मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

आयुर्हित ·

गंगाधर मुटे 12/04/2014 - 10:29
कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्‍याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्‍हाडीचा दांडा

गंगाधर मुटे 12/04/2014 - 10:29
कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्‍याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्‍हाडीचा दांडा
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

आयुष्याचे सात वार

sunrise ·

शुचि 11/04/2014 - 19:10
यावरुन मला एक ज्योतिषविषयक कल्पना सुचली - शनिवार - शनिचा वार! शनि ग्रह मंद असतो, हळू हळू, मंद गतीने होणारी बांधणी (स्ट्रक्चर) याच्या अधिपत्याखाली येते. अर्थात पेरणीचा, कष्टाचा समय. ................... बालपण!!! उंट जस पाणी पीऊन पुढच्या प्रवासाकरता साठवण करतो तसा मनुष्य अभ्यास/विद्यार्जन करुन पुढील आयुष्याच्या तजविजीच्या मागे असतो. मग येतो रवीवार ..... उगवतीचा, उजळून टाकणारा काळ. रवी ग्रह मेषेत उच्चीचा असतो. अन मेष राशीच्या अधिपत्याखाली येते "कोणत्याही कार्याची सुरुवात्/आरंभ" ......... तारुण्याची (उगवतीची) वर्षे सोमवार ..... चंद्राच्या अधिपत्याखाली येते कुटुंब/माया ................ वैवाहीक/सांसारीक वर्षे मंगळवार ..... मंगळ "कृतीशील" ग्रह. येथे येतात .......... कर्तुत्वाची वर्षे, नोकरी, धंद्यात जम बसविण्याची, धडपडून "पौरुष" गाजवण्याची वर्षे. बुधवार ...... बुध जातीने वाणी! पै न पै जोडणे अर्थात बचत, हिशेब .... ही आहेत मध्यमवयातील जबाबदार वर्षे! गुरुवार .... बृहस्पती ..... मार्गदर्शक वर्षे , वृद्धत्व जेव्हा काहीजण अध्यात्माकडे वळतात. शुक्रवार .... शुक्र मीनेत उच्चीचा असतो अर्थात मीन राशी म्हणजे "अंत". जशी मेष ही आरंभ तशी मीन ही "इति/ समाप्ती" ___________ कोणाला वडाची साल पिंपळाला/ हरदासी कथा/ बादरायण संबंध वाटला असेल तर ब्वॉरर्र!!!! पण वरील कवितेच्या अनुषंगाने हे विचार मनात डोकावले म्हणून येथे मांडले आहेत.

In reply to by शुचि

sunrise 12/04/2014 - 08:59
ह्या कवितेमागची संकल्पना ज्योतिष / ग्रह कारकत्व ह्या पार्श्वभूमीवर आहेच. आपल्या लक्षात आले ह्याचा आनंद वाटला.

शुचि 11/04/2014 - 19:10
यावरुन मला एक ज्योतिषविषयक कल्पना सुचली - शनिवार - शनिचा वार! शनि ग्रह मंद असतो, हळू हळू, मंद गतीने होणारी बांधणी (स्ट्रक्चर) याच्या अधिपत्याखाली येते. अर्थात पेरणीचा, कष्टाचा समय. ................... बालपण!!! उंट जस पाणी पीऊन पुढच्या प्रवासाकरता साठवण करतो तसा मनुष्य अभ्यास/विद्यार्जन करुन पुढील आयुष्याच्या तजविजीच्या मागे असतो. मग येतो रवीवार ..... उगवतीचा, उजळून टाकणारा काळ. रवी ग्रह मेषेत उच्चीचा असतो. अन मेष राशीच्या अधिपत्याखाली येते "कोणत्याही कार्याची सुरुवात्/आरंभ" ......... तारुण्याची (उगवतीची) वर्षे सोमवार ..... चंद्राच्या अधिपत्याखाली येते कुटुंब/माया ................ वैवाहीक/सांसारीक वर्षे मंगळवार ..... मंगळ "कृतीशील" ग्रह. येथे येतात .......... कर्तुत्वाची वर्षे, नोकरी, धंद्यात जम बसविण्याची, धडपडून "पौरुष" गाजवण्याची वर्षे. बुधवार ...... बुध जातीने वाणी! पै न पै जोडणे अर्थात बचत, हिशेब .... ही आहेत मध्यमवयातील जबाबदार वर्षे! गुरुवार .... बृहस्पती ..... मार्गदर्शक वर्षे , वृद्धत्व जेव्हा काहीजण अध्यात्माकडे वळतात. शुक्रवार .... शुक्र मीनेत उच्चीचा असतो अर्थात मीन राशी म्हणजे "अंत". जशी मेष ही आरंभ तशी मीन ही "इति/ समाप्ती" ___________ कोणाला वडाची साल पिंपळाला/ हरदासी कथा/ बादरायण संबंध वाटला असेल तर ब्वॉरर्र!!!! पण वरील कवितेच्या अनुषंगाने हे विचार मनात डोकावले म्हणून येथे मांडले आहेत.

In reply to by शुचि

sunrise 12/04/2014 - 08:59
ह्या कवितेमागची संकल्पना ज्योतिष / ग्रह कारकत्व ह्या पार्श्वभूमीवर आहेच. आपल्या लक्षात आले ह्याचा आनंद वाटला.
लेखनविषय:
चंद्राचा शीतल प्रकाश, बाप्पा सगळ्यांना देतो गोंडस बाळाच्या रुपात, प्रत्येकजण जन्माला येतो बालपण कसे संपते, कधी कळतच नाही असा सोमवार परत, कधी मिळतच नाही मंगळाचा जोश, संपूर्ण तारुण्य व्यापतो आभाळा एवढ्या आकांक्षा, आपण उरात जपतो खूप काही करायला, वेळ कमी पडतो आपल्या नकळत अचानक, बुधवार उजाडतो बौद्धिक आणि आर्थिक, आपण झेप घेत असतो कुटुंब, तब्येत, मित्र - ह्यांसाठी वेळच नसतो अनुभवाचं लक्षण म्हणून जग, पांढऱ्या केसांकडे पाहतं स्वतःसाठी थोडं जगायचय, असं मनात वाटत राहतं एक महत्वाचा निरोप घेऊन, मग गुरुवार येतो खरा मार्ग दाखविण्याचा, प्रयत्न करून जातो स्वार्थात भिजलेलं मन, इतक्या लवकर

चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल

खेडूत ·

खटपट्या 11/04/2014 - 04:27
मारुती डीझायर परत शोरूम मध्ये बोलावल्या असे खालील लिंक वरून माहित पडले. http://epaper.freepressjournal.in/epapermain.aspx माझी डीझायर आहे पण अजून मारुती मधून फोन वगैरे काही नाही. अधिकृत माहितीसाठी मारुती मध्ये करून बघतो. धन्यवाद.

बहुगुणी 11/04/2014 - 04:31
वॉल स्ट्रीट जर्नल मधला याच विषयावरचा लेख नुकताच चाळला होता. टोयोटाबरोबरच फोर्ड, बीएमडब्ल्यू, फियाट, जीएम अशा बर्‍याच कंपन्यांनी मिळून गेल्या वर्षभरातच १५ दशलक्ष गाड्या परत बोलवल्या आहेत. रेग्युलेटर (नियामक?) संस्थांच्या रेट्यामुळे आणी कोर्टांमधल्या बदनामीकारक खटल्यांच्या भीतीने या कंपन्यांनी असे रिकॉल्स केले आहेत असं दिसतं. (अवांतरः गाड्यांच्याच नव्हे तर औषधं, खेळणी, अन्नपदार्थ, शेतमालासंबंधित रसायनं, वगैरे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात लागू केलेले असे 'रिकॉल्स' अमेरिकेत एकाच ठिकाणी या शासकीय संस्थळावर शोधता येतात. अशी सोय भारतात आहे का माहीत नाही.)

धन्या 11/04/2014 - 09:37
तांत्रिक माहिती हसत खेळत सांगणारा हा लेख आवडला. एक शंका, वाहनांमधील सॉफ्टवेअर एम्बेडेड प्रकारात येतं ना? यामध्ये मुख्यत्वाने १६ बीट सुक्ष्म-नियंत्रक (मायक्रो-कंट्रोलर्स) वापरले जातात असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. इंटेल ८९सी५१ आणि अर्ड्युइनो बोर्डवरील अ‍ॅटमेल अ‍ॅटमेगा ३२८पी शी छेडछाड केलेली असल्यामुळे यावर अधिक जाणून घ्यायला आवडेल. :)

सुंदर रे खेडूता. मध्यंतरी काही नॅनो पेटल्याची काही चित्रेही प्रसिद्ध झाली होती.त्या परत घेतल्या असतील टाटांनी. ह्या पेक्षा पूर्वीच्या गाड्या बर्‍या म्हणते मी. उकडतय? काचा खाली करा.गाणी ऐकायची आहेत? घरी बसा व रेडियो लावा. (अ‍ॅम्बेसेडरमधून अनेक वेळा प्रवास केलेली)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्या 11/04/2014 - 11:22
ह्या पेक्षा पूर्वीच्या गाड्या बर्‍या म्हणते मी.
तेव्हढं तरी कशाला, मी तर म्हणतो लोकांनी बैलगाडीच वापरावी प्रवासासाठी. वेग फार नसल्यामुळे खुपच सुरक्षित. शिवाय काचा वगैरे खाली करायची भानगडच नाही. फुल्ली कन्व्हर्टीबल. आणि वारा गाणे गात असताना गाडीत गाणी वगैरे लावायचीही भानगड नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आत्मशून्य 11/04/2014 - 16:03
अ‍ॅम्बेसेडर आजही सर्वात आरामदायी, लक्सुरिअस आणी अक्षरशः प्रेमात पडावे अशीच गाडी आहे. जरासा द्रुश्यानुभव(लुक अन फिल) सुधारला तरी पुरेसे आहे. एकदम तगडी गाडी आहे.

आदूबाळ 11/04/2014 - 14:49
सुंदर लेख! या रिकॉलच्या खर्चाचं काय करतात - यावर दोन पैसे: ऑटो कंपन्या दरवर्षी "वॉरंटी प्रोव्हिजन" या नावाखाली तरतूद करून ठेवतात - मग प्रत्यक्षात रिकॉल येवो-ना-येवो. ही तरतूद भूतकाळातल्या रिकॉल/रीप्लेसमेंटच्या अनुभवावर आधारित असते. हुषार कंपन्या या ऐवजी (कधीकधी याबरोबर) रिकॉल/वॉरंटीचा विमा उतरवतात. "स्विस री" नावाची कंपनी यासाठी प्रसिद्ध आहे. पण हे दरवेळी शक्य होत नाही - विशेषतः नवीन मॉडेल्सच्या बाबत. मग कंपन्या "एक्सटेंडेड वॉरंटी" देतात. माझ्या नॅनोला तब्बल चार वर्षांची वॉरंटी दिली होती! दोन वर्षांत मी नॅनो मनसोक्त हुंदडली. नंतर मित्राने ती माझ्याकडून विकत घेतली, आणि मी खराब केलेले (म्हणजे जवळजवळ सगळे) पार्ट बदलून आता तो ती मस्त वापरतो!

मदनबाण 11/04/2014 - 15:55
मला असा माझ्या दुचाकीचा अनुभव आहे, माझ्याकडे कॉलेजमधे असताना टीव्हीएस स्पेक्ट्रा होती.तीच्या कीकच्या कुठल्याश्या पार्ट मधे दोष होता.कंपनीने फोन करुन मला बोलावुन घेतले आणि पार्ट बदलुन दिला. हल्लीच बीएमडब्लू च्या रिकॉलवर बातमी पाहिली होती,त्या कंपनीच्या {बहुतेक} सीइओ चे कोर्टात जाब-जवाब चालु होते आणि कोर्टाच्या बाहेरुन वर्ताहर वार्तांकन करत होता.त्यांच्या 156,137 लक्सरी कार्स रिकॉल करण्यात आल्या आहेत. बाकी अधिक इथे :- BMW recalls popular cars, SUVs for possible stalling BMW to recall more than 156,000 vehicles in U.S. All the Cars Recalled So Far This Year

शुचि 11/04/2014 - 17:27
लेख छानच आहे.
मग ती कंपनी माझ्या दृष्टीने चांगल्या यादीत जाते आणि असे न करणारे आपले दोष झाकून तसेच विकतात का काय? असा संशय निर्माण होतो.
हे भारी!!

खेडूत 11/04/2014 - 22:57
धन्यवाद! @ धन्या: होय, हे एम्बेडेड सोफ्टवेर असते.८, १६ आणि ३२ बिट मायक्रो कंट्रोलर्स वापरतात. शिवाय आसिक्स पण. @ आत्म्शून्य: >> कार इंजीनसारख्या ठिकाणी ते तापुन जळत का नाहीत याचे मात्र कुतुहल आहे. - ते पुढे येणारच आहे. @ माईसाहेब: वारंटी आणि कॉल ब्याक वेगवेगळे. पण पाहिल्याचं विश्लेषण करताना कारणं कळली तर दुसऱ्या बाबत निर्णय होतो. अ‍ॅम्बेसेडर बाबत सहमत नाही. आता एखाद्या बऱ्यां गाडीतून प्रवास करा, मग बघा काय वाटते, :) @ आदुबाळ: छान माहिती! धन्स. इतर सर्वांचेही आभार.

In reply to by विजुभाऊ

या निमित्ताने मायक्रोसॉफ्ट वि जनरल मोटर्स चे विनोद पुन्हा एकदा वाचले :-). GM replies to Bill Gates लेख आवडला. विषय रोचक असला तरी लिहायला आव्हानात्मक असावा असा अंदाज आहे.

खटपट्या 11/04/2014 - 04:27
मारुती डीझायर परत शोरूम मध्ये बोलावल्या असे खालील लिंक वरून माहित पडले. http://epaper.freepressjournal.in/epapermain.aspx माझी डीझायर आहे पण अजून मारुती मधून फोन वगैरे काही नाही. अधिकृत माहितीसाठी मारुती मध्ये करून बघतो. धन्यवाद.

बहुगुणी 11/04/2014 - 04:31
वॉल स्ट्रीट जर्नल मधला याच विषयावरचा लेख नुकताच चाळला होता. टोयोटाबरोबरच फोर्ड, बीएमडब्ल्यू, फियाट, जीएम अशा बर्‍याच कंपन्यांनी मिळून गेल्या वर्षभरातच १५ दशलक्ष गाड्या परत बोलवल्या आहेत. रेग्युलेटर (नियामक?) संस्थांच्या रेट्यामुळे आणी कोर्टांमधल्या बदनामीकारक खटल्यांच्या भीतीने या कंपन्यांनी असे रिकॉल्स केले आहेत असं दिसतं. (अवांतरः गाड्यांच्याच नव्हे तर औषधं, खेळणी, अन्नपदार्थ, शेतमालासंबंधित रसायनं, वगैरे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात लागू केलेले असे 'रिकॉल्स' अमेरिकेत एकाच ठिकाणी या शासकीय संस्थळावर शोधता येतात. अशी सोय भारतात आहे का माहीत नाही.)

