बघु कधी सुटतय ते! निग्रहि (होउ घातलेला)

In reply to by दिपक.कुवेत

शुचि 14/04/2014 - 19:31
हाहाहा अहो कुवेत साहेब, "तळ्यात की मळ्यात अशा गिल्ट रिडन कालावधीत" मी माझ्या सिंधी मैत्रिणीला विचारले होते - तिचे उत्तर हे होते - "त्या जीवांना मारुन आपण त्यांची एकप्रकारे त्या योनीतून मुक्तताच करत असतो" :D __________ कालच एकवीरा देवीचे (रेणुका) परशुराम्कृत स्तोत्र वाचत होते. त्यातील मांसाचा उल्लेख वाचून मी अगदी निश्चिंत झाले ;) - कालरात्रि महारात्रि मद्यमांसशिवप्रिये | भक्तानां श्रीपदे देवि लोकत्रयविमोहिनि ||१७||

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत 14/04/2014 - 19:42
का उगाच मामीचं डोस्क खातोयस. तु आपली नुसती दुधी घालुन वरील पाकृ कर....चल तुझ्या करीता खास पुढली पाकॄ दुधीचीच पण अस्सल शाकाहारी आणतो मग तर झालं?

In reply to by दिपक.कुवेत

शुचि 14/04/2014 - 19:45
दुधी सर्वात "सात्विक" भाजी असते असे लहानपणी ऐकलेले. अल्कलाइन असेल म्हणून असेल. दुधीही आवडते. खरं तर खाण्यात सगळं आवडतं. ह्म्म - बीफ विशेष आवडले नाही. वातड असते. असो.

कपिलमुनी 14/04/2014 - 19:19
मस्तच डिश .. सोडे घालून केलेली सारस्वती खिचडी आठवली ... कुणाकडे आहे का पा़कृ ??

कंजूस 14/04/2014 - 20:42
हा लेख /पाकू सोडून "मराठी व्याकरणातील चुका ईत्यादि गहन विषयाकडे वळणार होतो पण दिपकचे नाव वाचून उघडला . आत्मुबुवांच्या प्रतिसादांवरून एक मजेदार घटना आठवली . आमचे अय्यर मित्र कंपनीच्या कैंटिनमध्ये राजमा उसळ असली की उसळ भात आवडीने चापत असत .एकदा एकटेच गेले आणि सांगत आले की "टुडेज राजमा सिम्पली वंडरफुल "आजची उसळ अप्रतिम होती .नंतर जेवायला गेलेल्यांनी सांगितले की अय्यरने चुकुन सोड्यांची उसळ मिटक्या मारत राजमा समजून खाल्ली होती . त्यादिवशी संध्याकाळी अय्यरने "परफॉमड स्पेशल पुजा अव विनायका ". आत्मुबाबा सोडा तुमचा हट्ट आणि चला कुवेतला .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 15/04/2014 - 15:02
त्या अय्यरची आठवुन आठवुन काय स्थीती झाली असेल ह्याची कल्पना करवत नाहि!!! आयुष्यात पुन्हा त्यानी राजम्याला हात म्हणुन लावला नसेल!

दिपक आत्ताच येताना भरपूर सोडे, करंदी आणि जवळा आणले आहेत. आमच्या घरीही चालत नाही. पण माझा भाचा खाणारा आहे. त्याच्या घरी ठेवतो. प्रत्यक्ष विमानतळावर निघण्याआधी तो आणून देतो आणि सर्व 'माल' सुखरूप मस्कतला पोहोचतो. इथे २-४ मित्रांकडे पण द्यायचे असल्याने जवळ जवळ अडीच-तिन हजाराचा माल असतो. तुझ्या पाककृतीत दाखवलेली करंदी आहे हे पैसा आणि इतरांच्या प्रतिसादातून तुला समजले आहेच. मला करंदी अशीच सुंदर मिळाली. एकसारखा सोनेरी रंग आणि कुरकुरीत. जवळाही भन्नाट आहे. सोडे आणि करंदीची भरलेली वांगी आणि खिचडी भन्नाट होते. जवळा किंचित भाजून नंतर कांद्यावर परतून त्यात तिखट मिठ आणि आमसुलं टाकून जरा पाणी घालून वाफवायचं आणि शिजल्यावर (लगेच शिजतं) पाणी आटवून टाकायचं. कधी ताजे मासे नाही मिळाले तर असे सुकट कामी येते. शुचि, >>>>त्या जीवांना मारुन आपण त्यांची एकप्रकारे त्या योनीतून मुक्तताच करत असतो. मी कधीच प्राण्यांना मारत नाही. दुसर्‍यांना मारायला सांगतही नाही. पण त्यांनी आधीच मारलेले असतात. त्या बिचार्‍या प्राण्यांचा जीव आधीच गेलेला असतो त्यांना असेच फेकून देण्याऐवजी त्यांचे बलीदान सार्थकी लावण्याचा प्रयत्न मी करतो. त्यांच्या सुंदर सुंदर पाककृती बनवून मित्र मंडळींना खूश करतो त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करतो आणि त्यांचा शुभआशिष त्या प्राण्यांना मिळवून देतो. असो. गंमतीचा भाग सोडता हे निसर्गचक्र आहे. अपराधी वाटून घ्यायचे कारण नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 15/04/2014 - 15:05
"दिपक आत्ताच येताना भरपूर सोडे, करंदी आणि जवळा आणले आहेत" वाचुनच सुकट झालो. आता येतोच एकदा....होउन जौ दे बकार्डि विथ सुकट्/सोडे रस्सा.

बादवे, मंगफच्या सुलतान मार्केट मध्ये सुकट मिळते. आणि तिथे न मिळाल्यास, फाईलच्या लुलु सेंटरला हमखास मिळेल. ताजी मासळी हवी असेल तर शुक्रवारी फाईलच्या मच्छी मार्केटला जरूर भेट दे. ३ ते ४ दिनारमध्ये भरपूर कोलंबी मिळते.कुवैतला असतांना, आमच्या ग्रूपचा दर शुक्रवारचा बेत हाच असायचा.इतर लोक बिर्याणी नामक काहीतरी खात असतांना आपण कोलंबी-भात खाणे म्हणजे पर्वणीच असायची. (च्यामारी, आता यांबूच्या मच्छी मार्केटला भेट द्यावी लागणार.) (मत्स्यप्रेमी) मुवि.

In reply to by मुक्त विहारि

दिपक.कुवेत 15/04/2014 - 15:09
मंगफला सुकट मिळते हे माहित नव्हते. आता एखाद्या शुक्रवारी जाईन तिथे. ताज्या मासळिसाठि मात्र फाईलपेक्षा मी सीटि (बुढ्ढी मार्केट) किंवा शर्क मधे जातो. दोन्हि ठिकाणी छान मिळते आणि जवळहि आहे शीवाय ऑफिसच्या वाटेवर.

भाते 14/04/2014 - 22:20
रस्श्याचा फोटो मस्तच आहे. भल्या माणसा, काय मिळालं रे तुला सोमवारी असली पाकृ टाकुन? हे वाचुन झाल्यावर दुपारी हापिसात बसुन काम कसं करायचं आम्ही? त्यामुळे दुपारी धागा न उघडता आत्ता जेवण झाल्यावर उघडला. विकांताला देत जा ना पाकृ!

एक पदार्थ आवडीचा आणि एक पदार्थ नावडीचा. वेचून वेचून खावे लागेल हे. अर्थात वेचून खायचा पदार्थ सोडेच हं, नाहीतर कोणाला दुधी वाटेल. बाकी आमच्याकडे वांग्यामध्ये सोडे टाकले जातात. त्यातही वांगे माझ्या नावडीचेच, पण चटणीला जी काही चव येते तिला तोड नाही.

In reply to by दिपक.कुवेत

शक्यय, दुधीशी तसा पंगा नाही कारण दुधी हलवा आवडीने खातो मी. पण त्याच दुधीला भाजी म्हणून खाणे जीवावर येते, नव्हे खातच नाही. जर सोड्यांनी त्या दुधीमधील भाजीत्व काढून टाकले तर नक्कीच डिश साफ होईल जे फिश म्हटले की होतेच. बघूया, पावसाळ्यातच आता सुकटाचा सीजन सुरू होईल, सध्या आमचा मटणाचा रतीब चालूय.

कंजूस 15/04/2014 - 18:33
पावभाजीची सुरुवात ७२ साली नुकतीच जवेरी बाजारच्या फुटपाथवर होऊ लागली होती आणि त्यात कांदा नसायचा .सर्व उकडलेल्या भाज्या 'अमूल'मध्ये तव्यावर परतून बनायच्या .हे 'लोण' लवकरच पार्ले ,माटुंगा आणि घाटकोपरला पसरले .पाच वर्षात हल्लीची पावभाजी आली .परंतु यापूर्वी इराणी हॉटेलांत शाकाहारी लोकांसाठी दुधीची रस्साभाजी पावाबरोबर द्यायचे .याचा रस्सा कलिंगडाच्या बियांच्या मगजाचा करायचे .फारच छान लागायचे .दुधी आणि भेंडी आखाती देशांत फारच प्रिय आहे .आत्मुबाबांसाठी हा दुधी रस्सा एकदा करून पाहा .

In reply to by कंजूस

मुंबईत सुरुवातीला 'पावभाजी' हॉटेलात आली. त्याला ते 'घोटाळा' किंवा 'घोटाळा भाजी' असे म्हणायचे. पण त्याने विशेष जम पकडला नाही. पुढे तीच भाजी फुटपाथवर हातगाडीवर आली. भल्या मोठ्या तव्यावर कांदा, टोमॅटो, फ्लॉवर असे जिन्नस मांडून हातातल्या जाड कलथ्याने तव्यावर ठाण..ठाण असा आवाज करत गिर्‍हाईकांना आकर्षित केलं जायचं. गुजराथी समाजाने ह्या भाजीला राजाश्रय दिला. तेंव्हा भाजी पूर्णपणे चेचायचे नाहीत. जरा आख्खे तुकडे असायचे. तसेच तेलातली आणि अमूल बटरमधली (पेश्शल) अशी भाजी मिळायची. नंतर भाजी पूर्ण चेचायचे सुरु झाले. आणि साधी पावभाजी आणि खडा (किंवा फ्राय भाजी) असे दोन प्रकार मिळायला लागले. फ्राय भाजी पूर्णपणे अमूल बटर मध्ये बनवतात. पाणी वापरत नाहीत. त्यामुळे ती चवीला उजवी वाटते (उष्मांक भरपूर). तेलातली भाजी नंतर मागे पडली आणि बंद झाली. आता ती भाजीही अमूल मध्येच बनवितात पण शिजविण्यासाठी पाणी वापरतात. नंतर ड्रायफ्रुट भाजी, मश्रूम भाजी, चिझ भाजी आली. बहुतेक ठिकाणी ४-५ पावभाजींच्या गाड्यांशेजारी एखादा 'मथुरा का कुल्फीवाला' असतोच. अंडाफ्राय, भेजाफ्राय, फिशफ्रायच्या गाड्या ह्या शाकाहारी गर्दीपासून दूर असतात. तिथेही 'वेगळी'च गर्दी असते. मुंबईत वाढत्या रात्रीबरोबर ह्या गाड्यांवर गर्दी वाढत जाते. तो आनंदच निराळा.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस 16/04/2014 - 19:40
पावभाजीचा प्रवास अगदी बरोबर पेठकर काका .फावल्या वेळात एक वेगळा लेख काढाच एकदा .मी अमुलची खडाच खातो ,कांदावाली नाही .आणि दिपक एकदा दही बडीशेप वाला जो काश्मिरी /हिमाचली रस्सा करतात(राजमा वगैरेसाठी) त्याची पण एक पाकृ येऊदे .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 16/04/2014 - 19:53
मी पण खडा पावभाजीच करतो (अजीबात पाणी न घालता; तेल+अमुल बटर अंमळ जरा जास्त घालुन) आणि तशीच आवडते देखील. कुकर मधे वाफवुन केलेली भाजी तर अजीबात आवडत नाहि. चोथट होते (हे माझं मत)

दिपक, तुमचं कन्फुजन दूर झालेलंच आहे, वरचा फोटो सुकटीचा आहे. सोडे जरा काळपट आणि लांबट असतात. सोड्याची खिचडी, सोड्याचं कालवण, दुधी सोडे,वांग सोडे, फ्लॉवर सोडे,मेथी सोडे, सोडे विथ पोहे, सोडे विथ उपमा, सुकटीचं कालवण, जवळ्याची भजी...ह्या सगळ्याची चव आवडायला नक्कीच वेळ लागतो, पण एकदा चव आणि वास ह्याची सवय्,आवड निर्माण झाली की बास रे बास. -मयुरा.
सोडे (ड्राय प्रॉन्स): Sode रस्सा: Rassa साहित्यः १. दुधी - १/२ कि. २. सोडे - १ वाटि ३. कांदा उभा चीरुन - १ मध्यम ४. ओलं खोबरं - १/२ वाटि ५. लसुण पाकळ्या - ४ ६. आख्खे धणे - १ चमचा ७. जीरं - १/२ चमचा ८. सुख्या लाल मिरच्या - २ ९. हळद - १/२ चमचा १०. मसाला - २ चमचे (टिप नं १ बघा) ११. तेल १२.

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३

स्पार्टाकस ·
टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडॉ परत फिरला होता आणि आता भस्मासुराप्रमाणे टँगच्याच दिशेने झेपावत होता ! काहीतरी भयानक घोटाळा झाला होता. टॉर्पेडोचं रडार जाम झालं असावं किंवा त्याच्या दिशादर्शक यंत्रणेत असलेला गायरोस्कोप बिघडला असावा. काहीही असलं तरी त्याच्या तडाख्यातून पाणबुडी वाचवणं हे आद्य कर्तव्य होतं ! " इमर्जन्सी स्पीड !" ओ'केनने आज्ञा सोडली, " ऑल अहेड इमर्जन्सी ! राईट फुल रडार ! पाणबुडी वळवा ! पूर्ण वळवा !" इंजीनरुम मध्ये चीफ इलेक्ट्रीशियन जेम्स कल्प पाणबुडी वळ्वण्यासाठी लागणारी आवश्यक विद्युत शक्ती पुरवण्याचा आकांती प्रयत्न करु लागला !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सचिन७३८ ·

अर्धवटराव 14/04/2014 - 09:46
सर्वार्थाने महामानव हि पदवी भुषविणार्‍या बाबासाहेबांना सादर प्रणाम.

आयुर्हित 14/04/2014 - 10:09
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीअसलेले नेते होते. त्यांची "आधी केले मग सांगितले" या न्यायाने सर्व नागरिकांना "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हि शिकवण आजही महत्त्वाची ठरते. अशा या दूरदृष्टीअसलेल्या नेत्याला माझा प्रणाम.

शशिकांत ओक 15/04/2014 - 01:09
राय साहेब पूरमचंद यांच्या कर्तृत्वाची दाद... एकदा ताजमहालाच्या दुरूस्तीचे जे काम तेंव्हाच्या विदेशी लोकांना जमेना, ते डॉ आंबेडकरांच्या पुढाकारामुळे तेथील एका पुरनचंद नामक सामान्य कारागिराकडून करवून घेतले गेले. सुयोग्य वेळी बाबासाहेबांनी त्यांना रायसाहेब या पदवीचा मान देऊन गौरव केला.

अर्धवटराव 14/04/2014 - 09:46
सर्वार्थाने महामानव हि पदवी भुषविणार्‍या बाबासाहेबांना सादर प्रणाम.

