मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - २ (अंतिम)

स्पार्टाकस ·

In reply to by स्पंदना

किसन शिंदे 20/04/2014 - 13:43
येस्स! शेवटपर्यंत अगदी खिळवून ठेवलं या नरभक्षक बिबट्याने! दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचून काढले.

आवडली. अश्याच आशयाची एक मराठी कादंबरी पण वाचली होती. नाव बहुतेक राणीमा होतं. राणीमा, एक निष्णात शिकारी एडवर्ड. नरभक्षकाची शिकार करायला आलेला शिकारी चक्क राणीमाच्या नवर्‍याच्या खुनाचा शोध लावतो. नंतर राणीमा आणि एडवर्ड् प्रेमात पडतात. कोणाला नावं आठवत असेल तर कृपया सांगा.

In reply to by स्पंदना

किसन शिंदे 20/04/2014 - 13:43
येस्स! शेवटपर्यंत अगदी खिळवून ठेवलं या नरभक्षक बिबट्याने! दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचून काढले.

आवडली. अश्याच आशयाची एक मराठी कादंबरी पण वाचली होती. नाव बहुतेक राणीमा होतं. राणीमा, एक निष्णात शिकारी एडवर्ड. नरभक्षकाची शिकार करायला आलेला शिकारी चक्क राणीमाच्या नवर्‍याच्या खुनाचा शोध लावतो. नंतर राणीमा आणि एडवर्ड् प्रेमात पडतात. कोणाला नावं आठवत असेल तर कृपया सांगा.
येल्लागीरीच्या टेकड्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आहेत. दक्षिण रेल्वेच्या जालारपेट जंक्शनपासून दोन मैल अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूटांवर या टेकड्या जमिनीतून झाड उगवावं तशा उभ्या आहेत. जालारपेट स्टेशनपासून एक पायवाट येल्लागीरीच्या माथ्यावर जाते. काही ठिकाणी घनदाट जंगल तर काही ठिकाणी सरळसोट कातळांवरुन चढत जाणारी ही वाट वाटसरुची कसोटी पाहणारी आहे. आणि जोडीला नरभक्षक झालेला बिबट्या, मग तर काय विचारायलाच नको ! १९४१ सालच्या सुमाराला मी येल्लागीरीला जमिनीचा एक छोटासा तुकडा विकत घेतला होता.

अजित पवार, धरण आणि धमकी

काळा पहाड ·

निलरंजन 19/04/2014 - 06:52
दादागिरी करण्यात दादांचा हात कुणीही धरू शकणार नाही धमकी देणे हा तर त्यांचा आवडीचा छंद आहे प्रत्येक गोष्टीची बातमी होत नाहीये म्हणून आपल्या ला कळत नाही पूर्व हवेलीत प्रचार करण्यासाठी दादानी शिरूर लोकसभा सीट निवडून न दिल्यास शेतकर्यांना शेतजमिनीवर MIDC ची आरक्षणे टाकण्याची धमकी दिली होती

आशु जोग 19/04/2014 - 09:57
फेसबुकप्रमाणे मिसळीवरही आता ताज्या बातम्या मिळायला लागल्या, आनंद वाटला

काँग्रेस, राष्ट्रवादी, बिजेपी सगळे एका माळेचे मणी आहेत. बाबा रामदेवसारख्या माणसानं सुद्धा काय प्रकार केलायं तो पाहा. (अर्थात, बिजेपीचा उमेदवार किती दिव्य आहे ते वेगळं सांगायला नकोच.) Baba 'Black Money' Ramdev caught on tape talking money with BJP candidate.. आणि उमा भारती मोदींबद्दल काय म्हणाल्यात त्याचा हा विडीओ! सत्तेसाठी हे लोक काय वाट्टेल ते करतील.

माहितगार 19/04/2014 - 11:00
राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे. या निमीत्ताने धागा जाहीरात : निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

हुप्प्या 19/04/2014 - 11:28
भारतातील थोर लोकशाहीने अशी परंपरा निर्माण केली आहे की निवडणुका तोंडावर आल्या की नेते जनतेच्या पाया पडतात आणि निवडून आले की जनतेला पायदळी तुडवतात. पवारांचा हा तीर्थस्वरुप निवडणुकीच्या तोंडावरच जनतेला लाथा घालण्याचे धाडस करतो तो निवडून आल्यावर त्यांच्यावर काय फवारे उडवेल ते ओळखणे अवघड नाही. जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे.

सुहासदवन 19/04/2014 - 12:00
जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे. जनतेच्या पायात निवडणुकांपुरत्या पैशाच्या बेड्या घातल्यावर जनता कशाला त्यांना लाथा मारतेय. मुळात ह्या आणि अशा अनेक नेत्यांनी इतक्या वर्षात आपल्या जनतेचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग करुन त्यांची दुरचा विचार करण्याची मतीच कुंठीत करुन ठेवली आहे. जनतेला काहीही कळत नाहीये आता.

