मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......

ज्ञानोबाचे पैजार ·

यसवायजी 20/04/2014 - 12:20
हा हा हा.. काव्यरसात वाङ्मयशेती राहिली की हो. कवितेत गन्नम स्टाईल 'गॉन व्हायरल' होण्याची पात्रता आहे.

प्यारे१ 20/04/2014 - 15:51
__/\__ आता डब्बल मस्तानी (काशीबाईंसह बाजीरावांना = म्हणजे दोघांनाही मस्तानी नावाचे पेय. इतर अपेक्षा करु नयेत. धन्यवाद!) ;) संदर्भ: तुमालाबी म्हायत्ये नि आमालाबी! ;)

यसवायजी 20/04/2014 - 12:20
हा हा हा.. काव्यरसात वाङ्मयशेती राहिली की हो. कवितेत गन्नम स्टाईल 'गॉन व्हायरल' होण्याची पात्रता आहे.

प्यारे१ 20/04/2014 - 15:51
__/\__ आता डब्बल मस्तानी (काशीबाईंसह बाजीरावांना = म्हणजे दोघांनाही मस्तानी नावाचे पेय. इतर अपेक्षा करु नयेत. धन्यवाद!) ;) संदर्भ: तुमालाबी म्हायत्ये नि आमालाबी! ;)
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का? पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये...... (आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.) (पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल. पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये....

मी आणि माझे नशीब

सुनिल जाधव १९७९ ·

यसवायजी 20/04/2014 - 12:12
मी आणि माझी बायको हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण मी लग्न का केलं हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना? तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि सुखाचा काळ गेला आणि उद्याचा दिवस भोगायचाच आहे तेव्हा उद्याच्या युद्धासाठी तयार राहा... तेव्हा मी आणि माझी बायको यावर फालतू चर्चा बंद करा आणि तयारीला लागा... आजच आणि आतापासूनच.... पळतो मी आता....

शुचि 21/04/2014 - 13:16
मीपा आणि डुआयडी हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण डुआयडी खरा कोण हे मालक सोडून कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण एखादा डुआयडी मातला की लगेच सगळे त्रासतात .... कोण होता तो आणि काय लिहितो तो ..... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि मला एका डुआयडी ला सांभाळून घ्या ... आणि ते फक्त आपण आणि आपणच मिपाकर घडवू शकता ...... तेव्हा मी आणि माझा चवथा आयडी यावर चर्चा बंद करा आणि सोसायला सुरुवात करा ... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

इरसाल 21/04/2014 - 14:11
मय अवर मेरी तन्हाइ अकसर ये बाते कर्ते हय कि तुम होति तो ऐसा होत तुम होति तो वैसा होता, अच्छा है तुम नै हो तुमको मालुम किराया कित्ता बढ गयेला. और साला वो टुलिप का फुल भी कित्ता मैंगा हो रेला. कहासे लाता मय इत्ती सारी चिजां तुम्हारे वास्ते. अब रुलाओगे क्या ? (मैने सुना वो अन्ग्रेजा तुम्कु खुंदल-खुंदले मारे ?)

मी आणि माझा देश हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझा देश कुणी घडवला हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपला देश घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझा देश यावर चर्चा बंद करा आणि देश घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता.... (भावी पंतोजी)श्री श्री गुरुजी

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी आणि माझा बिजेपी हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण बिजेपी कुणी काढला हे मलाच काय कुणालाच माहित नसते.... बरोबर ना? तरी पण हा विषय निघाला की लगेच सगळे आपापल्या कोषात म्हणजेच मंदिरात जातात.... कशाला हवी बिजेपी? आणि काय झालंय तीचं?...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि बिजेपीचा नारा गेला आणि उद्याचा दिवस देशाच्या इश्यूंचा आहे तेव्हा उद्यासाठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझा बिजेपी यावर चर्चा बंद करा आणि निधर्मी देश घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

पैसा 21/04/2014 - 15:37
मी आणि आमची गंगूबाई हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण गंगूबाई कधी दांडी मारील हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघाला की लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच स्वयंपाकघरात जातात.... कोण होते मी आणि काय झाले मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि कालचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी गंगूबाईची वाट बघा.... आणि ती कधी येणार हे फक्त गंगूबाईच सांगू शकते...... तेव्हा मी आणि आमची गंगूबाई यावर चर्चा बंद करा आणि भांडी घासायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येते मी आता....

यसवायजी 20/04/2014 - 12:12
मी आणि माझी बायको हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण मी लग्न का केलं हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना? तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि सुखाचा काळ गेला आणि उद्याचा दिवस भोगायचाच आहे तेव्हा उद्याच्या युद्धासाठी तयार राहा... तेव्हा मी आणि माझी बायको यावर फालतू चर्चा बंद करा आणि तयारीला लागा... आजच आणि आतापासूनच.... पळतो मी आता....

शुचि 21/04/2014 - 13:16
मीपा आणि डुआयडी हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण डुआयडी खरा कोण हे मालक सोडून कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण एखादा डुआयडी मातला की लगेच सगळे त्रासतात .... कोण होता तो आणि काय लिहितो तो ..... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि मला एका डुआयडी ला सांभाळून घ्या ... आणि ते फक्त आपण आणि आपणच मिपाकर घडवू शकता ...... तेव्हा मी आणि माझा चवथा आयडी यावर चर्चा बंद करा आणि सोसायला सुरुवात करा ... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

इरसाल 21/04/2014 - 14:11
मय अवर मेरी तन्हाइ अकसर ये बाते कर्ते हय कि तुम होति तो ऐसा होत तुम होति तो वैसा होता, अच्छा है तुम नै हो तुमको मालुम किराया कित्ता बढ गयेला. और साला वो टुलिप का फुल भी कित्ता मैंगा हो रेला. कहासे लाता मय इत्ती सारी चिजां तुम्हारे वास्ते. अब रुलाओगे क्या ? (मैने सुना वो अन्ग्रेजा तुम्कु खुंदल-खुंदले मारे ?)

मी आणि माझा देश हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझा देश कुणी घडवला हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपला देश घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझा देश यावर चर्चा बंद करा आणि देश घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता.... (भावी पंतोजी)श्री श्री गुरुजी

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी आणि माझा बिजेपी हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण बिजेपी कुणी काढला हे मलाच काय कुणालाच माहित नसते.... बरोबर ना? तरी पण हा विषय निघाला की लगेच सगळे आपापल्या कोषात म्हणजेच मंदिरात जातात.... कशाला हवी बिजेपी? आणि काय झालंय तीचं?...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि बिजेपीचा नारा गेला आणि उद्याचा दिवस देशाच्या इश्यूंचा आहे तेव्हा उद्यासाठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझा बिजेपी यावर चर्चा बंद करा आणि निधर्मी देश घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

पैसा 21/04/2014 - 15:37
मी आणि आमची गंगूबाई हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण गंगूबाई कधी दांडी मारील हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघाला की लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच स्वयंपाकघरात जातात.... कोण होते मी आणि काय झाले मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि कालचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी गंगूबाईची वाट बघा.... आणि ती कधी येणार हे फक्त गंगूबाईच सांगू शकते...... तेव्हा मी आणि आमची गंगूबाई यावर चर्चा बंद करा आणि भांडी घासायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येते मी आता....
मी आणि माझे नशीब हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझे नशीब कुणी लिहिले हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझे नशीब यावर चर्चा बंद करा आणि नशीब घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

सामान्य आणि अ सामान्य

देशपांडे विनायक ·

आयुर्हित 21/04/2014 - 09:52
लोकशाही दुबळी होण्याची कारणे प्रत्येकाने एकटे एकटे लढणे होय! आपल्यासारख्या सामान्य जणांसाठीच असामान्य गुरूंनी आपली मते ई.स. पूर्वीच मांडली आहेत. "संघम शरणं गच्छामि!" आणि असामान्य नेत्यांनी ५० वर्षांपूर्वी आपली मते सोप्या भाषेत परत एकदा मांडली आहेत. "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" "मतदार यादी" या विषयावर एक धागा सुरु आहे, त्यावरहि ह्या धाग्याची लिंक देतो.

पैसा 21/04/2014 - 10:10
आणि इतर अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आवश्यक कागदपत्रे एक महिन्यापूर्वीच योग्य त्या अधिकार्‍यांकडे दिली होती तरी त्यांची नावे परत घालण्यात आली नाहीत.