आयुर्हित 14/04/2014 - 10:09
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीअसलेले नेते होते. त्यांची "आधी केले मग सांगितले" या न्यायाने सर्व नागरिकांना "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हि शिकवण आजही महत्त्वाची ठरते. अशा या दूरदृष्टीअसलेल्या नेत्याला माझा प्रणाम.

शशिकांत ओक 15/04/2014 - 01:09
राय साहेब पूरमचंद यांच्या कर्तृत्वाची दाद... एकदा ताजमहालाच्या दुरूस्तीचे जे काम तेंव्हाच्या विदेशी लोकांना जमेना, ते डॉ आंबेडकरांच्या पुढाकारामुळे तेथील एका पुरनचंद नामक सामान्य कारागिराकडून करवून घेतले गेले. सुयोग्य वेळी बाबासाहेबांनी त्यांना रायसाहेब या पदवीचा मान देऊन गौरव केला.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!! उध्दरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे ।। Babasaheb

युरोपांश - स्विट्झर्लंड

प्रभाकर पेठकर ·

In reply to by कंजूस

स्पंदना 14/04/2014 - 04:25
हो ना! मलापण तसच वाटलं. मोनालीसाबाई नसल्यामुळे का काय? पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? की इतक्या निर्मळ अस्पर्श निसर्गाने आ वास्ला गेला तो लिखाणात पण उतरला की काय?

In reply to by स्पंदना

+१ प्रपेकाकांच्या बॅटींगची उणीव जाणवली खरी ! चित्रे मात्र मस्त आहेत ! पण हा प्रवास खरंच अवाक् करणारा आहे ! मी तर गाडीच्या जोडलेल्या डब्यांतून पुढेमागे जात बहुतेक सगळा वेळ दोन्ही बाजूंचा निसर्ग पहात घालवला... आठपैकी सहा तास उभा अथवा चालतच होतो !

चौकटराजा 14/04/2014 - 08:50
स्वीसचे वर्णन, रेल्वे स्टेशनमधील सोयी, आरक्षणातील चूक ई रंजक आहे. एक चौकशी- सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला. म्हजे पुणे येथे न राहाता खडकीला राहून दर्जेदार पण स्वस्त होटेल मिळवायचे असा काही फंडा होता का? आपण एका गावाचा उच्चार स्पेलिंगप्रमाणे " चुर" असा करू तो क्वार असा आहे.त्यामुळे तिक्डे फिरताना ते लोक एखाद्याठिकाणाला काय म्हणतात हे ही महत्वाचे ठरते. उदा .आपण ज्याला रोम म्हणतो ते तिथे रोमा असू शकते. बाकी काल तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही.

खटपट्या, कंजूस, aparna akshay, प्रमोद देर्देकर, चौकटराजा - धन्यवाद. कंजूस - >>>>पण या वेळी वर्णन जास्ती रंगवलं नाही .बर्फाने (हिम )गारठलं खरं आहे. पॅरीसच्या तुलनेत इथे लिहीण्यासारखं जास्तं कांही नव्हतं. बर्फ 'पाहणे', 'अनुभवणे' एवढाच उद्योग होता. माउंट टिटलिस आणि ग्लेशियर एक्स्प्रेस व्यतिरिक्त स्विट्झर्लंड मध्ये पाहण्याजोगे, वर्णन करण्याजोगे बरेच कांही आहे पण ते उन्हाळ्यात. हिरवागार निसर्ग आणि माफक बर्फ अशा समतोल दृश्यांनी स्विट्झर्लंडचे सौंदर्य आणखिन खुलते. ते परत कधीतरी. (उन्हाळ्याच्या काळात निवांत भेट दिल्यावर). aparna akshay - >>>>पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? हा: हा: हा: का कोण जाणे, मला 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला.....' ही म्हण आठवली. चौकटराजा - >>>>सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला.? स्किईंगच्या मौसम मुळे मोठ्या शहरातील बहुतेक निवासस्थानं (आपल्याला परवडणारी) भरलेली होती. फक्त एक रात्र पाठ टेकायला निवासाची गरज होती. मुख्य शहरापासून जरा दूर (एकच स्थानक), कमी महत्त्वाच्या गावी अशी सोय होऊ शकत होती म्हणूनच 'ताश' आणि 'सेलेरिना' निवडलं. >>>>तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही. निवासाच्या इमारतीतून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला पहिल्या गल्लीत दुसरे (किंवा तिसरे) दुकान आहे ते.

सौंदाळा 14/04/2014 - 10:47
पेठकरकाका मस्त चाल्लीये सहल, पायाला भिंगरी बांधलीत जणु, मुंबईत घारापुरी कट्टा, तिकडुन युरोप दर्शन + युरोपात कट्टा, पुण्यात कट्टा, चिंचवड्मधे उपस्थिती... मानलं तुमच्या उत्साहाला. लगे रहो.

गवि 14/04/2014 - 10:49
भरपूर मजा आली वाचताना.. धन्यवाद. आठवणी जाग्या झाल्या.. अगदी याच दिवसांमधे पण आदल्या वर्षीचे याच ठिकाणांचे काही फोटो इथे पेस्टवतोय. A B C

शुचि 14/04/2014 - 20:00
लहानपणी मला हिमालयाच्या आसपास राहणार्‍या मुलांचा हेवा वाटायचा. असं वाटायचं त्यांची काय मजा असेल. कुठलीही एखादी काडी तोडायची, हिमालयातील बर्फाचा गोळा बनवून त्याला लावायचा आणि साखरेचं रंगीत पाणी त्यावर टाकायचं. झाला बर्फाचा गोळा तयार. तोही फुकटाSSत.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात - उद्योजकता, व्यावहारीक काटकसर

भाते 14/04/2014 - 22:14
इथे मुंबईत उकाडयाने जीव हैराण झालेला असताना हे फोटो पाहुनच छान गारगार वाटलं. आता जर्मनीची (प्रवासवर्णन) वाट पाहतो आहे.

काकांच्या पाककृतीचे अस्मादिक पंखा होतोच आता लेखन शैलीचा सुद्धा झालो , भारत भेटीवरून आताच परत सोन्याच्या पिंजर्यात परत आलो आहे तेव्हा मनात दाटून आलेले मळभ काकांच्या प्रवास वर्णनाने दूर झाले.

बाळ सप्रे 15/04/2014 - 20:54
झकास भटकंती!! तुमचं स्वित्झर्लंड तिकडे सानिकाताईंचं नेदरलँड!! खर्चात पाडणार आम्हाला!! बाकी बर्फाच्या गोळ्याची कल्पना वाचुन 'असामी असामितले हिमालयमंदी गुरुदेव आणि.. दूध कोल्ड्रिंक' आठवले :-)

पैसा 16/04/2014 - 23:05
बर्फाचे फोटो बघूनच बरं वाटलं. इथे नुसतं शिजायला होतंय.

आयुर्हित 20/04/2014 - 00:50
फोटो छान आहेत.छान सफर घडवली. आता वसंतामधील स्विट्झर्लंड आणि यशचोप्रा तळे/Lake पहा: तेरे मेरे होठो पे http://www.youtube.com/watch?v=gRwKOaoA33Y#t=49

In reply to by कंजूस

स्पंदना 14/04/2014 - 04:25
हो ना! मलापण तसच वाटलं. मोनालीसाबाई नसल्यामुळे का काय? पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? की इतक्या निर्मळ अस्पर्श निसर्गाने आ वास्ला गेला तो लिखाणात पण उतरला की काय?

In reply to by स्पंदना

+१ प्रपेकाकांच्या बॅटींगची उणीव जाणवली खरी ! चित्रे मात्र मस्त आहेत ! पण हा प्रवास खरंच अवाक् करणारा आहे ! मी तर गाडीच्या जोडलेल्या डब्यांतून पुढेमागे जात बहुतेक सगळा वेळ दोन्ही बाजूंचा निसर्ग पहात घालवला... आठपैकी सहा तास उभा अथवा चालतच होतो !

चौकटराजा 14/04/2014 - 08:50
स्वीसचे वर्णन, रेल्वे स्टेशनमधील सोयी, आरक्षणातील चूक ई रंजक आहे. एक चौकशी- सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला. म्हजे पुणे येथे न राहाता खडकीला राहून दर्जेदार पण स्वस्त होटेल मिळवायचे असा काही फंडा होता का? आपण एका गावाचा उच्चार स्पेलिंगप्रमाणे " चुर" असा करू तो क्वार असा आहे.त्यामुळे तिक्डे फिरताना ते लोक एखाद्याठिकाणाला काय म्हणतात हे ही महत्वाचे ठरते. उदा .आपण ज्याला रोम म्हणतो ते तिथे रोमा असू शकते. बाकी काल तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही.

खटपट्या, कंजूस, aparna akshay, प्रमोद देर्देकर, चौकटराजा - धन्यवाद. कंजूस - >>>>पण या वेळी वर्णन जास्ती रंगवलं नाही .बर्फाने (हिम )गारठलं खरं आहे. पॅरीसच्या तुलनेत इथे लिहीण्यासारखं जास्तं कांही नव्हतं. बर्फ 'पाहणे', 'अनुभवणे' एवढाच उद्योग होता. माउंट टिटलिस आणि ग्लेशियर एक्स्प्रेस व्यतिरिक्त स्विट्झर्लंड मध्ये पाहण्याजोगे, वर्णन करण्याजोगे बरेच कांही आहे पण ते उन्हाळ्यात. हिरवागार निसर्ग आणि माफक बर्फ अशा समतोल दृश्यांनी स्विट्झर्लंडचे सौंदर्य आणखिन खुलते. ते परत कधीतरी. (उन्हाळ्याच्या काळात निवांत भेट दिल्यावर). aparna akshay - >>>>पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? हा: हा: हा: का कोण जाणे, मला 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला.....' ही म्हण आठवली. चौकटराजा - >>>>सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला.? स्किईंगच्या मौसम मुळे मोठ्या शहरातील बहुतेक निवासस्थानं (आपल्याला परवडणारी) भरलेली होती. फक्त एक रात्र पाठ टेकायला निवासाची गरज होती. मुख्य शहरापासून जरा दूर (एकच स्थानक), कमी महत्त्वाच्या गावी अशी सोय होऊ शकत होती म्हणूनच 'ताश' आणि 'सेलेरिना' निवडलं. >>>>तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही. निवासाच्या इमारतीतून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला पहिल्या गल्लीत दुसरे (किंवा तिसरे) दुकान आहे ते.

सौंदाळा 14/04/2014 - 10:47
पेठकरकाका मस्त चाल्लीये सहल, पायाला भिंगरी बांधलीत जणु, मुंबईत घारापुरी कट्टा, तिकडुन युरोप दर्शन + युरोपात कट्टा, पुण्यात कट्टा, चिंचवड्मधे उपस्थिती... मानलं तुमच्या उत्साहाला. लगे रहो.

गवि 14/04/2014 - 10:49
भरपूर मजा आली वाचताना.. धन्यवाद. आठवणी जाग्या झाल्या.. अगदी याच दिवसांमधे पण आदल्या वर्षीचे याच ठिकाणांचे काही फोटो इथे पेस्टवतोय. A B C

शुचि 14/04/2014 - 20:00
लहानपणी मला हिमालयाच्या आसपास राहणार्‍या मुलांचा हेवा वाटायचा. असं वाटायचं त्यांची काय मजा असेल. कुठलीही एखादी काडी तोडायची, हिमालयातील बर्फाचा गोळा बनवून त्याला लावायचा आणि साखरेचं रंगीत पाणी त्यावर टाकायचं. झाला बर्फाचा गोळा तयार. तोही फुकटाSSत.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात - उद्योजकता, व्यावहारीक काटकसर

भाते 14/04/2014 - 22:14
इथे मुंबईत उकाडयाने जीव हैराण झालेला असताना हे फोटो पाहुनच छान गारगार वाटलं. आता जर्मनीची (प्रवासवर्णन) वाट पाहतो आहे.

काकांच्या पाककृतीचे अस्मादिक पंखा होतोच आता लेखन शैलीचा सुद्धा झालो , भारत भेटीवरून आताच परत सोन्याच्या पिंजर्यात परत आलो आहे तेव्हा मनात दाटून आलेले मळभ काकांच्या प्रवास वर्णनाने दूर झाले.

बाळ सप्रे 15/04/2014 - 20:54
झकास भटकंती!! तुमचं स्वित्झर्लंड तिकडे सानिकाताईंचं नेदरलँड!! खर्चात पाडणार आम्हाला!! बाकी बर्फाच्या गोळ्याची कल्पना वाचुन 'असामी असामितले हिमालयमंदी गुरुदेव आणि.. दूध कोल्ड्रिंक' आठवले :-)

पैसा 16/04/2014 - 23:05
बर्फाचे फोटो बघूनच बरं वाटलं. इथे नुसतं शिजायला होतंय.

आयुर्हित 20/04/2014 - 00:50
फोटो छान आहेत.छान सफर घडवली. आता वसंतामधील स्विट्झर्लंड आणि यशचोप्रा तळे/Lake पहा: तेरे मेरे होठो पे http://www.youtube.com/watch?v=gRwKOaoA33Y#t=49
तीन दिवस पॅरीस मध्ये येता-जाता आयफेल टॉवर नजरेस पडत होता. आज पॅरीस सोडताना सारखी त्याची बिचार्‍याची आठवण येत होती. पण थांबणं शक्य नव्हतं. आता स्विट्झर्लंड बोलावत होतं. पॅरीसच्या गॅरे दे लिऑन रेल्वे स्टेशनावरून प्रवास सुरु होणार होता. युरेल पास कार्यांन्वित करावयाचा होता. युरोपातील सर्वच मुख्य स्थानकं एखाद्या ऐतिहासिक वास्तूप्रमाणे भव्य आणि दिव्य आहेत. स्थानकावरील स्वच्छ्ता, प्रवाशांच्या सेवा सुविधा आणि मुख्य म्हणजे दिशादर्शक पाट्या वाखाणण्याजोग्या आहेत. हल्ली बरेच दिवसांत बोरिबंदर स्थानकावर जाण्याचा प्रसंग आला नाही पण लहानपणी पाहिलेले बोरीबंदर स्थानक आठवते.

मुलायम मेणाहूनी!

हुप्प्या ·

In reply to by खटपट्या

आत्मशून्य 14/04/2014 - 04:48
अन त्यासाठी त्याने तर कुठल्या धार्मीक कायद्याचा हवाला की काय सुधा दिलाय बहुदा ... म्हणे पिडीत व्यक्तीलाही फाशी दिली पाहीजे. कहर आहे. अवांतरः- एका पक्षाच्या आमदाराने त्याला एका वेगळ्या कारणासाठी मुस्काडात मारलीच होती... कमी पडली म्हणायला हवे. यांची नेते म्हणवुन घ्यायची लायकी आहे ?

In reply to by आत्मशून्य

स्पंदना 14/04/2014 - 04:53
पिडीत व्यक्तीला फाशी हा सरळ सरळ इस्लामी कायदा आहे. त्यांच्यामते ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तीच अपराधी असते. कारण त्या योगे तिने माहीत नसलेल्या व्यक्तीशी शारिरीक संबंध केले. अस काहीतरी मला सरळ सांगतासुद्धा येत नाही असला कायदा आहे.