श्रीगुरुजी 20/04/2014 - 14:32
>>> काकासाहेब, विठ्ठ्लरावांचा पुणे आता रहिला नाही हेच खरे. विठ्ठलराव, काकासाहेब नसले तरी माईसाहेब आणि त्यांचे यजमान नानासाहेब आहेत की! *YAHOO* *LOL*

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 20/04/2014 - 20:18
>>> बरोबर बोल्लास.अगदी सह-सरकार्यवाह शोभतोस हो! सह-सरकार्यवाह म्हणजे काय हो सौ.माईसाहेब नानासाहेब कुरसुंदीकर-नेफळे?

In reply to by श्रीगुरुजी

ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? हे म्हणजे नरेंद्र मोदींनी "दंगल म्हणजे काय हो?" वा राष्ट्रवादीने 'भ्रष्ट्राचार म्हणजे काय हो?" विचारण्यासारखे झाले. (स्तब्ध्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 21/04/2014 - 12:30
>>> ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? नानासाहेब, आता तुम्ही अय्या,ईश्श हे पण सुरू केलेलं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे तुम्हाला चांगलाच जोर आलेला दिसतोय! :yahoo:

In reply to by श्रीगुरुजी

नमोपुराण,गुजरात विकासाचे ढोल बडवणे ह्यातून आपण सर्वोच्च न्यायालयासाठी वेळ देता हे वाचून ह्यांना व मला आनंद वाटला.

माहितगार 20/04/2014 - 14:49
काइ राव, कै च्या कै चुकीच्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करतात आणि न झालेल्या गोष्टीवर आणि दिशाभूलवर आधारीत धागेचर्चा आम्हीपण उगाच कुटत बसतो की! तेवढ्या वेळा टाकीजात जाऊन एखादा पिक्चर पाहून झाला नसता का ? खाली पहा दै. सकाळने दिलेली खरी बरोबर बातमीचा अंश:
....जी बदनामी सुरू आहे ती चुकीची असून, त्यासाठीच मी हा खुलासा करीत आहे. मी स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व अजित पवार यांचाच कार्यकर्ता आहे. पवार कुटुंबीयांनीच या परिसराचा विकास केलेला आहे व आमच्या गावातील पाण्याचा प्रश्‍नही पवार कुटुंबीयच सोडवू शकतील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.... संदर्भ : हेच आमचे नेते रविवार, 20 एप्रिल 2014 - 03:15 AM IST
अजून काय पुरावा पाहीजे. विरोधकांनी पसरवलेल्या असत्य अफवांवर विश्वास ठेऊ नये एवढपण कळत नाही बर पत्रकारांना. आणि तुम्ही वाचकहो धागा उघडून काय वाचताय, नसत्या प्रतिसादांचा रतीब काय घालताय. चला लागा आपापल्या कामाला.

In reply to by माहितगार

प्रश्न विचारणारा जेन्युइन प्रश्न विचारतोयं. तिथे अंधार आहे त्यामुळे आवाजावरुन व्यक्तीवेध घ्यायला लागणार आहे (आणि त्याचाच फायदा मुजोर नेत्यानं उठवलायं). प्रश्न रिलेवंट आहे आणि अजितदादांनाच विचारलायं. ते प्रश्नकर्त्याला बाहेर काढा म्हणून फर्मावतायंत. सगळ्यांच्या दबावाखाली आल्यानं आणि एकटा पडल्यानं त्याला माघार घ्यावी लागलीये आणि तो "सॉरी दादा, सॉरी दादा" म्हणतोयं. अजित पवारांनी केवळ विडिओ क्लिअर नाही म्हणून तिथल्या इन्स्पेक्टरवर दबाव आणून मॅटर हश-अप केलंय. प्रचार सुप्रिया सुळेंचा आहे आणि अजित पवार उघड धमकी देतायंत. वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 08:46
वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.
सं.क्षी., साक्षीदाराने पाठ फिरवल्यावर विचार करून उपयोग आहे का काही म्हणून बाकी उपरोधाने लिहिले, समझा करो.

In reply to by माहितगार

या संकेतस्थळावर `अपराध सिद्ध झाला नाही तर नेता निर्दोष' अशी सर्रास विचारधारा आहे. साक्षिदार फिरल्यामुळेच मला उलगडा करावा लागला. ज्या प्रकारे प्रकरण दाबलंय त्यावरनं या नेत्यांची काय लायकी आहे त्याची झलक दिसते. उगीच नाही चिदंबरम मोदींना `एनकाऊंटर सीएम' म्हणाले. हे सत्तांध विरोध संपवूनच टाकतात आणि जनतेला वाटतं यांची `लाट आहे'! अजित पवारांचा आता चाललेला उदोउदो तेच दाखवतो.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 11:06
अबकड असा आहे आणि हळक्षज्ञ तसा नाही असं काही खरच असतं का ? सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर सारेच सारखे वागतात. हळक्षज्ञही सत्तेत पोहोचल्यावर बिघडतोच. संतसम म्हणून स्वप्रसिद्धी घडवणारेही तीथे पोहोचल्यावर तसेच वागतात. खरा डेबू तुरळक प्रमाणातच जन्मतो आणि प्रसिद्धी पासून दूर असतो. जॉर्ज ऑर्वेल आणि व्यंकटेश माडगूळकरांनी प्राण्यांचे सत्तासंघर्ष त्यांच्या कादंबर्‍यातून चांगले मांडले आहेत. ते वाचल्यावर निसर्ग नियम लक्षात येतात. आमेरीकेत आणि इतर बर्‍याच देशात राजकारण्यांना अधिकतम वर्षांची सीमा दिली जाते, तेच बरे असे माझे मत. असो. बाकी आपण जे कखगघनी टठडढबद्दल नकारात्मक विधान केल अस काही वर म्हटलत. टठडढबद्दल इतरत्र बरीच चर्चा चालू आहे पण कखगघच्या असे विधानकरण्या साठी लागणार्‍या नैतीक अधिकारा बद्दल साशंकताच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 11:12
सं.क्षी. आणखी एक राजकारणाच/राजकारण्यांच विश्लेषण करताना घाई करायची नसते. सर्वसामान्य विचारक्षमतेच्या ते पार पलिकडे जाऊन विचार करू शकतात. खाली योगी९०० यांचा प्रतिसाद आला आहे तशा अनेक शक्यता पडताळाव्या लागतात.