आपल्या मतासाठी संघर्ष न करणारे त्यांच्या मतास स्वतःच महत्व देत नाहीत असे वाटत नाही ? @ पैसा एकदा सांगून एकदा जाऊन सरकारी कामे होतात असा या लोकांचा अनुभव आहे ? @ आयुर्हीत शिकणे आणि संघर्ष याला लोकशाहीचा पाया मानला पाहिजे असे वाटते संघर्ष करण्यासाठी संघ आवश्यक नाही पण यशाची शक्यता त्याने वाढते

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 21/04/2014 - 15:38
माझा एक मित्र जुन्या ठिकाणावरून नाव काढून नव्या ठिकाणी नोंदवण्यासाठी गेले सहा महिने प्रयत्न करतोय. किमान तीन वेळा दोन्ही ठिकाणच्या प्रोसेसेस करुन झाल्या. इतकच काय कंपनीमधे आलेल्या स्वयंसेवी संस्थांतर्फे सुद्धा अर्ज भरला... रीझल्ट: १. जुन्या ठिकाणावरून नाव काढणे - यशस्वी २. नव्या ठिकाणी नाव लागणे - अयशस्वी मतदान अर्थातच करता आले नाही. केंद्रावर अधिकार्‍यांनी स्पष्ट सांगितले "आता विधानसभेच्या वेळेस प्रयत्न करा". मागल्या निवडणूकीला माझे नाव यादीत आले नव्हते तेव्हा एक काका मला शहाणपणा शिकवत होते, मी कसा गेल्या पाच निवडणूका मतदान करतोय आणि जागरूक आहे, तुमची पिढी निष्काळजी वगैरे वगैरे... यावेळेस गेलेत आंदोलन करायला, माझं नाव कसं काय गायब झालं म्हणून विचारायला. >>>एकदा सांगून एकदा जाऊन सरकारी कामे होतात असा या लोकांचा अनुभव आहे ? तुमच्याकडे अहवाल आलेत का कुणी किती खेटे मारले त्याचे? ते मोठे लोक म्हणजे एकदाच जाणार आपण सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? अनेक लोकांनी पोलिसांत तक्रारी दिल्यात, त्यातल्या काही तर जाणूनबूजून केलेले कृत्य असल्याच्या शंके सहित आहेत म्हणे (ठराविक आडनावाचे लोक यादीतून गायब आहेत वगैरे). खरं खोटं नंतरच कळेल. आणि हो, फार गंभीर नसेल (प्रकरण शेकणार नसेल) तर तक्रार सहज नोंदवून घेतली जाते आजकाल, फक्त ती पुढे चालत नाही... कारण अर्थातच तुम्ही पैसा यांना दिलेल्या प्रतिसादातले. :)

@ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही @ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही @ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 22/04/2014 - 10:23
स्वतःला सो कॉल्ड जागरूक समजणार्‍या त्याच काकांचे नाव यावेळेस यादीमधून गायब आहे, म्हणजे तुमच्याच लॉजिकनुसार आता ते जागरूक राहिले नाहीत... :) मागल्या वेळेस मी जात्यात होतो यावेळेस ते आहेत. यातून काय ते समजा. यादीत नाव नसलेले सगळेच मुद्दामहून प्रयत्न करणे टाळतात वगैरे जो आपला समज झाला आहे तो काढून टाका डोक्यातून. सरकारी कामाबद्दल तुमचाच वरचा प्रतिसाद लक्षात घेता प्रयत्न करूनही यादीत नाव येईलच/राहीलच हे समजणे फोल आहे. माझ्या मित्राने बरेच प्रयत्न केलेत हे मला माहिती आहे (किमान दोन वेळा ऑफिसमधून सुट्टी काढून गेला होता.) त्यानंतरही त्याचे काम होत नसेल तर त्यावर कुणी तिर्‍हाईत माणसाने त्या मित्राने नक्की काय प्रयत्न केले हे न विचारताच (पालेकरांच्या बाबतीतली प्रतिक्रिया पण याच पठडीतली होती म्हणा) दिलेली प्रतिक्रिया बालिश आणि त्या काकांइतकीच "बघा मी कसा जागरूक" टायपातली ठरते. लोकशाही तेव्हाच दुबळी ठरेल जेव्हा बहुसंख्य लोकांना नको असलेले सरकार येईल. (जे फक्त नेत्यांना निवडणूक यंत्रणेत गोंधळ करता आल्यास शक्य आहे.). काही लोकांनी त्यांचे नाव मतदार यादीत नाही हे जाहिर सांगितले किंवा तक्रारी केल्या किंवा त्यांना हे उशीरा समजले म्हणून नाही.

In reply to by देशपांडे विनायक

आयुर्हित 22/04/2014 - 16:43
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! (संदर्भ:माझ्या एका मित्राचे ३ वेळा फार्म्स व फोटो देवूनही नाव यादीत आले नाही)

In reply to by आयुर्हित

शुचि 23/04/2014 - 00:51
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! (संदर्भ:माझ्या एका मित्राचे ३ वेळा फार्म्स व फोटो देवूनही नाव यादीत आले नाही)
हाहाहा :)

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 23/04/2014 - 11:12
अगदी सहमत. माझ्या माहितीप्रमाणे त्याने जुन्या ठिकाणी हेच केले होते (तिथुन नाव कट झाले आहे). पण नव्या ठिकाणची ऑफिसेस माहिती नव्हती. ती शोधली तर साहेब सापडले नाहीत, म्हणून मग स्वयंसेवी संस्थांतर्फे सुद्धा अर्ज केला होता त्याने. इतके प्रयत्न एक मूलभूत हक्क मिळवायला करावे लागू नयेत खरं तर. माझे नाव मागच्या वेळेस यादीत आले नव्हते, नंतर प्रयत्न करून ते आणले. मी नशिबवान की दोन फेर्‍यात काम झाले पण सगळ्यांचेच असे होत नसते हेच मला सांगायचे आहे. यावेळेस तर बरेच घोळ घातले आहेत. कुठल्यातरी कंपनीला याद्यांच्या डेटा एंट्रीचे काम आउटसोर्स केले म्हणे. मग तर घोळ होणे अटळच आहे. सरकारी कार्यालयाने खाजगी कंपन्यांना काम देणे आणि त्यात राजकारण्यांचा कणभरही हस्तक्षेप नसणे हा माझ्यासाठी तरी चमत्कारच असेल. :) मी सांगितलेला किस्सा तरी जेन्युइन आहे, पत्ता बदलल्याने झालेला. कित्येक ठिकाणी एकाच माणसाची नावे दोन याद्यांमधे, काही तर दोन वेगवेगळ्या मतदारसंघात सापडली आहेत. एकाच पत्त्यावर एकाच नावाची एकापेक्षा जास्त माणसेसुद्धा याद्यांमधे सापडलीत. इतकंच काय काही लोकांच्या नावाने दुसर्‍या व्यक्तींनी मतदान करण्याचे किस्सेसुद्धा झालेत (सोफेस्टीकेटेड बोगस वोटींग!). सकाळी कुणीतरी व्यवस्थित वोटर्स आयडी दाखवून मतदान केले, मग हे बूथवर गेले तर त्यांना सांगण्यात आले की तुमचे मतदान सकाळीच झाले! हे सगळे घोळ जुनेच आहेत. कारणे सुद्धा जुनीच आहेत, फक्त सोशल नेटवर्क आणि मिडीयामुळे यावेळेस चर्चा जास्त झाली आणि लोकांनीही आवाज उठवला म्हणून हा मुद्दा चर्चेत आला. निदान पुढल्या निवडणूकीत तरी काही अंशी कमी घोळ होतील अशी अपेक्षा करूयात.

चौकटराजा 23/04/2014 - 11:44
नंदन नीलकेणी यांच्या कडे " आधार" चे काम देऊनही त्यात घोळ झाला आहे. अशाच पद्धतीने त्यानी काम खाजगी कंपनीत केले होते का ? केले नसेल तर कामात घोळ ठेवा असे दडपण त्यांच्यावर कोणाकडून तरी असेल का? काही असो ही " आधार" ची कल्पना आली त्यावेळी मला वाटले होते " मनमोहन सिंग ! क्या बात आहे आता खरे रे आपण अधुनिक भारताचे शिल्पकार शोभता ! " पण कसचं काय ? त्यावर कायदेशीर विचार न करताच हे प्रचंड काम सुरू केले हे आता उघड होत आहे. शेषन साहेबानी कडक धोरण स्वीकारून निवडणूक प्रक्रियेत जरा तरी सुधारणा केली पण निवडणूक आयोगाला स्वतंत्र अशी यंत्रणा नाही. महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी वापरले जातात. ते सरकारी बाबूप्रमाणे काम करतात. सोयिस्कर पणे नियम व दुर्लक्ष यांचा वापर करतात. हेच या मतदार यादी गोळावरून दिसत आहे. माझा स्वता: चा दोनदा फोटो काढूनही माझे कार्ड गेल्या १५ वर्षात मला मिळालेले नाही. कारण उत्तरदायित्व ही काय भानगड आहे ? हे भारतीय माणसाला ठाउक नाही.

@थॉर माणूस;; इतके प्रयत्न एक मूलभूत हक्क मिळवायला करावे लागू नयेत खरं तर. हक्क विनासायास मिळाला कि त्याची बूज नीट राखली जात नाही असे वारंवार दिसून येते आणि हो ,नुकतेच वाचनात आले कि मतदान हा मुलभूत हक्क नाही ''हे सगळे घोळ जुनेच आहेत. कारणे सुद्धा जुनीच आहेत, फक्त सोशल नेटवर्क आणि मिडीयामुळे यावेळेस चर्चा जास्त झाली आणि लोकांनीही आवाज उठवला म्हणून हा मुद्दा चर्चेत आला. निदान पुढल्या निवडणूकीत तरी काही अंशी कमी घोळ होतील अशी अपेक्षा करूयात.'' १००% सहमत @चौकटराजा ; कारण उत्तरदायित्व ही काय भानगड आहे ? हे भारतीय माणसाला ठाउक नाही.; हेच म्हणावयाचे आहे मला आपण हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही . आग्रह धरत नाही नंदन नीलकेणी आधारचे काम करणार म्हणजे ते नक्की होणार असेच वाटत होते पण आपण खरोखर राजकारणी लोकांना ओळखले नाही किंव्हा तेवढी आपली कुवतच नाही !!

आयुर्हित 21/04/2014 - 09:52
लोकशाही दुबळी होण्याची कारणे प्रत्येकाने एकटे एकटे लढणे होय! आपल्यासारख्या सामान्य जणांसाठीच असामान्य गुरूंनी आपली मते ई.स. पूर्वीच मांडली आहेत. "संघम शरणं गच्छामि!" आणि असामान्य नेत्यांनी ५० वर्षांपूर्वी आपली मते सोप्या भाषेत परत एकदा मांडली आहेत. "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" "मतदार यादी" या विषयावर एक धागा सुरु आहे, त्यावरहि ह्या धाग्याची लिंक देतो.

पैसा 21/04/2014 - 10:10
आणि इतर अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आवश्यक कागदपत्रे एक महिन्यापूर्वीच योग्य त्या अधिकार्‍यांकडे दिली होती तरी त्यांची नावे परत घालण्यात आली नाहीत.