नितिन थत्ते 14/04/2014 - 15:58
माझ्या माहितीप्रमाणे फाशी देऊ नये इतकेच म्हटले आहे. त्यांना सन्मानाने किंवा अदरवाइज सोडून द्यावे असे म्हटल्याचे ऐकलेले नाही. [मागे माजी राष्ट्रपतींनी काहींची फाशीची शिक्षा दयेच्या अर्जानुसार रद्द केली त्यावेळीही बर्‍याच जणांना राष्ट्रपतींनी त्यांना सोडून दिल्यासारख्या प्रतिक्रिया सुशिक्षित जन्तेने व्यक्त केल्या होत्या].

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 14/04/2014 - 19:08
नेताजी असे बरळले की हल्ली मुलगा मुलगी लग्न न करता एकत्र रहातात. त्यांच्यात लैंगिक संबंध असतात. मग एक दिवस मुलगी बलात्कार झाला म्हणून कांगावा करते आणि मुलाला पकडले जाते. मुलांकडून चुका होतच असतात. त्याकरता फाशी कशाला वगैरे वगैरे. आता शक्ती मिल प्रकरणी हे सगळे झाले होते का एका निष्पाप मुलीला निर्जन ठिकाणी हेरून आपल्या बाकी साथीदारांना बोलावून तिच्यावर जबरदस्ती झाली होती? सत्य हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना अशा प्रकारचे खोटारडे दावे करुन खोटा संशय निर्माण करणे. आणि आम्ही सत्तेत आल्यावर असे कायदे बदलू असले निर्लज्ज आश्वासन देणे ह्याचे समर्थन होऊच शकत नाही.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 14/04/2014 - 19:59
मुलायम आणि अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन ते देहदंडाविरोधात काही तात्त्विक स्टॅँड घेत आहेत असे वाटत नाही. पुरुषसत्ताक मानसिकतेतून अशी वक्तव्ये केली आहेत असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

बबन ताम्बे 14/04/2014 - 20:23
खुद्द न्यायाधिशांनी असे नमूद केले आहे की " ती असहाय तरुणी रक्तबंबाळ झाली होती. वेदनेने विव्हळत होती. हात जोडून सोडण्यासाठी विनंती करत होती. पण हे नराधम तिची जराही दयामाया न येता एकापाठोपाठ एक बलात्कार करत होते." हे असले राजकारणी हे वाचत नाहीत का? की माहीत असून देखील पिडीतेबद्दल असंवेदनशील आहेत ?

आयुर्हित 15/04/2014 - 00:53
येन केन प्रकारेण महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आणि गलीच्छ राजकारण आणि धर्मांध मुसलमानांचे लांगूलचालनाचा हा प्रकार आहे. सर्व तया स्तरावर वेळीच ह्याचा बंदोबस्त केला गेला पाहिजे. सर्व सुज्ञ नेत्यांनी व राजकीय पक्षांनी याचा निषेध केला पाहिजे, असा घाण विचार आहे. तिकडे जेद्दा मध्ये पहा काय ठरवलंय : Blackmailers of women to be ‘named and shamed’

आयुर्हित 15/04/2014 - 11:05
BLOG : आमच्या सेक्युलरिझमच्या श्राद्धाला यायचं हं! रवि पत्की Published: Monday, April 14, 2014आजचा लेख लिहिताना मन विषण्ण आहे. विचारप्रणाली स्तब्ध झाली आहे. काही सुचत नाही असं म्हणतात ना तसं झालं आहे. गेल्या आठ दिवसांत निवडणूक प्रचारात जी कारस्थानं, छल, कपट, निर्लज्ज अभिव्यक्ती यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला त्यावरून पाताळालादेखील आपली उंची थोडी वर असल्याचा साक्षात्कार झाला असेल. उत्तर प्रदेश हे गलिच्छ राजकारणाचं भूकंप केंद्र झालं आहे. सेक्युलरिझम या शब्दानं भारतात जितका धुमाकूळ घातला असेल तितका 'वाय टू के'नं देखील नसेल. सेक्युलरिझमचा उच्छाद आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. कारण त्याचा उपयोग करणारे लोक या शब्दाच्या नावाखाली त्याच्या स्थायीभावाचा दररोज मुडदा पाडत आहेत. सेक्युलरिझम हा शब्द ब्रिटिश लेखक हॉलीओक यानं पहिल्यांदा वापरल्याची नोंद आहे. या शब्दाचं अवलोकन करताना त्याच्या कक्षा खूप विस्तीर्ण झाल्या आहेत. हॉलीओक म्हणतो, सेक्युलरिझम म्हणजे मानवाचं ऐहिक सुख शोधणं. याकरिता विज्ञानाची कास धरणं हे सूत्र ठरतं. जे उचित आहे ज्यातून मानवी कल्याण होईल ते सेक्युलरिझम. सेक्युलरिझमच्या संकल्पनेत निधर्मी राज्याची संकल्पना आहे. त्यात राज्यकर्त्यांनं सर्व धर्म समान मानणं, प्रत्येक समुदायाला स्वत:च्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य असणं आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे सत्तेकरिता कोणत्याही धर्माचं लांगूलचालन न करणं याचा अंतर्भाव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सेक्युलरिझमची माळ ओढणारे राज्यकर्ते इमाम बुखारींना जाऊन भेटतात. त्यांचा पाठिंबा मागतात. बुखारी तो देतात. या गोष्टीला अल्पसंख्याकांचा सन्मान ठेवणं म्हणतात. सहारणपूरचा उमेदवार नरेंद्र मोदींचे तुकडे करायचं म्हणतो. त्याला अल्पसंख्याकांची अस्मिता म्हणतात. 'कारगिल युद्धात फक्त मुसलमान सैनिक मेले, याला अल्पसंख्याकांचा गौरव म्हणतात.', 'बलात्काराची प्रकरणं मुलांकडून होणारच' याला अल्पसंख्याक मुलांची पौगंडावस्थेतील निष्पाप मानसिकता म्हणतात. वरील सर्व संतमहात्मे कोण आहेत? उत्तर प्रदेशातील राज्यकर्ते, राजमान्य, राजर्षी सेक्युलरिझममंडित, लांगूलचालन संपन्न, प्रजाअहितवादी सत्तापिपासू नेते. वाईट याचं वाटतं की आपला उल्लू सीधा करण्याकरिता या लोकांनी अल्पसंख्याकांची बुद्धी बधिर करून ठेवली आहे. उत्तम शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार, सर्वव्यापी प्रगती, जीवनमानात आमूलाग्र सुधार या गोष्टींचं महत्त्व हे सत्तापिपासू अल्पसंख्याकांना सांगणार नाहीत. धर्मावर कायमच संकट आहे हे सांगत शेकडो र्वष त्यांना झुलवत ठेवणार. सीतारों के आगे जहाँ और भी है, चला प्रगती करू या. आयुष्य बदलू या असं कधी सांगणार नाहीत. वर एवढे सगळे उद्योग राजरोसपणे करून जगाला सेक्युलरिझमची पट्टी पढवायला मोकळे. वाचकांना वाटेल, भगव्या दहशतवादाबद्दल मी काहीच उल्लेख करत नाही. पण एक गोष्ट या निवडणुकीत निश्चित दिसत होती, की भाजपनं विकासाचा अजेंडा हाती घेतला आहे. ज्वालाग्राही मुद्दे टाळले आहेत. अमित शहांची प्रतिक्रिया समर्थनीय नाही, पण सेक्युलरिझमचं श्राद्ध घालणारेच लोक सेक्युलरिझमचे प्रवचनकार आहेत हे नक्की!

ऋषिकेश 15/04/2014 - 14:09
हे मत जालावर अनेकदा व्यक्त झालं आहे तेव्हा त्याला इतका विरोध झालेला दिसत नाही. उलट मुलींनीच तंग कपडे घालु नये, रात्री बाहेर भटकु नये, एकट्याने बाहेर जाऊ नये असे सांगण्याची अहमिका लागलेली होती. नेमके मुलायमसिंग बोलल्याने अचानक (मराठीच नव्हे एकुणच) आंतरजालावर अनेकांच्या भुमिकांनी युटर्न घेतलेला आहे. बाकी, त्यांनाच काय कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देऊ नये असे मत मांडणारा हा लेख रोचक आहे

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश 15/04/2014 - 14:11
अर्थात "काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय" याच्यात अधिक स्वारस्य आणि त्यावरून मताची योग्यता ठरवणार्‍या समाजात याहून वेगळे वागणे अपेक्षितही नाही म्हणा!

In reply to by ऋषिकेश

हुप्प्या 15/04/2014 - 22:11
उगाच विरोधासाठी विरोध करु नका. मुलायमसिंग हा कायम फाशी वा मृत्युदंडाच्या विरोधात होता असे स्मरत नाही. बलात्कार्‍यांबद्दल विशेष पुळका होता असे म्हणावे तर दिल्लीत घडलेला, भारतभर गाजलेला निर्भया बलात्कार खटला चालू असताना वा त्या बलात्कार्‍यांना शिक्षा झाल्यावर मुलायमसिंगाला प्रेमाचा पाझर फुटला नव्हता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर, विशिष्ट धर्मीयांच्या समूहाला सामोरे जाताना, विशिष्ट धर्माच्या लोकांना फाशी झाली म्हणून नेताजींच्या मनात दयेचा निर्झर खळाखळा वाहू लागला असे मानायला जागा आहे. राजकारण्यांनी मांडलेल्या विचारांचे स्पष्टीकरण देताना त्याकडे ससंदर्भच पाहिले पाहिजे. उगाच निर्वात पोकळीमधे हे मत त्याकडे बघायचे आणि मग इतक्या लोकांचा विरोध का बरे आहे असे आश्चर्य व्यक्त करणे म्हणजे एक तर वेड पांघरून पेडगावला जाणे किंवा बिनडोकपणा.

In reply to by ऋषिकेश

आजानुकर्ण 16/04/2014 - 00:15
मुलायम यांच्या वक्तव्यावरुन फाशीविरोधात किंवा बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भात त्यांचे काही गंभीर मत आहे असे दिसले नाही. लडके तो लडके होते है म्हणजे मुलांना बलात्काराचे लायसनच असते असे ध्वनित होते. (केवळ बलात्काराचा गुन्हा गंभीर असला तरी तो शिक्षेसंदर्भात खुनाच्या गुन्ह्याइतकाच गंभीर मानला जाऊ नये असे मला वाटते. बलात्काराच्या गुन्ह्याची शॉक व्हॅल्यू जास्त दिसण्यामागे पुरुषप्रधान मानसिकता व योनिशुचिता वगैरे मुद्दे आहेत. दिल्लीसारख्या घटना, शक्तीमिल सारख्या घटनांमधील रिपीट ऑफेंडर्स, लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना विशिष्ट कलमे घालून जास्त शिक्षा करण्याची तरतूद असावी. बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. )

In reply to by आजानुकर्ण

ऋषिकेश 16/04/2014 - 08:34
अगदी सहमत आहेच, कंसासकट! मी मुलायमसिंहांबद्दल म्हणतच नव्हतो, माझे निरिक्षण आंतरजालीय युजर्सबद्द्लचे आहे. मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्‍यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 16/04/2014 - 09:53
मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्‍यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).
बाकी असल्या विषयांमध्ये आणि त्यावरील चर्चांमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही आणि समज तर त्याहूनही कमी आहे. तरीही जेव्हा इंटरनेट युजर्स मुलींनी तंग कपडे घालू नयेत वगैरे म्हणतात याचा अर्थ तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे मला तरी वाटत नाही. मुलींनी तंग कपडे घालू नये असे म्हटले जाते तेव्हा त्यामागे एक गृहितक असते की तंग कपड्यांचा आणि बलात्काराचा काहीतरी संबंध आहे. तसा संबंध नाही असे अनंतवेळा सिध्द झाले आहे.तेव्हा असे चुकीचे गृहितक घेतल्याबद्दल अशांना झोडपायचे असेल तर जरूर झोडपावे.पण अशा मंडळींना तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे म्हणायचे असते असे मला तरी वाटत नाही. आपल्या घराची कडीकुलपे व्यवस्थित लावावीत असे म्हटले जाते तेव्हा चोरांना कुलपे लावली नाहीत म्हणून चोरी करायचे लायसेन्स असते असे कोणाला म्हणायचे नसते. (आणि तसे म्हणायचे असल्यास तो मनुष्य कैच्याकै बरळत आहे हे नक्की).तरीही चोरी झाली तर नुकसान आपलेच होते त्यापासून वाचावे म्हणून काळजी घ्यावी इतकाच म्हणायचा हेतू असतो. आपली समाजव्यवस्था अशी आहे की (आपल्याला आवडो की न आवडो) बलात्कारित स्त्रीला स्टिग्मा सहन करावा लागतो.तेव्हा तसे होऊ नये म्हणून काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.आता तंग कपडे न घालणे ही योग्य प्रकारची काळजी आहे का नाही हा वादाचा मुद्दा नक्कीच आहे पण तंग कपडे घालू नका असे म्हणणार्‍यांचा असे लायसेन्स मिळालेले असते असे म्हणायचा हेतू असतो असे मला तरी नक्कीच वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

पैसा 16/04/2014 - 10:13
तसेही आंतरजालीय चर्चांमधे ९० ते ९५% वेळा काय म्हटलं आहे यापेक्षा कोणी म्हटलं आहे हे पाहून 'स्टँड' घेतला जातो/भांडणे केली जातात्/विधानांचा विपर्यास केला जातो. त्यामुळे अशा चर्चांमधून काय साध्य होते ते त्या काथ्या कुटणार्‍यांनाच ठाऊक!

In reply to by क्लिंटन

हुप्प्या 16/04/2014 - 10:30
कडीकुलपाचे उदाहरण अगदी चपखल आहे. एखाद्या तरूण वा नवतरूणीची आईही मुलीला सांगते अंधार व्हायच्या आत घरी येत जा, एकटी दुकटी फिरत जाऊ नकोस, सोबतीला मैत्रिण असू दे वगैरे वगैरे. तेव्हा तसे न करणार्‍या मुलीवर बलात्कार करण्याचा लायसन मुलांना आहे असे ती मानते का? आजिबात नाही. मुलीच्या सुरक्षिततेची काळजी हेच ह्या उपदेशांमागचे कारण असते. तेव्हा समाजातले काही घटक तरी ह्या काळजीपोटीच मुलींनी काही खबरदार्‍या घ्याव्यात असे सुचवत असतात असे मानायला जागा आहे.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 16/04/2014 - 10:58
घराला कडी कुलपे लाऊन काळजी घेणे वेगळे. तिथे आपण घराचे मालक असतो. सज्ञान स्त्रीने काय घालावे काय घालु नये, कुठे जावे- जाऊ नये काय खावे-खाऊ नये हे तिला कळत नाही (अर्थात आम्हाला कळते) असा समज करून घेऊन तिला वेळोवेळी उपदेश करून "उलट तिचीच काळजी घेतोय" हा भाव गैर आहे. स्त्रियांना स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या जबाबदारीचेही भान असते. पालक म्हणजे शासक नव्हे! तो संभाव्य धोक्याची कल्पना देऊ शकेल, जर बलात्कार झाला तर काय करावे याची घरी चर्चा करू शकेल मात्र कोणते कपडे घालावे नी कुठे-कधी फिरावे हे नुसते सांगणे नाही तर तसे "आदेश" देणे हे पालकत्त्व नव्हे! अर्थात यावर भरपूर चर्चा जालावर झाली आहे. बलात्कारासंबंधी काही गैरसमज व तथ्ये हा धागा बघा. व त्यावरील चर्चाही रोचक आहे. तिथे माझे मत विस्ताराने कळेल. असो. मुलायमसिंहांकडून याहून वेगळ्या वक्तव्याची अपेक्षाच नव्हती. त्याच निषेध करावा तितका कमीच आहे. मी त्याच्या बोलण्याचे समर्थन करत असेल असा इथे चुकुनही कोणाचा समज असेल असे वाटले नव्हते (अजुनही वाटत नाहीये). असो. यावर वर्षापूर्वीच घनघोर काथ्या कुटल्याने आता या विषयावर रजा घेतो.