In reply to by माहितगार

सोडून द्या हो माहितगार साहेब. (१) सत्ताधारी पक्षाने आपल्या ताकदीच्या गैर उपयोगाने स्वतःचे एखादे प्रकरण दाबून टाकणे आणि (२) सत्ताधारी पक्षाने त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थांच्या ताकदीनिशी एखाद्या विरोधी पक्ष/माणसाचा दशकापेक्षा जास्त पिच्छा पुरवूनही एकसुद्धा प्रकरण कोर्टात दाखल करण्याएवढाही पुरावा सापडू नये. या दोघातला फरक कळायला कमीत कमी खालील दोन गोष्टी लागतात: (१) स्वतःच्या डोळ्यावरचा (स्वतःचा किंवा बोलवत्या धन्याचा) एकांगी चष्मा काढून समतोलपणे विचार करणे आणि (२) "मी एकदा एखादी गोष्ट म्हटली म्हणजे तीच खरी. मला दुसर्‍याचे कोणतेही म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. उलट माझ्या विरुद्ध मत असण्यार्‍या कोणाचाही उद्धट आणि असभ्य भाषेत उद्धार करण्याचा मला निसर्गदत्त अधिकार आहे" ही प्रवृत्ती टाळणे. (ही प्रवृत्ती काही वेळेस स्वतःच्या विचारसरणीमधील कमतरता उघड झाल्याच्या धसक्याने झालेल्या चिडचिडीमुळे प्रत्यक्षात आलेला "ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स" या उक्तीचा परिणाम असतो !). या वरील दोन गोष्टी व्यवहारात आणू शकणार्‍यांशी खरा वादविवाद होऊ शकतो... अन्यथा इल्लॉजिकल आर्ग्युमेंट्स / मुद्दे भरकटवणे / सोईचे मुद्दे फुगवून सांगणे आणि गैरसोईचे मुद्दे दुर्लक्षित करणे / प्रायव्हेट लॉजिक इत्यादीने भरलेला राजकीय वितंडवादच होतो. सद्या ही भारतात राजकारणाची प्रमूख युएसपी झाली आहे. राजकारणी अश्या "सो कॉल्ड विचारवंतांची" फौज पोसून स्वार्थ साधतात हा इतिहास आहे. "मी समतोल विचार करतो" असा दावा करत त्याच्या बरोबर विरुद्ध वागणारे "चलाख" लोक जास्त धोकादायक कारण "माझेच खरे" हे सिद्ध करायला ते कोणत्याही टोकाला जायला कमी करत नाही... कधी कधी ते स्वतः ब्रेनवॉश झालेले असतात तर कधी कधी स्वार्थ साधण्यासाठी ते हेतुपुर्र्सर तसे वागतात. या सगळ्या प्रकारात वर वर सत्याचा उदोउदो करत प्रत्यक्षात सत्याचाच खून झाला तरी त्यांत त्यांची काही हरकत नसते. कारण त्यांना स्वार्थ साधण्यासाठी / इगोला कुरवाळण्यासाठी स्वतःचा मुद्दा जिंकणे सर्वात जास्त महत्वाचे असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 21/04/2014 - 12:11
ज्यांना खरेच धरावयास हवे, ते चांगल्या चांगल्यांच्या ताकास तूर लागू देत नाहीत (त्यांना धरण्याचा भारताच्या सर्वोच्चन्यायालया सारखा अथवा सोडण्याचा राष्ट्रपती सारखा अधिकार माझ्याकडे दोन्हीही नाही). मी बिचारा चुकल्या माकल्या मि.पा.वाचक आणि लेखकांची डोकी धरून खाजवण्या पलिकडे काही करू शकतो का ? :) काहीच नाही!, फक्त त्यांची माझे स्व:तचेच लेखन वाचणारी डोकी थोडे, मी स्वतः कमी लिहून सोडवू शकतो, त्यामुळे आपल्या सल्ल्याचा आदर राखून सारी डोकी सोडली :) (ह. घ्या. विनोदानेच लिहिलय) बाकी आपला प्रतिसाद आवडलाही आणि पटलाही, प्रतिसाद एकदम इस्पीकचा एक्का झालाय. वैचारीक वाचूनही आपल्या "सोडून द्या हो माहितगार साहेब" मुळे जरा बरं आणि हलकं वाटल . भरपुर धन्यवाद.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोलवता धनी (माझा?), सत्याचा खून (बाप्रे!), आणि प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतांना कोर्टात दाखल करण्यासाठी पुरावा नाही (?) म्हणणं! (आणि अशी भाषा वापरुन, वर `ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स' अशी शेरेबाजी!) मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 21/04/2014 - 13:04
>>>मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत. तरीच बरेच जण गप्प बसतात हल्ली तुमच्याशी बोलताना संजूबाबा!