धन्या 11/04/2014 - 09:37
तांत्रिक माहिती हसत खेळत सांगणारा हा लेख आवडला. एक शंका, वाहनांमधील सॉफ्टवेअर एम्बेडेड प्रकारात येतं ना? यामध्ये मुख्यत्वाने १६ बीट सुक्ष्म-नियंत्रक (मायक्रो-कंट्रोलर्स) वापरले जातात असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. इंटेल ८९सी५१ आणि अर्ड्युइनो बोर्डवरील अ‍ॅटमेल अ‍ॅटमेगा ३२८पी शी छेडछाड केलेली असल्यामुळे यावर अधिक जाणून घ्यायला आवडेल. :)

सुंदर रे खेडूता. मध्यंतरी काही नॅनो पेटल्याची काही चित्रेही प्रसिद्ध झाली होती.त्या परत घेतल्या असतील टाटांनी. ह्या पेक्षा पूर्वीच्या गाड्या बर्‍या म्हणते मी. उकडतय? काचा खाली करा.गाणी ऐकायची आहेत? घरी बसा व रेडियो लावा. (अ‍ॅम्बेसेडरमधून अनेक वेळा प्रवास केलेली)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्या 11/04/2014 - 11:22
ह्या पेक्षा पूर्वीच्या गाड्या बर्‍या म्हणते मी.
तेव्हढं तरी कशाला, मी तर म्हणतो लोकांनी बैलगाडीच वापरावी प्रवासासाठी. वेग फार नसल्यामुळे खुपच सुरक्षित. शिवाय काचा वगैरे खाली करायची भानगडच नाही. फुल्ली कन्व्हर्टीबल. आणि वारा गाणे गात असताना गाडीत गाणी वगैरे लावायचीही भानगड नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आत्मशून्य 11/04/2014 - 16:03
अ‍ॅम्बेसेडर आजही सर्वात आरामदायी, लक्सुरिअस आणी अक्षरशः प्रेमात पडावे अशीच गाडी आहे. जरासा द्रुश्यानुभव(लुक अन फिल) सुधारला तरी पुरेसे आहे. एकदम तगडी गाडी आहे.

आदूबाळ 11/04/2014 - 14:49
सुंदर लेख! या रिकॉलच्या खर्चाचं काय करतात - यावर दोन पैसे: ऑटो कंपन्या दरवर्षी "वॉरंटी प्रोव्हिजन" या नावाखाली तरतूद करून ठेवतात - मग प्रत्यक्षात रिकॉल येवो-ना-येवो. ही तरतूद भूतकाळातल्या रिकॉल/रीप्लेसमेंटच्या अनुभवावर आधारित असते. हुषार कंपन्या या ऐवजी (कधीकधी याबरोबर) रिकॉल/वॉरंटीचा विमा उतरवतात. "स्विस री" नावाची कंपनी यासाठी प्रसिद्ध आहे. पण हे दरवेळी शक्य होत नाही - विशेषतः नवीन मॉडेल्सच्या बाबत. मग कंपन्या "एक्सटेंडेड वॉरंटी" देतात. माझ्या नॅनोला तब्बल चार वर्षांची वॉरंटी दिली होती! दोन वर्षांत मी नॅनो मनसोक्त हुंदडली. नंतर मित्राने ती माझ्याकडून विकत घेतली, आणि मी खराब केलेले (म्हणजे जवळजवळ सगळे) पार्ट बदलून आता तो ती मस्त वापरतो!

मदनबाण 11/04/2014 - 15:55
मला असा माझ्या दुचाकीचा अनुभव आहे, माझ्याकडे कॉलेजमधे असताना टीव्हीएस स्पेक्ट्रा होती.तीच्या कीकच्या कुठल्याश्या पार्ट मधे दोष होता.कंपनीने फोन करुन मला बोलावुन घेतले आणि पार्ट बदलुन दिला. हल्लीच बीएमडब्लू च्या रिकॉलवर बातमी पाहिली होती,त्या कंपनीच्या {बहुतेक} सीइओ चे कोर्टात जाब-जवाब चालु होते आणि कोर्टाच्या बाहेरुन वर्ताहर वार्तांकन करत होता.त्यांच्या 156,137 लक्सरी कार्स रिकॉल करण्यात आल्या आहेत. बाकी अधिक इथे :- BMW recalls popular cars, SUVs for possible stalling BMW to recall more than 156,000 vehicles in U.S. All the Cars Recalled So Far This Year

शुचि 11/04/2014 - 17:27
लेख छानच आहे.
मग ती कंपनी माझ्या दृष्टीने चांगल्या यादीत जाते आणि असे न करणारे आपले दोष झाकून तसेच विकतात का काय? असा संशय निर्माण होतो.
हे भारी!!

खेडूत 11/04/2014 - 22:57
धन्यवाद! @ धन्या: होय, हे एम्बेडेड सोफ्टवेर असते.८, १६ आणि ३२ बिट मायक्रो कंट्रोलर्स वापरतात. शिवाय आसिक्स पण. @ आत्म्शून्य: >> कार इंजीनसारख्या ठिकाणी ते तापुन जळत का नाहीत याचे मात्र कुतुहल आहे. - ते पुढे येणारच आहे. @ माईसाहेब: वारंटी आणि कॉल ब्याक वेगवेगळे. पण पाहिल्याचं विश्लेषण करताना कारणं कळली तर दुसऱ्या बाबत निर्णय होतो. अ‍ॅम्बेसेडर बाबत सहमत नाही. आता एखाद्या बऱ्यां गाडीतून प्रवास करा, मग बघा काय वाटते, :) @ आदुबाळ: छान माहिती! धन्स. इतर सर्वांचेही आभार.

In reply to by विजुभाऊ

या निमित्ताने मायक्रोसॉफ्ट वि जनरल मोटर्स चे विनोद पुन्हा एकदा वाचले :-). GM replies to Bill Gates लेख आवडला. विषय रोचक असला तरी लिहायला आव्हानात्मक असावा असा अंदाज आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुलांना कार आणि मुलीना बाहुल्या खेळायला आवडतात असा एक समज असतो . मला लहानपणी गाड्या फार आवडत. पुढे या क्षेत्रात मागील काही वर्षे काम करायला मिळतंय तेव्हाचा आनंद काय विचारता! या मालिकेची सुरुवात खरं तर जून २०१३ ला जाग्वार वरील लेखाने केली होती. त्यावेळी मिपा अचानक बिघडल्याने उत्साह जरा कमी झाला अन नंतर राहून गेलं. तिथले अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद पण उडून गेले. असो. आता पुन्हा प्रयत्न करतोय. चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल दुकानात नारळ पण वाजवून घ्यायचा आणि खराब निघाला तर परतीच्या बोलीवर आणायचा. अशा काळात आम्ही लहानाचे मोठे झालो.

White chocolate fudge brownie balls with rum

अनन्या वर्तक ·

In reply to by आदूबाळ

बरोबर आहे तुमचे Brownies-Rum Balls चे पेपर सर्विंग कप सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद देण्यासाठी सुद्धा वापरतात.

तुमच्या सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार. थोडी अधिक माहिती: माझ्या मित्राच्या Ph.D. Final Defense ची पार्टी होती. नेहमी प्रमाणेच काहीतरी भेटवस्तू खरेदी करून द्यावे असे ठरले होते. पण तेव्हा मी सहज विचार केला जर मी स्वतः एखादा सोप्पा पदार्थ बनवून नेला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि माझ्या मित्राला सुद्धा आनंद वाटेल. पदार्थ नक्कीच साधा आणि सोप्पा आहे आणि म्हणूनच सगळ्यांनाच आवडला. ह्या वेळेस क्रमवार फोटो काढायला नाही जमले कारण Chocolate मुळे हात खूपच messy झाले होते. ह्या पाककृती मध्ये Brownies-Rum Balls ची Consistency कायम ठेवून त्यांना गरम Chocolate मधून बाहेर काढल्यावर सुधा त्यांचा आकार योग्य तो ठेवणे ह्या गोष्टी करताना फोटो काढणे शक्य झाले नाही. मला सुद्धा आवडले असते क्रमवार फोटो काढावयास.

In reply to by आदूबाळ

बरोबर आहे तुमचे Brownies-Rum Balls चे पेपर सर्विंग कप सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद देण्यासाठी सुद्धा वापरतात.

तुमच्या सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार. थोडी अधिक माहिती: माझ्या मित्राच्या Ph.D. Final Defense ची पार्टी होती. नेहमी प्रमाणेच काहीतरी भेटवस्तू खरेदी करून द्यावे असे ठरले होते. पण तेव्हा मी सहज विचार केला जर मी स्वतः एखादा सोप्पा पदार्थ बनवून नेला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि माझ्या मित्राला सुद्धा आनंद वाटेल. पदार्थ नक्कीच साधा आणि सोप्पा आहे आणि म्हणूनच सगळ्यांनाच आवडला. ह्या वेळेस क्रमवार फोटो काढायला नाही जमले कारण Chocolate मुळे हात खूपच messy झाले होते. ह्या पाककृती मध्ये Brownies-Rum Balls ची Consistency कायम ठेवून त्यांना गरम Chocolate मधून बाहेर काढल्यावर सुधा त्यांचा आकार योग्य तो ठेवणे ह्या गोष्टी करताना फोटो काढणे शक्य झाले नाही. मला सुद्धा आवडले असते क्रमवार फोटो काढावयास.
साहित्य: १) 1/4 pound chocolate fudge brownies २) 2 tablespoons dark rum ३) 1-1/2 ounces white chocolate ४) Dry Shredded Coconut ५) 1-1/2 teaspoons cocoa powder, for dusting पाककृती: १) Brownies आणि Rum एका काचेच्या भांड्य मध्ये घेवून त्याचे मिश्रण करून घ्या. २) 1-inch sorbet scoop च्या साह्याने Brownies-Rum च्या मिश्रणाचे गोळे plastic wrap वर ठेवून फ्रीझर मध्ये वीस मिनिटांसाठी ठेवून द्यावे. ३) Double boiler च्या साह्याने White Chocolate गरम करून घ्यावे आणि त्यात Brownies-Rum Balls बुडवून घ्यावे आणि त्यांनतर त्यावर Shredded Coconut पसरवावे.

छन्दोरचना

माहितगार ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 13/04/2014 - 10:52
युनिकोडीकरणा साठी टंकन करण्यात कुणी काव्यप्रेमी पुढाकार घेतील या आशेने मराठी विकिस्रोत प्रकल्पावर चढवले आहे. नुसते वाचता येईलच पण टायपींग करत करत वाचल्यास होतकरू काव्य रसिकांना अभ्यास करण्याची संधीही मिळेल यास्तव.

माहितगार 17/05/2017 - 08:19
छन्दोरचना चे OCR वापरून युनिकोडीकरण करुन झालेले आहे. पण मुद्रीत शोधनाचे आणि मुद्रित शोधनाच्या पडताळ्णी/दुरुस्ती अशा दोन्ही स्टेजचे काम बाकी आहे. मुद्रीत शोधनाचे आणि मुद्रित शोधनाच्या पडताळ्णी/दुरुस्तीनंतर ग्रंथातील माहिती शोधणे अभ्यासणे संदर्भ देणे या क्रिया अत्यंत सुलभ होऊ शकतील. हि माहिती देण्याच्या दृष्टीने धागा वर काढत आहे.

In reply to by एस

माहितगार 17/05/2017 - 14:22
गीतारहस्यच्या निमीत्ताने मागे मिपावर चर्चा झालेली आहे त्याचे संदर्भ घेऊन प्रतिसाद थोड्या वेळाने लिहितो. प्रतिसादासाठी आभार.

In reply to by एस

माहितगार 17/05/2017 - 15:27
आता धागा लेखात विकिस्रोताची प्राथमीक ओळख करुन देणारे ऑनलाईन सादरीकरण जोडले आहे. मराठी विकिस्रोतात पुर्वी पूर्ण टंकन करावे लागत होते ते काम OCR अ‍ॅटोमॅटीकली वेगाने करुन देऊ लागले आहे. कॉपीराईटमुक्त ग्रंथाची स्कॅन कॉपी विकिमिडीया कॉमन्स या बंधू प्रकल्पात चढवलेली असते जसे File:छन्दोरचना.djvu. त्या नंतर मराठी विकिस्रोत mr.wikisource.org वर File एवजी 'अनुक्रमणिका' शब्द म्हणजे अनुक्रमणिका:छन्दोरचना.djvu लिहिले कि ग्रंथाची सर्व स्कॅन केलेली पृष्ठे (चित्र रुपात) दिसू लागतात. त्या नंतरची स्टेप स्कॅन केलेल्या पुस्तकाचे OCR ने युनिकोडीकरण केले जाते. (छन्दोरचना बाबत स्कॅन आणि युनिकोडीकरण या स्टेप पार पडलेल्या आहेत.) स्कॅन केलेल्या पुस्तकाचे OCR ने युनिकोडीकरण होताना सॉफ्टवेअरला चित्र-खुणा समजत नसल्यामुळे मजकुरात gibberish अनावश्यक अनाकलनीय अक्षरे येतात ती वगळावयाची असतात, तर ग्रंथातील मजकुरातील काही अक्षरे अस्पष्ट असणे किंवा पुस्तकाचे सपाट स्कॅन होऊ न शकल्यामुळे काही अक्षरे/शब्द OCR कडून चुकीचे उमटलेले असतात. १) मुद्रीत शोधनाच्या प्रक्रीयेत gibberish अनावश्यक अनाकलनीय अक्षरे काढून टाकणे आणि अस्पष्टता किंवा इतर कारणामुळे अक्षर/शब्दातील/ वाक्यातील त्रुटी स्कॅन केलेल्या चित्रात पडताळून पहात दुरुस्त करणे हि कामे मुख्यत्वे करावी लागतात. अनुक्रमणिका:छन्दोरचना.djvu वर गेल्या नंतर क्रमांक १ पासून एक एक पान (संपादनवर टिचकी मारुन) उघडत जायचे, संपादन खिडकीच्या उजवीकडे किंवा वर मूळ स्कॅन केलेले ग्रंथपानाचे चित्र पाहता येते, सोबत OCR कडून युनिकोडीतत झालेला मजकुर दिसत असतो. दोन्हीतील प्रत्येक अक्षर/शब्द/वाक्य वाचत युनिकोडीतत झालेला मजकुर स्कॅन केलेले ग्रंथपानाचे चित्रात म्हणजे मूळ ग्रंथात जसा दिसतो तसा आहे याची खात्री करणे आणि तो जसाच्या तसा नसेल तर सुयोग्य दुरुस्ती करुन मुळाबर हुकूम होईल हे पहाण्याचे साधे सोपे काम येथील मुद्रीत शोधनात असते. (शुद्धलेखन वगैरेचे नियम न लावता संदर्भ ग्रंथ मुळात आहे तसा जपला जातो, संपादकांना वेगळ्या टिपा स्वतंत्रपणे नमुद करुन जोडता येतात पण त्या बद्दलची स्टेप प्रत्यक्षात नंतर येते) प्रत्येक पानाचे मुद्रीत शोधन करुन झाले की ते जतन (प्रकाशित/सेव्ह करावयाचे). २) पहिली स्टेप झाली की त्यानंतरची स्टेप मुद्रीत शोधन बरोबर झाल्याची खातरजमा/पडताळणी करण्याची असते. खातरजमा/पडताळणी स्टेप नंतर पान पुन्हा एकदा जतन/सेव्ह केले जाते. ३) त्या नंतरची स्टेप स्टाईल गाईड व अत्यावश्यक टिपा जोडणे अशी असते. ४) त्या नंतरची स्टेप ग्रंथातील पाने बर्‍याचदा लहान आकाराची असतात अथवा वाचन संगणक सुलभ नसते त्या पानांचे एकत्रित सादरीकरण करणे साहाय्यासाठीची सहाय्य:Page status आणि सहाय्य:Proofread तांत्रिक गोष्टीत गरजे प्रमाणे इंग्रजी विकिस्रोतातून साहाय्य घेतले जाते. कॉपीराईट नियमावली आणि मराठी विकिस्रोतासाठी कोणता निर्णय/संकेत(नियम) चांगला याचे निर्णय मात्र मराठी विकिस्रोताने (म्हणजे मराठी लोकांनी) स्वतंत्रपणे घ्यावयाचे असतात. शंका व्यनि पेक्षा धाग्यावर विचारल्यास नेहमी विचारलेल्या प्रश्नांचे संकलन आणि उपलब्धता तयार करणे सोपे जाते. धन्यवाद आणि शुभेच्छा

In reply to by आदूबाळ

माहितगार 17/05/2017 - 14:16
गूगलचा गूगल-डॉक्स(ड्राईव्ह) सोबत उपलब्ध होणारा. पुर्वी एक-एक पान करावे लागत होते ते आता ग्रंथाचे सलग करता येते आणि बॉटने विकिस्रोतावर अतीवेगाने पान निर्मिती साधता येण्याबाबत काही प्रगती साधली गेली आहे. MKCL ग्रंथोत्तेजक सभा आणि इतर काही ग्रंथालयांचे सहकार्य मिळत आहे. या बाबत अधिक माहिती सदस्य_चर्चा:सुबोध_कुलकर्णी इथे अथवा त्यांना विकिवरुन इमेल पाठवून घेता येईल. ते या विषयावर कार्यशाळासुद्धा घेत असतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 13/04/2014 - 10:52
युनिकोडीकरणा साठी टंकन करण्यात कुणी काव्यप्रेमी पुढाकार घेतील या आशेने मराठी विकिस्रोत प्रकल्पावर चढवले आहे. नुसते वाचता येईलच पण टायपींग करत करत वाचल्यास होतकरू काव्य रसिकांना अभ्यास करण्याची संधीही मिळेल यास्तव.