In reply to by आजानुकर्ण

सुहासदवन 16/04/2014 - 09:37
बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. हे ख्ररं असू शकेल पण त्यानंतर..... बलात्कारित स्त्रीला समाज जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. त्याचं काय?

In reply to by सुहासदवन

हुप्प्या 17/04/2014 - 08:58
माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची शिक्षा बलात्काराकरता पहिल्यांदाच दिली गेली आहे. ह्याचे दोन परिणाम संभवतात. १. फाशीसारखी जालीम शिक्षा आहे म्हणून संभाव्य गुन्हेगार तो गुन्हा करायला कचरेल. २. पुरावा नष्ट करावा म्हणून तो त्या बाईला ठार मारेल. ह्यातील क्र. १ चा परिणाम जास्त प्रभावी आहे का २ हे निश्चित करण्याइतका विदा आज नाही. त्यामुळे तुम्ही हे विधान कशाच्या आधारावर करत आहात? तसेही कुणाला ठार मारणे हे इतके सोपे असते असे नाही. त्याकरता सामग्री उपलब्ध असणे, पुरावा नष्ट करणे हे सगळे आधीच योजनाबद्ध पद्धतीने आखावे लागेल. विषयवासनेच्या आहारी जाऊन अत्याचार करणे एक पण मानवी जीव नाश करणार्‍या माणसाला स्वतःची संवेदनाही बधीर करावी लागते. प्रत्येक बलात्कारी तसे करू शकेलच असे नाही.

In reply to by हुप्प्या

नितिन थत्ते 17/04/2014 - 10:46
पकडला गेलो तर फ़ाशी होणारच आहे.... त्या ऐवजी बाईला ठार मारलं तर पकडलं जायची शक्यता कमी होईल म्हणून मारूनच टाकूया .... असा विचार गुन्हेगार करण्याची शक्यता आहे.

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते 17/04/2014 - 11:03
सुधारणा....... मुलायमसिंग यांनी असा विचार केला की कसे ते ठाऊक नाही. त्यांच्यावर काय टीका करायची ती करण्यास माझी हरकत नाही.

In reply to by आजानुकर्ण

अनुप ढेरे 16/04/2014 - 10:26
बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते.
हे वाक्य रोचक आहे. कुठल्यातरी फिरंगी गवर्नरने IPC लिहिताना कुठल्या तरी निबंधात लिहिलं होतं. मी या वाक्याशी सहमत आहे का नाही ते नाही माहित पण हा विचार रोचक आहे हे नक्की.

आनन्दा 16/04/2014 - 12:09
मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की फाशीची शिक्षा पण सौम्यच आहे. अश्या लोकांना खरे तर आजन्म सक्तमजुरी आणि त्यांची कमाई त्या पीडीत व्यक्तीला द्यावी.

In reply to by खटपट्या

आत्मशून्य 14/04/2014 - 04:48
अन त्यासाठी त्याने तर कुठल्या धार्मीक कायद्याचा हवाला की काय सुधा दिलाय बहुदा ... म्हणे पिडीत व्यक्तीलाही फाशी दिली पाहीजे. कहर आहे. अवांतरः- एका पक्षाच्या आमदाराने त्याला एका वेगळ्या कारणासाठी मुस्काडात मारलीच होती... कमी पडली म्हणायला हवे. यांची नेते म्हणवुन घ्यायची लायकी आहे ?

In reply to by आत्मशून्य

स्पंदना 14/04/2014 - 04:53
पिडीत व्यक्तीला फाशी हा सरळ सरळ इस्लामी कायदा आहे. त्यांच्यामते ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तीच अपराधी असते. कारण त्या योगे तिने माहीत नसलेल्या व्यक्तीशी शारिरीक संबंध केले. अस काहीतरी मला सरळ सांगतासुद्धा येत नाही असला कायदा आहे.

नितिन थत्ते 14/04/2014 - 15:58
माझ्या माहितीप्रमाणे फाशी देऊ नये इतकेच म्हटले आहे. त्यांना सन्मानाने किंवा अदरवाइज सोडून द्यावे असे म्हटल्याचे ऐकलेले नाही. [मागे माजी राष्ट्रपतींनी काहींची फाशीची शिक्षा दयेच्या अर्जानुसार रद्द केली त्यावेळीही बर्‍याच जणांना राष्ट्रपतींनी त्यांना सोडून दिल्यासारख्या प्रतिक्रिया सुशिक्षित जन्तेने व्यक्त केल्या होत्या].

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 14/04/2014 - 19:08
नेताजी असे बरळले की हल्ली मुलगा मुलगी लग्न न करता एकत्र रहातात. त्यांच्यात लैंगिक संबंध असतात. मग एक दिवस मुलगी बलात्कार झाला म्हणून कांगावा करते आणि मुलाला पकडले जाते. मुलांकडून चुका होतच असतात. त्याकरता फाशी कशाला वगैरे वगैरे. आता शक्ती मिल प्रकरणी हे सगळे झाले होते का एका निष्पाप मुलीला निर्जन ठिकाणी हेरून आपल्या बाकी साथीदारांना बोलावून तिच्यावर जबरदस्ती झाली होती? सत्य हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना अशा प्रकारचे खोटारडे दावे करुन खोटा संशय निर्माण करणे. आणि आम्ही सत्तेत आल्यावर असे कायदे बदलू असले निर्लज्ज आश्वासन देणे ह्याचे समर्थन होऊच शकत नाही.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 14/04/2014 - 19:59
मुलायम आणि अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन ते देहदंडाविरोधात काही तात्त्विक स्टॅँड घेत आहेत असे वाटत नाही. पुरुषसत्ताक मानसिकतेतून अशी वक्तव्ये केली आहेत असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

बबन ताम्बे 14/04/2014 - 20:23
खुद्द न्यायाधिशांनी असे नमूद केले आहे की " ती असहाय तरुणी रक्तबंबाळ झाली होती. वेदनेने विव्हळत होती. हात जोडून सोडण्यासाठी विनंती करत होती. पण हे नराधम तिची जराही दयामाया न येता एकापाठोपाठ एक बलात्कार करत होते." हे असले राजकारणी हे वाचत नाहीत का? की माहीत असून देखील पिडीतेबद्दल असंवेदनशील आहेत ?

आयुर्हित 15/04/2014 - 00:53
येन केन प्रकारेण महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आणि गलीच्छ राजकारण आणि धर्मांध मुसलमानांचे लांगूलचालनाचा हा प्रकार आहे. सर्व तया स्तरावर वेळीच ह्याचा बंदोबस्त केला गेला पाहिजे. सर्व सुज्ञ नेत्यांनी व राजकीय पक्षांनी याचा निषेध केला पाहिजे, असा घाण विचार आहे. तिकडे जेद्दा मध्ये पहा काय ठरवलंय : Blackmailers of women to be ‘named and shamed’

आयुर्हित 15/04/2014 - 11:05
BLOG : आमच्या सेक्युलरिझमच्या श्राद्धाला यायचं हं! रवि पत्की Published: Monday, April 14, 2014आजचा लेख लिहिताना मन विषण्ण आहे. विचारप्रणाली स्तब्ध झाली आहे. काही सुचत नाही असं म्हणतात ना तसं झालं आहे. गेल्या आठ दिवसांत निवडणूक प्रचारात जी कारस्थानं, छल, कपट, निर्लज्ज अभिव्यक्ती यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला त्यावरून पाताळालादेखील आपली उंची थोडी वर असल्याचा साक्षात्कार झाला असेल. उत्तर प्रदेश हे गलिच्छ राजकारणाचं भूकंप केंद्र झालं आहे. सेक्युलरिझम या शब्दानं भारतात जितका धुमाकूळ घातला असेल तितका 'वाय टू के'नं देखील नसेल. सेक्युलरिझमचा उच्छाद आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. कारण त्याचा उपयोग करणारे लोक या शब्दाच्या नावाखाली त्याच्या स्थायीभावाचा दररोज मुडदा पाडत आहेत. सेक्युलरिझम हा शब्द ब्रिटिश लेखक हॉलीओक यानं पहिल्यांदा वापरल्याची नोंद आहे. या शब्दाचं अवलोकन करताना त्याच्या कक्षा खूप विस्तीर्ण झाल्या आहेत. हॉलीओक म्हणतो, सेक्युलरिझम म्हणजे मानवाचं ऐहिक सुख शोधणं. याकरिता विज्ञानाची कास धरणं हे सूत्र ठरतं. जे उचित आहे ज्यातून मानवी कल्याण होईल ते सेक्युलरिझम. सेक्युलरिझमच्या संकल्पनेत निधर्मी राज्याची संकल्पना आहे. त्यात राज्यकर्त्यांनं सर्व धर्म समान मानणं, प्रत्येक समुदायाला स्वत:च्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य असणं आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे सत्तेकरिता कोणत्याही धर्माचं लांगूलचालन न करणं याचा अंतर्भाव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सेक्युलरिझमची माळ ओढणारे राज्यकर्ते इमाम बुखारींना जाऊन भेटतात. त्यांचा पाठिंबा मागतात. बुखारी तो देतात. या गोष्टीला अल्पसंख्याकांचा सन्मान ठेवणं म्हणतात. सहारणपूरचा उमेदवार नरेंद्र मोदींचे तुकडे करायचं म्हणतो. त्याला अल्पसंख्याकांची अस्मिता म्हणतात. 'कारगिल युद्धात फक्त मुसलमान सैनिक मेले, याला अल्पसंख्याकांचा गौरव म्हणतात.', 'बलात्काराची प्रकरणं मुलांकडून होणारच' याला अल्पसंख्याक मुलांची पौगंडावस्थेतील निष्पाप मानसिकता म्हणतात. वरील सर्व संतमहात्मे कोण आहेत? उत्तर प्रदेशातील राज्यकर्ते, राजमान्य, राजर्षी सेक्युलरिझममंडित, लांगूलचालन संपन्न, प्रजाअहितवादी सत्तापिपासू नेते. वाईट याचं वाटतं की आपला उल्लू सीधा करण्याकरिता या लोकांनी अल्पसंख्याकांची बुद्धी बधिर करून ठेवली आहे. उत्तम शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार, सर्वव्यापी प्रगती, जीवनमानात आमूलाग्र सुधार या गोष्टींचं महत्त्व हे सत्तापिपासू अल्पसंख्याकांना सांगणार नाहीत. धर्मावर कायमच संकट आहे हे सांगत शेकडो र्वष त्यांना झुलवत ठेवणार. सीतारों के आगे जहाँ और भी है, चला प्रगती करू या. आयुष्य बदलू या असं कधी सांगणार नाहीत. वर एवढे सगळे उद्योग राजरोसपणे करून जगाला सेक्युलरिझमची पट्टी पढवायला मोकळे. वाचकांना वाटेल, भगव्या दहशतवादाबद्दल मी काहीच उल्लेख करत नाही. पण एक गोष्ट या निवडणुकीत निश्चित दिसत होती, की भाजपनं विकासाचा अजेंडा हाती घेतला आहे. ज्वालाग्राही मुद्दे टाळले आहेत. अमित शहांची प्रतिक्रिया समर्थनीय नाही, पण सेक्युलरिझमचं श्राद्ध घालणारेच लोक सेक्युलरिझमचे प्रवचनकार आहेत हे नक्की!

ऋषिकेश 15/04/2014 - 14:09
हे मत जालावर अनेकदा व्यक्त झालं आहे तेव्हा त्याला इतका विरोध झालेला दिसत नाही. उलट मुलींनीच तंग कपडे घालु नये, रात्री बाहेर भटकु नये, एकट्याने बाहेर जाऊ नये असे सांगण्याची अहमिका लागलेली होती. नेमके मुलायमसिंग बोलल्याने अचानक (मराठीच नव्हे एकुणच) आंतरजालावर अनेकांच्या भुमिकांनी युटर्न घेतलेला आहे. बाकी, त्यांनाच काय कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देऊ नये असे मत मांडणारा हा लेख रोचक आहे

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश 15/04/2014 - 14:11
अर्थात "काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय" याच्यात अधिक स्वारस्य आणि त्यावरून मताची योग्यता ठरवणार्‍या समाजात याहून वेगळे वागणे अपेक्षितही नाही म्हणा!

In reply to by ऋषिकेश

हुप्प्या 15/04/2014 - 22:11
उगाच विरोधासाठी विरोध करु नका. मुलायमसिंग हा कायम फाशी वा मृत्युदंडाच्या विरोधात होता असे स्मरत नाही. बलात्कार्‍यांबद्दल विशेष पुळका होता असे म्हणावे तर दिल्लीत घडलेला, भारतभर गाजलेला निर्भया बलात्कार खटला चालू असताना वा त्या बलात्कार्‍यांना शिक्षा झाल्यावर मुलायमसिंगाला प्रेमाचा पाझर फुटला नव्हता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर, विशिष्ट धर्मीयांच्या समूहाला सामोरे जाताना, विशिष्ट धर्माच्या लोकांना फाशी झाली म्हणून नेताजींच्या मनात दयेचा निर्झर खळाखळा वाहू लागला असे मानायला जागा आहे. राजकारण्यांनी मांडलेल्या विचारांचे स्पष्टीकरण देताना त्याकडे ससंदर्भच पाहिले पाहिजे. उगाच निर्वात पोकळीमधे हे मत त्याकडे बघायचे आणि मग इतक्या लोकांचा विरोध का बरे आहे असे आश्चर्य व्यक्त करणे म्हणजे एक तर वेड पांघरून पेडगावला जाणे किंवा बिनडोकपणा.