In reply to by प्यारे१

आपल्याला (आणि मलाच) माहितीये .! तरी असू द्या, (उगीच तापल्या तव्यावर पोळी भाजायची सवय कधी जाणार कुणास ठाऊक. अर्थात तसा तवा गारच आहे म्हणा!) आणि आरत्यांनी होणारी दिशाभूल थांबल्यानं सध्या लिहायला काहीच उरलेलं नाही हे ही एक कारण आहेच.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 21/04/2014 - 13:42
लो कर लो बात! आम्ही गप्प बसलोय कुठे? आम्ही तर बोलतोच आहोत. तुमचाच लेख आला नाही बर्‍याच दिवसात. आरत्यांशिवाय बाकी विषयांबद्दल लिहीलेलं वाचता येत नाही का बाळ संजय तुला? दोन चार आमच्या कुवतीची विडंबनं टाकली त्यावर प्रतिसाद पण आले. तुझं आमच्याकडं नीट लक्ष नाहीये यार. असं नै कराचं बाबा. श्या!

In reply to by संजय क्षीरसागर

जाउंद्या संजय सायेब ! मी काय म्हणायचे ते अगदी स्पष्ट लिहीले आहे. तरी ते तुम्हाला समजणे (किंवा समजून घेणं) जरा कठीणच आहे. अहो आम्ही पामर काय तुमच्यासारख्या सर्वज्ञानी माणसांना सांगणार ? शिवाय सढळ हाताने कडक भाषा / श्या वापरून बोलणार्‍या काही संताची परंपरा चालवत तुम्ही तुमची शब्दसुमने उधळत असता. आम्ही तेवढे पोहोचलेले नाही. तेव्हा जाऊच द्याना :) स्वगत : मी माझा प्रतिसाद कोणाला दिला आहे हे काही जणांना कळायला कठीण जाईल असा संशय आल्यानेच मी तो मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता. तरीसुद्धा सद्य परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 21/04/2014 - 14:05
>>>>> परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :) बोले तो चेमिकल ;) लोचा क्या? पण जनरली मेडिकेशन असतंय ना?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 21/04/2014 - 14:30
मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता.
सोडायला सांगीतल्यामुळे आम्ही सोडला, आपल्या निशाण्यावर कायपण नव्हत तरी बी गावलं ? तसं आम्ही सोडलय बरीक त्यामुळे हे अवांतरः बाकी तो लोटपोट स्मायली कसा द्यायचा मिपातंत्र आम्ही अजून शिकलो नाही याचा खेद वाटला. कृ खरेच प्रगत स्मायली तंत्र दुवा द्यावा. हि नम्र विनंती

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेच सर्व लोकांना कळण्यासाठी(तरी) ...एक्का काका..प्लीज त्या सुलतानची स्टोरी लिहा ना.."वाइट व्यवस्थेतली चांगली माणसं---सुलतान" असं काहितरी शिर्षक देऊन लिहा...प्लीज!

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 09:08
हा वर माझा इथला पहिलाच प्रतिसाद मी विचारकरूनच दिला तो पुन्हा एकदा खाली देतोय. राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे. या निमीत्ताने धागा जाहीरात : निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

निलरंजन 20/04/2014 - 22:30
अजित दादाच आहेत ते आणि सकाळ बद्दल बोलायचे तर त्यांच्या पेपरमध्ये त्यांची बदनामी कोण करील ते पण निवडणूका असताना? दबाव प्रभाव वापरून हे प्रकरण मागे पाडले जाईल बघत राहा...

योगी९०० 21/04/2014 - 10:56
एक शक्यता... कदाचित अजितदादांनी मुद्दाम सुद्धा असे म्हटंले असेल ज्यामुळे सुप्रियाताई बदनाम व्हाव्यात. नाहीतरी पुढे मागे हा पक्ष कोण चालवणार हे अजून निश्चित नाही त्यामुळे दादा आत्तापासूनच तयारी करत असावेत.