माहितगार 17/05/2017 - 08:19
छन्दोरचना चे OCR वापरून युनिकोडीकरण करुन झालेले आहे. पण मुद्रीत शोधनाचे आणि मुद्रित शोधनाच्या पडताळ्णी/दुरुस्ती अशा दोन्ही स्टेजचे काम बाकी आहे. मुद्रीत शोधनाचे आणि मुद्रित शोधनाच्या पडताळ्णी/दुरुस्तीनंतर ग्रंथातील माहिती शोधणे अभ्यासणे संदर्भ देणे या क्रिया अत्यंत सुलभ होऊ शकतील. हि माहिती देण्याच्या दृष्टीने धागा वर काढत आहे.

In reply to by एस

माहितगार 17/05/2017 - 14:22
गीतारहस्यच्या निमीत्ताने मागे मिपावर चर्चा झालेली आहे त्याचे संदर्भ घेऊन प्रतिसाद थोड्या वेळाने लिहितो. प्रतिसादासाठी आभार.

In reply to by एस

माहितगार 17/05/2017 - 15:27
आता धागा लेखात विकिस्रोताची प्राथमीक ओळख करुन देणारे ऑनलाईन सादरीकरण जोडले आहे. मराठी विकिस्रोतात पुर्वी पूर्ण टंकन करावे लागत होते ते काम OCR अ‍ॅटोमॅटीकली वेगाने करुन देऊ लागले आहे. कॉपीराईटमुक्त ग्रंथाची स्कॅन कॉपी विकिमिडीया कॉमन्स या बंधू प्रकल्पात चढवलेली असते जसे File:छन्दोरचना.djvu. त्या नंतर मराठी विकिस्रोत mr.wikisource.org वर File एवजी 'अनुक्रमणिका' शब्द म्हणजे अनुक्रमणिका:छन्दोरचना.djvu लिहिले कि ग्रंथाची सर्व स्कॅन केलेली पृष्ठे (चित्र रुपात) दिसू लागतात. त्या नंतरची स्टेप स्कॅन केलेल्या पुस्तकाचे OCR ने युनिकोडीकरण केले जाते. (छन्दोरचना बाबत स्कॅन आणि युनिकोडीकरण या स्टेप पार पडलेल्या आहेत.) स्कॅन केलेल्या पुस्तकाचे OCR ने युनिकोडीकरण होताना सॉफ्टवेअरला चित्र-खुणा समजत नसल्यामुळे मजकुरात gibberish अनावश्यक अनाकलनीय अक्षरे येतात ती वगळावयाची असतात, तर ग्रंथातील मजकुरातील काही अक्षरे अस्पष्ट असणे किंवा पुस्तकाचे सपाट स्कॅन होऊ न शकल्यामुळे काही अक्षरे/शब्द OCR कडून चुकीचे उमटलेले असतात. १) मुद्रीत शोधनाच्या प्रक्रीयेत gibberish अनावश्यक अनाकलनीय अक्षरे काढून टाकणे आणि अस्पष्टता किंवा इतर कारणामुळे अक्षर/शब्दातील/ वाक्यातील त्रुटी स्कॅन केलेल्या चित्रात पडताळून पहात दुरुस्त करणे हि कामे मुख्यत्वे करावी लागतात. अनुक्रमणिका:छन्दोरचना.djvu वर गेल्या नंतर क्रमांक १ पासून एक एक पान (संपादनवर टिचकी मारुन) उघडत जायचे, संपादन खिडकीच्या उजवीकडे किंवा वर मूळ स्कॅन केलेले ग्रंथपानाचे चित्र पाहता येते, सोबत OCR कडून युनिकोडीतत झालेला मजकुर दिसत असतो. दोन्हीतील प्रत्येक अक्षर/शब्द/वाक्य वाचत युनिकोडीतत झालेला मजकुर स्कॅन केलेले ग्रंथपानाचे चित्रात म्हणजे मूळ ग्रंथात जसा दिसतो तसा आहे याची खात्री करणे आणि तो जसाच्या तसा नसेल तर सुयोग्य दुरुस्ती करुन मुळाबर हुकूम होईल हे पहाण्याचे साधे सोपे काम येथील मुद्रीत शोधनात असते. (शुद्धलेखन वगैरेचे नियम न लावता संदर्भ ग्रंथ मुळात आहे तसा जपला जातो, संपादकांना वेगळ्या टिपा स्वतंत्रपणे नमुद करुन जोडता येतात पण त्या बद्दलची स्टेप प्रत्यक्षात नंतर येते) प्रत्येक पानाचे मुद्रीत शोधन करुन झाले की ते जतन (प्रकाशित/सेव्ह करावयाचे). २) पहिली स्टेप झाली की त्यानंतरची स्टेप मुद्रीत शोधन बरोबर झाल्याची खातरजमा/पडताळणी करण्याची असते. खातरजमा/पडताळणी स्टेप नंतर पान पुन्हा एकदा जतन/सेव्ह केले जाते. ३) त्या नंतरची स्टेप स्टाईल गाईड व अत्यावश्यक टिपा जोडणे अशी असते. ४) त्या नंतरची स्टेप ग्रंथातील पाने बर्‍याचदा लहान आकाराची असतात अथवा वाचन संगणक सुलभ नसते त्या पानांचे एकत्रित सादरीकरण करणे साहाय्यासाठीची सहाय्य:Page status आणि सहाय्य:Proofread तांत्रिक गोष्टीत गरजे प्रमाणे इंग्रजी विकिस्रोतातून साहाय्य घेतले जाते. कॉपीराईट नियमावली आणि मराठी विकिस्रोतासाठी कोणता निर्णय/संकेत(नियम) चांगला याचे निर्णय मात्र मराठी विकिस्रोताने (म्हणजे मराठी लोकांनी) स्वतंत्रपणे घ्यावयाचे असतात. शंका व्यनि पेक्षा धाग्यावर विचारल्यास नेहमी विचारलेल्या प्रश्नांचे संकलन आणि उपलब्धता तयार करणे सोपे जाते. धन्यवाद आणि शुभेच्छा

In reply to by आदूबाळ

माहितगार 17/05/2017 - 14:16
गूगलचा गूगल-डॉक्स(ड्राईव्ह) सोबत उपलब्ध होणारा. पुर्वी एक-एक पान करावे लागत होते ते आता ग्रंथाचे सलग करता येते आणि बॉटने विकिस्रोतावर अतीवेगाने पान निर्मिती साधता येण्याबाबत काही प्रगती साधली गेली आहे. MKCL ग्रंथोत्तेजक सभा आणि इतर काही ग्रंथालयांचे सहकार्य मिळत आहे. या बाबत अधिक माहिती सदस्य_चर्चा:सुबोध_कुलकर्णी इथे अथवा त्यांना विकिवरुन इमेल पाठवून घेता येईल. ते या विषयावर कार्यशाळासुद्धा घेत असतात.
लेखनविषय:
काव्यरस
प्रा.माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांचा छन्दोरचना हा ग्रंथ प्रथम १९२७ साली प्रसिद्ध झाला. त्यात आणखी भर घालून हाच ग्रंथ १९३७ मध्ये छापून प्रसिद्ध झाला.

मद्दान

आतिवास ·

आदूबाळ 10/04/2014 - 21:57
आन्जी इज ब्याक! कोणी प्रकाशकाने आन्जी-कथांचं एक कॉफी टेबल बुक काढावं. दोन पानांवर एक कथा. डाव्या पानावर कथेची रेखाचित्रं, उजव्या पानावर डोकावून बघणार्‍या खट्याळ डोळ्यांच्या झिपर्‍या आन्जीचा वॉटरमार्क आणि त्यावर इंपोज केलेली शतशब्दकथा. शक्यतोवर शाळकरी हस्ताक्षरात. मजा आ जायेगा. मी पहिला कष्टंबर.

In reply to by आदूबाळ

आतिवास 10/04/2014 - 23:41
हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे तुम्ही आदूबाळ :-) चित्र अगदी डोळ्यांसमोर उभं केलंत. कधी ते वास्तवात येऊ शकलं तर ही तुमची आयडिया नक्की वापरेन. अर्थात तुम्हाला श्रेय देऊन ... (शोधायला सोयीचं जावं म्हणून हा प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर नेऊन ठेवावा म्हणतेय - अर्थात तुमची हरकत नसेल तरच!)

राही 11/04/2014 - 00:08
ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या लघुकथा आठवल्या. त्यात अर्थात मिस्किल आंजी नाही. पण मिताक्षरी आणि अर्थबहुल. वर आदूबाळ यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर ह्या कथांचे पुस्तक व्हावे. उषा मेहता यांनी अनुवादलेल्या किचन कवितांप्रमाणे छोटेखानी पण आशयघन. लंपन, गोट्या या व्यक्तिचित्रांप्रमाणे ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल.

In reply to by राही

आतिवास 17/04/2014 - 08:55
पी. मानसी यांचं लेखन मी अजिबात वाचलेलं नाही - आता मिळवून वाचते! अर्थात आंग्ल अनुवाद - बहुधा साहित्य अकादमीत मिळावीत त्यांची पुस्तकं. वाचायला काहीतरी नवं सुचवल्याबद्दल आभार.

बहुगुणी 11/04/2014 - 02:56
राही वर म्हणतात त्याप्रमाणे 'मिताक्षरी आणि अर्थबहुल'! ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल. +१०००

किसन शिंदे 11/04/2014 - 08:49
काय पन ना आन्ना, टाक्लं अस्त यखादं मत आन्जीनं त काय आबाळ कोसळ्ळं अस्तं का. वरून पाश्शेची नोट मिळाली नस्ती का मग. कॉफी टेबल बूकची उत्सूकता आहे.

अजया 11/04/2014 - 10:04
केसाच्या झिप्र्या आवरत ,गावभर फिरणारी आंजी दिसली.अगदी सपष्ट!

बॅटमॅन 11/04/2014 - 14:28
हा हा हा, एकच नंबर!!!!!! आदूबाळ म्हंटात ते अगदी खरंय. तसं एखादं बुक्क निघावं अन अखिल म्हाराष्ट्रात पापिलवार होऊन जावं. लै मजा यील तेच्यायला.

आतिवास 11/04/2014 - 20:00
सर्व वाचकांचे आभार. आन्जीच्या मिपावर येण्याला प्रोत्साहन देणा-या सर्व प्रतिसादकांचे आभार.

योगी९०० 13/04/2014 - 11:28
आन्जे केल्लेस्स गं मद्दान... आवडेश..... (होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!” - हे एकदम राष्ट्रवादी स्टाईल वाटते..)..

सुधीर 14/04/2014 - 22:49
मला वाटलं आन्जीला इसरलात की काय मद्दानाच्या पूर्वतयारीत? +१ टू आदुबाळ.

जयनीत 16/04/2014 - 16:10
ह्या मोठया मान्साईच असंच -ह्यायते. आता हेच बगा थे मोठ मोठे हिरो हिरोइना टीव्हीवर दिन रात ठणाण बोंबलते लोकाईवो मद्दान करा मद्दान करा म्हनुन अन आन्जी करायले गेली तवा अण्णा नाय म्हनाले. आन्जी सोबत नेहमी असंच होतं. ती बिच्चारी गरीब गाय! तिच्यावर सारेच वरडतात शाळेमंधी गुर्जी अन घरी आण्णा. फक्त एक मोत्याच हाय जो तिचं ऐकतो तिनं काय बी म्हटलं तर झोकात शेपूट हलवतो 'गपचिप'.

गब्रिएल 17/04/2014 - 18:08
यकटी आन्जीच न्हाय. मलाबी ल्हान्पनी मद्दान न्हाय करु दिलं. आता साय्बान्नी आयड्या दिली त्या टाय्मापासून्चा सग्ळा अनुशेश भरून काडायला. सायबांचा लईच इजय आसो.

शब्दसखी 01/05/2019 - 16:36
तुमच्या आंजीच्या सगळ्या कथा एक नंबर आहेत. आंजीची पंखा झाले आहे.. अजून कथांच्या प्रतीक्षेत....

आदूबाळ 10/04/2014 - 21:57
आन्जी इज ब्याक! कोणी प्रकाशकाने आन्जी-कथांचं एक कॉफी टेबल बुक काढावं. दोन पानांवर एक कथा. डाव्या पानावर कथेची रेखाचित्रं, उजव्या पानावर डोकावून बघणार्‍या खट्याळ डोळ्यांच्या झिपर्‍या आन्जीचा वॉटरमार्क आणि त्यावर इंपोज केलेली शतशब्दकथा. शक्यतोवर शाळकरी हस्ताक्षरात. मजा आ जायेगा. मी पहिला कष्टंबर.

In reply to by आदूबाळ

आतिवास 10/04/2014 - 23:41
हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे तुम्ही आदूबाळ :-) चित्र अगदी डोळ्यांसमोर उभं केलंत. कधी ते वास्तवात येऊ शकलं तर ही तुमची आयडिया नक्की वापरेन. अर्थात तुम्हाला श्रेय देऊन ... (शोधायला सोयीचं जावं म्हणून हा प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर नेऊन ठेवावा म्हणतेय - अर्थात तुमची हरकत नसेल तरच!)