In reply to by ऋषिकेश

आजानुकर्ण 16/04/2014 - 00:15
मुलायम यांच्या वक्तव्यावरुन फाशीविरोधात किंवा बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भात त्यांचे काही गंभीर मत आहे असे दिसले नाही. लडके तो लडके होते है म्हणजे मुलांना बलात्काराचे लायसनच असते असे ध्वनित होते. (केवळ बलात्काराचा गुन्हा गंभीर असला तरी तो शिक्षेसंदर्भात खुनाच्या गुन्ह्याइतकाच गंभीर मानला जाऊ नये असे मला वाटते. बलात्काराच्या गुन्ह्याची शॉक व्हॅल्यू जास्त दिसण्यामागे पुरुषप्रधान मानसिकता व योनिशुचिता वगैरे मुद्दे आहेत. दिल्लीसारख्या घटना, शक्तीमिल सारख्या घटनांमधील रिपीट ऑफेंडर्स, लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना विशिष्ट कलमे घालून जास्त शिक्षा करण्याची तरतूद असावी. बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. )

In reply to by आजानुकर्ण

ऋषिकेश 16/04/2014 - 08:34
अगदी सहमत आहेच, कंसासकट! मी मुलायमसिंहांबद्दल म्हणतच नव्हतो, माझे निरिक्षण आंतरजालीय युजर्सबद्द्लचे आहे. मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्‍यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 16/04/2014 - 09:53
मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्‍यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).
बाकी असल्या विषयांमध्ये आणि त्यावरील चर्चांमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही आणि समज तर त्याहूनही कमी आहे. तरीही जेव्हा इंटरनेट युजर्स मुलींनी तंग कपडे घालू नयेत वगैरे म्हणतात याचा अर्थ तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे मला तरी वाटत नाही. मुलींनी तंग कपडे घालू नये असे म्हटले जाते तेव्हा त्यामागे एक गृहितक असते की तंग कपड्यांचा आणि बलात्काराचा काहीतरी संबंध आहे. तसा संबंध नाही असे अनंतवेळा सिध्द झाले आहे.तेव्हा असे चुकीचे गृहितक घेतल्याबद्दल अशांना झोडपायचे असेल तर जरूर झोडपावे.पण अशा मंडळींना तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे म्हणायचे असते असे मला तरी वाटत नाही. आपल्या घराची कडीकुलपे व्यवस्थित लावावीत असे म्हटले जाते तेव्हा चोरांना कुलपे लावली नाहीत म्हणून चोरी करायचे लायसेन्स असते असे कोणाला म्हणायचे नसते. (आणि तसे म्हणायचे असल्यास तो मनुष्य कैच्याकै बरळत आहे हे नक्की).तरीही चोरी झाली तर नुकसान आपलेच होते त्यापासून वाचावे म्हणून काळजी घ्यावी इतकाच म्हणायचा हेतू असतो. आपली समाजव्यवस्था अशी आहे की (आपल्याला आवडो की न आवडो) बलात्कारित स्त्रीला स्टिग्मा सहन करावा लागतो.तेव्हा तसे होऊ नये म्हणून काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.आता तंग कपडे न घालणे ही योग्य प्रकारची काळजी आहे का नाही हा वादाचा मुद्दा नक्कीच आहे पण तंग कपडे घालू नका असे म्हणणार्‍यांचा असे लायसेन्स मिळालेले असते असे म्हणायचा हेतू असतो असे मला तरी नक्कीच वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

पैसा 16/04/2014 - 10:13
तसेही आंतरजालीय चर्चांमधे ९० ते ९५% वेळा काय म्हटलं आहे यापेक्षा कोणी म्हटलं आहे हे पाहून 'स्टँड' घेतला जातो/भांडणे केली जातात्/विधानांचा विपर्यास केला जातो. त्यामुळे अशा चर्चांमधून काय साध्य होते ते त्या काथ्या कुटणार्‍यांनाच ठाऊक!

In reply to by क्लिंटन

हुप्प्या 16/04/2014 - 10:30
कडीकुलपाचे उदाहरण अगदी चपखल आहे. एखाद्या तरूण वा नवतरूणीची आईही मुलीला सांगते अंधार व्हायच्या आत घरी येत जा, एकटी दुकटी फिरत जाऊ नकोस, सोबतीला मैत्रिण असू दे वगैरे वगैरे. तेव्हा तसे न करणार्‍या मुलीवर बलात्कार करण्याचा लायसन मुलांना आहे असे ती मानते का? आजिबात नाही. मुलीच्या सुरक्षिततेची काळजी हेच ह्या उपदेशांमागचे कारण असते. तेव्हा समाजातले काही घटक तरी ह्या काळजीपोटीच मुलींनी काही खबरदार्‍या घ्याव्यात असे सुचवत असतात असे मानायला जागा आहे.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 16/04/2014 - 10:58
घराला कडी कुलपे लाऊन काळजी घेणे वेगळे. तिथे आपण घराचे मालक असतो. सज्ञान स्त्रीने काय घालावे काय घालु नये, कुठे जावे- जाऊ नये काय खावे-खाऊ नये हे तिला कळत नाही (अर्थात आम्हाला कळते) असा समज करून घेऊन तिला वेळोवेळी उपदेश करून "उलट तिचीच काळजी घेतोय" हा भाव गैर आहे. स्त्रियांना स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या जबाबदारीचेही भान असते. पालक म्हणजे शासक नव्हे! तो संभाव्य धोक्याची कल्पना देऊ शकेल, जर बलात्कार झाला तर काय करावे याची घरी चर्चा करू शकेल मात्र कोणते कपडे घालावे नी कुठे-कधी फिरावे हे नुसते सांगणे नाही तर तसे "आदेश" देणे हे पालकत्त्व नव्हे! अर्थात यावर भरपूर चर्चा जालावर झाली आहे. बलात्कारासंबंधी काही गैरसमज व तथ्ये हा धागा बघा. व त्यावरील चर्चाही रोचक आहे. तिथे माझे मत विस्ताराने कळेल. असो. मुलायमसिंहांकडून याहून वेगळ्या वक्तव्याची अपेक्षाच नव्हती. त्याच निषेध करावा तितका कमीच आहे. मी त्याच्या बोलण्याचे समर्थन करत असेल असा इथे चुकुनही कोणाचा समज असेल असे वाटले नव्हते (अजुनही वाटत नाहीये). असो. यावर वर्षापूर्वीच घनघोर काथ्या कुटल्याने आता या विषयावर रजा घेतो.

In reply to by आजानुकर्ण

सुहासदवन 16/04/2014 - 09:37
बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. हे ख्ररं असू शकेल पण त्यानंतर..... बलात्कारित स्त्रीला समाज जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. त्याचं काय?

In reply to by सुहासदवन

हुप्प्या 17/04/2014 - 08:58
माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची शिक्षा बलात्काराकरता पहिल्यांदाच दिली गेली आहे. ह्याचे दोन परिणाम संभवतात. १. फाशीसारखी जालीम शिक्षा आहे म्हणून संभाव्य गुन्हेगार तो गुन्हा करायला कचरेल. २. पुरावा नष्ट करावा म्हणून तो त्या बाईला ठार मारेल. ह्यातील क्र. १ चा परिणाम जास्त प्रभावी आहे का २ हे निश्चित करण्याइतका विदा आज नाही. त्यामुळे तुम्ही हे विधान कशाच्या आधारावर करत आहात? तसेही कुणाला ठार मारणे हे इतके सोपे असते असे नाही. त्याकरता सामग्री उपलब्ध असणे, पुरावा नष्ट करणे हे सगळे आधीच योजनाबद्ध पद्धतीने आखावे लागेल. विषयवासनेच्या आहारी जाऊन अत्याचार करणे एक पण मानवी जीव नाश करणार्‍या माणसाला स्वतःची संवेदनाही बधीर करावी लागते. प्रत्येक बलात्कारी तसे करू शकेलच असे नाही.

In reply to by हुप्प्या

नितिन थत्ते 17/04/2014 - 10:46
पकडला गेलो तर फ़ाशी होणारच आहे.... त्या ऐवजी बाईला ठार मारलं तर पकडलं जायची शक्यता कमी होईल म्हणून मारूनच टाकूया .... असा विचार गुन्हेगार करण्याची शक्यता आहे.

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते 17/04/2014 - 11:03
सुधारणा....... मुलायमसिंग यांनी असा विचार केला की कसे ते ठाऊक नाही. त्यांच्यावर काय टीका करायची ती करण्यास माझी हरकत नाही.

In reply to by आजानुकर्ण

अनुप ढेरे 16/04/2014 - 10:26
बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते.
हे वाक्य रोचक आहे. कुठल्यातरी फिरंगी गवर्नरने IPC लिहिताना कुठल्या तरी निबंधात लिहिलं होतं. मी या वाक्याशी सहमत आहे का नाही ते नाही माहित पण हा विचार रोचक आहे हे नक्की.

आनन्दा 16/04/2014 - 12:09
मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की फाशीची शिक्षा पण सौम्यच आहे. अश्या लोकांना खरे तर आजन्म सक्तमजुरी आणि त्यांची कमाई त्या पीडीत व्यक्तीला द्यावी.
थोर धर्मनिरपेक्ष समाजवादी नेते मुलायम सिन्ग यादव यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले. शक्ती मिल परिसरातील बलात्काराचा आरोप असणार्‍या बहुतेक आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्या पार्श्वभूमीवर सिंग साहेबांनी अशी मुक्ताफळे उधळली की लडके तो लडके है. ऐसी गलतियां हो जाती है. उनके लिये फासी की सजा गलत है. अर्थात अशा चुका मुलांकडून होतातच. त्याकरता फाशी देणे चूक आहे. हे असले विचार करताना त्या मुलीचे आयुष्य विनाकारण उध्वस्त झाले आहे वगैरे विचार का नाही झाला ते कळले नाही.

इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग

Prajakta२१ ·

शशिकांत ओक 14/04/2014 - 00:12
जुन्या लोकांना बँकेत गेल्याशिवाय चैनच पडत ना.
अशा लोकांसाठी लिहून काही फरक पडत नाही. त्यांनी प्रतिसादाचा पुढील भाग नाही वाचला तरी चालेल.
कुठल्या प्रकारच्या बँका आघाडीवर
बाकीच्यांचे मला माहित नाही. पण आयसी आय सी आय व एक्सेस बँकेचा अनुभव चांगला आहे. एसबी आय व कॅनरा ही ठीक आहेत. जर काही महत्वाच्या खबरदारी घेतल्या तर संभाव्य धोके व तृटी मला तरी व्यक्तीशः जाणवल्या नाहीत.

स्पंदना 14/04/2014 - 04:42
ते सगळ सोड! ते पहिला KYC काय प्रकरण आहे सांगा. देवा जीव गेला माझा त्या प्रकरणाने. माझ्याच पैशाला पारखे व्हायाची वेळा आली होती. पण मग सिस्टमपुढे माणुसकीची हाक काम करुन गेली.

In reply to by स्पंदना

आत्मशून्य 14/04/2014 - 04:53
फार काही नाही एक दोन फॉर्म व पुराव्याची कागदपत्रे भरावी लागतील. लोच्या खरा तिथे झाला होता जेंव्हा याला आधार कार्डच सक्तिचे केले गेले होते. आय गेस ही झंझट बहुदा आपल्या न वापरातील सॅलरी अकांउंट बाबत मागे लागली असावी.

कंजूस 14/04/2014 - 04:57
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल . १)स्टेट बैंकेत गावी पैसे पाठवणाऱ्यांच्या मोठ्या रांगा लागतात .त्यांनी ही सोय वापरली तर खूपच गर्दी कमी होईल . २)पेन्शनर्स (राज्य) वारंवार पासबुक भरायला येतात पेन्शन आली का पाहायला .त्यांनी मोबाईलवर बैलन्स पाहिला तरी खूप झाले .अथवा एसेमेस मिळवावा . ३)आयसिआय अॅक्सिस आणि एचडीएफसी मध्ये असेपण नवीन तयार पिढी आहे . ४)चलन वगैरे भरून पैसे भरल्याचा शिक्का लागतो अशी कामेच फक्त बैंकेत जाऊन केली पाहिजेत .

In reply to by कंजूस

माहितगार 14/04/2014 - 10:53
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल .
असे करणे अधिक सुरक्षीत असेल असे वाटते.

मी गेल्या ८-९ वर्षापासून मी इंटरनेट बँकिंग वापरतोय (आयसीआयसीआय व सिटी बँक यांचे). आजवरचा अनुभव उत्तम आहे. एकदा (२००७ साली) एसबीआय क्रेडिट कार्डाचे बिल मी व्हिसा मनी ट्रान्स्फर सुविधेद्वारे माझ्या आयसीआयसीआय खात्यातून भरले व ते दोन्ही बँकांकडे तक्रारी केल्यावरच प्रत्यक्षात भरले गेले. हा एकमेव वाईट अनुभव होता. बाकी रोख रकमेऐवजी इंटरनेट बँकिंग वगैरेचा वापर का करावा यावर माझे विचार मी येथे मांडले होते. मोबाईल बँकिंगचा वापर करण्याचा योग मात्र अजुन आला नाही.

मी इलेक्ट्रीक बील फक्त मोबाइलने भरतो, बाकी विमानाचे, ट्रेनचे, एस.टी.चे बूकींग, अगदी नेहरु तारांगणाचे , बुकींग सुद्धा इंटरनेटने केलेली आहेत. काही अडचण नाही, झाली व्यवस्थीत झाले. खास करुन विरोपी पत्ता हा https ने सुरु झाला की नाही ते पहावे, आणि वन टाईम पासवर्डने सगळ्या गोष्टी सोप्या होतात.

Prajakta२१ 14/04/2014 - 10:32
होय OTP (वन टाइम पासवर्ड ) ने सुरक्षाविषयक बाबी safe केल्या आहेत पण कधी कधी त्याने युजरफ्रेंडली नेस वर परिणाम होतो लोक गोंधळून जातात ह्या बाबतीत अजून हि जास्त ट्रेनिंग ची गरज आहे लोकांना माझा पण नेट बँकिंगचा अनुभव चांगला आहे मोबाइल बँकिंग चे अनुभव कोणालाच नाहीयेत का?

रेल्वे ची आय आर सी टी सी या साईट द्वारा बुकिंग करताना नेट बँकिंग असो वा डेबिट कार्ड असो ,नेहमी घोटाळा होतोच . बॅन्क कोणतीही असो, ३५-४० टक्के फेल्युअर रेट आहे

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी 14/04/2014 - 14:59
बँकेत जायचा यायचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हवे तेव्हा, अगदी रात्री १२ वाजताही व्यवहार करता येतात.

अलबेला सजन 14/04/2014 - 16:08
इंटरनेट बँकिंग अतिशय उपयोगी व वेळ वाचवणारे आहे. सर्वांनी याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. वेळेची मर्यादा न बाळगता आपण घरबसल्या अनेक कामे करू शकतो. ऑफिसमध्ये बसून मी लाईट बिल, मोबाईल बिल, टीवी रिचार्ज, हे सर्व करतो. मात्र यामध्ये इंटरनेट बँकिंग हे अधिक भरवशाचे वाटते मोबाईल बँकिंग पेक्षा. कारण संगणकावर antivirus असतो. आणि आता तर प्रत्येक व्यवहारासाठी मोबाईल वर पासवर्ड येत असल्यामुळे सुरक्षित वाटते. मोबाईल वर मात्र हे सर्व करने धोक्याचे वाटते. माझा इंटरनेट बँकिंग चा अनुभव अतिशय चांगला आहे. फक्त एकदाच LIC चे पेमेन्ट दोन वेळा खात्यातून कापले गेले होते ते सुद्धा LIC ला मेल पाठवल्यानंतर ८-१० दिवसांत परत जमा झाले होते.

In reply to by अलबेला सजन

>>>> कारण संगणकावर antivirus असतो.>>> त्याचा काय उपयोग इथे? जेव्हा तुम्ही घरच्या संगणकावरुन तुमचे नेट बँकींग व्यवहार करत असता म्हणजे लॉग इन असता तेव्हा तुमचे अकाऊंट हॅक होउ शकते. किंवा आत्ताच माहीत झालेला http://heartbleed.com/ तुमचे https वरुन होणारी माहीतीची देवाण घेवाण सुद्धा हॅक करु शकतो. यावर इलाज म्हणजे ऑफिसमधुन किवा जिथे फायरवॉलने सुरक्षित केलेले नेटवर्क असेल तिथुनच नेट बँकींग करा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आत्मशून्य 16/04/2014 - 20:28
हार्ट्ब्लिड मेसेंजींग प्रोटोकॉल हॅक/डमी करु शकतो. नेट बँकींगमधे ट्रॅण्जॅक्शन्साठी हे प्रोटोकॉल वापरले जात नाहीत. फायरवॉल घरातही बसवता येतेच. आंटी वायरस + फायरवाल दोन्ही (अपडेट व चालु स्थितीत) हवे तरच ते मशीन सिक्योर आहे असे म्हणता येइल.