म्हणजे यापूर्वीचा प्रतिसाद सुद्धा (' उपरोध असेल असं वाटलं होतं पण प्रकरण गंभीर आहे') त्यावर आलेल्या प्रतिसादाला होता पण त्यातल्या एका वाक्यनं बहुदा नेम साधला. असो, भाषा कुणाची कशी आहे ते प्रतिसाद सांगतायंत त्यामुळे वेगळं काही लिहायला नको. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रतिवाद करायला जागा उरली नाही की दुसर्‍याला `इगोइस्ट' म्हणणं ही जुनी फॅशन आहे (पण गोष्ट इतकी उघड असते की आता त्याची सवय झाली आहे!) मोदींनी `आपकी अदालत' वरची स्वतःची मुलाखत पूर्णपणे फिक्स करुन स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा लाजिरवाणा प्रकार केला आणि जनतेला उल्लू बनवलं. त्यावरनं त्यांची मानसिकता दिसून येते त्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही. ते स्वतःच स्वतःला अपराधी समजतात आणि सरळ प्रश्नांना सामोरे जातांना त्यांचा चेहेरा, त्यांची बिघडलेली मनस्थिती दर्शवतो. ज्याला स्वतःच्या निर्णयावर विश्वास आहे आणि ज्यानं कोणताही अपराध केला नाही तो कदापिही अस्वस्थ होणार नाही. त्यांनी अशा प्रकारे सरळ स्टुडिओ सोडून जाणं सगळं सांगून जातं... अर्थात, त्रयस्थपणे परिस्थितीकडे पाहणार्‍याला ते उघड दिसेल आणि ज्याला एनकेन प्रकारे बाजूच सावरायचीये तो म्हणेल `सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ द्या; आम्ही न्यायसंस्थेवर विश्वास ठेवतो' पण It indicates only one thing, he is a liar.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 18:33
सं.क्षी. तुमचं हे सगळ चालू द्या. (मी वेगळ काही विचारू इच्छितोय.) तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही चक्क चा.अ. (सीए) आहात असं लिहिलय, खरचं ग्रेट हं ! जरा एक सदस्य मदनबाण यांनी दुसर्‍या धाग्यावर http://www.misalpav.com/comment/574210#comment-574210 इथे त्यांचा अवांतर प्रश्न विचारलाय तो इथेही अवांतरच आहे.
राजकारणी संपत्ती जाहिर करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ? संदर्भ: म.बां.चा मलाही पडलेला प्रश्न
तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीकडून जरा अकाऊंटींगच्या अंगाने समजावून सांगाना. - राजकारणातल अकाऊंटीग आणि काऊंटींग न कळणारा माहितगार

निलरंजन 19/04/2014 - 06:52
दादागिरी करण्यात दादांचा हात कुणीही धरू शकणार नाही धमकी देणे हा तर त्यांचा आवडीचा छंद आहे प्रत्येक गोष्टीची बातमी होत नाहीये म्हणून आपल्या ला कळत नाही पूर्व हवेलीत प्रचार करण्यासाठी दादानी शिरूर लोकसभा सीट निवडून न दिल्यास शेतकर्यांना शेतजमिनीवर MIDC ची आरक्षणे टाकण्याची धमकी दिली होती

आशु जोग 19/04/2014 - 09:57
फेसबुकप्रमाणे मिसळीवरही आता ताज्या बातम्या मिळायला लागल्या, आनंद वाटला

काँग्रेस, राष्ट्रवादी, बिजेपी सगळे एका माळेचे मणी आहेत. बाबा रामदेवसारख्या माणसानं सुद्धा काय प्रकार केलायं तो पाहा. (अर्थात, बिजेपीचा उमेदवार किती दिव्य आहे ते वेगळं सांगायला नकोच.) Baba 'Black Money' Ramdev caught on tape talking money with BJP candidate.. आणि उमा भारती मोदींबद्दल काय म्हणाल्यात त्याचा हा विडीओ! सत्तेसाठी हे लोक काय वाट्टेल ते करतील.

माहितगार 19/04/2014 - 11:00
राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे. या निमीत्ताने धागा जाहीरात : निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

हुप्प्या 19/04/2014 - 11:28
भारतातील थोर लोकशाहीने अशी परंपरा निर्माण केली आहे की निवडणुका तोंडावर आल्या की नेते जनतेच्या पाया पडतात आणि निवडून आले की जनतेला पायदळी तुडवतात. पवारांचा हा तीर्थस्वरुप निवडणुकीच्या तोंडावरच जनतेला लाथा घालण्याचे धाडस करतो तो निवडून आल्यावर त्यांच्यावर काय फवारे उडवेल ते ओळखणे अवघड नाही. जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे.

सुहासदवन 19/04/2014 - 12:00
जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे. जनतेच्या पायात निवडणुकांपुरत्या पैशाच्या बेड्या घातल्यावर जनता कशाला त्यांना लाथा मारतेय. मुळात ह्या आणि अशा अनेक नेत्यांनी इतक्या वर्षात आपल्या जनतेचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग करुन त्यांची दुरचा विचार करण्याची मतीच कुंठीत करुन ठेवली आहे. जनतेला काहीही कळत नाहीये आता.