राही 11/04/2014 - 00:08
ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या लघुकथा आठवल्या. त्यात अर्थात मिस्किल आंजी नाही. पण मिताक्षरी आणि अर्थबहुल. वर आदूबाळ यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर ह्या कथांचे पुस्तक व्हावे. उषा मेहता यांनी अनुवादलेल्या किचन कवितांप्रमाणे छोटेखानी पण आशयघन. लंपन, गोट्या या व्यक्तिचित्रांप्रमाणे ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल.

In reply to by राही

आतिवास 17/04/2014 - 08:55
पी. मानसी यांचं लेखन मी अजिबात वाचलेलं नाही - आता मिळवून वाचते! अर्थात आंग्ल अनुवाद - बहुधा साहित्य अकादमीत मिळावीत त्यांची पुस्तकं. वाचायला काहीतरी नवं सुचवल्याबद्दल आभार.

बहुगुणी 11/04/2014 - 02:56
राही वर म्हणतात त्याप्रमाणे 'मिताक्षरी आणि अर्थबहुल'! ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल. +१०००

किसन शिंदे 11/04/2014 - 08:49
काय पन ना आन्ना, टाक्लं अस्त यखादं मत आन्जीनं त काय आबाळ कोसळ्ळं अस्तं का. वरून पाश्शेची नोट मिळाली नस्ती का मग. कॉफी टेबल बूकची उत्सूकता आहे.

अजया 11/04/2014 - 10:04
केसाच्या झिप्र्या आवरत ,गावभर फिरणारी आंजी दिसली.अगदी सपष्ट!

बॅटमॅन 11/04/2014 - 14:28
हा हा हा, एकच नंबर!!!!!! आदूबाळ म्हंटात ते अगदी खरंय. तसं एखादं बुक्क निघावं अन अखिल म्हाराष्ट्रात पापिलवार होऊन जावं. लै मजा यील तेच्यायला.

आतिवास 11/04/2014 - 20:00
सर्व वाचकांचे आभार. आन्जीच्या मिपावर येण्याला प्रोत्साहन देणा-या सर्व प्रतिसादकांचे आभार.

योगी९०० 13/04/2014 - 11:28
आन्जे केल्लेस्स गं मद्दान... आवडेश..... (होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!” - हे एकदम राष्ट्रवादी स्टाईल वाटते..)..

सुधीर 14/04/2014 - 22:49
मला वाटलं आन्जीला इसरलात की काय मद्दानाच्या पूर्वतयारीत? +१ टू आदुबाळ.

जयनीत 16/04/2014 - 16:10
ह्या मोठया मान्साईच असंच -ह्यायते. आता हेच बगा थे मोठ मोठे हिरो हिरोइना टीव्हीवर दिन रात ठणाण बोंबलते लोकाईवो मद्दान करा मद्दान करा म्हनुन अन आन्जी करायले गेली तवा अण्णा नाय म्हनाले. आन्जी सोबत नेहमी असंच होतं. ती बिच्चारी गरीब गाय! तिच्यावर सारेच वरडतात शाळेमंधी गुर्जी अन घरी आण्णा. फक्त एक मोत्याच हाय जो तिचं ऐकतो तिनं काय बी म्हटलं तर झोकात शेपूट हलवतो 'गपचिप'.

गब्रिएल 17/04/2014 - 18:08
यकटी आन्जीच न्हाय. मलाबी ल्हान्पनी मद्दान न्हाय करु दिलं. आता साय्बान्नी आयड्या दिली त्या टाय्मापासून्चा सग्ळा अनुशेश भरून काडायला. सायबांचा लईच इजय आसो.

शब्दसखी 01/05/2019 - 16:36
तुमच्या आंजीच्या सगळ्या कथा एक नंबर आहेत. आंजीची पंखा झाले आहे.. अजून कथांच्या प्रतीक्षेत....
लेखनविषय:
लेखनप्रकार
“शाळा नाही आज, मतदान आहे,” आय म्हन्ली. त्ये काय असतंय बगाया लगी साळत. पोलिसमामाबी व्हते. राती आमच्यातच आल्ते जेवाया. हसले; जा म्हन्ले आत. मोटी मान्सं येकेक आत यणार. मंग म्हाडिक गुर्जी कागुद बग्णार. मोहिते गुर्जी शै लावनार; येक कागुद देणार त्यास्नी. मान्सं गपचिप खोक्यात कागुद टाकून जाणार.. ठप्प करत. आण्णा बसलेले छातीला बिल्ला लावून. म्या म्हन्लं, “मलाबी कागुद; शै; बिल्ला.” आण्णा म्हन्ले, “जा घरी.” बापूकाका आले. म्या बोल्ली “शै.” बापूकाका आण्णांना म्हन्ले, “बाळ्याच्या मेल्या म्हातारीचं नावं आहे यादीत मास्तर. होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!” आण्णा लटलट कापत व्हते.

5. स्कूटरची चोरी ! - हरवले ते गवसले का? व कसे? भाग 2

शशिकांत ओक ·

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी 20/04/2014 - 11:43
दोन्ही स्टोरीज जबराटच आहेत.. शशिकान्त'जी!!!... आत्ता वाचतानाच अंगावर शहारे आले.. तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभवलंय!!!.. अनपेक्षितपणे मौल्यवान गोष्टींची चोरी वगैरे झाली, की कित्येक दिवस मन उदास असतं.... बाकी तो अणकुचीदार शस्त्राने स्वतःचे डोळे फोडून घेणारा आरोपी महान-विकृतच असला पाहिजे... अर्थात एक "विंग कमांडर" म्हणून तुम्हाला याहीपेक्षा भयानक लोकांना आणि वृतींना तोन्ड द्यावे लागले असेल!!!!...... ____________ सध्या अंनिस'ने ज्योतिषांना दिलेले चॅलेंज ... शेवटी फुसका बार ठरले... त्याच पार्श्वभूमीवर सध्या "प्राचार्य अद्वयानंद गळतगे" यांचे "विज्ञान आणि चमत्कार" हे पुस्तक वाचतेय... अतींद्रिय शक्तींचे इतके जिवंत अनुभव येऊन सुद्धा बरेच महमूर्ख सुशिक्षित त्याला अजून अंधश्रद्धाच म्हणतात.. हे पाहून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते....... :) :)

In reply to by मृगनयनी

शुचि 21/04/2014 - 19:04
मृगनयनी, माझाही ज्योतिषावर विश्वास होता अन आहे पण बराचसा डळमळीत झालेला आहे. याचे कारण हेच की जर ज्योतिषावर विश्वास ठेवायचा तर "कालसर्प योग/ अंगठी/ खडे/ गंडे/ नवस" यांवर ठेवायचा का? आपली मर्यादा/ रेघ कुठे आखायची. बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे "वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात. या गोष्टी लहानसा विचार करण्याच्या लायकीच्या देखील आहेत असे आपल्याला वाटते का? अर्थात मला या गोष्टींवर अजिबात विश्वास तर नाहीच पण या अडाणीपणाची चीडच आहे. चीड कारण माझे वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे. आपण ही रेघ कुठे अन का आखता ते कळले तर आनंद होईल.

In reply to by शुचि

आत्मशून्य 21/04/2014 - 21:34
बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे "वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात.
होय. भूतेखेते असतात. त्यांच्या नादी उगाच लागू नका, त्रास होइल भुतांना. वासतुड़ोशाचे तसेच आहे म्हणा.

In reply to by शुचि

मृगनयनी 21/04/2014 - 23:17
मृगनयनी, माझाही ज्योतिषावर विश्वास होता अन आहे पण बराचसा डळमळीत झालेला आहे. याचे कारण हेच की जर ज्योतिषावर विश्वास ठेवायचा तर "कालसर्प योग/ अंगठी/ खडे/ गंडे/ नवस" यांवर ठेवायचा का? आपली मर्यादा/ रेघ कुठे आखायची. बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे "वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात. या गोष्टी लहानसा विचार करण्याच्या लायकीच्या देखील आहेत असे आपल्याला वाटते का? अर्थात मला या गोष्टींवर अजिबात विश्वास तर नाहीच पण या अडाणीपणाची चीडच आहे. चीड कारण माझे वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे. आपण ही रेघ कुठे अन का आखता ते कळले तर आनंद होईल. Live in the Fear of God
शुचि, तुमचा बराच गोन्धळ झालेला दिसतोये. अनेक गोष्टींची सरमिसळ मेन्दूत झाल्यामुळे बर्‍याचदा आपल्या सदसद्विवेकबुद्धीला खरंच त्रास होतो. :) मुळात ज्योतिष-शास्त्र हे एखाद्या व्यक्तीचे भविष्य बिलकूल बदलवू शकत नाही.. फक्त ज्योतिष-शास्त्रामुळे पुढे घडणार्‍या घटनांची त्या व्यक्तीला थोडीफार कल्पना येते. आणि ज्या काही चांगल्या घटना असतील.. त्यांच्यासाठी ती व्यक्ती मनाने खूप आनंदी होते... व त्या व्यक्तीकडून आनंदी स्थितीमध्ये कॉन्फिडन्टली बरीचशी कामे- दैनंदिन कामातली असो वा इतर काही महत्वाची असोत... ही खूप पॉझिटीव्हली केली जातात. अश्यावेळी "ज्योतिष" हे त्या व्यक्तीला मोटीव्हेशनली खूप सपोर्ट करते. आणि पुढे घडणार्‍या वाईट घटनांचा जर ज्योतिषाकडून मागमूस लागला, तर ती व्यक्ती मनाची तयारी करू शकते. किंवा त्या व्यक्तीकडून कळत- नकळत घडणार्‍या वाईट गोष्टींच्या होणार्या परिणामांचा अंदाज आल्यावर ती वाईट कृती नक्कीच टाळू शकते. पर्पजफुली घातलेले- योग्य त्या प्रकारचे अंगठी, खडे, गंडे-दोरे वगैरे गोष्टी थोड्याफार प्रमाणात सुरक्षाकवचाचे काम करतात. "मी अमुक ग्रहाची अंगठी घातलेली आहे".. किंवा "अमुक बाबा-बुवाचा गंडा घातला आहे" .. "त्यामुळे आता माझं खूप छान होणार आहे..." या गोष्टी देखील एकप्रकारचा मोटीव्हेशनल पार्टच असतात. कमकुवत झालेल्या मनाला जेव्हा एका पॉझिटीव सपोर्टची गरज असते. तेव्हा तो सपोर्ट हे अंगठी, खडे, गंडे देतात. फक्त चुकीच्या माहितीआधारे चुकुनही चुकीची रत्ने, धागे वगैरे वापरू नये.. उचित रत्ने वगैरे..या सर्वांचा पॉझिटीव परिणाम हा जर २०% होणारा असेल, तर चुकीच्या स्टोन्स किंवा धाग्यामुळे होणारा वाईट परिणाम हा ८० % असतो. "कालसर्पयोग" हा एखाद्या व्यक्तीच्या कुन्डलीत असला, तर ज्योतिषी त्र्यंबकेश्वर किंवा गोकर्ण'ला जाऊन पूजा करून घ्यायला सांगतात. अर्थात त्यामुळे कालसर्पयोगाचे काही दुष्परिणाम माईल्ड होऊ शकतात.. किन्वा जे काही भोग असतात.. ते सहन करण्याचे धैर्य त्या व्यक्तीच्या अंगी येते. मुळात "कालसर्पयोग" ज्या व्यक्तीच्या कुन्डलीत असतो.. ती व्यक्ती मागील जन्मी त्याच घराण्यात जन्मलेली असते. पूर्वजन्मी कळत-नकळत घडलेल्या पापांमुळे किंवा पेन्डिन्ग राहिलेल्या काही भोगांमुळे ते कर्म किंवा राहिलेले एखादे सर्कल पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा त्याच घराण्यात जन्म घेऊन अर्धे राहिलेले कार्य पूर्ण करते. किंवा मग राहिलेला भोग पूर्ण करते. कारण राहू- केतू या ग्रहांच्या मध्ये जेव्हा कुन्डलीत सर्व ग्रह येतात.. तेव्हा तो "कार्लसर्पयोग" बनतो. असे १२ प्रकारचे आहेत. त्या त्या व्यक्तीच्या कर्माप्रमाणे कालसर्पयोगाची फळे मिळतात. या योगामुळे बर्‍याचदा अश्या व्यक्तींना इतरांपेक्षा दु:ख जास्त असते.. परन्तु या दु:खाचे कारणही त्या व्यक्ती स्वतःच असतात. वास्तुशास्त्राला सध्या बरेच पेव फुटल्यामुळे अनेक अर्धवट लोक देखील त्यात स्वतःचे हात पिवळे करताना आढळतात. अर्थात त्यामुळे हे पुरातन शास्त्र बदनाम होते. १०० तज्ज्ञ १०० गोष्टी सांगतात.. त्यामुळे साहजिकच कुणाचीही चिडचिड होणे साहजिकच आहे. त्यातून वास्तुशास्त्राच्या काही चुकीच्या वस्तू वापरल्या गेल्या.. तर मात्र १०० % नुकसान होते....हे खरे... उदा. हात वर केलेला लाफिन्ग बुद्धा जर बेडरूममध्ये असेल.. तर मग डायवोर्स ठरलेला आहे.. :( किंवा ईशान्येला जड लोखंडी वस्तू ठेवल्या... तर कुटुम्बातल्या सर्वांचीच प्रगती थांबते.. शिक्षणात अडथळे येतात.... इत्यादि..... शुची.. आपण म्हणता.. की आपले वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे... तर मग बेटरली आपण सध्या कुणाच्याही नादी लागू नका.. (देवावर विश्वास असेल, तर).. जे कुणी आपले एकच आराध्य दैवत असेल.. त्याची मनापासून उपासना करा. कारण शंभर दगडांवर पाय ठेवला, की त्यामुळे फायदा तर काहीच होत नाही.. अपरंपार नुकसान मात्र होते. त्याचप्रमाणे देवांचे आहे. शंकराची उपासना केली.. आणि गणपतीची नाही केली.. तर त्याचा मुलगा म्हणून गणपती नाराज होईल. आता गणपतीची प्रार्थना केली.. आणि देवीची नाही केली.. तर गणपतीची आई.. म्हणून ती नाराज होईल...असा विचार करणे मूर्खपणाचे आहे. .सगळ्या देवांची स्तुती करण्यापेक्षा एकाच दैवताची प्रार्थना करा. तुमच्या सगळ्या भावना, इच्छा, आकांक्षा.. फक्त त्याच दैवताच्या चरणी अर्पण करा.. तुम्हाला त्या दैवताचे जे रूप आवडेल.. ते रूप इन्टरनेटवर किंवा मोबाईल मध्ये स्टोअर करा.. आणि त्याचे अखंड ध्यान ठेवून दिवसातली प्रत्येक कृती त्याच्याचरणी अर्पण करा... बघा... तुम्हाला खूप आनन्दित वाटेल... हाही एक मोटीव्हेशनलच पार्ट आहे... आपल्या आजूबाजूला आसमन्तात असलेल्या दैवी शक्तीला किंवा पॉझिटीव एनर्जीला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी देवाचे सगुण रूप पाहता पाहता त्याकडे एकाग्र होणे / मन एकाग्र करणे महत्वाचे असते. अर्थात याचा अर्थ तुमचे काही वाईट भोग असतील..ते संपतील असे नाही... पण जे काही आहे.. ते तुम्ही खूप बॅलन्स्ड राहून आणि आत्मविश्वासाने हॅन्डल करू शकाल.... आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.... वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी.. आणि चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या बनवण्यासाठी :)

In reply to by मृगनयनी

शुचि 21/04/2014 - 23:27
सविस्तर उत्तराबद्दल अनेक धन्यवाद मृगनयनी. परवाच एका हौशी अभ्यासकाने माझ्या मुलीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे असे सांगीतले. त्यामुळे हे सर्व प्रश्न डोक्यात आले.
जे कुणी आपले एकच आराध्य दैवत असेल.. त्याची मनापासून उपासना करा.
सोलह आना सच्ची बात!!
प्रत्येक कृती त्याच्याचरणी अर्पण करा... बघा... तुम्हाला खूप आनन्दित वाटेल...
होय हेच आचहरणात आणू इच्छिते. कायेनवाचा मनसैंद्रियेर्वा ......