आपल्या मतासाठी संघर्ष न करणारे त्यांच्या मतास स्वतःच महत्व देत नाहीत असे वाटत नाही ? @ पैसा एकदा सांगून एकदा जाऊन सरकारी कामे होतात असा या लोकांचा अनुभव आहे ? @ आयुर्हीत शिकणे आणि संघर्ष याला लोकशाहीचा पाया मानला पाहिजे असे वाटते संघर्ष करण्यासाठी संघ आवश्यक नाही पण यशाची शक्यता त्याने वाढते

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 21/04/2014 - 15:38
माझा एक मित्र जुन्या ठिकाणावरून नाव काढून नव्या ठिकाणी नोंदवण्यासाठी गेले सहा महिने प्रयत्न करतोय. किमान तीन वेळा दोन्ही ठिकाणच्या प्रोसेसेस करुन झाल्या. इतकच काय कंपनीमधे आलेल्या स्वयंसेवी संस्थांतर्फे सुद्धा अर्ज भरला... रीझल्ट: १. जुन्या ठिकाणावरून नाव काढणे - यशस्वी २. नव्या ठिकाणी नाव लागणे - अयशस्वी मतदान अर्थातच करता आले नाही. केंद्रावर अधिकार्‍यांनी स्पष्ट सांगितले "आता विधानसभेच्या वेळेस प्रयत्न करा". मागल्या निवडणूकीला माझे नाव यादीत आले नव्हते तेव्हा एक काका मला शहाणपणा शिकवत होते, मी कसा गेल्या पाच निवडणूका मतदान करतोय आणि जागरूक आहे, तुमची पिढी निष्काळजी वगैरे वगैरे... यावेळेस गेलेत आंदोलन करायला, माझं नाव कसं काय गायब झालं म्हणून विचारायला. >>>एकदा सांगून एकदा जाऊन सरकारी कामे होतात असा या लोकांचा अनुभव आहे ? तुमच्याकडे अहवाल आलेत का कुणी किती खेटे मारले त्याचे? ते मोठे लोक म्हणजे एकदाच जाणार आपण सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? अनेक लोकांनी पोलिसांत तक्रारी दिल्यात, त्यातल्या काही तर जाणूनबूजून केलेले कृत्य असल्याच्या शंके सहित आहेत म्हणे (ठराविक आडनावाचे लोक यादीतून गायब आहेत वगैरे). खरं खोटं नंतरच कळेल. आणि हो, फार गंभीर नसेल (प्रकरण शेकणार नसेल) तर तक्रार सहज नोंदवून घेतली जाते आजकाल, फक्त ती पुढे चालत नाही... कारण अर्थातच तुम्ही पैसा यांना दिलेल्या प्रतिसादातले. :)

@ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही @ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही @ थॉर माणूस आपला मित्र नाव नोंदवून घेणारा अधिकारी हा अंतिम अधिकार असलेला अधिकारी समजत आहे . पण ते सत्य नाही तुम्हाला शहाणपण शिकवणारे काका '' जागरूक '' वाटत नाहीत . लोकशाही दुबळी कशाने होते हे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे >>>सामान्य म्हणजे आपण बिचारे काम होईपर्यंत जाणार असा काहीसा धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती टाईप समज आहे का हा? नाही नाही नाही

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 22/04/2014 - 10:23
स्वतःला सो कॉल्ड जागरूक समजणार्‍या त्याच काकांचे नाव यावेळेस यादीमधून गायब आहे, म्हणजे तुमच्याच लॉजिकनुसार आता ते जागरूक राहिले नाहीत... :) मागल्या वेळेस मी जात्यात होतो यावेळेस ते आहेत. यातून काय ते समजा. यादीत नाव नसलेले सगळेच मुद्दामहून प्रयत्न करणे टाळतात वगैरे जो आपला समज झाला आहे तो काढून टाका डोक्यातून. सरकारी कामाबद्दल तुमचाच वरचा प्रतिसाद लक्षात घेता प्रयत्न करूनही यादीत नाव येईलच/राहीलच हे समजणे फोल आहे. माझ्या मित्राने बरेच प्रयत्न केलेत हे मला माहिती आहे (किमान दोन वेळा ऑफिसमधून सुट्टी काढून गेला होता.) त्यानंतरही त्याचे काम होत नसेल तर त्यावर कुणी तिर्‍हाईत माणसाने त्या मित्राने नक्की काय प्रयत्न केले हे न विचारताच (पालेकरांच्या बाबतीतली प्रतिक्रिया पण याच पठडीतली होती म्हणा) दिलेली प्रतिक्रिया बालिश आणि त्या काकांइतकीच "बघा मी कसा जागरूक" टायपातली ठरते. लोकशाही तेव्हाच दुबळी ठरेल जेव्हा बहुसंख्य लोकांना नको असलेले सरकार येईल. (जे फक्त नेत्यांना निवडणूक यंत्रणेत गोंधळ करता आल्यास शक्य आहे.). काही लोकांनी त्यांचे नाव मतदार यादीत नाही हे जाहिर सांगितले किंवा तक्रारी केल्या किंवा त्यांना हे उशीरा समजले म्हणून नाही.

In reply to by देशपांडे विनायक

आयुर्हित 22/04/2014 - 16:43
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! (संदर्भ:माझ्या एका मित्राचे ३ वेळा फार्म्स व फोटो देवूनही नाव यादीत आले नाही)

In reply to by आयुर्हित

शुचि 23/04/2014 - 00:51
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा ३ वेळा झाले ते चांगलेच झाले! (संदर्भ:माझ्या एका मित्राचे ३ वेळा फार्म्स व फोटो देवूनही नाव यादीत आले नाही)
हाहाहा :)

In reply to by देशपांडे विनायक

थॉर माणूस 23/04/2014 - 11:12
अगदी सहमत. माझ्या माहितीप्रमाणे त्याने जुन्या ठिकाणी हेच केले होते (तिथुन नाव कट झाले आहे). पण नव्या ठिकाणची ऑफिसेस माहिती नव्हती. ती शोधली तर साहेब सापडले नाहीत, म्हणून मग स्वयंसेवी संस्थांतर्फे सुद्धा अर्ज केला होता त्याने. इतके प्रयत्न एक मूलभूत हक्क मिळवायला करावे लागू नयेत खरं तर. माझे नाव मागच्या वेळेस यादीत आले नव्हते, नंतर प्रयत्न करून ते आणले. मी नशिबवान की दोन फेर्‍यात काम झाले पण सगळ्यांचेच असे होत नसते हेच मला सांगायचे आहे. यावेळेस तर बरेच घोळ घातले आहेत. कुठल्यातरी कंपनीला याद्यांच्या डेटा एंट्रीचे काम आउटसोर्स केले म्हणे. मग तर घोळ होणे अटळच आहे. सरकारी कार्यालयाने खाजगी कंपन्यांना काम देणे आणि त्यात राजकारण्यांचा कणभरही हस्तक्षेप नसणे हा माझ्यासाठी तरी चमत्कारच असेल. :) मी सांगितलेला किस्सा तरी जेन्युइन आहे, पत्ता बदलल्याने झालेला. कित्येक ठिकाणी एकाच माणसाची नावे दोन याद्यांमधे, काही तर दोन वेगवेगळ्या मतदारसंघात सापडली आहेत. एकाच पत्त्यावर एकाच नावाची एकापेक्षा जास्त माणसेसुद्धा याद्यांमधे सापडलीत. इतकंच काय काही लोकांच्या नावाने दुसर्‍या व्यक्तींनी मतदान करण्याचे किस्सेसुद्धा झालेत (सोफेस्टीकेटेड बोगस वोटींग!). सकाळी कुणीतरी व्यवस्थित वोटर्स आयडी दाखवून मतदान केले, मग हे बूथवर गेले तर त्यांना सांगण्यात आले की तुमचे मतदान सकाळीच झाले! हे सगळे घोळ जुनेच आहेत. कारणे सुद्धा जुनीच आहेत, फक्त सोशल नेटवर्क आणि मिडीयामुळे यावेळेस चर्चा जास्त झाली आणि लोकांनीही आवाज उठवला म्हणून हा मुद्दा चर्चेत आला. निदान पुढल्या निवडणूकीत तरी काही अंशी कमी घोळ होतील अशी अपेक्षा करूयात.

चौकटराजा 23/04/2014 - 11:44
नंदन नीलकेणी यांच्या कडे " आधार" चे काम देऊनही त्यात घोळ झाला आहे. अशाच पद्धतीने त्यानी काम खाजगी कंपनीत केले होते का ? केले नसेल तर कामात घोळ ठेवा असे दडपण त्यांच्यावर कोणाकडून तरी असेल का? काही असो ही " आधार" ची कल्पना आली त्यावेळी मला वाटले होते " मनमोहन सिंग ! क्या बात आहे आता खरे रे आपण अधुनिक भारताचे शिल्पकार शोभता ! " पण कसचं काय ? त्यावर कायदेशीर विचार न करताच हे प्रचंड काम सुरू केले हे आता उघड होत आहे. शेषन साहेबानी कडक धोरण स्वीकारून निवडणूक प्रक्रियेत जरा तरी सुधारणा केली पण निवडणूक आयोगाला स्वतंत्र अशी यंत्रणा नाही. महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी वापरले जातात. ते सरकारी बाबूप्रमाणे काम करतात. सोयिस्कर पणे नियम व दुर्लक्ष यांचा वापर करतात. हेच या मतदार यादी गोळावरून दिसत आहे. माझा स्वता: चा दोनदा फोटो काढूनही माझे कार्ड गेल्या १५ वर्षात मला मिळालेले नाही. कारण उत्तरदायित्व ही काय भानगड आहे ? हे भारतीय माणसाला ठाउक नाही.