श्रीगुरुजी 20/04/2014 - 14:32
>>> काकासाहेब, विठ्ठ्लरावांचा पुणे आता रहिला नाही हेच खरे. विठ्ठलराव, काकासाहेब नसले तरी माईसाहेब आणि त्यांचे यजमान नानासाहेब आहेत की! *YAHOO* *LOL*

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 20/04/2014 - 20:18
>>> बरोबर बोल्लास.अगदी सह-सरकार्यवाह शोभतोस हो! सह-सरकार्यवाह म्हणजे काय हो सौ.माईसाहेब नानासाहेब कुरसुंदीकर-नेफळे?

In reply to by श्रीगुरुजी

ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? हे म्हणजे नरेंद्र मोदींनी "दंगल म्हणजे काय हो?" वा राष्ट्रवादीने 'भ्रष्ट्राचार म्हणजे काय हो?" विचारण्यासारखे झाले. (स्तब्ध्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 21/04/2014 - 12:30
>>> ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? नानासाहेब, आता तुम्ही अय्या,ईश्श हे पण सुरू केलेलं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे तुम्हाला चांगलाच जोर आलेला दिसतोय! :yahoo:

In reply to by श्रीगुरुजी

नमोपुराण,गुजरात विकासाचे ढोल बडवणे ह्यातून आपण सर्वोच्च न्यायालयासाठी वेळ देता हे वाचून ह्यांना व मला आनंद वाटला.

माहितगार 20/04/2014 - 14:49
काइ राव, कै च्या कै चुकीच्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करतात आणि न झालेल्या गोष्टीवर आणि दिशाभूलवर आधारीत धागेचर्चा आम्हीपण उगाच कुटत बसतो की! तेवढ्या वेळा टाकीजात जाऊन एखादा पिक्चर पाहून झाला नसता का ? खाली पहा दै. सकाळने दिलेली खरी बरोबर बातमीचा अंश:
....जी बदनामी सुरू आहे ती चुकीची असून, त्यासाठीच मी हा खुलासा करीत आहे. मी स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व अजित पवार यांचाच कार्यकर्ता आहे. पवार कुटुंबीयांनीच या परिसराचा विकास केलेला आहे व आमच्या गावातील पाण्याचा प्रश्‍नही पवार कुटुंबीयच सोडवू शकतील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.... संदर्भ : हेच आमचे नेते रविवार, 20 एप्रिल 2014 - 03:15 AM IST
अजून काय पुरावा पाहीजे. विरोधकांनी पसरवलेल्या असत्य अफवांवर विश्वास ठेऊ नये एवढपण कळत नाही बर पत्रकारांना. आणि तुम्ही वाचकहो धागा उघडून काय वाचताय, नसत्या प्रतिसादांचा रतीब काय घालताय. चला लागा आपापल्या कामाला.

In reply to by माहितगार

प्रश्न विचारणारा जेन्युइन प्रश्न विचारतोयं. तिथे अंधार आहे त्यामुळे आवाजावरुन व्यक्तीवेध घ्यायला लागणार आहे (आणि त्याचाच फायदा मुजोर नेत्यानं उठवलायं). प्रश्न रिलेवंट आहे आणि अजितदादांनाच विचारलायं. ते प्रश्नकर्त्याला बाहेर काढा म्हणून फर्मावतायंत. सगळ्यांच्या दबावाखाली आल्यानं आणि एकटा पडल्यानं त्याला माघार घ्यावी लागलीये आणि तो "सॉरी दादा, सॉरी दादा" म्हणतोयं. अजित पवारांनी केवळ विडिओ क्लिअर नाही म्हणून तिथल्या इन्स्पेक्टरवर दबाव आणून मॅटर हश-अप केलंय. प्रचार सुप्रिया सुळेंचा आहे आणि अजित पवार उघड धमकी देतायंत. वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 08:46
वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.
सं.क्षी., साक्षीदाराने पाठ फिरवल्यावर विचार करून उपयोग आहे का काही म्हणून बाकी उपरोधाने लिहिले, समझा करो.

In reply to by माहितगार

या संकेतस्थळावर `अपराध सिद्ध झाला नाही तर नेता निर्दोष' अशी सर्रास विचारधारा आहे. साक्षिदार फिरल्यामुळेच मला उलगडा करावा लागला. ज्या प्रकारे प्रकरण दाबलंय त्यावरनं या नेत्यांची काय लायकी आहे त्याची झलक दिसते. उगीच नाही चिदंबरम मोदींना `एनकाऊंटर सीएम' म्हणाले. हे सत्तांध विरोध संपवूनच टाकतात आणि जनतेला वाटतं यांची `लाट आहे'! अजित पवारांचा आता चाललेला उदोउदो तेच दाखवतो.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 11:06
अबकड असा आहे आणि हळक्षज्ञ तसा नाही असं काही खरच असतं का ? सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर सारेच सारखे वागतात. हळक्षज्ञही सत्तेत पोहोचल्यावर बिघडतोच. संतसम म्हणून स्वप्रसिद्धी घडवणारेही तीथे पोहोचल्यावर तसेच वागतात. खरा डेबू तुरळक प्रमाणातच जन्मतो आणि प्रसिद्धी पासून दूर असतो. जॉर्ज ऑर्वेल आणि व्यंकटेश माडगूळकरांनी प्राण्यांचे सत्तासंघर्ष त्यांच्या कादंबर्‍यातून चांगले मांडले आहेत. ते वाचल्यावर निसर्ग नियम लक्षात येतात. आमेरीकेत आणि इतर बर्‍याच देशात राजकारण्यांना अधिकतम वर्षांची सीमा दिली जाते, तेच बरे असे माझे मत. असो. बाकी आपण जे कखगघनी टठडढबद्दल नकारात्मक विधान केल अस काही वर म्हटलत. टठडढबद्दल इतरत्र बरीच चर्चा चालू आहे पण कखगघच्या असे विधानकरण्या साठी लागणार्‍या नैतीक अधिकारा बद्दल साशंकताच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 11:12
सं.क्षी. आणखी एक राजकारणाच/राजकारण्यांच विश्लेषण करताना घाई करायची नसते. सर्वसामान्य विचारक्षमतेच्या ते पार पलिकडे जाऊन विचार करू शकतात. खाली योगी९०० यांचा प्रतिसाद आला आहे तशा अनेक शक्यता पडताळाव्या लागतात.