In reply to by शुचि

शशिकांत ओक 22/04/2014 - 00:07
कमकुवत झालेल्या मनाला जेव्हा एका पॉझिटीव सपोर्टची गरज असते.
मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे याच थीम वर कादंबरी आहे.

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक 21/04/2014 - 23:33
मृगनयनी जी, आपल्या प्रतिसादात आपण विविध गोष्टींचा आढावा घेतला आहेत. त्याबाबत धन्यवाद. १. स्कूटरची चोरी - हवाईदलातील संरक्षित क्षेत्रात असे प्रकार घडतात याची नंतर खूप चर्चा झाली व अनेक सुधारणा केल्या गेल्या. असो.
याहीपेक्षा भयानक लोकांना आणि वृतींना तोन्ड द्यावे लागले असेल!!!!..
२. होय.... पण तो या धाग्याशी संबंधित नाही म्हणून लिहित नाही. झलक म्हणून सांगतो... नवी दिल्लीत सेक्युरिटी ऑफिसर म्हणून असताना एकदा मला एका ऑफिसरने घाईघाईने येऊन म्हटले की माझ्या घरी आज लोक मला जिवे मारायला येणार आहेत म्हणून तुझे रिव्हॉल्हर (मित्र म्हणून) मला दे! ... तसे करणे शक्य नव्हते ... हवाईदलातील काही चलाख पोलिस साध्या वेषात दबा धरून बसून तशी वेळ आली तर तुझ्या मदतीला येतील म्हणून मी धीर दिला. रात्री हवाईदलाचे फाटक व बॅरियर तोडून लोक आले. त्याच्या घरात दरवाजा तोडून घुसले. मुलीला बाहेर काढा. वगैरे बरीच बाचाबाची झाली अन् गोळीबार झाला.... मात्र आमच्या पोलिसांनी त्वरा करून त्या व्यक्तीला पकडले. अन सिव्हील पोलिसांत दिले... काही दिवसांनी मला विवाहाचे निमंत्रण आले. पाहतो तो जो पकडला गेला होता तोच माझ्या मित्राचा जावई झाला होता.... असो.
"विज्ञान आणि चमत्कार" हे पुस्तक वाचतेय... अतींद्रिय शक्तींचे इतके जिवंत अनुभव येऊन सुद्धा
विज्ञान आणि चमत्कार ग्रंथांच्या वाचकांना गंभीर सूचना ३. हा धागा वाचला असाल तर त्यांच्या कडकपणे म्हणण्याचे प्रत्यंतर इथल्या इथे विविध धाग्यातून वाचायला मिळते याचे प्रत्यंतर येते.
अंनिस'ने ज्योतिषांना दिलेले चॅलेंज ... शेवटी फुसका बार ठरले...
४. हमखास विजयी व्हायची खात्री असेल तर ते अशा भानगडीत पडतात. काऱण अशा कसोट्यात उत्तर आधीच ठरलेले असल्याने आपटी खायची भिती नसते. असो. ते महर्षींच्या नादाला लागत नाहीत कारण त्याची तेथे जाहीर नाचक्की होते. मग कोण वाटेला जाईल. द्या सोडून ...

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी 22/04/2014 - 17:34
नवी दिल्लीत सेक्युरिटी ऑफिसर म्हणून असताना एकदा मला एका ऑफिसरने घाईघाईने येऊन म्हटले की माझ्या घरी आज लोक मला जिवे मारायला येणार आहेत म्हणून तुझे रिव्हॉल्हर (मित्र म्हणून) मला दे! ... तसे करणे शक्य नव्हते ... हवाईदलातील काही चलाख पोलिस साध्या वेषात दबा धरून बसून तशी वेळ आली तर तुझ्या मदतीला येतील म्हणून मी धीर दिला. रात्री हवाईदलाचे फाटक व बॅरियर तोडून लोक आले. त्याच्या घरात दरवाजा तोडून घुसले. मुलीला बाहेर काढा. वगैरे बरीच बाचाबाची झाली अन् गोळीबार झाला.... मात्र आमच्या पोलिसांनी त्वरा करून त्या व्यक्तीला पकडले. अन सिव्हील पोलिसांत दिले... काही दिवसांनी मला विवाहाचे निमंत्रण आले. पाहतो तो जो पकडला गेला होता तोच माझ्या मित्राचा जावई झाला होता.... असो.
हहा हहा!!!... रहस्यमय जावई आणि छुपे रुस्तुम सासरे बुवा!!!!!! :) बाकी सर्व म्हणणे पटले!!! ...

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी 20/04/2014 - 11:43
दोन्ही स्टोरीज जबराटच आहेत.. शशिकान्त'जी!!!... आत्ता वाचतानाच अंगावर शहारे आले.. तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभवलंय!!!.. अनपेक्षितपणे मौल्यवान गोष्टींची चोरी वगैरे झाली, की कित्येक दिवस मन उदास असतं.... बाकी तो अणकुचीदार शस्त्राने स्वतःचे डोळे फोडून घेणारा आरोपी महान-विकृतच असला पाहिजे... अर्थात एक "विंग कमांडर" म्हणून तुम्हाला याहीपेक्षा भयानक लोकांना आणि वृतींना तोन्ड द्यावे लागले असेल!!!!...... ____________ सध्या अंनिस'ने ज्योतिषांना दिलेले चॅलेंज ... शेवटी फुसका बार ठरले... त्याच पार्श्वभूमीवर सध्या "प्राचार्य अद्वयानंद गळतगे" यांचे "विज्ञान आणि चमत्कार" हे पुस्तक वाचतेय... अतींद्रिय शक्तींचे इतके जिवंत अनुभव येऊन सुद्धा बरेच महमूर्ख सुशिक्षित त्याला अजून अंधश्रद्धाच म्हणतात.. हे पाहून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते....... :) :)

In reply to by मृगनयनी

शुचि 21/04/2014 - 19:04
मृगनयनी, माझाही ज्योतिषावर विश्वास होता अन आहे पण बराचसा डळमळीत झालेला आहे. याचे कारण हेच की जर ज्योतिषावर विश्वास ठेवायचा तर "कालसर्प योग/ अंगठी/ खडे/ गंडे/ नवस" यांवर ठेवायचा का? आपली मर्यादा/ रेघ कुठे आखायची. बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे "वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात. या गोष्टी लहानसा विचार करण्याच्या लायकीच्या देखील आहेत असे आपल्याला वाटते का? अर्थात मला या गोष्टींवर अजिबात विश्वास तर नाहीच पण या अडाणीपणाची चीडच आहे. चीड कारण माझे वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे. आपण ही रेघ कुठे अन का आखता ते कळले तर आनंद होईल.

In reply to by शुचि

आत्मशून्य 21/04/2014 - 21:34
बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे "वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात.
होय. भूतेखेते असतात. त्यांच्या नादी उगाच लागू नका, त्रास होइल भुतांना. वासतुड़ोशाचे तसेच आहे म्हणा.

In reply to by शुचि

मृगनयनी 21/04/2014 - 23:17
मृगनयनी, माझाही ज्योतिषावर विश्वास होता अन आहे पण बराचसा डळमळीत झालेला आहे. याचे कारण हेच की जर ज्योतिषावर विश्वास ठेवायचा तर "कालसर्प योग/ अंगठी/ खडे/ गंडे/ नवस" यांवर ठेवायचा का? आपली मर्यादा/ रेघ कुठे आखायची. बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे "वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात. या गोष्टी लहानसा विचार करण्याच्या लायकीच्या देखील आहेत असे आपल्याला वाटते का? अर्थात मला या गोष्टींवर अजिबात विश्वास तर नाहीच पण या अडाणीपणाची चीडच आहे. चीड कारण माझे वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे. आपण ही रेघ कुठे अन का आखता ते कळले तर आनंद होईल. Live in the Fear of God
शुचि, तुमचा बराच गोन्धळ झालेला दिसतोये. अनेक गोष्टींची सरमिसळ मेन्दूत झाल्यामुळे बर्‍याचदा आपल्या सदसद्विवेकबुद्धीला खरंच त्रास होतो. :) मुळात ज्योतिष-शास्त्र हे एखाद्या व्यक्तीचे भविष्य बिलकूल बदलवू शकत नाही.. फक्त ज्योतिष-शास्त्रामुळे पुढे घडणार्‍या घटनांची त्या व्यक्तीला थोडीफार कल्पना येते. आणि ज्या काही चांगल्या घटना असतील.. त्यांच्यासाठी ती व्यक्ती मनाने खूप आनंदी होते... व त्या व्यक्तीकडून आनंदी स्थितीमध्ये कॉन्फिडन्टली बरीचशी कामे- दैनंदिन कामातली असो वा इतर काही महत्वाची असोत... ही खूप पॉझिटीव्हली केली जातात. अश्यावेळी "ज्योतिष" हे त्या व्यक्तीला मोटीव्हेशनली खूप सपोर्ट करते. आणि पुढे घडणार्‍या वाईट घटनांचा जर ज्योतिषाकडून मागमूस लागला, तर ती व्यक्ती मनाची तयारी करू शकते. किंवा त्या व्यक्तीकडून कळत- नकळत घडणार्‍या वाईट गोष्टींच्या होणार्या परिणामांचा अंदाज आल्यावर ती वाईट कृती नक्कीच टाळू शकते. पर्पजफुली घातलेले- योग्य त्या प्रकारचे अंगठी, खडे, गंडे-दोरे वगैरे गोष्टी थोड्याफार प्रमाणात सुरक्षाकवचाचे काम करतात. "मी अमुक ग्रहाची अंगठी घातलेली आहे".. किंवा "अमुक बाबा-बुवाचा गंडा घातला आहे" .. "त्यामुळे आता माझं खूप छान होणार आहे..." या गोष्टी देखील एकप्रकारचा मोटीव्हेशनल पार्टच असतात. कमकुवत झालेल्या मनाला जेव्हा एका पॉझिटीव सपोर्टची गरज असते. तेव्हा तो सपोर्ट हे अंगठी, खडे, गंडे देतात. फक्त चुकीच्या माहितीआधारे चुकुनही चुकीची रत्ने, धागे वगैरे वापरू नये.. उचित रत्ने वगैरे..या सर्वांचा पॉझिटीव परिणाम हा जर २०% होणारा असेल, तर चुकीच्या स्टोन्स किंवा धाग्यामुळे होणारा वाईट परिणाम हा ८० % असतो. "कालसर्पयोग" हा एखाद्या व्यक्तीच्या कुन्डलीत असला, तर ज्योतिषी त्र्यंबकेश्वर किंवा गोकर्ण'ला जाऊन पूजा करून घ्यायला सांगतात. अर्थात त्यामुळे कालसर्पयोगाचे काही दुष्परिणाम माईल्ड होऊ शकतात.. किन्वा जे काही भोग असतात.. ते सहन करण्याचे धैर्य त्या व्यक्तीच्या अंगी येते. मुळात "कालसर्पयोग" ज्या व्यक्तीच्या कुन्डलीत असतो.. ती व्यक्ती मागील जन्मी त्याच घराण्यात जन्मलेली असते. पूर्वजन्मी कळत-नकळत घडलेल्या पापांमुळे किंवा पेन्डिन्ग राहिलेल्या काही भोगांमुळे ते कर्म किंवा राहिलेले एखादे सर्कल पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा त्याच घराण्यात जन्म घेऊन अर्धे राहिलेले कार्य पूर्ण करते. किंवा मग राहिलेला भोग पूर्ण करते. कारण राहू- केतू या ग्रहांच्या मध्ये जेव्हा कुन्डलीत सर्व ग्रह येतात.. तेव्हा तो "कार्लसर्पयोग" बनतो. असे १२ प्रकारचे आहेत. त्या त्या व्यक्तीच्या कर्माप्रमाणे कालसर्पयोगाची फळे मिळतात. या योगामुळे बर्‍याचदा अश्या व्यक्तींना इतरांपेक्षा दु:ख जास्त असते.. परन्तु या दु:खाचे कारणही त्या व्यक्ती स्वतःच असतात. वास्तुशास्त्राला सध्या बरेच पेव फुटल्यामुळे अनेक अर्धवट लोक देखील त्यात स्वतःचे हात पिवळे करताना आढळतात. अर्थात त्यामुळे हे पुरातन शास्त्र बदनाम होते. १०० तज्ज्ञ १०० गोष्टी सांगतात.. त्यामुळे साहजिकच कुणाचीही चिडचिड होणे साहजिकच आहे. त्यातून वास्तुशास्त्राच्या काही चुकीच्या वस्तू वापरल्या गेल्या.. तर मात्र १०० % नुकसान होते....हे खरे... उदा. हात वर केलेला लाफिन्ग बुद्धा जर बेडरूममध्ये असेल.. तर मग डायवोर्स ठरलेला आहे.. :( किंवा ईशान्येला जड लोखंडी वस्तू ठेवल्या... तर कुटुम्बातल्या सर्वांचीच प्रगती थांबते.. शिक्षणात अडथळे येतात.... इत्यादि..... शुची.. आपण म्हणता.. की आपले वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे... तर मग बेटरली आपण सध्या कुणाच्याही नादी लागू नका.. (देवावर विश्वास असेल, तर).. जे कुणी आपले एकच आराध्य दैवत असेल.. त्याची मनापासून उपासना करा. कारण शंभर दगडांवर पाय ठेवला, की त्यामुळे फायदा तर काहीच होत नाही.. अपरंपार नुकसान मात्र होते. त्याचप्रमाणे देवांचे आहे. शंकराची उपासना केली.. आणि गणपतीची नाही केली.. तर त्याचा मुलगा म्हणून गणपती नाराज होईल. आता गणपतीची प्रार्थना केली.. आणि देवीची नाही केली.. तर गणपतीची आई.. म्हणून ती नाराज होईल...असा विचार करणे मूर्खपणाचे आहे. .सगळ्या देवांची स्तुती करण्यापेक्षा एकाच दैवताची प्रार्थना करा. तुमच्या सगळ्या भावना, इच्छा, आकांक्षा.. फक्त त्याच दैवताच्या चरणी अर्पण करा.. तुम्हाला त्या दैवताचे जे रूप आवडेल.. ते रूप इन्टरनेटवर किंवा मोबाईल मध्ये स्टोअर करा.. आणि त्याचे अखंड ध्यान ठेवून दिवसातली प्रत्येक कृती त्याच्याचरणी अर्पण करा... बघा... तुम्हाला खूप आनन्दित वाटेल... हाही एक मोटीव्हेशनलच पार्ट आहे... आपल्या आजूबाजूला आसमन्तात असलेल्या दैवी शक्तीला किंवा पॉझिटीव एनर्जीला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी देवाचे सगुण रूप पाहता पाहता त्याकडे एकाग्र होणे / मन एकाग्र करणे महत्वाचे असते. अर्थात याचा अर्थ तुमचे काही वाईट भोग असतील..ते संपतील असे नाही... पण जे काही आहे.. ते तुम्ही खूप बॅलन्स्ड राहून आणि आत्मविश्वासाने हॅन्डल करू शकाल.... आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.... वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी.. आणि चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या बनवण्यासाठी :)

In reply to by मृगनयनी

शुचि 21/04/2014 - 23:27
सविस्तर उत्तराबद्दल अनेक धन्यवाद मृगनयनी. परवाच एका हौशी अभ्यासकाने माझ्या मुलीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे असे सांगीतले. त्यामुळे हे सर्व प्रश्न डोक्यात आले.
जे कुणी आपले एकच आराध्य दैवत असेल.. त्याची मनापासून उपासना करा.
सोलह आना सच्ची बात!!
प्रत्येक कृती त्याच्याचरणी अर्पण करा... बघा... तुम्हाला खूप आनन्दित वाटेल...
होय हेच आचहरणात आणू इच्छिते. कायेनवाचा मनसैंद्रियेर्वा ......