@थॉर माणूस;; इतके प्रयत्न एक मूलभूत हक्क मिळवायला करावे लागू नयेत खरं तर. हक्क विनासायास मिळाला कि त्याची बूज नीट राखली जात नाही असे वारंवार दिसून येते आणि हो ,नुकतेच वाचनात आले कि मतदान हा मुलभूत हक्क नाही ''हे सगळे घोळ जुनेच आहेत. कारणे सुद्धा जुनीच आहेत, फक्त सोशल नेटवर्क आणि मिडीयामुळे यावेळेस चर्चा जास्त झाली आणि लोकांनीही आवाज उठवला म्हणून हा मुद्दा चर्चेत आला. निदान पुढल्या निवडणूकीत तरी काही अंशी कमी घोळ होतील अशी अपेक्षा करूयात.'' १००% सहमत @चौकटराजा ; कारण उत्तरदायित्व ही काय भानगड आहे ? हे भारतीय माणसाला ठाउक नाही.; हेच म्हणावयाचे आहे मला आपण हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही . आग्रह धरत नाही नंदन नीलकेणी आधारचे काम करणार म्हणजे ते नक्की होणार असेच वाटत होते पण आपण खरोखर राजकारणी लोकांना ओळखले नाही किंव्हा तेवढी आपली कुवतच नाही !!
श्री अमोल पालेकर पोलिसाकडे तक्रार करून आले त्यांचे नाव मतदार यादीतून गायब कसे झाले याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांचे म्हणणे दिसते माझे नाव मतदार यादीत आहे का नाही हे मी नेट वर पाहिले मतदार यादी नेट वर दिसते हे मी वर्तमानपत्रातून वाचले माझे नाव मतदार यादीत दिसत नव्हते नेटवरून मी तक्रार नोंदविली एका आठवड्यात मला SMS वरून कोणाला भेटावे ते कळवण्यात आले मी त्या अधिकारी व्यक्तीस जाऊन भेटलो माझे म्हणणे ऐकल्यावर मला माझे नाव नोंदवून मिळाले माझे नाव गायब का झाले तेही समजले मी सामान्य माणूस असल्याने कायदे पाळण्याकडे माझा जास्त कल आहे चांगले अधिकारी भेटले तर माझे काम लवकर होते हा योग कधीतरी येतो ह

आर्र....राजकुमार

तिमा ·

पैसा 20/04/2014 - 11:08
हसून मेले! सॉलिड चिरफाड! पण प्रभुदेवाच्या डॅन्ससाठी बघू काय?

यसवायजी 20/04/2014 - 11:35
मस्त. मजा आली. गंदी बात मधल्या "मुंह पे थू थू थू" सारख्या ओळींनी गाण्याला एक वेगळ्याच 'लेवल' वर पोचवले आहे. अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती कोणते हो ते प्रसंग?? ह्यो पिच्चर बघणं आमच्याकड्न तर काय होनार न्हाई, तुमीच जरा इस्कटून लिवा की. ;)

पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती.
तुमच्यात तिला पंकज कपुर दिसत असेल. *secret* बाकी अजुन लिहा सिनेमा बद्दल... कारण आता कोणत्याही चॅनेलवर लागला तरी बघायचे धाडस होणार नाही

जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच. > मान्य. हिरवीण म्हणजे आपले पूज्य शॉटगन यांची सुकन्या, सोनाक्षी सिन्हा' हे मात्र लगेच ओळखले. > मग हे कसे ओळखले? आपल्या पाळ्णाघरात पूज्य शॉट्गन सोनाक्षीला ठेवत असे का?

In reply to by मार्मिक गोडसे

तिमा 20/04/2014 - 13:58
आमचीच शॉटगन वापरुन आमचाच एनकाऊंटर करताय की काय ? मग लोक मला 'महात्मा' म्हणायला लागतील.emo

दादा कोंडके 20/04/2014 - 15:03
हा अत्याचार दर महिन्याला बंगळुर-पुणे प्रवासात सहन करावा लागतो. मागच्या प्रवासात शारुकचा 'जब तक है जान' लावला होता. सगळं पब्लिक मस्त एंजॉय करत होतं. बायकोनी फोनवर कोणता पिक्चर लागलाय? असं विचारल्यावर त्यावेळी नाव माहित नसल्यानं मी, "तो नै का, लंडन मध्ये गिटार वाजवून भीक मागणारा तो पण्णाशीचा हिरो भारतात ब्वांब स्क्वाड चा लीड होतो' असं सांगितल्यावर शेजारच्या प्याशिंजरने माझ्याकडे अरेरे वाला द्रूष्टीक्षेप टाकला. :(

बेफ्फाम मारलय!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @अवांतरः माझ्या पलिकडच्याच रांगेत एक मॉड मुलगी बसली होती. ती हा चित्रपट एन्जॉय करत होती. पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती. या आजोबांना काय वाटत असेल, असे भाव तिच्या चेहेर्‍यावर दिसत होते.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

बाबा पाटील 22/04/2014 - 20:25
अवघड प्रसंगात ती तुमच्याकडेच बघत होती,आणी दुसर म्हणजे मॉड म्हणजे तीने अस काय घातल होत अथवा न घातल होत की अवघड प्रसंगात तुमच तिच्याकडे लक्ष जात होत.आजोबा! अजुन बरेच तरुण आहात की तुम्ही.

तिमा 23/04/2014 - 13:51
सर्वच प्रतिसादकांचे आणि माझ्या आजोबापणाविषयी भलत्या शंका घेणार्‍यांचे आभार.

पैसा 20/04/2014 - 11:08
हसून मेले! सॉलिड चिरफाड! पण प्रभुदेवाच्या डॅन्ससाठी बघू काय?

यसवायजी 20/04/2014 - 11:35
मस्त. मजा आली. गंदी बात मधल्या "मुंह पे थू थू थू" सारख्या ओळींनी गाण्याला एक वेगळ्याच 'लेवल' वर पोचवले आहे. अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती कोणते हो ते प्रसंग?? ह्यो पिच्चर बघणं आमच्याकड्न तर काय होनार न्हाई, तुमीच जरा इस्कटून लिवा की. ;)

पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती.
तुमच्यात तिला पंकज कपुर दिसत असेल. *secret* बाकी अजुन लिहा सिनेमा बद्दल... कारण आता कोणत्याही चॅनेलवर लागला तरी बघायचे धाडस होणार नाही

जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच. > मान्य. हिरवीण म्हणजे आपले पूज्य शॉटगन यांची सुकन्या, सोनाक्षी सिन्हा' हे मात्र लगेच ओळखले. > मग हे कसे ओळखले? आपल्या पाळ्णाघरात पूज्य शॉट्गन सोनाक्षीला ठेवत असे का?

In reply to by मार्मिक गोडसे

तिमा 20/04/2014 - 13:58
आमचीच शॉटगन वापरुन आमचाच एनकाऊंटर करताय की काय ? मग लोक मला 'महात्मा' म्हणायला लागतील.emo

दादा कोंडके 20/04/2014 - 15:03
हा अत्याचार दर महिन्याला बंगळुर-पुणे प्रवासात सहन करावा लागतो. मागच्या प्रवासात शारुकचा 'जब तक है जान' लावला होता. सगळं पब्लिक मस्त एंजॉय करत होतं. बायकोनी फोनवर कोणता पिक्चर लागलाय? असं विचारल्यावर त्यावेळी नाव माहित नसल्यानं मी, "तो नै का, लंडन मध्ये गिटार वाजवून भीक मागणारा तो पण्णाशीचा हिरो भारतात ब्वांब स्क्वाड चा लीड होतो' असं सांगितल्यावर शेजारच्या प्याशिंजरने माझ्याकडे अरेरे वाला द्रूष्टीक्षेप टाकला. :(

बेफ्फाम मारलय!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @अवांतरः माझ्या पलिकडच्याच रांगेत एक मॉड मुलगी बसली होती. ती हा चित्रपट एन्जॉय करत होती. पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती. या आजोबांना काय वाटत असेल, असे भाव तिच्या चेहेर्‍यावर दिसत होते.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

बाबा पाटील 22/04/2014 - 20:25
अवघड प्रसंगात ती तुमच्याकडेच बघत होती,आणी दुसर म्हणजे मॉड म्हणजे तीने अस काय घातल होत अथवा न घातल होत की अवघड प्रसंगात तुमच तिच्याकडे लक्ष जात होत.आजोबा! अजुन बरेच तरुण आहात की तुम्ही.

तिमा 23/04/2014 - 13:51
सर्वच प्रतिसादकांचे आणि माझ्या आजोबापणाविषयी भलत्या शंका घेणार्‍यांचे आभार.
आर्र... राजकुमार पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले. जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच.

शिल्पे घडविली बहु कुशलता..

सूड ·

पैसा 20/04/2014 - 11:11
पण ती मोडतोड बघून दर वेळी नव्याने वाईट वाटतं. :( यावेळी धन्या दगडं बघून कंटाळला वाटतं!

कंजूस 20/04/2014 - 11:29
चांगलाच सूड काढला आहे .वल्लीची दशावतार सहल ती हीच का वेगळी आहे ?पुण्याहून कारने किती वाजता निघालात ? दगडं बघून बरेच कंटाळतात .घोळके येतात आणि "इकडंबी मूर्तीच हाईत"म्हणत बाहेरूनच अर्धा तासात लेणी उरकतात .गुजराती जैन समाजाच्या सहलींच्या बसेस सरळ ३० ते ३४ जैनलेण्यांकडे पार्क करतात .तिथूनच परत फिरतात .अजिंठ्याकडे (=फर्दापूरची चित्रे ,इति जळगावकर) जातपण नाहीत .

In reply to by कंजूस

प्रचेतस 20/04/2014 - 11:35
दशावतार सहल मागच्या महिन्यात झाली होती. ही सहल मागच्याच शनिवारी रविवारी. एका महिन्याच्या आतच दुसर्यांदा वेरूळला जायचा योग आला.