In reply to by माहितगार

सोडून द्या हो माहितगार साहेब. (१) सत्ताधारी पक्षाने आपल्या ताकदीच्या गैर उपयोगाने स्वतःचे एखादे प्रकरण दाबून टाकणे आणि (२) सत्ताधारी पक्षाने त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थांच्या ताकदीनिशी एखाद्या विरोधी पक्ष/माणसाचा दशकापेक्षा जास्त पिच्छा पुरवूनही एकसुद्धा प्रकरण कोर्टात दाखल करण्याएवढाही पुरावा सापडू नये. या दोघातला फरक कळायला कमीत कमी खालील दोन गोष्टी लागतात: (१) स्वतःच्या डोळ्यावरचा (स्वतःचा किंवा बोलवत्या धन्याचा) एकांगी चष्मा काढून समतोलपणे विचार करणे आणि (२) "मी एकदा एखादी गोष्ट म्हटली म्हणजे तीच खरी. मला दुसर्‍याचे कोणतेही म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. उलट माझ्या विरुद्ध मत असण्यार्‍या कोणाचाही उद्धट आणि असभ्य भाषेत उद्धार करण्याचा मला निसर्गदत्त अधिकार आहे" ही प्रवृत्ती टाळणे. (ही प्रवृत्ती काही वेळेस स्वतःच्या विचारसरणीमधील कमतरता उघड झाल्याच्या धसक्याने झालेल्या चिडचिडीमुळे प्रत्यक्षात आलेला "ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स" या उक्तीचा परिणाम असतो !). या वरील दोन गोष्टी व्यवहारात आणू शकणार्‍यांशी खरा वादविवाद होऊ शकतो... अन्यथा इल्लॉजिकल आर्ग्युमेंट्स / मुद्दे भरकटवणे / सोईचे मुद्दे फुगवून सांगणे आणि गैरसोईचे मुद्दे दुर्लक्षित करणे / प्रायव्हेट लॉजिक इत्यादीने भरलेला राजकीय वितंडवादच होतो. सद्या ही भारतात राजकारणाची प्रमूख युएसपी झाली आहे. राजकारणी अश्या "सो कॉल्ड विचारवंतांची" फौज पोसून स्वार्थ साधतात हा इतिहास आहे. "मी समतोल विचार करतो" असा दावा करत त्याच्या बरोबर विरुद्ध वागणारे "चलाख" लोक जास्त धोकादायक कारण "माझेच खरे" हे सिद्ध करायला ते कोणत्याही टोकाला जायला कमी करत नाही... कधी कधी ते स्वतः ब्रेनवॉश झालेले असतात तर कधी कधी स्वार्थ साधण्यासाठी ते हेतुपुर्र्सर तसे वागतात. या सगळ्या प्रकारात वर वर सत्याचा उदोउदो करत प्रत्यक्षात सत्याचाच खून झाला तरी त्यांत त्यांची काही हरकत नसते. कारण त्यांना स्वार्थ साधण्यासाठी / इगोला कुरवाळण्यासाठी स्वतःचा मुद्दा जिंकणे सर्वात जास्त महत्वाचे असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 21/04/2014 - 12:11
ज्यांना खरेच धरावयास हवे, ते चांगल्या चांगल्यांच्या ताकास तूर लागू देत नाहीत (त्यांना धरण्याचा भारताच्या सर्वोच्चन्यायालया सारखा अथवा सोडण्याचा राष्ट्रपती सारखा अधिकार माझ्याकडे दोन्हीही नाही). मी बिचारा चुकल्या माकल्या मि.पा.वाचक आणि लेखकांची डोकी धरून खाजवण्या पलिकडे काही करू शकतो का ? :) काहीच नाही!, फक्त त्यांची माझे स्व:तचेच लेखन वाचणारी डोकी थोडे, मी स्वतः कमी लिहून सोडवू शकतो, त्यामुळे आपल्या सल्ल्याचा आदर राखून सारी डोकी सोडली :) (ह. घ्या. विनोदानेच लिहिलय) बाकी आपला प्रतिसाद आवडलाही आणि पटलाही, प्रतिसाद एकदम इस्पीकचा एक्का झालाय. वैचारीक वाचूनही आपल्या "सोडून द्या हो माहितगार साहेब" मुळे जरा बरं आणि हलकं वाटल . भरपुर धन्यवाद.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोलवता धनी (माझा?), सत्याचा खून (बाप्रे!), आणि प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतांना कोर्टात दाखल करण्यासाठी पुरावा नाही (?) म्हणणं! (आणि अशी भाषा वापरुन, वर `ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स' अशी शेरेबाजी!) मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 21/04/2014 - 13:04
>>>मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत. तरीच बरेच जण गप्प बसतात हल्ली तुमच्याशी बोलताना संजूबाबा!