In reply to by शुचि

शशिकांत ओक 22/04/2014 - 00:07
कमकुवत झालेल्या मनाला जेव्हा एका पॉझिटीव सपोर्टची गरज असते.
मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे याच थीम वर कादंबरी आहे.

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक 21/04/2014 - 23:33
मृगनयनी जी, आपल्या प्रतिसादात आपण विविध गोष्टींचा आढावा घेतला आहेत. त्याबाबत धन्यवाद. १. स्कूटरची चोरी - हवाईदलातील संरक्षित क्षेत्रात असे प्रकार घडतात याची नंतर खूप चर्चा झाली व अनेक सुधारणा केल्या गेल्या. असो.
याहीपेक्षा भयानक लोकांना आणि वृतींना तोन्ड द्यावे लागले असेल!!!!..
२. होय.... पण तो या धाग्याशी संबंधित नाही म्हणून लिहित नाही. झलक म्हणून सांगतो... नवी दिल्लीत सेक्युरिटी ऑफिसर म्हणून असताना एकदा मला एका ऑफिसरने घाईघाईने येऊन म्हटले की माझ्या घरी आज लोक मला जिवे मारायला येणार आहेत म्हणून तुझे रिव्हॉल्हर (मित्र म्हणून) मला दे! ... तसे करणे शक्य नव्हते ... हवाईदलातील काही चलाख पोलिस साध्या वेषात दबा धरून बसून तशी वेळ आली तर तुझ्या मदतीला येतील म्हणून मी धीर दिला. रात्री हवाईदलाचे फाटक व बॅरियर तोडून लोक आले. त्याच्या घरात दरवाजा तोडून घुसले. मुलीला बाहेर काढा. वगैरे बरीच बाचाबाची झाली अन् गोळीबार झाला.... मात्र आमच्या पोलिसांनी त्वरा करून त्या व्यक्तीला पकडले. अन सिव्हील पोलिसांत दिले... काही दिवसांनी मला विवाहाचे निमंत्रण आले. पाहतो तो जो पकडला गेला होता तोच माझ्या मित्राचा जावई झाला होता.... असो.
"विज्ञान आणि चमत्कार" हे पुस्तक वाचतेय... अतींद्रिय शक्तींचे इतके जिवंत अनुभव येऊन सुद्धा
विज्ञान आणि चमत्कार ग्रंथांच्या वाचकांना गंभीर सूचना ३. हा धागा वाचला असाल तर त्यांच्या कडकपणे म्हणण्याचे प्रत्यंतर इथल्या इथे विविध धाग्यातून वाचायला मिळते याचे प्रत्यंतर येते.
अंनिस'ने ज्योतिषांना दिलेले चॅलेंज ... शेवटी फुसका बार ठरले...
४. हमखास विजयी व्हायची खात्री असेल तर ते अशा भानगडीत पडतात. काऱण अशा कसोट्यात उत्तर आधीच ठरलेले असल्याने आपटी खायची भिती नसते. असो. ते महर्षींच्या नादाला लागत नाहीत कारण त्याची तेथे जाहीर नाचक्की होते. मग कोण वाटेला जाईल. द्या सोडून ...

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी 22/04/2014 - 17:34
नवी दिल्लीत सेक्युरिटी ऑफिसर म्हणून असताना एकदा मला एका ऑफिसरने घाईघाईने येऊन म्हटले की माझ्या घरी आज लोक मला जिवे मारायला येणार आहेत म्हणून तुझे रिव्हॉल्हर (मित्र म्हणून) मला दे! ... तसे करणे शक्य नव्हते ... हवाईदलातील काही चलाख पोलिस साध्या वेषात दबा धरून बसून तशी वेळ आली तर तुझ्या मदतीला येतील म्हणून मी धीर दिला. रात्री हवाईदलाचे फाटक व बॅरियर तोडून लोक आले. त्याच्या घरात दरवाजा तोडून घुसले. मुलीला बाहेर काढा. वगैरे बरीच बाचाबाची झाली अन् गोळीबार झाला.... मात्र आमच्या पोलिसांनी त्वरा करून त्या व्यक्तीला पकडले. अन सिव्हील पोलिसांत दिले... काही दिवसांनी मला विवाहाचे निमंत्रण आले. पाहतो तो जो पकडला गेला होता तोच माझ्या मित्राचा जावई झाला होता.... असो.
हहा हहा!!!... रहस्यमय जावई आणि छुपे रुस्तुम सासरे बुवा!!!!!! :) बाकी सर्व म्हणणे पटले!!! ...
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्कूटरची चोरी! भाग २...
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली.

संशय

जातवेद ·
लेखनविषय:
डोक्यातल्या मेंदुच्या तंतुमय जगात संशय नावाची एक अस्सल जमात त्या जमातीचा म्होरक्या मी स्वतः आणि माझेच विचार त्याची माता उगा कायपण ऐकून फ़िरते हे डोके सापडल ती दिशा घेउन सटकत रहाते आपणच ओतायला तेल काढते वर ओतून पुन्हा स्वतःच पेटते महायुध्दं भडकतात डोक्यात माझ्या सद् असद् विचारांना मी देतो रजा खऱ्या खोट्याची शहानीशा? पर्वा नाय कारण चढलाय नशा नाहि म्हणायला कोणितरी समजाउ पाहते जाउदे म्हणत विसरयला सांगते एक एक तंतु जळून खाक होत असतो पण मनातील सल मात्र तशीच राहते

ऊसा चा रस...

म्या काय म्हन्तो... ·

आत्मशून्य 11/04/2014 - 15:51
सांगावा की नको हा विचार करतोय... आता तो प्रसंग घडताना मी तिथे होतो ही काय माझी चुक काय ? पण मी इथे लिहला तर मात्र माझ्या नावे बोंबाबोंब सुरु करतील.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 11/04/2014 - 19:11
दांभिक संस्कृतिरक्षकांच्या दहशतवादापासून सुटका म्हणून व्यनिची सुविधा उपलब्ध आहे, कृपया तिचा वापर करणे. मला सांगावा ही इणंती.

In reply to by बॅटमॅन

शुचि 11/04/2014 - 19:13
दांभिक वगैरे काही नाही. आई-बहीणींसमोर जर हा जोक सांगू शकत असाल तर इथेही सांगावा. कारण इथेही ताई-माई-अक्का-आज्ज्या आहेत. :)

In reply to by शुचि

शुचि 11/04/2014 - 20:14
ह्म्म्म .... मीच देते उदाहरण - आमटी भात ओरपून खाणे. ताट तोंडाला लावून आमटी ओरपणे. पण लंबूटांग मुद्दा तो नाहीये की आईबहीणी पुढे जे करतो ते इतरत्र करतो की नाही. ______________________ मुद्दा हा आहे की जर मिपावर ताई-भाऊ-दादा-अक्का असे वातावरण असेल तर अश्लील विनोद सांगायचे की नाही. बाकी वितंडवाद चालू द्या. मी रजा घेते.

आत्मशून्य 11/04/2014 - 21:42
की काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? शुची मामी वैयक्तिक होउ नका. विनंती आहे. असो सुदन्य असा, नसा तर वहा.

In reply to by आत्मशून्य

शुचि 11/04/2014 - 22:43
काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? = ओके शुची मामी वैयक्तिक होउ नका.= ओके विनंती आहे. = ओके असो सुदन्य असा, नसा तर वहा. = ओके _________________ असं काय करता आत्मशून्य भाऊ टकुरं वाईचं थंडगर ठिवा. आता समदं इस्कटून सांगाव लागतया तुमाला. असो!!

In reply to by शुचि

आत्मशून्य 12/04/2014 - 00:35
काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? = ओके
हे ओके कसेकाय ? @मितभाषी
काय ओके? Lol
इट वाजंट टॅक्टीकल बट स्ट्रेटीजिकल मुव.

आत्मशून्य 11/04/2014 - 15:51
सांगावा की नको हा विचार करतोय... आता तो प्रसंग घडताना मी तिथे होतो ही काय माझी चुक काय ? पण मी इथे लिहला तर मात्र माझ्या नावे बोंबाबोंब सुरु करतील.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 11/04/2014 - 19:11
दांभिक संस्कृतिरक्षकांच्या दहशतवादापासून सुटका म्हणून व्यनिची सुविधा उपलब्ध आहे, कृपया तिचा वापर करणे. मला सांगावा ही इणंती.

In reply to by बॅटमॅन

शुचि 11/04/2014 - 19:13
दांभिक वगैरे काही नाही. आई-बहीणींसमोर जर हा जोक सांगू शकत असाल तर इथेही सांगावा. कारण इथेही ताई-माई-अक्का-आज्ज्या आहेत. :)

In reply to by शुचि

शुचि 11/04/2014 - 20:14
ह्म्म्म .... मीच देते उदाहरण - आमटी भात ओरपून खाणे. ताट तोंडाला लावून आमटी ओरपणे. पण लंबूटांग मुद्दा तो नाहीये की आईबहीणी पुढे जे करतो ते इतरत्र करतो की नाही. ______________________ मुद्दा हा आहे की जर मिपावर ताई-भाऊ-दादा-अक्का असे वातावरण असेल तर अश्लील विनोद सांगायचे की नाही. बाकी वितंडवाद चालू द्या. मी रजा घेते.

आत्मशून्य 11/04/2014 - 21:42
की काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? शुची मामी वैयक्तिक होउ नका. विनंती आहे. असो सुदन्य असा, नसा तर वहा.

In reply to by आत्मशून्य

शुचि 11/04/2014 - 22:43
काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? = ओके शुची मामी वैयक्तिक होउ नका.= ओके विनंती आहे. = ओके असो सुदन्य असा, नसा तर वहा. = ओके _________________ असं काय करता आत्मशून्य भाऊ टकुरं वाईचं थंडगर ठिवा. आता समदं इस्कटून सांगाव लागतया तुमाला. असो!!

In reply to by शुचि

आत्मशून्य 12/04/2014 - 00:35
काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? = ओके
हे ओके कसेकाय ? @मितभाषी
काय ओके? Lol
इट वाजंट टॅक्टीकल बट स्ट्रेटीजिकल मुव.
मराठी माणूस हिन्दी बोलायला गेला तर काय मज्जा येते त्याच एक ज्वलण्त उदहरणः नुक्ताच पुण्याला आलो होतो. त्यामुळे, नविन रूम वगैरे शोध्ण्यापेक्शा एका सिनीयर सोबत तात्पुर्ता थांबलो होतो कोथरूडला, तेव्हाचा प्रसंगः ऊन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, एक दिवस ऊसाचा रस प्यायला निघालो ४-५ मंडळी... त्यात स्वप्निल नावाच्या सिनीयर ला, नवीनच प्रेमिका सापडली असल्यामुळे, हा गडी २४ तास मोबाईला चीट्कून...सगळे वैतागले होते त्याच्यावर. पण आज आमच्यासोबत च गप्प्पा मारायच्या अस दाटून सांगीतल... पण या मधे आम्ही त्या स्त्री पात्राला अक्षरसश: विसरुन गेलो. पायीच जायच निश्चीत झाल.

क्वीन - माझ्या मनातली

मधुरा देशपांडे ·

त्रिवेणी 10/04/2014 - 16:34
मस्त. गेल्या २-३ दिवसांपासुन पुण्यात एकटीने कुठे जावे की नाही हाच विचार होता सध्याच्या घट्नापाह्ता.पण तुझा हा लेख वाचुन माझ्यातला आत्मविश्वास पुन्हा वाढ्ला.

समीरसूर 10/04/2014 - 16:40
छान लेख! आणि प्रत्येकीमध्ये एक क्वीन असते हे जाम पटलं. आणि प्रत्येकामध्ये एक किंग्...देर है तो बस अपने इस वजूद को जानने की, अपने आपको पहचानने की... सुरेख लिखाण!

मस्त जमलय. लिहीत राहा. बाकी आता पुन्हा बिगर-इंग्रजी भाषा बोलणार्या देशात आहात त्यामुळे इथेही मस्त अनुभव येत असतील.

पैसा 10/04/2014 - 16:56
अतिशय छान लिहिलंस! हे लिखाण अगदी तळापर्यंत हलवून गेलं. पार १८-१९ वर्षाची असतानाची आठवण आली. तेव्हा मोबाईलच काय, लँडलाईन फोन नव्हते त्या काळात कॉलेज संपल्यावर मी आणि माझ्याहून जरा लहान चुलतबहीण आम्ही दोघीचजणी मुंबई, पुणे ते थेट वर्धा नागपूर फिरून आलो होतो त्याची आठवण झाली! या लेखाला माझ्याकडून फाईव्ह स्टार!

उदय के'सागर 10/04/2014 - 17:08
वाटलं पुन्हा एकदा क्वीन चित्रपटाची समीक्षा की काय? पण खुप छान लेख जमलाय, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संपूर्ण लेख वाचतांना वाटलं की ठीक आहे.. एवढं काय त्यात पण ज्या शेवटच्या ६-७ ओळींमधे तुम्ही लिहीलं आहे त्यातच लेखाने मनाला जिंकलं ते भिडलं. हे विशेष आवडलं >>
मी मुक्त झाले नाही किंवा बंधनात पडले नाही. अचानक स्त्री पुरुष समानता हे सगळं या भेटीतून कधी आलं नाही. आत्मविश्वास आधी ० होता आणि आता अचानक १०० झाला असेही काही नाही. एका दिवसाने किंवा या २ महिन्यात आयुष्य आमुलाग्र बदलले नाही. जिंदगी बदल दी वगैरे नाही. पण तरीही मी एका वेगळ्या दुनियेत होते. आतून एक वेगळा आवाज आला होता. यापुढे आपण खूप काही करू शकतो या आशा नव्याने पल्लवित झाल्या होत्या. स्वतःला कमी समजायचे नाही हे पुन्हा पुन्हा जाणवून देणारा हा दिवस होता.