In reply to by दिपक.कुवेत

धन्या 20/04/2014 - 17:59
स्वतःला लेणी, गड असल्या गोष्टी अजिबात आवडत नसताना (किंवा त्याचं विशेष कौतुक नसताना) मित्रांसोबत फिरायला जाण्यातही मजा असते. वूई एंजॉय जर्नी, नॉट डेस्टीनेशन. ;)

रामदास 20/04/2014 - 13:38
विचारणार होतो. फोटो सुंदर. वल्लींणि धाग्याकडे खास लक्ष दिले तर लेण्यांविषयअचेक उत्तम चर्चा घडेलसे वाटते.

In reply to by रामदास

प्रचेतस 20/04/2014 - 15:59
चिती म्हणजे यज्ञवेदी. थोडक्यात यज्ञकुंड. चितीच्या आकारांवरून तिला वेगवेगळी नावे पडली आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या यज्ञांच्या वेळी विशिष्ट चितीच वापरली जाते. ही कूर्मचिती म्हणजे कासवाच्या पाठ उलटी केली असता जसा आकार होईल तसा. थोडक्यात ही कासवाच्या आकाराची असते. अग्नीचिती, द्रोणचिती, श्येनचिती हे चितींचे अजून काही प्रकार.

भाते 20/04/2014 - 20:27
फोटो छान आले आहेत. पण, मिपाकरांचे फोटो कुठे आहेत?

प्रचेतस 22/04/2014 - 20:25
'तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुशील सद्गुणी सुंदरसा नवरा' अशी हिमालयपंतांनी झायरात केल्यावर स्थळ घेऊन आलेले ब्रह्मदेव.
ते ब्रह्मदेवाच्या उजवीकडे आहेत ते देवगुरु बृहस्पती. आता लग्नाची बोलणी सुरु करा म्हणून ब्रह्मदेवाच्या डाव्या दंडाला ते हलकेच स्पर्श करीत आहेत तर शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे तर हिमालयाच्या शेजारीच त्याची पत्नी मेना ही बोलणी ऐकत उभी आहे.
जैन शिलालेख
श्रीसोहिल ब्रह्म चारिणा शान्ति भट्टा रक प्रतिमेय सोहिल नामक ब्रह्मचार्‍याने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरवून घेतली आहे

In reply to by प्रचेतस

सूड 22/04/2014 - 21:39
>>शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे हिमालयाचा पण लग्नाला विरोध होता ना?

In reply to by सूड

प्रचेतस 22/04/2014 - 21:51
नाय रे. विरोध होता तो दक्ष प्रजापतीचा. हा सतीचा पिता. ह्याच्या आद्न्येविरुद्ध सतीने शिवाशी लग्न केलं म्हणून दक्षाने यद्न्यात शिवाचा अपमान केला हे पाहून सतीने स्वत:ला जाळून घेतले ह्यामुळे कोपित होऊन शिवाने वीरभद्राचे रूप धारण करून दक्षाचे मस्तक उडवले व त्यानंतर त्याला बोकडाचे मस्तक चिकटवले व स्वत: संन्यासी झाला तर हीच सती पुढे पार्वतीरूप घेऊन हिमालयाच्या पोटी जन्मास आली व् गतजन्मीचे स्मरण असल्याने शिवप्राप्तीसाठी तप करू लागली तर उमा माहेश्वर पुत्रच (स्कंद) हां तारकासुराचा वध करू शकणार असल्याने देवांना हे लग्न जुळवायची घाई झाली. ;)

पैसा 20/04/2014 - 11:11
पण ती मोडतोड बघून दर वेळी नव्याने वाईट वाटतं. :( यावेळी धन्या दगडं बघून कंटाळला वाटतं!

कंजूस 20/04/2014 - 11:29
चांगलाच सूड काढला आहे .वल्लीची दशावतार सहल ती हीच का वेगळी आहे ?पुण्याहून कारने किती वाजता निघालात ? दगडं बघून बरेच कंटाळतात .घोळके येतात आणि "इकडंबी मूर्तीच हाईत"म्हणत बाहेरूनच अर्धा तासात लेणी उरकतात .गुजराती जैन समाजाच्या सहलींच्या बसेस सरळ ३० ते ३४ जैनलेण्यांकडे पार्क करतात .तिथूनच परत फिरतात .अजिंठ्याकडे (=फर्दापूरची चित्रे ,इति जळगावकर) जातपण नाहीत .

In reply to by कंजूस

प्रचेतस 20/04/2014 - 11:35
दशावतार सहल मागच्या महिन्यात झाली होती. ही सहल मागच्याच शनिवारी रविवारी. एका महिन्याच्या आतच दुसर्यांदा वेरूळला जायचा योग आला.

In reply to by दिपक.कुवेत

धन्या 20/04/2014 - 17:59
स्वतःला लेणी, गड असल्या गोष्टी अजिबात आवडत नसताना (किंवा त्याचं विशेष कौतुक नसताना) मित्रांसोबत फिरायला जाण्यातही मजा असते. वूई एंजॉय जर्नी, नॉट डेस्टीनेशन. ;)

रामदास 20/04/2014 - 13:38
विचारणार होतो. फोटो सुंदर. वल्लींणि धाग्याकडे खास लक्ष दिले तर लेण्यांविषयअचेक उत्तम चर्चा घडेलसे वाटते.

In reply to by रामदास

प्रचेतस 20/04/2014 - 15:59
चिती म्हणजे यज्ञवेदी. थोडक्यात यज्ञकुंड. चितीच्या आकारांवरून तिला वेगवेगळी नावे पडली आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या यज्ञांच्या वेळी विशिष्ट चितीच वापरली जाते. ही कूर्मचिती म्हणजे कासवाच्या पाठ उलटी केली असता जसा आकार होईल तसा. थोडक्यात ही कासवाच्या आकाराची असते. अग्नीचिती, द्रोणचिती, श्येनचिती हे चितींचे अजून काही प्रकार.

भाते 20/04/2014 - 20:27
फोटो छान आले आहेत. पण, मिपाकरांचे फोटो कुठे आहेत?

प्रचेतस 22/04/2014 - 20:25
'तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुशील सद्गुणी सुंदरसा नवरा' अशी हिमालयपंतांनी झायरात केल्यावर स्थळ घेऊन आलेले ब्रह्मदेव.
ते ब्रह्मदेवाच्या उजवीकडे आहेत ते देवगुरु बृहस्पती. आता लग्नाची बोलणी सुरु करा म्हणून ब्रह्मदेवाच्या डाव्या दंडाला ते हलकेच स्पर्श करीत आहेत तर शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे तर हिमालयाच्या शेजारीच त्याची पत्नी मेना ही बोलणी ऐकत उभी आहे.
जैन शिलालेख
श्रीसोहिल ब्रह्म चारिणा शान्ति भट्टा रक प्रतिमेय सोहिल नामक ब्रह्मचार्‍याने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरवून घेतली आहे

In reply to by प्रचेतस

सूड 22/04/2014 - 21:39
>>शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे हिमालयाचा पण लग्नाला विरोध होता ना?

In reply to by सूड

प्रचेतस 22/04/2014 - 21:51
नाय रे. विरोध होता तो दक्ष प्रजापतीचा. हा सतीचा पिता. ह्याच्या आद्न्येविरुद्ध सतीने शिवाशी लग्न केलं म्हणून दक्षाने यद्न्यात शिवाचा अपमान केला हे पाहून सतीने स्वत:ला जाळून घेतले ह्यामुळे कोपित होऊन शिवाने वीरभद्राचे रूप धारण करून दक्षाचे मस्तक उडवले व त्यानंतर त्याला बोकडाचे मस्तक चिकटवले व स्वत: संन्यासी झाला तर हीच सती पुढे पार्वतीरूप घेऊन हिमालयाच्या पोटी जन्मास आली व् गतजन्मीचे स्मरण असल्याने शिवप्राप्तीसाठी तप करू लागली तर उमा माहेश्वर पुत्रच (स्कंद) हां तारकासुराचा वध करू शकणार असल्याने देवांना हे लग्न जुळवायची घाई झाली. ;)
तर!! सांगायची गोष्ट अशी, की मिपाकर कुठेही गेले की धागा हा निघालाच पाह्यजे (असं म्हणतात). बरं, असे काही प्रवासवर्णाचे धागे लिहायचे म्हणजे जाम टेंशन येतं. त्यात लेण्यांबद्दल लिहायचं म्हणजे आणखीच टेंशन!! तरीही म्हटलं आता लोक एवढा आग्रह करतातच आहेत तर खरडाव्या चार ओळी. पुष्कळ दिवसांपासून हो-नाही करत लांबत चाललेला वेरुळ लेण्यांच्या भेटीचा विषय पुन्हा एकदा निघाला. आणि व्हॉट्स अ‍ॅप, प्रत्यक्ष भेटीतून प्लान बनू लागले. दोन दिवसांचाच प्लान करायचा असं कळल्यावर बर्‍याच जणांनी हात वर केले, म्हणजे सहमती दर्शवली.

मुनुस्वामी आणि मागाडीचा चित्ता

स्पार्टाकस ·

स्पंदना 20/04/2014 - 08:37
तुम्ही लेखन प्रकार निवडताना "अनुवाद" असा निवडा स्पार्टाकस. अर्थात त्याने काही जास्त फरक पडत नाही कारण तुम्ही मुळ कथेचा स्त्रोत आणि लेखकाचे नाव दिले आहेच. उगाच एक मुनुस्वामीपणा! ;) फारच छान अनुवाद! रसाळ लिहीता.

प्रश्नलंका 22/04/2014 - 04:04
मस्तच हो..! फक्त एक सुधारणा सुचवायची आहे.. 'लँटना' याला मराठीमध्ये 'घाणेरी' असं नाव आहे.. अनुवाद उत्तमच, पण हा फार कमी माहितीतला शब्द टाळून बर्‍यापैकी माहित असलेला मराठी शब्द वापरू शकाल.