In reply to by आत्मशून्य

खटपट्या 17/04/2014 - 00:54
याही पेक्षा महत्वाचे म्हणजे विंडोज क्रिटीकल अपडेट्स. (पैचेस). विंडोज जर ओरिजिनल असेल तर हे अपडेट्स मस्ट, असेच म्हणेन. बऱ्याचदा antivirus पेक्षा हे अपडेट्स परिणामकारक असतात.

जातवेद 14/04/2014 - 19:19
आय.सी.आय.सी.आय मधे जे जे इंटरनेट बँकिंगने करता येते, ते सर्व मोबाईल बँकिंगने सुद्धा करता येते फंड ट्रान्सफर, बील पेमेंट, तिकीट बुकींग, अगदी एफ.डी. उघडणे सुद्धा. आणि मोबाईल मुळे अगदी तुमच्या सोयीनुसार केव्हाही, कुठेही. (पहा आय.सी.आय.सी.आय बँकिंग) फक्त ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव नव्याने टाकता येत नाही. त्याकरिता इंटरनेट बँकिंग मध्ये जाऊन ते पेयी म्हणून सेव करावे लागते मग हवे तेव्हा त्याला पैसे पाठवता येतात. ही एक फार चांगली सुरक्षा सुविधा आहे, यामुळे कोणि तुमचे अ‍ॅप हॅक केले तरी त्याला हव्या त्या अकाउंटला पैशे पाठवता येणार नाहीत. (कोणि तरी भेटूदे, भेटू दे कि जर मोबाईल आणि इंटरनेट दोन्ही हॅक केले तर विचारणारा :) ) आणि एवढ्या मोठ्या बँका अशी सुविधा देतात म्हणजे त्यांनी बरीच खबरदारी घेतलेली असते. तरी पण फसवणूक होण्याचा संभव असतोच. जेवढा धोका इंटरनेट बँकिंगने मधे आहे तेवढाच मोबाईल मधेही आहे. भावा पीटर लै महान शक्ती असत्या किनी ती लै महान जबाबदारी बरोबर पण येत्या काय *LOL* -------------------------------------------------- मला जात नाही माहित, मला वेद नाही माहित

कंजूस 14/04/2014 - 20:00
घाबरवण्याचा हेतू नाही पण हल्लीच्या धपल्यात सावध राहाणे चांगले .एक वाचलेला किस्सा .एका घरफोडीत चोर मिळालेल्या मोबाईल वरून बैंकेकडून "पिन नंबर आठवत नाही द्या "सांगून मिळवतो .हे शक्य आहे का ?जाणकारांनी सांगावे .

In reply to by कंजूस

आत्मशून्य 16/04/2014 - 19:56
पण अशक्यही नाही. तुमची गोपनीय माहिती ठाउक असेल जसे संपुर्ण नाव, कायमचा पत्ता, आइचे नाव अकाउंट नंबर व बारीकशी नशीबाची साथ... पुरेशी होती नवीन पिन मिळवायला पण आता पिन मिळवणे यासाठी बहुदा प्रत्यक्ष बँकेतच जावे लागते.

श्रीगुरुजी 16/04/2014 - 20:49
नेटवर्कच्या कमीअधिक वेगामुळे मोबाईल बँकिंग पूर्णपणे टाळतो. इंटरनेट बँकिंग सढळ हाताने वापरतो. आयसीआयसीआय व एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग सुरक्षित व विश्वासार्ह आहे. फोन बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, व्यक्तिगत खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेलचे चार्जेस इ. गोष्टींकरता इंटरनेट बँकिंग गेले अनेक वर्षे वापरत आहे.

आयुर्हित 23/04/2014 - 16:40
मुंबई - देशातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर इतर खातेदाराची प्राथमिक माहिती उपलब्ध असल्यास त्या आधारे त्या खात्याचा तपशील (स्टेटमेंट) खातेदाराखेरीज त्रयस्थ व्यक्तीही काढू शकत असल्याची बाब आयुष घोष या तरुणाने लक्षात आणून दिली आहे. एकीकडे बँकेने आपल्या ऑनलाईन सुरक्षेबाबत खात्री व्यक्त केली असली तरीही हा तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नेट बँकींग सुविधेत लॉग इन केल्याखेरीज स्टेटमेंट मिळणे सध्यातरी थांबविण्यात आले आहे. या संदर्भात खुलासा करताना बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की; आमच्या तंत्रज्ञांच्या पथकाने बँकेची संपूर्ण वेबसाईट काळजीपूर्वक तपासली असून ग्राहकांच्या खात्यावरील माहिती आणि व्यवहारांचा तपशील सुरक्षित आणि गोपनीय रहाण्यासाठी सर्व प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र नेट बँकींगमध्ये लॉग इन न करता काही ग्राहकांच्या व्यवहाराचा तपशील इतरांना मिळत असल्याचा प्रकार घडत असेल; तर त्याबाबत त्वरित तपासणी करून त्रुटी तातडीने सूर करण्यात येईल; अशी ग्वाही त्यांनी दिली. घोष यांना आपले स्वत:चे बँक खाते ऑनलाईन वापरत असताना या धक्कादायक गोष्टीचा शोध लागला. या प्रकाराबाबत त्यांनी बँकेला इ मेलद्वारे माहितीही दिली आहे. बँकेचे खातेदार सहजपणे शेअर करीत असलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे नाव; पत्ता यासह त्यांच्या खात्यावरील जमा आणि खर्चाच्या व्यवहारांचा तपशील त्रयस्थ व्यक्तीला उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी हॅकींग अथवा कोडींगचे तंत्र अवगत असण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर आहे; असे मत घोष यांनी नोंदविले. हे प्रकार जागतिक पातळीवरील बॅकींगच्या ऑनलाईन सेवांमध्ये अनेक वेळा दिसून आले असून यामुळे बँक अथवा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाही; असे सायबर सुरक्षा क्षेत्रातील सल्लागार डॉम्निक के यांनी स्पष्ट केले. मात्र आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपला पासवर्ड सुरक्षित आणि सहज लक्षात येणार नाही; असा ठेवणे; तो वेळोवेळी बदलणे; आपल्या व्यवहारांना बहुस्तरीय सुरक्षा प्रदान करणे; आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे; या बाबी अमलात आणणे आवश्यक आहे; याकडेही त्यांनी लक्ष वेधले. साभार: आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित काटेकोर सुरक्षा प्रदान करीत असल्याचा बँकेचा दावा आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे कसे शक्य आहे हे कोणी हुशार/तज्ञ सांगू शकेल का?

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 23/04/2014 - 17:05
आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे शक्यच नाही आणी आपल्या फोन बँकींगच्या (अर्थातच गोपनीय) संभाषणाचे (रेकॉर्डींग) जतन केले जात नसावे, जेणे करुन पुन्हा फोन केल्यास आवाजाची पडताळणी शक्य होइल. थोडक्यात महत्वाच्या गोष्टीचा अपवाद सोडला तर आपल्या अकाउंटचा रिड-ओन्ली अ‍ॅक्सेस बहुदा कोणालाही आहे हेच गृहीत धरुन चालावे लागेल. माझा फोन बँकीगचा प्रथम अनुभव घेतल्यावर हे प्रश्न मनात उभे राहीले होते मी माझा अकाउंट नंबर व पिअनही फोनवरुन टाइप केली होती म्हणून कॉल झाल्या झाल्या मी रिडायल बटन दाबुन बघीतले ऑटो लॉगीन होत आहे काय. पण हा प्रकार सुरक्षीत आहे. असे घडले नाही. तसेच फोनही कॉल चालु असताना डायल/प्रेस केलेले नंबर लक्षात ठेवत नाही म्हणजेच इतर कोणाकडे फोन गेला अथवा सार्वजनीक फोन सेवेचा वापर केला तरी रिडायल मधुनही ही माहिती उघड होत नाही.

आयुर्हित 26/04/2014 - 06:51
मुंबईः Apr 25, 2014, 01.07AM IST ऑनलाइन आर्थिक व्यवहारांत होणारे फ्रॉड्स रोखण्यासाठी दोन स्तरीय सुरक्षा म्हणजेच 'टू स्टेप ऑथेन्टिफिकेशन' लागू करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. तसेच, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध व्यवहारांमधील धोक्यांची माहितीही बँकांनी वेळोवेळी ग्राहकांना दिली पाहिजे, असेही मध्यवर्ती बँकेचे स्पष्ट केले आहे. 'इनेब्लिंग पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर इन पेमेंट सिस्टिम अॅप्लिकेशन' या रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ऑनलाइन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित कसे करता येतील, याचा आढावा घेण्यात आला आहे. ऑनलाइन बँकिंगच्या व्यवहारांबाबत ग्राहकांना अधिक सजग करण्यावर रिझर्व्ह बँकेने भर दिला आहे. ग्राहकांना पासवर्ड वापरून इंटरनेट बँकिंगची सुविदा सुरू करावी लागते. तसेच, आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन स्तरीय ऑथेन्टिफिकेशन द्यावे लागते. ही दोन स्तरीय प्रक्रिया सर्व बँकांनी सक्तीची करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. शिवाय, 'पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर'वर आधारित इलेक्ट्रॉनिक पेमेंट करण्याची सु‌विधाही ग्राहकांना उपलब्ध असते. या यंत्रणेअंतर्गत आरटीजीएस, एनईएफटी, सीबीएलओ, फोरेक्स क्लीअरिंग, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज क्लीअरिंग आणि चेक ट्रन्केशन सिस्टिम अशा विविध रितीने ऑनलाइन पेमेंट करता येते. या व्यवहारांसाठीही आता दोन स्तरीय 'सुरक्षा' लागू करावी लागणार आहे. म्हणजेच ऑथेन्टिफिकेशन आणि ट्रान्झॅक्शन अशा दोन्ही बाबींसाठी दोन वेगवेगळे पासवर्ड म्हणजेच हेरिफिकेशन्स असावेच लागतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. साभार: ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन स्तरीय सुरक्षेची सूचना

शशिकांत ओक 14/04/2014 - 00:12
जुन्या लोकांना बँकेत गेल्याशिवाय चैनच पडत ना.
अशा लोकांसाठी लिहून काही फरक पडत नाही. त्यांनी प्रतिसादाचा पुढील भाग नाही वाचला तरी चालेल.
कुठल्या प्रकारच्या बँका आघाडीवर
बाकीच्यांचे मला माहित नाही. पण आयसी आय सी आय व एक्सेस बँकेचा अनुभव चांगला आहे. एसबी आय व कॅनरा ही ठीक आहेत. जर काही महत्वाच्या खबरदारी घेतल्या तर संभाव्य धोके व तृटी मला तरी व्यक्तीशः जाणवल्या नाहीत.

स्पंदना 14/04/2014 - 04:42
ते सगळ सोड! ते पहिला KYC काय प्रकरण आहे सांगा. देवा जीव गेला माझा त्या प्रकरणाने. माझ्याच पैशाला पारखे व्हायाची वेळा आली होती. पण मग सिस्टमपुढे माणुसकीची हाक काम करुन गेली.

In reply to by स्पंदना

आत्मशून्य 14/04/2014 - 04:53
फार काही नाही एक दोन फॉर्म व पुराव्याची कागदपत्रे भरावी लागतील. लोच्या खरा तिथे झाला होता जेंव्हा याला आधार कार्डच सक्तिचे केले गेले होते. आय गेस ही झंझट बहुदा आपल्या न वापरातील सॅलरी अकांउंट बाबत मागे लागली असावी.

कंजूस 14/04/2014 - 04:57
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल . १)स्टेट बैंकेत गावी पैसे पाठवणाऱ्यांच्या मोठ्या रांगा लागतात .त्यांनी ही सोय वापरली तर खूपच गर्दी कमी होईल . २)पेन्शनर्स (राज्य) वारंवार पासबुक भरायला येतात पेन्शन आली का पाहायला .त्यांनी मोबाईलवर बैलन्स पाहिला तरी खूप झाले .अथवा एसेमेस मिळवावा . ३)आयसिआय अॅक्सिस आणि एचडीएफसी मध्ये असेपण नवीन तयार पिढी आहे . ४)चलन वगैरे भरून पैसे भरल्याचा शिक्का लागतो अशी कामेच फक्त बैंकेत जाऊन केली पाहिजेत .

In reply to by कंजूस

माहितगार 14/04/2014 - 10:53
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल .
असे करणे अधिक सुरक्षीत असेल असे वाटते.

मी गेल्या ८-९ वर्षापासून मी इंटरनेट बँकिंग वापरतोय (आयसीआयसीआय व सिटी बँक यांचे). आजवरचा अनुभव उत्तम आहे. एकदा (२००७ साली) एसबीआय क्रेडिट कार्डाचे बिल मी व्हिसा मनी ट्रान्स्फर सुविधेद्वारे माझ्या आयसीआयसीआय खात्यातून भरले व ते दोन्ही बँकांकडे तक्रारी केल्यावरच प्रत्यक्षात भरले गेले. हा एकमेव वाईट अनुभव होता. बाकी रोख रकमेऐवजी इंटरनेट बँकिंग वगैरेचा वापर का करावा यावर माझे विचार मी येथे मांडले होते. मोबाईल बँकिंगचा वापर करण्याचा योग मात्र अजुन आला नाही.

मी इलेक्ट्रीक बील फक्त मोबाइलने भरतो, बाकी विमानाचे, ट्रेनचे, एस.टी.चे बूकींग, अगदी नेहरु तारांगणाचे , बुकींग सुद्धा इंटरनेटने केलेली आहेत. काही अडचण नाही, झाली व्यवस्थीत झाले. खास करुन विरोपी पत्ता हा https ने सुरु झाला की नाही ते पहावे, आणि वन टाईम पासवर्डने सगळ्या गोष्टी सोप्या होतात.

Prajakta२१ 14/04/2014 - 10:32
होय OTP (वन टाइम पासवर्ड ) ने सुरक्षाविषयक बाबी safe केल्या आहेत पण कधी कधी त्याने युजरफ्रेंडली नेस वर परिणाम होतो लोक गोंधळून जातात ह्या बाबतीत अजून हि जास्त ट्रेनिंग ची गरज आहे लोकांना माझा पण नेट बँकिंगचा अनुभव चांगला आहे मोबाइल बँकिंग चे अनुभव कोणालाच नाहीयेत का?

रेल्वे ची आय आर सी टी सी या साईट द्वारा बुकिंग करताना नेट बँकिंग असो वा डेबिट कार्ड असो ,नेहमी घोटाळा होतोच . बॅन्क कोणतीही असो, ३५-४० टक्के फेल्युअर रेट आहे

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी 14/04/2014 - 14:59
बँकेत जायचा यायचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हवे तेव्हा, अगदी रात्री १२ वाजताही व्यवहार करता येतात.

अलबेला सजन 14/04/2014 - 16:08
इंटरनेट बँकिंग अतिशय उपयोगी व वेळ वाचवणारे आहे. सर्वांनी याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. वेळेची मर्यादा न बाळगता आपण घरबसल्या अनेक कामे करू शकतो. ऑफिसमध्ये बसून मी लाईट बिल, मोबाईल बिल, टीवी रिचार्ज, हे सर्व करतो. मात्र यामध्ये इंटरनेट बँकिंग हे अधिक भरवशाचे वाटते मोबाईल बँकिंग पेक्षा. कारण संगणकावर antivirus असतो. आणि आता तर प्रत्येक व्यवहारासाठी मोबाईल वर पासवर्ड येत असल्यामुळे सुरक्षित वाटते. मोबाईल वर मात्र हे सर्व करने धोक्याचे वाटते. माझा इंटरनेट बँकिंग चा अनुभव अतिशय चांगला आहे. फक्त एकदाच LIC चे पेमेन्ट दोन वेळा खात्यातून कापले गेले होते ते सुद्धा LIC ला मेल पाठवल्यानंतर ८-१० दिवसांत परत जमा झाले होते.