In reply to by उदय के'सागर

सखी 10/04/2014 - 17:23
६-७ ओळींमधे तुम्ही लिहीलं आहे त्यातच लेखाने मनाला जिंकलं ते भिडलं. हेच म्हणणार होते, संपूर्ण लेख/अनुभव आवडला पण या ६-७ ओळी म्हणजे केकवरचं आईसिंग! वाचणखुणेत साठवुन ठेवतेय.

In reply to by उदय के'सागर

शुचि 10/04/2014 - 17:27
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संपूर्ण लेख वाचतांना वाटलं की ठीक आहे.. एवढं काय त्यात पण ज्या शेवटच्या ६-७ ओळींमधे तुम्ही लिहीलं आहे त्यातच लेखाने मनाला जिंकलं ते भिडलं.
+1

कुसुमावती 10/04/2014 - 17:14
खुप छान लिहिलयस मधुरा. या लंडन सफरीचा अनुभव तुला तुझ्यातल्या राणीची जाणिव करुन देणारा असल्याने विशेष आहे, तु जपान आणि जर्मनीत केलेल्या भटकंतीचे अनुभवही वाचायला आवडतील.

यसवायजी 10/04/2014 - 18:35
छान लिहिलंयस मधुरा. @ आजतागायत ती विराजमान आहे... आणि राहील... >> असेच होवो. :) बाकी, ते देश जरी भारतापेक्षा जास्त सुरक्षीत असले तरी एकटीने (किंवा एकट्यानेसुद्धा) फिरणे म्हणजे जोखीम आहेच. न्युरेन्बर्गच्या स्टेशनवर पहाटे साडेचारला, मुलीला त्रास देणारा एक घोळका पाहिलाय. आम्ही चौघे असुनही तिकडे न बघता सरळ स्टेशन गाठले होते. :(

आत्मशून्य 10/04/2014 - 19:16
स्त्री मुक्ती किंवा स्त्री पुरुष समानता वगैरे सोडून देऊयात. पण केवळ एकटीने एखादी गोष्ट करणे किंवा मला हे जमू शकतं हा आत्मविश्वास, स्वतः निर्णय घेण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी जेव्हा आपल्यालाही सापडतात, तो एक वेगळा आनंद असतो.
तुम्हाला क्विन समजला. आणी हे आम्हाला सुरेख प्रकारे सांगितल्याबद्दल तर विशेष आभार. -लत्ता प्रहारी

सर्वांचे मनापासून आभार. यसवायजी, हो परदेशातही संपूर्ण सुरक्षित असे नाहीच. जर्मनीत तुझ्यासारखा अनुभव ऐकला नाही पण असू शकतो. इटली किंवा फ्रांस मध्ये पाहिलंय. पहिले २ मिनिट मी प्रचंड घाबरले होते. त्यांचा सगळा गोंधळ आपापसात चालू होता पण ते बघूनच भीती वाटत होती. नेमका दुसरा रस्ता माहित होता म्हणून टाळता आले.

राही 10/04/2014 - 20:10
सुंदर, संयत, अभिनिवेशविरहित लिखाण अत्यंत आवडले. आत्मशक्तीचा साक्षात्कार निव्वळ अप्रतिम. स्वतःचा स्वतःला शोध लागण्याचा क्षण अवर्णनीय असतो. शेवटच्या काही ओळी म्हणजे एक लेणे आहे. अभिनंदन.

किसन शिंदे 10/04/2014 - 20:36
खरं तर शिर्षक पाहून 'आता पुन्हा तेच का?' असं वाटून धागा उघडला, पण खालच्या प्रतिक्रिया वाचून लेख वाचायला सुरूवात केली अन् एक अतिशय सुंदर लेख वाचल्याचं समाधान मिळालं. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला स्वतःमध्ये नव्याने काही गवसत जाते अन् त्या गवसण्याचा आनंद काही औरच असतो आणि लंडन शहराच्या पहिल्या भेटीतून तो आनंद तुम्हाला गवसला. जियो! असेच लिहित रहा..

In reply to by किसन शिंदे

शुचि 10/04/2014 - 20:51
खरं तर शिर्षक पाहून 'आता पुन्हा तेच का?' असं वाटून धागा उघडला,
=)) सेम हियर!!! पण आधी सांगीतल्याप्रमाणे, शेवटच्या काही ओळी आवडून गेल्या.

मितान 10/04/2014 - 21:07
मधुरा, खूप संयत आणि ओघवतं लिहिलं आहेस. स्त्री असो की पुरूष; स्वतःची ओळख पटण्याचा असा एखादा क्षण यावाच लागतो. तुझा अनुभव अनेकांचा/अनेकींचा स्वतःचा असेल हे नक्की :)

In reply to by मितान

अस्मी 11/04/2014 - 10:54
खरंच अतिशय सुंदर लेख..अनुभव!! अगदी मनापासून आवडला.
आपल्या सगळ्यांमध्ये एक रानी दडलेली आहेच. त्यासाठी लंडन काय आणि मुंबई काय? कधी कुठल्या घटनेतून हे घडेल तो प्रत्येकीचा चित्रपट...
एकदम पटलं.

In reply to by अप्पा जोगळेकर

नगरीनिरंजन 11/04/2014 - 05:17
आक्रस्ताळेपणा आणि अभिनिवेश नाही आणि आपण स्वतंत्र आहोत नि केवळ आपल्या भीतीच्याच आता मर्यादा आहेत असे कुठेतरी जाणवल्यासारखे लिखाण असल्याने आवडले. आपल्या स्वातंत्र्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे समजणे ही स्वतंत्र होण्याची पहिली पायरी आहे.
कल्लू हा शब्द मात्र विशेष खटकला.
सहमत आणि त्यामागची निगेटीव्ह कनोटेशन्सही. असे पूर्वग्रह आणि भीती मनात नसतील तर काहीच अवघड नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

बॅटमॅन 11/04/2014 - 12:34
अभिनिवेशरहित पण नेमका प्वाइंट पोचवणारे लिखाण लोक का उचलून धरतात आणि फुकाचा अभिनिवेश टर्न ऑफ का ठरतो हे या धाग्यावरून सहजीच कळून येते.

In reply to by अप्पा जोगळेकर

कल्लू हा शब्द वापरायला नको होता हे मान्य. पुढच्यावेळी काळजी घेण्यात येईल. पण लिहिताना मनात कुठलाही वर्णद्वेष नव्हता. त्यावेळची भीती ही त्यांचा जो दंगा सुरु होता त्यामुळे होती. त्यात एकंदरीत धिप्पाड शरीर यष्टीने त्यात भर घातली. त्यांच्या रंग किंवा देश याविषयी कुठलाही द्वेष किंवा पूर्वग्रह नाही.

स्पंदना 11/04/2014 - 07:29
मधुरा पहिल्या वाक्यानंतर लिखाणाची डेप्थ जाणवली. अन जसजस तुझ मन तू उलगडत गेलीस तसे न कळत डोळे वाहतात की काय अस वाटु लागल.( आईपण बयो! आईपण! मग स्व्तःच्या पोरीची छबी डोळ्यासमोर येत अन दुसर्‍याच दु:ख अन सुख थोडफार का असेना उलगडु लागत. मग दुसर्‍या व्यक्तीचा अपमान कळतो, अन त्याचा आनंदही सुखावतो) खरच ग! खरच! हेच शहर अन तेच ठिकाणापेक्षा मनातला स्व जागवणारा एखादा कोपराही आपल्याला रानी बनवुन जातो. या लेखाला वरती ५ स्टार्स तर मिळाले आहेतच. माझ्याकडुन तुला आतिषबाजी बहाल. अन एक मानाचा मुजरा राणीसरकारांना!

डर के आगे जीत है, आयुष्यातील भिती अन संकोचाचा एक भलामोठ्ठा पडाव तुम्ही त्या दिवशी पार केलात. खूप छान अनुभव आणि तितक्याच आत्मीयतेने तो शब्दबद्ध केलात . आपला एक उनाड दिवस आम्हीही जगलो तुमच्याबरोबर :)

अनन्त अवधुत 12/04/2014 - 00:32
शेवट तर फार सुंदर केलाय. लेखाचा मथळा पाहून मला वाटले, परत एकदा पॉपकॉर्न घेवून बसावे लागणार कि काय :) आवडला हेवेसांनल.

सगळ्यांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी धन्यवाद. मिपाने या लेखाची खास दाखल घेतली त्यासाठी विशेष आभार. :)

राही 14/04/2014 - 17:24
वेठीला स्त्रीमुक्तिला धरु नको, वादासि जाऊ नको | तीन्हीकाळ विदारक नख नको, तीव्रें वचें ती नको|| सीमान द बोव्हा हवी तर असो (बापडी), (पण) कोणासि हाणू नको | ज्याचीया स्मरणे शक्तिमान तू, ते स्वत्व सोडू नको !

In reply to by शुचि

राही 14/04/2014 - 23:27
छे छे. फटका अजिबातच नाही. त्यांच्या धाग्यातल्या भूमिकेशी सुसंगत असाच श्लोक आहे तो. कौतुकच आहे. शिवस्तुतीचा मूळ सुप्रसिद्ध श्लोक 'वेदाभ्यास नको श्रुती पढु नको, तीर्थासी जाऊ नको' हा सर्वांना माहीत असेलच. त्याचा शेवटचा चरण 'ज्याचीया स्मरणे पतीत तरती, तो शंभु सोडू नको' असा आहे.

In reply to by राही

शुचि 14/04/2014 - 23:29
होय होय स्तोत्र आत्ता आथवले :) धन्यवाद. मला आधी वाटले की अनंतफंदी यांचा फटका आहे तो - . . संसारामधे ऐक आपुला उगाच भटकत फिरु नको वाला :)

In reply to by शुचि

राही 14/04/2014 - 23:41
खूपच साधर्म्य आहे खरे. आणि त्यात बॅटन्त फंदी ह्यांनी एक ओळ फटका रूपात मारली. त्यामुळे ते स्तोत्र नसून फटकाच असणार असे वाटणे स्वाभाविकच. आफ्टर ऑल, बॅटन्त फंदी उवाच आहे तो.

मनापासून केलेलं हे लेखन खूप आवडलं अन भावलं. स्त्री असो वा पुरुष आयुष्यात बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा करताना आव्हान जाणवते व यशस्वीपणे पार पडल्यावर जो आत्मविश्वास मिळतो त्यास तोड नसते. अवांतर - एक निरिक्षण माझ्या पिढितील अनेक मुलांमध्ये एक सवय असायची. माध्यमिक शाळेत गेल्यावर पालकांचा हात सुटतो व या मुलांना घराबाहेरचे काम करताना सतत कुणीतरी सवंगडी लागायचा. जसे शिकवणी लावणे, पुस्तक खरेदीला जाणे, बिल भरणे इत्यादी. जसे एखाद्या पुढार्‍याचा सचिव नेहमी बरोबर असतो तसेच हा सवंगडी प्रत्येक ठिकाणी बरोबर हवाच असा अट्टहास असायचा. अक्षरशः एखाद्या मुलीला प्रेमपत्र देतानाही हा सवंगडी लागायचाच. अशा लोकांचे पुढे जाऊन (भारतातल्या दुरवरच्या शहरात अथवा परदेशात नोकरी लागल्यास) काय होत असावे याबद्दल कुतुहल आहे ;-).

In reply to by श्रीरंग_जोशी

राही 15/04/2014 - 07:24
पाण्यात पडल्यावर पोहता येतं म्हणतात. तसंच होतं. विमानातली रेस्ट-रूम किंवा टीवी सारख्या सोयी कशा वापराव्या हेही माहीत नसलेली मुलं आरामात ट्रांज़िटमध्ये विमान बदलून (अगदी जे.एफ.के. सारख्या अवाढव्य विमानतळावरही)अंतर्गत रोचेस्टरसारख्या उणे सतरा तपमान असलेल्या ठिकाणी व्यवस्थित उतरतात. मला त्या ऑलिव रिड्ले कासवांच्या संरक्षित अंड्यांची आठवण येते. कुत्र्यांनी, पक्ष्यांनी खाऊ नये म्हणून पिंजर्‍यात झाकून ठेवलेली ती अंडी फुटताच नवजात पिले किनार्‍याच्या दिशेने तुरुतुरू पळत सुटतात आणि एका लाटेसरशी समुद्रात विलीन होऊन जगाच्या आणि स्वतःच्या प्रवासाला निघतात. किनार्‍याची दिशा त्यांना आपोआप कळते. जाता जाता : आपल्याकडे कदाचित संयुक्त कुटुंबपद्धतीच्या प्रभावामुळे मुले फार संरक्षित असतात. त्यांच्या उच्च शिक्षणाचा भारसुद्धा आईवडील उचलतात. त्यामुळे कदाचित, लहान वयात कायदेशीर अर्थार्जन करण्याची प्रथा बालकामगार सोडले तर अभिजन वर्गात नाही. त्यामुळे थोडा आळस, भीती आणि बेफिकिरी अंगी बाणते, जी ओवरकम करण्यात उमेदीच्या काळातली शक्ती आणि वेळ फुकट जातो.

"यांच्या उच्च शिक्षणाचा भारसुद्धा आईवडील उचलतात. त्यामुळे कदाचित, लहान वयात कायदेशीर अर्थार्जन करण्याची प्रथा बालकामगार सोडले तर अभिजन वर्गात नाही. त्यामुळे थोडा आळस, भीती आणि बेफिकिरी अंगी बाणते, जी ओवरकम करण्यात उमेदीच्या काळातली शक्ती आणि वेळ फुकट जातो." अगदी अगदी....

त्रिवेणी 10/04/2014 - 16:34
मस्त. गेल्या २-३ दिवसांपासुन पुण्यात एकटीने कुठे जावे की नाही हाच विचार होता सध्याच्या घट्नापाह्ता.पण तुझा हा लेख वाचुन माझ्यातला आत्मविश्वास पुन्हा वाढ्ला.

समीरसूर 10/04/2014 - 16:40
छान लेख! आणि प्रत्येकीमध्ये एक क्वीन असते हे जाम पटलं. आणि प्रत्येकामध्ये एक किंग्...देर है तो बस अपने इस वजूद को जानने की, अपने आपको पहचानने की... सुरेख लिखाण!

मस्त जमलय. लिहीत राहा. बाकी आता पुन्हा बिगर-इंग्रजी भाषा बोलणार्या देशात आहात त्यामुळे इथेही मस्त अनुभव येत असतील.

पैसा 10/04/2014 - 16:56
अतिशय छान लिहिलंस! हे लिखाण अगदी तळापर्यंत हलवून गेलं. पार १८-१९ वर्षाची असतानाची आठवण आली. तेव्हा मोबाईलच काय, लँडलाईन फोन नव्हते त्या काळात कॉलेज संपल्यावर मी आणि माझ्याहून जरा लहान चुलतबहीण आम्ही दोघीचजणी मुंबई, पुणे ते थेट वर्धा नागपूर फिरून आलो होतो त्याची आठवण झाली! या लेखाला माझ्याकडून फाईव्ह स्टार!