पैसा 23/04/2014 - 16:52
मुनुस्वामी म्हणजे नमुना आहे. अनुवाद छान. पण या शिकारींमुळे सगळे वन्यप्राणी नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत हे आठवत रहातं.

स्पंदना 20/04/2014 - 08:37
तुम्ही लेखन प्रकार निवडताना "अनुवाद" असा निवडा स्पार्टाकस. अर्थात त्याने काही जास्त फरक पडत नाही कारण तुम्ही मुळ कथेचा स्त्रोत आणि लेखकाचे नाव दिले आहेच. उगाच एक मुनुस्वामीपणा! ;) फारच छान अनुवाद! रसाळ लिहीता.

प्रश्नलंका 22/04/2014 - 04:04
मस्तच हो..! फक्त एक सुधारणा सुचवायची आहे.. 'लँटना' याला मराठीमध्ये 'घाणेरी' असं नाव आहे.. अनुवाद उत्तमच, पण हा फार कमी माहितीतला शब्द टाळून बर्‍यापैकी माहित असलेला मराठी शब्द वापरू शकाल.

पैसा 23/04/2014 - 16:52
मुनुस्वामी म्हणजे नमुना आहे. अनुवाद छान. पण या शिकारींमुळे सगळे वन्यप्राणी नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत हे आठवत रहातं.
हिंदुस्थानच्या पूर्व किना-यावर मद्रास आणि पश्चिम किना-यावर मँगलोर यांना जोडणारी सरळ रेषा काढली तर त्या रेषेवर मधोमध बंगलोर शहर येईल. समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचावर असल्याने बंगलोरची हवा अत्यंत आल्हाददायक असते. अती थंड नाही आणि अती उष्णही नाही, अती पाऊस नाही आणि अगदी कोरडंही नाही असं तिथलं हवामान कोणालाही सुखद वाटण्यासारखंच आहे. आजचं बंगलोर हे दुस-या महायुध्दापूर्वी अगदी लहानसं आणि टुमदार शहर होतं. दुस-या महायुध्दात भौगोलीक स्थानवैशिष्ट्यामुळे आणि औद्योगीक प्रगतीमुळे बंगलोरची झपाट्याने वाढ झाली.

गडीमाणस

मालविका ·

खेडूत 20/04/2014 - 01:19
पहिला लेख आवडला. लवकर आटोपता घेतलात असं वाटलं. काम करणारया माणसाना पारखून घेणं, घरगुती वागणूक देणं आणि आयुष्यभर जोडून ठेवणं- ही कला आमच्या पेक्षा आधीच्या पिढीत जास्त होती असं वाटतं. (गुण्यादादाच्या शोधात असलेला)खेडूत

शुचि 20/04/2014 - 01:43
मालविका, आपन रेखाटलेले गुण्यादादाचे शब्दचित्र मला मनापासून आवडले. विशेषत: त्याना देण्यात येणारी आपुलकीची व सन्मानाची वागणूक मनाला भावली. आपले मिपावाराती स्वागत आहे. पुलेशु.

पैसा 20/04/2014 - 08:49
छान लिहिलंय. असे गडी पाहिले आहेत. ते गडी म्हणण्यापेक्षा घरातला सदस्यच असायचे.

In reply to by पैसा

स्पंदना 20/04/2014 - 08:57
आमच्याकडचे "गणपू दादा, बाळु दादा" एक एक गोष्ट त्यांच्या शिवाय हलत नसे. मजा म्हणजे हल्ली वडिलांनी शेती सोडली, आता भाऊ बघतो. तर वडिल रोज जाऊन बाळु दादांच्या घरात संध्याकाळ घालवायचे. त्यांच्याशी गप्पा मारत टिव्ही पहात, बर्‍याचदा तेथेच जेवुन परत. पण बाहेर्च्या लोकांना हे संबंध समजण मुश्किल असत. त्यांना या नात्याच नाव फकत दिसतं. त्या आडचे गुंफलेले सहज सुंदर नात्यांचे गोफ नाहीत दिसत.

मालविका 21/04/2014 - 16:41
माझ्या पहिल्याच लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद . आपण केलेल्या सूचनांचे नक्की पालन केले जाईल. असेच मार्गदर्शन अपेक्षित आहे. पुन्हा एकदा धन्यवाद .

ऋषिकेश 21/04/2014 - 17:21
छान व्यक्तीच्या भोवतालच्यांच्या वर्णनासोबत, स्वतः व्यक्तीचेही वर्णन आले असते तर अजून आवडले असते. पुलेशु लिहित रहा!

अर्धवटराव 23/04/2014 - 04:17
अवांतरः एखाद्या गुण्यादादाने स्वतः किंवा आपल्या मुलाने स्वतःची शेती करायची तयारी केली असती तर त्याचं कौतुक झालं असतं का? शेती विषयक एव्हढं ज्ञान मिळवुन गुण्या शेवटपर्यत गडी म्हणुनच जगतो. माझा एक बिहारी मित्र आहे. स्वतः मस्त आयटी च्या मार्गाने अमेरीका वारी करतो. आणि त्याची तक्रार काय, तर त्यांची शेती सांभाळायला गडीमाणसं मिळत नाहित. म्हणे कि सब सालोको शहर जाके बाकि धंदे करनेका इंट्रेस्ट है. हे महाराज स्वतःला क्षत्रीय म्हणवतात. बापजाद्यांकडुन अफाट शेती चालत आलि घरी. हे शहरात राहणार, आधुनीक व्ययसाय करणार. आणि यांना इमानी गडी हवेत शेती सांभाळायला.

सुबोध खरे 23/04/2014 - 10:14
आई नेहमी म्हणायची आपण खाल्यानंतर आपली भांडी घासताना त्यांना आपण काय खाल्ले याचा अंदाज येणार आणि आपल्याला मिळाले नाही याच दुखः होणार . त्यापेक्षा देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही मग त्यानाही दिल तर उलट दिल्याच समाधान मिळेल
मान गये. असेच माझी आजी म्हणत असे.आमच्या पानात जे अन्न असे तेच अन्न आमच्या गड्यांच्या पानात असे हे मी बघितलेले आहे. उत्तम लेख लिहित्या रहा

ब़जरबट्टू 23/04/2014 - 14:31
मी पयला हाये, लेख वाचणारा.. ह्य ह्य.. कालच तुम्हच्या खरडवहीत वाचला नव्ह.. :) तेथे नसतात ठेवायचा... :))

खेडूत 20/04/2014 - 01:19
पहिला लेख आवडला. लवकर आटोपता घेतलात असं वाटलं. काम करणारया माणसाना पारखून घेणं, घरगुती वागणूक देणं आणि आयुष्यभर जोडून ठेवणं- ही कला आमच्या पेक्षा आधीच्या पिढीत जास्त होती असं वाटतं. (गुण्यादादाच्या शोधात असलेला)खेडूत

शुचि 20/04/2014 - 01:43
मालविका, आपन रेखाटलेले गुण्यादादाचे शब्दचित्र मला मनापासून आवडले. विशेषत: त्याना देण्यात येणारी आपुलकीची व सन्मानाची वागणूक मनाला भावली. आपले मिपावाराती स्वागत आहे. पुलेशु.

पैसा 20/04/2014 - 08:49
छान लिहिलंय. असे गडी पाहिले आहेत. ते गडी म्हणण्यापेक्षा घरातला सदस्यच असायचे.

In reply to by पैसा

स्पंदना 20/04/2014 - 08:57
आमच्याकडचे "गणपू दादा, बाळु दादा" एक एक गोष्ट त्यांच्या शिवाय हलत नसे. मजा म्हणजे हल्ली वडिलांनी शेती सोडली, आता भाऊ बघतो. तर वडिल रोज जाऊन बाळु दादांच्या घरात संध्याकाळ घालवायचे. त्यांच्याशी गप्पा मारत टिव्ही पहात, बर्‍याचदा तेथेच जेवुन परत. पण बाहेर्च्या लोकांना हे संबंध समजण मुश्किल असत. त्यांना या नात्याच नाव फकत दिसतं. त्या आडचे गुंफलेले सहज सुंदर नात्यांचे गोफ नाहीत दिसत.

मालविका 21/04/2014 - 16:41
माझ्या पहिल्याच लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद . आपण केलेल्या सूचनांचे नक्की पालन केले जाईल. असेच मार्गदर्शन अपेक्षित आहे. पुन्हा एकदा धन्यवाद .

ऋषिकेश 21/04/2014 - 17:21
छान व्यक्तीच्या भोवतालच्यांच्या वर्णनासोबत, स्वतः व्यक्तीचेही वर्णन आले असते तर अजून आवडले असते. पुलेशु लिहित रहा!

अर्धवटराव 23/04/2014 - 04:17
अवांतरः एखाद्या गुण्यादादाने स्वतः किंवा आपल्या मुलाने स्वतःची शेती करायची तयारी केली असती तर त्याचं कौतुक झालं असतं का? शेती विषयक एव्हढं ज्ञान मिळवुन गुण्या शेवटपर्यत गडी म्हणुनच जगतो. माझा एक बिहारी मित्र आहे. स्वतः मस्त आयटी च्या मार्गाने अमेरीका वारी करतो. आणि त्याची तक्रार काय, तर त्यांची शेती सांभाळायला गडीमाणसं मिळत नाहित. म्हणे कि सब सालोको शहर जाके बाकि धंदे करनेका इंट्रेस्ट है. हे महाराज स्वतःला क्षत्रीय म्हणवतात. बापजाद्यांकडुन अफाट शेती चालत आलि घरी. हे शहरात राहणार, आधुनीक व्ययसाय करणार. आणि यांना इमानी गडी हवेत शेती सांभाळायला.