In reply to by अलबेला सजन

>>>> कारण संगणकावर antivirus असतो.>>> त्याचा काय उपयोग इथे? जेव्हा तुम्ही घरच्या संगणकावरुन तुमचे नेट बँकींग व्यवहार करत असता म्हणजे लॉग इन असता तेव्हा तुमचे अकाऊंट हॅक होउ शकते. किंवा आत्ताच माहीत झालेला http://heartbleed.com/ तुमचे https वरुन होणारी माहीतीची देवाण घेवाण सुद्धा हॅक करु शकतो. यावर इलाज म्हणजे ऑफिसमधुन किवा जिथे फायरवॉलने सुरक्षित केलेले नेटवर्क असेल तिथुनच नेट बँकींग करा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आत्मशून्य 16/04/2014 - 20:28
हार्ट्ब्लिड मेसेंजींग प्रोटोकॉल हॅक/डमी करु शकतो. नेट बँकींगमधे ट्रॅण्जॅक्शन्साठी हे प्रोटोकॉल वापरले जात नाहीत. फायरवॉल घरातही बसवता येतेच. आंटी वायरस + फायरवाल दोन्ही (अपडेट व चालु स्थितीत) हवे तरच ते मशीन सिक्योर आहे असे म्हणता येइल.

In reply to by आत्मशून्य

खटपट्या 17/04/2014 - 00:54
याही पेक्षा महत्वाचे म्हणजे विंडोज क्रिटीकल अपडेट्स. (पैचेस). विंडोज जर ओरिजिनल असेल तर हे अपडेट्स मस्ट, असेच म्हणेन. बऱ्याचदा antivirus पेक्षा हे अपडेट्स परिणामकारक असतात.

जातवेद 14/04/2014 - 19:19
आय.सी.आय.सी.आय मधे जे जे इंटरनेट बँकिंगने करता येते, ते सर्व मोबाईल बँकिंगने सुद्धा करता येते फंड ट्रान्सफर, बील पेमेंट, तिकीट बुकींग, अगदी एफ.डी. उघडणे सुद्धा. आणि मोबाईल मुळे अगदी तुमच्या सोयीनुसार केव्हाही, कुठेही. (पहा आय.सी.आय.सी.आय बँकिंग) फक्त ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव नव्याने टाकता येत नाही. त्याकरिता इंटरनेट बँकिंग मध्ये जाऊन ते पेयी म्हणून सेव करावे लागते मग हवे तेव्हा त्याला पैसे पाठवता येतात. ही एक फार चांगली सुरक्षा सुविधा आहे, यामुळे कोणि तुमचे अ‍ॅप हॅक केले तरी त्याला हव्या त्या अकाउंटला पैशे पाठवता येणार नाहीत. (कोणि तरी भेटूदे, भेटू दे कि जर मोबाईल आणि इंटरनेट दोन्ही हॅक केले तर विचारणारा :) ) आणि एवढ्या मोठ्या बँका अशी सुविधा देतात म्हणजे त्यांनी बरीच खबरदारी घेतलेली असते. तरी पण फसवणूक होण्याचा संभव असतोच. जेवढा धोका इंटरनेट बँकिंगने मधे आहे तेवढाच मोबाईल मधेही आहे. भावा पीटर लै महान शक्ती असत्या किनी ती लै महान जबाबदारी बरोबर पण येत्या काय *LOL* -------------------------------------------------- मला जात नाही माहित, मला वेद नाही माहित

कंजूस 14/04/2014 - 20:00
घाबरवण्याचा हेतू नाही पण हल्लीच्या धपल्यात सावध राहाणे चांगले .एक वाचलेला किस्सा .एका घरफोडीत चोर मिळालेल्या मोबाईल वरून बैंकेकडून "पिन नंबर आठवत नाही द्या "सांगून मिळवतो .हे शक्य आहे का ?जाणकारांनी सांगावे .

In reply to by कंजूस

आत्मशून्य 16/04/2014 - 19:56
पण अशक्यही नाही. तुमची गोपनीय माहिती ठाउक असेल जसे संपुर्ण नाव, कायमचा पत्ता, आइचे नाव अकाउंट नंबर व बारीकशी नशीबाची साथ... पुरेशी होती नवीन पिन मिळवायला पण आता पिन मिळवणे यासाठी बहुदा प्रत्यक्ष बँकेतच जावे लागते.

श्रीगुरुजी 16/04/2014 - 20:49
नेटवर्कच्या कमीअधिक वेगामुळे मोबाईल बँकिंग पूर्णपणे टाळतो. इंटरनेट बँकिंग सढळ हाताने वापरतो. आयसीआयसीआय व एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग सुरक्षित व विश्वासार्ह आहे. फोन बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, व्यक्तिगत खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेलचे चार्जेस इ. गोष्टींकरता इंटरनेट बँकिंग गेले अनेक वर्षे वापरत आहे.

आयुर्हित 23/04/2014 - 16:40
मुंबई - देशातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर इतर खातेदाराची प्राथमिक माहिती उपलब्ध असल्यास त्या आधारे त्या खात्याचा तपशील (स्टेटमेंट) खातेदाराखेरीज त्रयस्थ व्यक्तीही काढू शकत असल्याची बाब आयुष घोष या तरुणाने लक्षात आणून दिली आहे. एकीकडे बँकेने आपल्या ऑनलाईन सुरक्षेबाबत खात्री व्यक्त केली असली तरीही हा तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नेट बँकींग सुविधेत लॉग इन केल्याखेरीज स्टेटमेंट मिळणे सध्यातरी थांबविण्यात आले आहे. या संदर्भात खुलासा करताना बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की; आमच्या तंत्रज्ञांच्या पथकाने बँकेची संपूर्ण वेबसाईट काळजीपूर्वक तपासली असून ग्राहकांच्या खात्यावरील माहिती आणि व्यवहारांचा तपशील सुरक्षित आणि गोपनीय रहाण्यासाठी सर्व प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र नेट बँकींगमध्ये लॉग इन न करता काही ग्राहकांच्या व्यवहाराचा तपशील इतरांना मिळत असल्याचा प्रकार घडत असेल; तर त्याबाबत त्वरित तपासणी करून त्रुटी तातडीने सूर करण्यात येईल; अशी ग्वाही त्यांनी दिली. घोष यांना आपले स्वत:चे बँक खाते ऑनलाईन वापरत असताना या धक्कादायक गोष्टीचा शोध लागला. या प्रकाराबाबत त्यांनी बँकेला इ मेलद्वारे माहितीही दिली आहे. बँकेचे खातेदार सहजपणे शेअर करीत असलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे नाव; पत्ता यासह त्यांच्या खात्यावरील जमा आणि खर्चाच्या व्यवहारांचा तपशील त्रयस्थ व्यक्तीला उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी हॅकींग अथवा कोडींगचे तंत्र अवगत असण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर आहे; असे मत घोष यांनी नोंदविले. हे प्रकार जागतिक पातळीवरील बॅकींगच्या ऑनलाईन सेवांमध्ये अनेक वेळा दिसून आले असून यामुळे बँक अथवा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाही; असे सायबर सुरक्षा क्षेत्रातील सल्लागार डॉम्निक के यांनी स्पष्ट केले. मात्र आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपला पासवर्ड सुरक्षित आणि सहज लक्षात येणार नाही; असा ठेवणे; तो वेळोवेळी बदलणे; आपल्या व्यवहारांना बहुस्तरीय सुरक्षा प्रदान करणे; आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे; या बाबी अमलात आणणे आवश्यक आहे; याकडेही त्यांनी लक्ष वेधले. साभार: आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित काटेकोर सुरक्षा प्रदान करीत असल्याचा बँकेचा दावा आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे कसे शक्य आहे हे कोणी हुशार/तज्ञ सांगू शकेल का?

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 23/04/2014 - 17:05
आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे शक्यच नाही आणी आपल्या फोन बँकींगच्या (अर्थातच गोपनीय) संभाषणाचे (रेकॉर्डींग) जतन केले जात नसावे, जेणे करुन पुन्हा फोन केल्यास आवाजाची पडताळणी शक्य होइल. थोडक्यात महत्वाच्या गोष्टीचा अपवाद सोडला तर आपल्या अकाउंटचा रिड-ओन्ली अ‍ॅक्सेस बहुदा कोणालाही आहे हेच गृहीत धरुन चालावे लागेल. माझा फोन बँकीगचा प्रथम अनुभव घेतल्यावर हे प्रश्न मनात उभे राहीले होते मी माझा अकाउंट नंबर व पिअनही फोनवरुन टाइप केली होती म्हणून कॉल झाल्या झाल्या मी रिडायल बटन दाबुन बघीतले ऑटो लॉगीन होत आहे काय. पण हा प्रकार सुरक्षीत आहे. असे घडले नाही. तसेच फोनही कॉल चालु असताना डायल/प्रेस केलेले नंबर लक्षात ठेवत नाही म्हणजेच इतर कोणाकडे फोन गेला अथवा सार्वजनीक फोन सेवेचा वापर केला तरी रिडायल मधुनही ही माहिती उघड होत नाही.

आयुर्हित 26/04/2014 - 06:51
मुंबईः Apr 25, 2014, 01.07AM IST ऑनलाइन आर्थिक व्यवहारांत होणारे फ्रॉड्स रोखण्यासाठी दोन स्तरीय सुरक्षा म्हणजेच 'टू स्टेप ऑथेन्टिफिकेशन' लागू करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. तसेच, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध व्यवहारांमधील धोक्यांची माहितीही बँकांनी वेळोवेळी ग्राहकांना दिली पाहिजे, असेही मध्यवर्ती बँकेचे स्पष्ट केले आहे. 'इनेब्लिंग पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर इन पेमेंट सिस्टिम अॅप्लिकेशन' या रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ऑनलाइन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित कसे करता येतील, याचा आढावा घेण्यात आला आहे. ऑनलाइन बँकिंगच्या व्यवहारांबाबत ग्राहकांना अधिक सजग करण्यावर रिझर्व्ह बँकेने भर दिला आहे. ग्राहकांना पासवर्ड वापरून इंटरनेट बँकिंगची सुविदा सुरू करावी लागते. तसेच, आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन स्तरीय ऑथेन्टिफिकेशन द्यावे लागते. ही दोन स्तरीय प्रक्रिया सर्व बँकांनी सक्तीची करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. शिवाय, 'पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर'वर आधारित इलेक्ट्रॉनिक पेमेंट करण्याची सु‌विधाही ग्राहकांना उपलब्ध असते. या यंत्रणेअंतर्गत आरटीजीएस, एनईएफटी, सीबीएलओ, फोरेक्स क्लीअरिंग, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज क्लीअरिंग आणि चेक ट्रन्केशन सिस्टिम अशा विविध रितीने ऑनलाइन पेमेंट करता येते. या व्यवहारांसाठीही आता दोन स्तरीय 'सुरक्षा' लागू करावी लागणार आहे. म्हणजेच ऑथेन्टिफिकेशन आणि ट्रान्झॅक्शन अशा दोन्ही बाबींसाठी दोन वेगवेगळे पासवर्ड म्हणजेच हेरिफिकेशन्स असावेच लागतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. साभार: ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन स्तरीय सुरक्षेची सूचना
साधे पासबुक भरून घेण्यासाठी जिथे पूर्वी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे तिथे आता आपण आपली महिन्याची बिले/रिचार्ज पण घरबसल्या इंटरनेट/मोबाईल बँकिंग द्वारे भरू शकतो ह्यात पण काही संभाव्य धोके/त्रुटी आहेत अकौंट hack होणे मोबाईल बँकिंग मध्ये connectivity नसल्याने फंड ट्रान्स्फर मध्येच अडकणे ( डेबिट तर पडते पण क्रेडीट होत नाही आणि ही ट्रान्स्फर पूर्ण होण्यास ७-१० दिवस जातात ) NEFT /RTGS चालू नसेल तर मग बँकेत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही आपल्याला ह्या बाबतीत कसे अनुभव आले आहेत?(चांगले/ वाईट दोन्ही) आपल्याला कुठल्या प्रकारचे बँकिंग सोयीस्कर वाटते ते पण सांगा (जुन्या लोकांना बँकेत गे

नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

माहितगार ·

In reply to by आत्मशून्य

माहितगार 13/04/2014 - 16:10
ओके चांगला सब्जेक्ट थोडा रुक्ष होतोय अस मलाही वाटत होतं पण मी स्वतः वादात न गुरफटता तटस्थ, लिहिण्यात थोड अती मेकॅनिकल झाल हे मान्य पण शेवटी आपण तंत्राची माहिती आणि व्यवहार यांची सांगड घालतोय. थोड फजी होऊद्या म्हणूनच अनुषंगिक चालेल असा उल्लेख केला आहे. आणि अधिक उदाहरणे देण्या करता मिपाकर आहेतच तेव्हा आपल्या सर्वांच्या प्रतिसादातून काही छान मिळेल हा विश्वास बाळगून आहे.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 16/04/2014 - 20:21
स्वतः वादात न गुरफटता तटस्थ, लिहिण्यात थोड अती मेकॅनिकल झाल हे मान्य
सगळ काही विकीवर आहे पण.. ते शेवटी काय आहेत ? शाळेतील पोट्याचे निबंध. मग किती गहन विषय असो वा नसो. म्हणून जर एखाद्या रंजक/अरंजक विषयावर तुम्हाला मते हवी असतील तर विषय सुरुवात करुन त्यावर चुकीचे लिखाण करा.. तुमच्यावर भुंकायला संधी द्या. जर तुम्ही योग्य आहात तर तसेही सांगोपांग चर्चेअंती तुमचीच मते मान्य केली जातील. पण जर तुम्हाला लोकांचा सहभाग हवा असेल तर दंगा करा, व त्याची सुरुवात लोकांना आपल्यावर चिखल फेकायची संधी देउन करायची असते. अन्यथा.... मान्यवर व्हा... जर तेव्हडा दम लिखाणात असेल वा आणखी काही करता येत असेलतर.... तरीही प्रतिसाद मिळु शकतील..पण कशात काहीच नसताना उगा तठस्थता राखुन पायावर धोंडा मारुन घेउ नका... आपण नेहरुंकडुन किमान हे शिकायला हवेच हवे.