उदय के'सागर 10/04/2014 - 17:08
वाटलं पुन्हा एकदा क्वीन चित्रपटाची समीक्षा की काय? पण खुप छान लेख जमलाय, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संपूर्ण लेख वाचतांना वाटलं की ठीक आहे.. एवढं काय त्यात पण ज्या शेवटच्या ६-७ ओळींमधे तुम्ही लिहीलं आहे त्यातच लेखाने मनाला जिंकलं ते भिडलं. हे विशेष आवडलं >>
मी मुक्त झाले नाही किंवा बंधनात पडले नाही. अचानक स्त्री पुरुष समानता हे सगळं या भेटीतून कधी आलं नाही. आत्मविश्वास आधी ० होता आणि आता अचानक १०० झाला असेही काही नाही. एका दिवसाने किंवा या २ महिन्यात आयुष्य आमुलाग्र बदलले नाही. जिंदगी बदल दी वगैरे नाही. पण तरीही मी एका वेगळ्या दुनियेत होते. आतून एक वेगळा आवाज आला होता. यापुढे आपण खूप काही करू शकतो या आशा नव्याने पल्लवित झाल्या होत्या. स्वतःला कमी समजायचे नाही हे पुन्हा पुन्हा जाणवून देणारा हा दिवस होता.

In reply to by उदय के'सागर

सखी 10/04/2014 - 17:23
६-७ ओळींमधे तुम्ही लिहीलं आहे त्यातच लेखाने मनाला जिंकलं ते भिडलं. हेच म्हणणार होते, संपूर्ण लेख/अनुभव आवडला पण या ६-७ ओळी म्हणजे केकवरचं आईसिंग! वाचणखुणेत साठवुन ठेवतेय.

In reply to by उदय के'सागर

शुचि 10/04/2014 - 17:27
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संपूर्ण लेख वाचतांना वाटलं की ठीक आहे.. एवढं काय त्यात पण ज्या शेवटच्या ६-७ ओळींमधे तुम्ही लिहीलं आहे त्यातच लेखाने मनाला जिंकलं ते भिडलं.
+1

कुसुमावती 10/04/2014 - 17:14
खुप छान लिहिलयस मधुरा. या लंडन सफरीचा अनुभव तुला तुझ्यातल्या राणीची जाणिव करुन देणारा असल्याने विशेष आहे, तु जपान आणि जर्मनीत केलेल्या भटकंतीचे अनुभवही वाचायला आवडतील.

यसवायजी 10/04/2014 - 18:35
छान लिहिलंयस मधुरा. @ आजतागायत ती विराजमान आहे... आणि राहील... >> असेच होवो. :) बाकी, ते देश जरी भारतापेक्षा जास्त सुरक्षीत असले तरी एकटीने (किंवा एकट्यानेसुद्धा) फिरणे म्हणजे जोखीम आहेच. न्युरेन्बर्गच्या स्टेशनवर पहाटे साडेचारला, मुलीला त्रास देणारा एक घोळका पाहिलाय. आम्ही चौघे असुनही तिकडे न बघता सरळ स्टेशन गाठले होते. :(

आत्मशून्य 10/04/2014 - 19:16
स्त्री मुक्ती किंवा स्त्री पुरुष समानता वगैरे सोडून देऊयात. पण केवळ एकटीने एखादी गोष्ट करणे किंवा मला हे जमू शकतं हा आत्मविश्वास, स्वतः निर्णय घेण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी जेव्हा आपल्यालाही सापडतात, तो एक वेगळा आनंद असतो.
तुम्हाला क्विन समजला. आणी हे आम्हाला सुरेख प्रकारे सांगितल्याबद्दल तर विशेष आभार. -लत्ता प्रहारी

सर्वांचे मनापासून आभार. यसवायजी, हो परदेशातही संपूर्ण सुरक्षित असे नाहीच. जर्मनीत तुझ्यासारखा अनुभव ऐकला नाही पण असू शकतो. इटली किंवा फ्रांस मध्ये पाहिलंय. पहिले २ मिनिट मी प्रचंड घाबरले होते. त्यांचा सगळा गोंधळ आपापसात चालू होता पण ते बघूनच भीती वाटत होती. नेमका दुसरा रस्ता माहित होता म्हणून टाळता आले.

राही 10/04/2014 - 20:10
सुंदर, संयत, अभिनिवेशविरहित लिखाण अत्यंत आवडले. आत्मशक्तीचा साक्षात्कार निव्वळ अप्रतिम. स्वतःचा स्वतःला शोध लागण्याचा क्षण अवर्णनीय असतो. शेवटच्या काही ओळी म्हणजे एक लेणे आहे. अभिनंदन.

किसन शिंदे 10/04/2014 - 20:36
खरं तर शिर्षक पाहून 'आता पुन्हा तेच का?' असं वाटून धागा उघडला, पण खालच्या प्रतिक्रिया वाचून लेख वाचायला सुरूवात केली अन् एक अतिशय सुंदर लेख वाचल्याचं समाधान मिळालं. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला स्वतःमध्ये नव्याने काही गवसत जाते अन् त्या गवसण्याचा आनंद काही औरच असतो आणि लंडन शहराच्या पहिल्या भेटीतून तो आनंद तुम्हाला गवसला. जियो! असेच लिहित रहा..

In reply to by किसन शिंदे

शुचि 10/04/2014 - 20:51
खरं तर शिर्षक पाहून 'आता पुन्हा तेच का?' असं वाटून धागा उघडला,
=)) सेम हियर!!! पण आधी सांगीतल्याप्रमाणे, शेवटच्या काही ओळी आवडून गेल्या.

मितान 10/04/2014 - 21:07
मधुरा, खूप संयत आणि ओघवतं लिहिलं आहेस. स्त्री असो की पुरूष; स्वतःची ओळख पटण्याचा असा एखादा क्षण यावाच लागतो. तुझा अनुभव अनेकांचा/अनेकींचा स्वतःचा असेल हे नक्की :)

In reply to by मितान

अस्मी 11/04/2014 - 10:54
खरंच अतिशय सुंदर लेख..अनुभव!! अगदी मनापासून आवडला.
आपल्या सगळ्यांमध्ये एक रानी दडलेली आहेच. त्यासाठी लंडन काय आणि मुंबई काय? कधी कुठल्या घटनेतून हे घडेल तो प्रत्येकीचा चित्रपट...
एकदम पटलं.

In reply to by अप्पा जोगळेकर

नगरीनिरंजन 11/04/2014 - 05:17
आक्रस्ताळेपणा आणि अभिनिवेश नाही आणि आपण स्वतंत्र आहोत नि केवळ आपल्या भीतीच्याच आता मर्यादा आहेत असे कुठेतरी जाणवल्यासारखे लिखाण असल्याने आवडले. आपल्या स्वातंत्र्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे समजणे ही स्वतंत्र होण्याची पहिली पायरी आहे.
कल्लू हा शब्द मात्र विशेष खटकला.
सहमत आणि त्यामागची निगेटीव्ह कनोटेशन्सही. असे पूर्वग्रह आणि भीती मनात नसतील तर काहीच अवघड नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

बॅटमॅन 11/04/2014 - 12:34
अभिनिवेशरहित पण नेमका प्वाइंट पोचवणारे लिखाण लोक का उचलून धरतात आणि फुकाचा अभिनिवेश टर्न ऑफ का ठरतो हे या धाग्यावरून सहजीच कळून येते.

In reply to by अप्पा जोगळेकर

कल्लू हा शब्द वापरायला नको होता हे मान्य. पुढच्यावेळी काळजी घेण्यात येईल. पण लिहिताना मनात कुठलाही वर्णद्वेष नव्हता. त्यावेळची भीती ही त्यांचा जो दंगा सुरु होता त्यामुळे होती. त्यात एकंदरीत धिप्पाड शरीर यष्टीने त्यात भर घातली. त्यांच्या रंग किंवा देश याविषयी कुठलाही द्वेष किंवा पूर्वग्रह नाही.

स्पंदना 11/04/2014 - 07:29
मधुरा पहिल्या वाक्यानंतर लिखाणाची डेप्थ जाणवली. अन जसजस तुझ मन तू उलगडत गेलीस तसे न कळत डोळे वाहतात की काय अस वाटु लागल.( आईपण बयो! आईपण! मग स्व्तःच्या पोरीची छबी डोळ्यासमोर येत अन दुसर्‍याच दु:ख अन सुख थोडफार का असेना उलगडु लागत. मग दुसर्‍या व्यक्तीचा अपमान कळतो, अन त्याचा आनंदही सुखावतो) खरच ग! खरच! हेच शहर अन तेच ठिकाणापेक्षा मनातला स्व जागवणारा एखादा कोपराही आपल्याला रानी बनवुन जातो. या लेखाला वरती ५ स्टार्स तर मिळाले आहेतच. माझ्याकडुन तुला आतिषबाजी बहाल. अन एक मानाचा मुजरा राणीसरकारांना!

डर के आगे जीत है, आयुष्यातील भिती अन संकोचाचा एक भलामोठ्ठा पडाव तुम्ही त्या दिवशी पार केलात. खूप छान अनुभव आणि तितक्याच आत्मीयतेने तो शब्दबद्ध केलात . आपला एक उनाड दिवस आम्हीही जगलो तुमच्याबरोबर :)

अनन्त अवधुत 12/04/2014 - 00:32
शेवट तर फार सुंदर केलाय. लेखाचा मथळा पाहून मला वाटले, परत एकदा पॉपकॉर्न घेवून बसावे लागणार कि काय :) आवडला हेवेसांनल.

सगळ्यांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी धन्यवाद. मिपाने या लेखाची खास दाखल घेतली त्यासाठी विशेष आभार. :)

राही 14/04/2014 - 17:24
वेठीला स्त्रीमुक्तिला धरु नको, वादासि जाऊ नको | तीन्हीकाळ विदारक नख नको, तीव्रें वचें ती नको|| सीमान द बोव्हा हवी तर असो (बापडी), (पण) कोणासि हाणू नको | ज्याचीया स्मरणे शक्तिमान तू, ते स्वत्व सोडू नको !

In reply to by शुचि

राही 14/04/2014 - 23:27
छे छे. फटका अजिबातच नाही. त्यांच्या धाग्यातल्या भूमिकेशी सुसंगत असाच श्लोक आहे तो. कौतुकच आहे. शिवस्तुतीचा मूळ सुप्रसिद्ध श्लोक 'वेदाभ्यास नको श्रुती पढु नको, तीर्थासी जाऊ नको' हा सर्वांना माहीत असेलच. त्याचा शेवटचा चरण 'ज्याचीया स्मरणे पतीत तरती, तो शंभु सोडू नको' असा आहे.

In reply to by राही

शुचि 14/04/2014 - 23:29
होय होय स्तोत्र आत्ता आथवले :) धन्यवाद. मला आधी वाटले की अनंतफंदी यांचा फटका आहे तो - . . संसारामधे ऐक आपुला उगाच भटकत फिरु नको वाला :)

In reply to by शुचि

राही 14/04/2014 - 23:41
खूपच साधर्म्य आहे खरे. आणि त्यात बॅटन्त फंदी ह्यांनी एक ओळ फटका रूपात मारली. त्यामुळे ते स्तोत्र नसून फटकाच असणार असे वाटणे स्वाभाविकच. आफ्टर ऑल, बॅटन्त फंदी उवाच आहे तो.

मनापासून केलेलं हे लेखन खूप आवडलं अन भावलं. स्त्री असो वा पुरुष आयुष्यात बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा करताना आव्हान जाणवते व यशस्वीपणे पार पडल्यावर जो आत्मविश्वास मिळतो त्यास तोड नसते. अवांतर - एक निरिक्षण माझ्या पिढितील अनेक मुलांमध्ये एक सवय असायची. माध्यमिक शाळेत गेल्यावर पालकांचा हात सुटतो व या मुलांना घराबाहेरचे काम करताना सतत कुणीतरी सवंगडी लागायचा. जसे शिकवणी लावणे, पुस्तक खरेदीला जाणे, बिल भरणे इत्यादी. जसे एखाद्या पुढार्‍याचा सचिव नेहमी बरोबर असतो तसेच हा सवंगडी प्रत्येक ठिकाणी बरोबर हवाच असा अट्टहास असायचा. अक्षरशः एखाद्या मुलीला प्रेमपत्र देतानाही हा सवंगडी लागायचाच. अशा लोकांचे पुढे जाऊन (भारतातल्या दुरवरच्या शहरात अथवा परदेशात नोकरी लागल्यास) काय होत असावे याबद्दल कुतुहल आहे ;-).

In reply to by श्रीरंग_जोशी

राही 15/04/2014 - 07:24
पाण्यात पडल्यावर पोहता येतं म्हणतात. तसंच होतं. विमानातली रेस्ट-रूम किंवा टीवी सारख्या सोयी कशा वापराव्या हेही माहीत नसलेली मुलं आरामात ट्रांज़िटमध्ये विमान बदलून (अगदी जे.एफ.के. सारख्या अवाढव्य विमानतळावरही)अंतर्गत रोचेस्टरसारख्या उणे सतरा तपमान असलेल्या ठिकाणी व्यवस्थित उतरतात. मला त्या ऑलिव रिड्ले कासवांच्या संरक्षित अंड्यांची आठवण येते. कुत्र्यांनी, पक्ष्यांनी खाऊ नये म्हणून पिंजर्‍यात झाकून ठेवलेली ती अंडी फुटताच नवजात पिले किनार्‍याच्या दिशेने तुरुतुरू पळत सुटतात आणि एका लाटेसरशी समुद्रात विलीन होऊन जगाच्या आणि स्वतःच्या प्रवासाला निघतात. किनार्‍याची दिशा त्यांना आपोआप कळते. जाता जाता : आपल्याकडे कदाचित संयुक्त कुटुंबपद्धतीच्या प्रभावामुळे मुले फार संरक्षित असतात. त्यांच्या उच्च शिक्षणाचा भारसुद्धा आईवडील उचलतात. त्यामुळे कदाचित, लहान वयात कायदेशीर अर्थार्जन करण्याची प्रथा बालकामगार सोडले तर अभिजन वर्गात नाही. त्यामुळे थोडा आळस, भीती आणि बेफिकिरी अंगी बाणते, जी ओवरकम करण्यात उमेदीच्या काळातली शक्ती आणि वेळ फुकट जातो.

"यांच्या उच्च शिक्षणाचा भारसुद्धा आईवडील उचलतात. त्यामुळे कदाचित, लहान वयात कायदेशीर अर्थार्जन करण्याची प्रथा बालकामगार सोडले तर अभिजन वर्गात नाही. त्यामुळे थोडा आळस, भीती आणि बेफिकिरी अंगी बाणते, जी ओवरकम करण्यात उमेदीच्या काळातली शक्ती आणि वेळ फुकट जातो." अगदी अगदी....
लेखनविषय:
लेखनप्रकार
क्वीन बद्दल अगदी पहिल्या दिवसापासून सतत चांगले वाचायला मिळाले. पिरा ने जो लेख लिहिला तो तर प्रचंड आवडला. त्यावर आलेल्या अनेक प्रतिक्रिया देखील उत्तम होत्या. सगळं वाचून एक कल्पना करू शकत होते की साधारण काय असेल. चित्रपटाचा आशय हळूहळू उलगडत होता. मग त्यावर बरीच इतर चर्चा सुद्धा झाली. ती चित्रपटा इतकीच गाजली. अजूनही काही ना काही निघतच आहे. मग युरोपच का, त्यात पुन्हा अमके शहरच का किंवा चांगलेच अनुभव कसे इ. इ. त्यावर आलेले पुन्हा चांगले वाईट प्रतिसाद. हे सगळं वाचताना मला माझ्या आयुष्याताल्याच काही जुन्या घटना आठवल्या. त्या काळापुरती चित्रपट न बघताही मी रानीशी जोडले गेले.