सुबोध खरे 23/04/2014 - 10:14
आई नेहमी म्हणायची आपण खाल्यानंतर आपली भांडी घासताना त्यांना आपण काय खाल्ले याचा अंदाज येणार आणि आपल्याला मिळाले नाही याच दुखः होणार . त्यापेक्षा देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही मग त्यानाही दिल तर उलट दिल्याच समाधान मिळेल
मान गये. असेच माझी आजी म्हणत असे.आमच्या पानात जे अन्न असे तेच अन्न आमच्या गड्यांच्या पानात असे हे मी बघितलेले आहे. उत्तम लेख लिहित्या रहा

ब़जरबट्टू 23/04/2014 - 14:31
मी पयला हाये, लेख वाचणारा.. ह्य ह्य.. कालच तुम्हच्या खरडवहीत वाचला नव्ह.. :) तेथे नसतात ठेवायचा... :))
आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी .

एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)

विवेकपटाईत ·

पैसा 19/04/2014 - 23:03
सायकल = समाजवादी नमो नमो = भाजपा झाडूवाला = आआप द्वाड मुलगा आणि आई = काँग्रेस? बाकी कळलां नाय!

Rajesh K 21/04/2014 - 01:43
स्वामीजी, वातावरण लय तापलंय
शब्दशः तापलंय! स्वामीजींकडे या उकाड्या-वर काय उपाय आहे का पहा ना! अंगाची लाही लाही होतेय !! :) बाकी सुंदर व मार्मिक कथा ! :)

In reply to by माहितगार

मृगनयनी 21/04/2014 - 13:11
स्वामी "त्रिकालदर्शी" असल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त आदर वाटतो.... बाकी गुलाबाचं फूल झाडावर राहिलं असतं... तरी कधी ना कधी सुकुन कचर्‍यात गेलंच असतं ना!... किमान ते फूल देवाच्या चरणी अर्पण तर झाले....... अर्थात त्या मुलाने माळ्याला विचारून गुलाब तोडला असता... तर अधिक उचित ठरले असते.!!!! किमान त्याच्या आईने त्यास विचारायला हवे होते.. की "हा गुलाब कुठुन आणलास बाळ?" पण जे सुन्दर दिसेल.. ते हिसकावण्याची जी मानवी वृत्ती आहे... ती "स्वामी त्रिकालदर्शी" नक्की बदलवू शकतील.. असे वाटते.

विवेकपटाईत 21/04/2014 - 19:32
गुलाबाचं फुलं = मत ? अचूक ओळखले, धन्यवाद , सप्पुभाई ही जवळपासच आहे. आपल्या मतांचा उपयोग राजनेता बहुतांश स्वत:च्या स्वार्थाकरता करतात, आपले मत व्यर्थच जाते. हेच स्वामीजींना सांगायचे होते.

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य 26/04/2014 - 00:52
हे उलटे टाइप करा म्हणजे मत्पत्रिका असे उत्तर मी आधीच दिसलेले दिसले असते. आम्हाला सौधा गुढवाणी जमते हो :) तुम्ही मात्र ती ओलखायला चुकलात :)

मनीषा 26/04/2014 - 20:46
गुलाबाचे फुल पायदळी तुडवणे अजिबात योग्यं नाही. शहाणा माणूस ते कधीच करणार नाही. फुलाचे आयुष्य जरी एका दिवसाचे असले, तरी त्याचा गुलकंद करता येतो, अत्तरही छान होते, आणि काहीच नाही तरी गुलाबपाणी करण्यासाठी तरी वापरता येतेच.

पैसा 19/04/2014 - 23:03
सायकल = समाजवादी नमो नमो = भाजपा झाडूवाला = आआप द्वाड मुलगा आणि आई = काँग्रेस? बाकी कळलां नाय!

Rajesh K 21/04/2014 - 01:43
स्वामीजी, वातावरण लय तापलंय
शब्दशः तापलंय! स्वामीजींकडे या उकाड्या-वर काय उपाय आहे का पहा ना! अंगाची लाही लाही होतेय !! :) बाकी सुंदर व मार्मिक कथा ! :)

In reply to by माहितगार

मृगनयनी 21/04/2014 - 13:11
स्वामी "त्रिकालदर्शी" असल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त आदर वाटतो.... बाकी गुलाबाचं फूल झाडावर राहिलं असतं... तरी कधी ना कधी सुकुन कचर्‍यात गेलंच असतं ना!... किमान ते फूल देवाच्या चरणी अर्पण तर झाले....... अर्थात त्या मुलाने माळ्याला विचारून गुलाब तोडला असता... तर अधिक उचित ठरले असते.!!!! किमान त्याच्या आईने त्यास विचारायला हवे होते.. की "हा गुलाब कुठुन आणलास बाळ?" पण जे सुन्दर दिसेल.. ते हिसकावण्याची जी मानवी वृत्ती आहे... ती "स्वामी त्रिकालदर्शी" नक्की बदलवू शकतील.. असे वाटते.

विवेकपटाईत 21/04/2014 - 19:32
गुलाबाचं फुलं = मत ? अचूक ओळखले, धन्यवाद , सप्पुभाई ही जवळपासच आहे. आपल्या मतांचा उपयोग राजनेता बहुतांश स्वत:च्या स्वार्थाकरता करतात, आपले मत व्यर्थच जाते. हेच स्वामीजींना सांगायचे होते.

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य 26/04/2014 - 00:52
हे उलटे टाइप करा म्हणजे मत्पत्रिका असे उत्तर मी आधीच दिसलेले दिसले असते. आम्हाला सौधा गुढवाणी जमते हो :) तुम्ही मात्र ती ओलखायला चुकलात :)

मनीषा 26/04/2014 - 20:46
गुलाबाचे फुल पायदळी तुडवणे अजिबात योग्यं नाही. शहाणा माणूस ते कधीच करणार नाही. फुलाचे आयुष्य जरी एका दिवसाचे असले, तरी त्याचा गुलकंद करता येतो, अत्तरही छान होते, आणि काहीच नाही तरी गुलाबपाणी करण्यासाठी तरी वापरता येतेच.
आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही. स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले.

तिला समुद्र आवडतो...

माधुरी विनायक ·

धन्यवाद... सर्वांचे धन्यवाद... अगदी बरोबर अपर्णा-अक्षय.. टू व्हीलरच... आणि उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीर.

भाते 06/06/2014 - 20:13
तुमच्या ब्लॉगवर ही कविता वाचली होती. कविता खरंच आवडली. अगदी 'गारवा' ची आठवण झाली.

धन्यवाद... सर्वांचे धन्यवाद... अगदी बरोबर अपर्णा-अक्षय.. टू व्हीलरच... आणि उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीर.

भाते 06/06/2014 - 20:13
तुमच्या ब्लॉगवर ही कविता वाचली होती. कविता खरंच आवडली. अगदी 'गारवा' ची आठवण झाली.
तिला समुद्र आवडतो... तिला पाऊसही आवडतो... आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे तिचा रूसवा कळतो त्याला तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं... पाठीवर स्पर्श जाणवला की सुसाट सुटतो तो काही बोलत नाही, विचारतही नाही ती तिच्याच रूसव्यात दंग एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली... समुद्राच्या दिशेने धावलेली... वळून त्याच्याकडे बघताना भरून आलेलं आभाळ अवचित आलेला पाऊस आणि वाहून गेलेला रूसवा...

.......चीनमधे व्हायरस

आशु जोग ·

सुहासदवन 19/04/2014 - 12:14
चीनकडे प्रचंड शस्त्रसामुग्री, उत्तम सैन्य आणि सर्वात महत्वाची म्हणजे जबरदस्त हिम्मत आहे की त्यापुढे पाकिस्तान किस झाड की पत्ती..... उद्या चीनने पाकिस्तानचे काही बरे वाईट करायचे ठरवले तर कोण जाब विचारणार त्याला..... इथे साठ वर्षे झाली आपण पाकिस्तानला प्रश्न काय विचारायचा हे साधं एकमताने ठरवू शकत नाही तर चीनचे आपण काय करणार.... आणि चीनला जर अरबी महासागरात आपला तळ बनवायचा असेल तर तो बनविणारच.... त्यासाठी काही काळासाठी पाकिस्तानची घुसखोरी सहन करावी लागली तरी चीनचे काही नुकसान नाहिये त्यात..... अवांतर - आधीच MH370 नावाचा एक प्रयोग करुन झालाच आहे!

In reply to by सुहासदवन

आशु जोग 19/04/2014 - 12:39
>> इथे साठ वर्षे झाली भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात पण चीन विरुद्ध पाकिस्तान अशी लढाई म्हणतच नाहीये मी

In reply to by आशु जोग

सुहासदवन 19/04/2014 - 12:52
या व्हायरस वरची लस भारताकडे काही प्रमाणात तयार आहे कारण गेल्या १००० वर्षात त्याच्याशीच लढाई चालू आहे... हजार वर्षे लढून देखील जर रोग आटोक्यात येत नसेल तर लस तरी बदलावी किंवा डॉक्टर तरी..... भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात मी भारताला शिव्या देत नाहीये पण एवढंच म्हणतोय की आपल्याला घरचंच झेपत नाहीये तिथे आपल्या शेजारचे काय करताहेत हे पाहायला आणि जोखायला कोणाला अक्कल आहे?

In reply to by सुहासदवन

आहे ना! काही लोकांस आहे अक्कल! त्याना फ़क्त शेजारी काय करतात ते शोधायला आवडते! तीच त्यांची अक्कल! सरकारी भाषेत त्यांस "रिसर्च एंड एनालिसिस विङ्ग" उर्फ़ R&AW म्हणतात! असे ऐकले आहे!!!