शशिकांत ओक 16/04/2014 - 18:34
वाचायला आवडेल असा विषय असला तरी लांबलचक वाटून वाचकांना कंटाळा वाटला असावा. तीच गत माझ्या काही धाग्यावर दिसते.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 13/04/2014 - 16:10
ओके चांगला सब्जेक्ट थोडा रुक्ष होतोय अस मलाही वाटत होतं पण मी स्वतः वादात न गुरफटता तटस्थ, लिहिण्यात थोड अती मेकॅनिकल झाल हे मान्य पण शेवटी आपण तंत्राची माहिती आणि व्यवहार यांची सांगड घालतोय. थोड फजी होऊद्या म्हणूनच अनुषंगिक चालेल असा उल्लेख केला आहे. आणि अधिक उदाहरणे देण्या करता मिपाकर आहेतच तेव्हा आपल्या सर्वांच्या प्रतिसादातून काही छान मिळेल हा विश्वास बाळगून आहे.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 16/04/2014 - 20:21
स्वतः वादात न गुरफटता तटस्थ, लिहिण्यात थोड अती मेकॅनिकल झाल हे मान्य
सगळ काही विकीवर आहे पण.. ते शेवटी काय आहेत ? शाळेतील पोट्याचे निबंध. मग किती गहन विषय असो वा नसो. म्हणून जर एखाद्या रंजक/अरंजक विषयावर तुम्हाला मते हवी असतील तर विषय सुरुवात करुन त्यावर चुकीचे लिखाण करा.. तुमच्यावर भुंकायला संधी द्या. जर तुम्ही योग्य आहात तर तसेही सांगोपांग चर्चेअंती तुमचीच मते मान्य केली जातील. पण जर तुम्हाला लोकांचा सहभाग हवा असेल तर दंगा करा, व त्याची सुरुवात लोकांना आपल्यावर चिखल फेकायची संधी देउन करायची असते. अन्यथा.... मान्यवर व्हा... जर तेव्हडा दम लिखाणात असेल वा आणखी काही करता येत असेलतर.... तरीही प्रतिसाद मिळु शकतील..पण कशात काहीच नसताना उगा तठस्थता राखुन पायावर धोंडा मारुन घेउ नका... आपण नेहरुंकडुन किमान हे शिकायला हवेच हवे.

शशिकांत ओक 16/04/2014 - 18:34
वाचायला आवडेल असा विषय असला तरी लांबलचक वाटून वाचकांना कंटाळा वाटला असावा. तीच गत माझ्या काही धाग्यावर दिसते.
निर्णय घेणार्‍यास कोणत्याही गोष्टीबाबत यथायोग्य निर्णय घेण्या करता; सामर्थ्य (Strengths) , दुर्बलता (Weaknessess), संधी (Opportunities) आणि जोखीम (Threats) यांबाबत पूर्ण विश्वासार्ह माहिती असणे गरजेचे असतेच. त्या उलट (प्रचार) मार्केटींग करणारी मंडळी स्वतःच्या क्षमता आणि प्लस पॉईंट अधोरेखीत करताना, स्वत:च्याच जोखीम आणि दुर्बलता या मर्यादा ग्राहकास सांगण्याचे टाळतात. काही जोखीम आणि मर्यादा यांच्या सकारात्मक बाजू सुद्धा असू शकतात अथवा त्या तुलनेत संधी आणि सामर्थ्य उजवे असू शकते की ज्यामुळे ग्राहक जोखीम जाणीवपुर्वक स्विकारण्यास तयार होतो.

माहिती हवी आहे

राघव ·

In reply to by यशोधरा

माहितगार 13/04/2014 - 11:40
वाचकांबद्दल माहित नाही लेखकांना गरज असू शकते. एखादा लेख लिहिल्या नंतर एखाद्या विशीष्ट माध्यमाच्या श्रोतृवर्गाकडे जावा म्हणून त्या विशीष्ट मासिक / वृत्तपत्राच्या माध्यमाचा अधिकृत पत्ता उपयूक्त ठरू शकतो. बरेच मराठी लेखक परराज्यातून आणि परदेशातून लिहित असतात आणि त्यांना एकतर अंक विकत मिळण्याची शक्यता दुर्मीळ असते. अगदी चांगल्या दर्जेदार नियतकालीकांचे अंक महाराष्ट्रातील स्टॉल्सवरही मिळतील का याची शंका असते. बहुतांश नियतकालीक खासकरून साप्ताहीके मासिकांचे पत्ते आजच्या काळात आंतरजालावर एका ठिकाणी उपलब्ध आहेत का आणि का असू नयेत ?

In reply to by माहितगार

यशोधरा 13/04/2014 - 14:46
असावीत की. मी कुठे नको म्हटलंय? आपणही विकीवर लिहीता ना? तेह्वा जमल्यास आपणही उपलबध करुन द्यावी, कदाचित अशी एखादी सूची वगैरे टाकू शकाल तिथे.

In reply to by यशोधरा

माहितगार 13/04/2014 - 16:03
हम्म.., मराठी आंतरजालावर या माहितीची मोठी कमतरता आहे, मला स्वतःला ही अडचण जाणवलेली त्यातूनच शेवटी आंतरजालावरील अनुपस्थित मराठी ही धागा मालिकाच लिहिण्यास घेतली त्याच्या अनुषंगिक विषय दिसल्याने प्रतिसाद दिला. विकिवर वस्तुतः अधिकृत संस्थळ उपलब्ध असल्यास त्याचाच तेवढा पत्ता अंतर्भूत करता येतो. सविस्तर पोस्टल पत्ते दुरध्वनी इत्यादी संपर्क विकिं लेखांच्या कक्षेत येत नाही. कुठे प्रताधिकार मुक्तते विषयी चर्चा असल्यास तेवढ्या पुरते उल्लेख चर्चा अथवा संबंधीत प्रकल्प पानावर येऊ शकतात. म्हणूनच विकि मुक्त आहे पण त्याच्या परिघास मर्यादा आहेत असे आम्ही म्हणत असतो. असो.

In reply to by माहितगार

चौकटराजा 14/04/2014 - 09:00
माझ्या माहितीनुसार परिघ हा शब्दच " मर्यादा" असा अर्थ दर्शवितो. फारतर हा शब्दप्रयोग" व्याप्तीस मर्यादा" असा असला पाहिजे.. काय..?

In reply to by चौकटराजा

माहितगार 14/04/2014 - 12:51
ओके, अर्थछटा आणि संवादाची परिमाणकारकता या अंगाने अभ्यासून विचार करून बघेन. अजून काही चपखल शब्द प्रयोग / उदाहरणे मिळाल्यास स्वागतच असेल. लक्षवेधी प्रतिसादाकरीता धन्यवाद

आतिवास 13/04/2014 - 12:00
'अंतर्नाद'चा पत्ता बहुतेक बरोबर आहे, पण मला खात्री नाही. अधिक माहितीसाठी संस्थापक आणि संपादक यांना संपर्क साधावा: bhanukale@gmail.com 'मटा'मध्ये ६ एप्रिल रोजी आलेला हा लेख, पण तिथं संपर्क साधण्यासाठी काही माहिती नाही.

In reply to by आतिवास

आयुर्हित 14/04/2014 - 21:01
जयवंत दळवी म्हणत, 'शाळेत शिकत असताना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे तीन काळ मी शिकलो होतो, पण साहित्य क्षेत्रात आल्यानंतर चौथा काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ.' निराशावादी सूर आळवण्याची परंपरा साहित्य क्षेत्राला नवी नाही. मात्र भानू काळे हे निराशेचे सूर आळवणारे संपादक नाहीत. ते आशेचे किरण शोधतात. महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गम भागातला लेखकही त्यांच्या संपर्कात असतो आणि परदेशातल्या नव्याने लिहू लागणाऱ्या लेखकांशीही त्यांची मैत्री असते. अशा लेखकांना लिहायला प्रवृत्त करून, त्यांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना खुबीने पुनर्लेखन करायला भाग पडून, त्यांच्या लेखनावर संपादकीय संस्कार करून ते त्या लेखकाचं उत्तम साहित्य 'अंतर्नाद'मध्ये प्रसिध्द करीत असतात

राघव 14/04/2014 - 11:00
प्रतिसादांबद्दल आभार. @यशो: मी ही दोन्ही मासिकं ३-४ ठिकाणी शोधलीत पण मिळाली नाहीत. म्हणून इथं धागा टाकला. @माहितगार: सहमत आहे. अशी माहिती जालावर सहजी सापडत नाहीये. @आतिवासः माहिती व दुव्याबद्दल धन्यवाद. @पाषाणभेदः नोंद घेतलेली आहे. आजवर कधी माहितीसाठी धागा टाकला नाही. पुढल्यावेळी कधी गरज पडली तर तुमची सूचना नक्की लक्षात ठेवेन. राघव

In reply to by यशोधरा

माहितगार 13/04/2014 - 11:40
वाचकांबद्दल माहित नाही लेखकांना गरज असू शकते. एखादा लेख लिहिल्या नंतर एखाद्या विशीष्ट माध्यमाच्या श्रोतृवर्गाकडे जावा म्हणून त्या विशीष्ट मासिक / वृत्तपत्राच्या माध्यमाचा अधिकृत पत्ता उपयूक्त ठरू शकतो. बरेच मराठी लेखक परराज्यातून आणि परदेशातून लिहित असतात आणि त्यांना एकतर अंक विकत मिळण्याची शक्यता दुर्मीळ असते. अगदी चांगल्या दर्जेदार नियतकालीकांचे अंक महाराष्ट्रातील स्टॉल्सवरही मिळतील का याची शंका असते. बहुतांश नियतकालीक खासकरून साप्ताहीके मासिकांचे पत्ते आजच्या काळात आंतरजालावर एका ठिकाणी उपलब्ध आहेत का आणि का असू नयेत ?

In reply to by माहितगार

यशोधरा 13/04/2014 - 14:46
असावीत की. मी कुठे नको म्हटलंय? आपणही विकीवर लिहीता ना? तेह्वा जमल्यास आपणही उपलबध करुन द्यावी, कदाचित अशी एखादी सूची वगैरे टाकू शकाल तिथे.

In reply to by यशोधरा

माहितगार 13/04/2014 - 16:03
हम्म.., मराठी आंतरजालावर या माहितीची मोठी कमतरता आहे, मला स्वतःला ही अडचण जाणवलेली त्यातूनच शेवटी आंतरजालावरील अनुपस्थित मराठी ही धागा मालिकाच लिहिण्यास घेतली त्याच्या अनुषंगिक विषय दिसल्याने प्रतिसाद दिला. विकिवर वस्तुतः अधिकृत संस्थळ उपलब्ध असल्यास त्याचाच तेवढा पत्ता अंतर्भूत करता येतो. सविस्तर पोस्टल पत्ते दुरध्वनी इत्यादी संपर्क विकिं लेखांच्या कक्षेत येत नाही. कुठे प्रताधिकार मुक्तते विषयी चर्चा असल्यास तेवढ्या पुरते उल्लेख चर्चा अथवा संबंधीत प्रकल्प पानावर येऊ शकतात. म्हणूनच विकि मुक्त आहे पण त्याच्या परिघास मर्यादा आहेत असे आम्ही म्हणत असतो. असो.

In reply to by माहितगार

चौकटराजा 14/04/2014 - 09:00
माझ्या माहितीनुसार परिघ हा शब्दच " मर्यादा" असा अर्थ दर्शवितो. फारतर हा शब्दप्रयोग" व्याप्तीस मर्यादा" असा असला पाहिजे.. काय..?

In reply to by चौकटराजा

माहितगार 14/04/2014 - 12:51
ओके, अर्थछटा आणि संवादाची परिमाणकारकता या अंगाने अभ्यासून विचार करून बघेन. अजून काही चपखल शब्द प्रयोग / उदाहरणे मिळाल्यास स्वागतच असेल. लक्षवेधी प्रतिसादाकरीता धन्यवाद

आतिवास 13/04/2014 - 12:00
'अंतर्नाद'चा पत्ता बहुतेक बरोबर आहे, पण मला खात्री नाही. अधिक माहितीसाठी संस्थापक आणि संपादक यांना संपर्क साधावा: bhanukale@gmail.com 'मटा'मध्ये ६ एप्रिल रोजी आलेला हा लेख, पण तिथं संपर्क साधण्यासाठी काही माहिती नाही.

In reply to by आतिवास

आयुर्हित 14/04/2014 - 21:01
जयवंत दळवी म्हणत, 'शाळेत शिकत असताना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे तीन काळ मी शिकलो होतो, पण साहित्य क्षेत्रात आल्यानंतर चौथा काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ.' निराशावादी सूर आळवण्याची परंपरा साहित्य क्षेत्राला नवी नाही. मात्र भानू काळे हे निराशेचे सूर आळवणारे संपादक नाहीत. ते आशेचे किरण शोधतात. महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गम भागातला लेखकही त्यांच्या संपर्कात असतो आणि परदेशातल्या नव्याने लिहू लागणाऱ्या लेखकांशीही त्यांची मैत्री असते. अशा लेखकांना लिहायला प्रवृत्त करून, त्यांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना खुबीने पुनर्लेखन करायला भाग पडून, त्यांच्या लेखनावर संपादकीय संस्कार करून ते त्या लेखकाचं उत्तम साहित्य 'अंतर्नाद'मध्ये प्रसिध्द करीत असतात

राघव 14/04/2014 - 11:00
प्रतिसादांबद्दल आभार. @यशो: मी ही दोन्ही मासिकं ३-४ ठिकाणी शोधलीत पण मिळाली नाहीत. म्हणून इथं धागा टाकला. @माहितगार: सहमत आहे. अशी माहिती जालावर सहजी सापडत नाहीये. @आतिवासः माहिती व दुव्याबद्दल धन्यवाद. @पाषाणभेदः नोंद घेतलेली आहे. आजवर कधी माहितीसाठी धागा टाकला नाही. पुढल्यावेळी कधी गरज पडली तर तुमची सूचना नक्की लक्षात ठेवेन. राघव
अर्थमंथन आणि अंतर्नाद या दोन मासिकांची वार्षिक वर्गणी भरून नियमित अंक घ्यायचे आहेत. त्यासाठी संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक हवे आहेत. कुणास माहित असल्यास सांगावेत. तसा अंतर्नाद साठीचा संपर्क पत्ता जालावर एके ठिकाणी मिळाला, पण तो सध्याचा पत्ता आहे किंवा नाही हे माहित नाही. - अंतर्नाद सी-२, गार्डन इस्टेट जवळ वायरलेस कॉलनी जवळ औंध, पुणे.. ४११००७ राघव

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - २

स्पार्टाकस ·

>>>>फ क्वार्टरमास्टर सिडनी जोन्सने पेरीस्कोप पूर्ण वर केला. पाण्याच्या पातळीवर सुमारे पंचावन्न फूट ! >>>>जपानी जहाजांच्या हालचाली दिसण्याच्या हेतूने ओ'केनने टँगला पाण्याखाली नेण्याचा विचार केला नव्हता. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर असताना पेरिस्कोपची, ते ही ५५ फूट उंच चढवून, गरज काय होती?

>>>>फ क्वार्टरमास्टर सिडनी जोन्सने पेरीस्कोप पूर्ण वर केला. पाण्याच्या पातळीवर सुमारे पंचावन्न फूट ! >>>>जपानी जहाजांच्या हालचाली दिसण्याच्या हेतूने ओ'केनने टँगला पाण्याखाली नेण्याचा विचार केला नव्हता. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर असताना पेरिस्कोपची, ते ही ५५ फूट उंच चढवून, गरज काय होती?
" ऑल बॅक टू थर्ड !" " लेफ्ट ट्वेंटी डीग्री रडार. ऑल अहेड टू थर्ड. शिफ्ट द रडार !" पर्ल हार्बरपासून निघाल्यावर तीन दिवस उलटून गेले होते. पूर्वेच्या दिशेने असणा-या अरुंद खाडीत टँग शिरली होती. मात्रं या खाडीच्या चिंचोळ्या पट्ट्यातून मार्ग काढताना ती खाडीच्या दोन्ही टोकांकडे पाळीपाळीने ढकलली जात होती. मोठ्या मुष्कीलीने किना-यावर किंवा खाडीतील प्रवाळ खडकांना धडकण्याचं टाळून अखेर चौथ्या दिवशी सकाळी सातच्या सुमाराला टँग मिडवे बेटावर विसावली.