आशु जोग 19/04/2014 - 13:08
चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या राष्ट्रप्रमुखाला झरदारींची भेट घेवून सांगावे लागते यातच सगळे आले. भिवंडी मुझफ्फरनगर अशी शहरे तिथे तयार होवू लागली आहेत मी तर म्हणेन या चीन मधे सौदी तत्त्वज्ञानाचा होवू दे आणखी प्रसार

In reply to by आशु जोग

आत्मशून्य 19/04/2014 - 13:42
सौदी हे एका व्यक्तीचे चक्क आडनाव आहे ज्यावरुनच अख्ख्या देश/नाव वसल्या आहे. फक्त सौदी आडनाव आहे म्हणून त्या देशातील अशा (प्रत्येक) व्यक्तीला महिन्याचा एक ठरावीक तनखा (तो काहीही नकरो) अदा केल्या जातो....

सुहासदवन 19/04/2014 - 13:47
पाकिस्तानसाठी ही भेट खास होती कारण चीन बरोबर खाजगी आणि सरकारी स्तरावरील उद्योग आणि व्यापार संबंध वाढविणे. आणि तथाकथित घुसखोरीबाबत फक्त एक औपचारिकता म्हणून चीनला पाकिस्तानला हे सांगायचे असेल अन्यथा त्यांना ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी निदान त्यांच्या खंडप्राय देशात तरी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा कारण भारतासारख्या देशाला जर थोपवायचे असेल तर ह्या दोन देशांनी एकत्र येणे आणि एकमेकांशी संबंध वाढविणे गरजेचे आहे. चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्यावर आता तेच दिसत असेल तर आम्ही काय करणार? भारताला आपल्या सीमेबाहेर जे चालले आहे ते बघायचेच नसेल तर आम्ही जनतेने तरी पट्ट्या का म्हणून सोडाव्यात.... जगू देत ना आम्हाला सुरक्षिततेच्या भ्रमात....

आशु जोग 19/04/2014 - 17:58
>> ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा दोन देशांची टक्कर.... इथे काय संबंध ...

आशु जोग 03/07/2014 - 00:28
चीनच्या झिनझियांग प्रांतात सरकारी नोकर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपवासाला बंदी... धार्मिक स्वातंत्र्यावर गदा.. पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त असो पण हा प्रांत चीनला जड जात आहे... सुरक्षा दलांना विरोधाचा सामना करावा लागत आहे

आशु जोग 30/07/2014 - 12:42
आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात. वर काही लोकांनी केलेल्या कमेंट्स पाहून यांना काहीच माहिती नाही. असे म्हणावेसे वाटते. काही वस्त्यांमधे आणि पोलिस ठाण्यांमधे काही सशस्त्र नागरीकांना धूमाकूळ घातला.

माहितगार 29/01/2015 - 16:04
त्यामुळे भारताचे सहकार्य घेण्याशिवाय चीनला पर्याय राहणार नाही... अन्यथा चीनचेही पाकिस्तान बांगलादेश असे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत...
....आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात.

आशु जोग 30/01/2015 - 19:02
प्रगाढ पंडितांनो माझ्या शब्दांना चिवडत बसण्याऐवजी वस्तुस्थिती समोर ठेवून माझा मुद्याला विरोध करा वा समर्थन करा यात ज्ञान-मिळवायची काय गरज आहे? कैच्याकै निरर्थक आपलं! हे अतृप्त रावांनी स्वतःच सांगितलं हे बरं झालं जाता जाता सदाशिव पेठेतील सफरचंदाच्या झाडाखाली बसून चीनबाबतचे साक्षात्कार होतीलच असे नाही.

सुहासदवन 19/04/2014 - 12:14
चीनकडे प्रचंड शस्त्रसामुग्री, उत्तम सैन्य आणि सर्वात महत्वाची म्हणजे जबरदस्त हिम्मत आहे की त्यापुढे पाकिस्तान किस झाड की पत्ती..... उद्या चीनने पाकिस्तानचे काही बरे वाईट करायचे ठरवले तर कोण जाब विचारणार त्याला..... इथे साठ वर्षे झाली आपण पाकिस्तानला प्रश्न काय विचारायचा हे साधं एकमताने ठरवू शकत नाही तर चीनचे आपण काय करणार.... आणि चीनला जर अरबी महासागरात आपला तळ बनवायचा असेल तर तो बनविणारच.... त्यासाठी काही काळासाठी पाकिस्तानची घुसखोरी सहन करावी लागली तरी चीनचे काही नुकसान नाहिये त्यात..... अवांतर - आधीच MH370 नावाचा एक प्रयोग करुन झालाच आहे!

In reply to by सुहासदवन

आशु जोग 19/04/2014 - 12:39
>> इथे साठ वर्षे झाली भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात पण चीन विरुद्ध पाकिस्तान अशी लढाई म्हणतच नाहीये मी

In reply to by आशु जोग

सुहासदवन 19/04/2014 - 12:52
या व्हायरस वरची लस भारताकडे काही प्रमाणात तयार आहे कारण गेल्या १००० वर्षात त्याच्याशीच लढाई चालू आहे... हजार वर्षे लढून देखील जर रोग आटोक्यात येत नसेल तर लस तरी बदलावी किंवा डॉक्टर तरी..... भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात मी भारताला शिव्या देत नाहीये पण एवढंच म्हणतोय की आपल्याला घरचंच झेपत नाहीये तिथे आपल्या शेजारचे काय करताहेत हे पाहायला आणि जोखायला कोणाला अक्कल आहे?

In reply to by सुहासदवन

आहे ना! काही लोकांस आहे अक्कल! त्याना फ़क्त शेजारी काय करतात ते शोधायला आवडते! तीच त्यांची अक्कल! सरकारी भाषेत त्यांस "रिसर्च एंड एनालिसिस विङ्ग" उर्फ़ R&AW म्हणतात! असे ऐकले आहे!!!

आशु जोग 19/04/2014 - 13:08
चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या राष्ट्रप्रमुखाला झरदारींची भेट घेवून सांगावे लागते यातच सगळे आले. भिवंडी मुझफ्फरनगर अशी शहरे तिथे तयार होवू लागली आहेत मी तर म्हणेन या चीन मधे सौदी तत्त्वज्ञानाचा होवू दे आणखी प्रसार

In reply to by आशु जोग

आत्मशून्य 19/04/2014 - 13:42
सौदी हे एका व्यक्तीचे चक्क आडनाव आहे ज्यावरुनच अख्ख्या देश/नाव वसल्या आहे. फक्त सौदी आडनाव आहे म्हणून त्या देशातील अशा (प्रत्येक) व्यक्तीला महिन्याचा एक ठरावीक तनखा (तो काहीही नकरो) अदा केल्या जातो....

सुहासदवन 19/04/2014 - 13:47
पाकिस्तानसाठी ही भेट खास होती कारण चीन बरोबर खाजगी आणि सरकारी स्तरावरील उद्योग आणि व्यापार संबंध वाढविणे. आणि तथाकथित घुसखोरीबाबत फक्त एक औपचारिकता म्हणून चीनला पाकिस्तानला हे सांगायचे असेल अन्यथा त्यांना ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी निदान त्यांच्या खंडप्राय देशात तरी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा कारण भारतासारख्या देशाला जर थोपवायचे असेल तर ह्या दोन देशांनी एकत्र येणे आणि एकमेकांशी संबंध वाढविणे गरजेचे आहे. चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्यावर आता तेच दिसत असेल तर आम्ही काय करणार? भारताला आपल्या सीमेबाहेर जे चालले आहे ते बघायचेच नसेल तर आम्ही जनतेने तरी पट्ट्या का म्हणून सोडाव्यात.... जगू देत ना आम्हाला सुरक्षिततेच्या भ्रमात....

आशु जोग 19/04/2014 - 17:58
>> ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा दोन देशांची टक्कर.... इथे काय संबंध ...

आशु जोग 03/07/2014 - 00:28
चीनच्या झिनझियांग प्रांतात सरकारी नोकर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपवासाला बंदी... धार्मिक स्वातंत्र्यावर गदा.. पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त असो पण हा प्रांत चीनला जड जात आहे... सुरक्षा दलांना विरोधाचा सामना करावा लागत आहे

आशु जोग 30/07/2014 - 12:42
आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात. वर काही लोकांनी केलेल्या कमेंट्स पाहून यांना काहीच माहिती नाही. असे म्हणावेसे वाटते. काही वस्त्यांमधे आणि पोलिस ठाण्यांमधे काही सशस्त्र नागरीकांना धूमाकूळ घातला.

माहितगार 29/01/2015 - 16:04
त्यामुळे भारताचे सहकार्य घेण्याशिवाय चीनला पर्याय राहणार नाही... अन्यथा चीनचेही पाकिस्तान बांगलादेश असे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत...
....आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात.

आशु जोग 30/01/2015 - 19:02
प्रगाढ पंडितांनो माझ्या शब्दांना चिवडत बसण्याऐवजी वस्तुस्थिती समोर ठेवून माझा मुद्याला विरोध करा वा समर्थन करा यात ज्ञान-मिळवायची काय गरज आहे? कैच्याकै निरर्थक आपलं! हे अतृप्त रावांनी स्वतःच सांगितलं हे बरं झालं जाता जाता सदाशिव पेठेतील सफरचंदाच्या झाडाखाली बसून चीनबाबतचे साक्षात्कार होतीलच असे नाही.
चीनचा एक प्रांत आहे सिकीयांग, तिथले आतंकवादी चीनमधे आतंक माजवतात आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात आश्रय मिळवतात. मागे चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी झरदारी अंकल पाकिस्तानचे अध्यक्ष होते तेव्हा झरदारींना याबाबत सूचना दिली होती. की चीनमधल्या अतिरेक्यांना पाकिस्तानात पनाह(आश्रय) मिळता कामा नये. याकडे आम्ही भारतीय कसे पाहतो... चीन पाक सहकार्य गेली अनेक वर्षे अधिकच दॄढ होताना दिसते आहे. पण पाकिस्तानबरोबर हस्तांदोलन करताना चीनच्या शरीरात काही व्हायरस शिरत आहेत.