In reply to by प्यारे१

आपल्याला (आणि मलाच) माहितीये .! तरी असू द्या, (उगीच तापल्या तव्यावर पोळी भाजायची सवय कधी जाणार कुणास ठाऊक. अर्थात तसा तवा गारच आहे म्हणा!) आणि आरत्यांनी होणारी दिशाभूल थांबल्यानं सध्या लिहायला काहीच उरलेलं नाही हे ही एक कारण आहेच.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 21/04/2014 - 13:42
लो कर लो बात! आम्ही गप्प बसलोय कुठे? आम्ही तर बोलतोच आहोत. तुमचाच लेख आला नाही बर्‍याच दिवसात. आरत्यांशिवाय बाकी विषयांबद्दल लिहीलेलं वाचता येत नाही का बाळ संजय तुला? दोन चार आमच्या कुवतीची विडंबनं टाकली त्यावर प्रतिसाद पण आले. तुझं आमच्याकडं नीट लक्ष नाहीये यार. असं नै कराचं बाबा. श्या!

In reply to by संजय क्षीरसागर

जाउंद्या संजय सायेब ! मी काय म्हणायचे ते अगदी स्पष्ट लिहीले आहे. तरी ते तुम्हाला समजणे (किंवा समजून घेणं) जरा कठीणच आहे. अहो आम्ही पामर काय तुमच्यासारख्या सर्वज्ञानी माणसांना सांगणार ? शिवाय सढळ हाताने कडक भाषा / श्या वापरून बोलणार्‍या काही संताची परंपरा चालवत तुम्ही तुमची शब्दसुमने उधळत असता. आम्ही तेवढे पोहोचलेले नाही. तेव्हा जाऊच द्याना :) स्वगत : मी माझा प्रतिसाद कोणाला दिला आहे हे काही जणांना कळायला कठीण जाईल असा संशय आल्यानेच मी तो मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता. तरीसुद्धा सद्य परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 21/04/2014 - 14:05
>>>>> परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :) बोले तो चेमिकल ;) लोचा क्या? पण जनरली मेडिकेशन असतंय ना?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 21/04/2014 - 14:30
मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता.
सोडायला सांगीतल्यामुळे आम्ही सोडला, आपल्या निशाण्यावर कायपण नव्हत तरी बी गावलं ? तसं आम्ही सोडलय बरीक त्यामुळे हे अवांतरः बाकी तो लोटपोट स्मायली कसा द्यायचा मिपातंत्र आम्ही अजून शिकलो नाही याचा खेद वाटला. कृ खरेच प्रगत स्मायली तंत्र दुवा द्यावा. हि नम्र विनंती

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेच सर्व लोकांना कळण्यासाठी(तरी) ...एक्का काका..प्लीज त्या सुलतानची स्टोरी लिहा ना.."वाइट व्यवस्थेतली चांगली माणसं---सुलतान" असं काहितरी शिर्षक देऊन लिहा...प्लीज!

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 09:08
हा वर माझा इथला पहिलाच प्रतिसाद मी विचारकरूनच दिला तो पुन्हा एकदा खाली देतोय. राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे. या निमीत्ताने धागा जाहीरात : निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

निलरंजन 20/04/2014 - 22:30
अजित दादाच आहेत ते आणि सकाळ बद्दल बोलायचे तर त्यांच्या पेपरमध्ये त्यांची बदनामी कोण करील ते पण निवडणूका असताना? दबाव प्रभाव वापरून हे प्रकरण मागे पाडले जाईल बघत राहा...

योगी९०० 21/04/2014 - 10:56
एक शक्यता... कदाचित अजितदादांनी मुद्दाम सुद्धा असे म्हटंले असेल ज्यामुळे सुप्रियाताई बदनाम व्हाव्यात. नाहीतरी पुढे मागे हा पक्ष कोण चालवणार हे अजून निश्चित नाही त्यामुळे दादा आत्तापासूनच तयारी करत असावेत.

म्हणजे यापूर्वीचा प्रतिसाद सुद्धा (' उपरोध असेल असं वाटलं होतं पण प्रकरण गंभीर आहे') त्यावर आलेल्या प्रतिसादाला होता पण त्यातल्या एका वाक्यनं बहुदा नेम साधला. असो, भाषा कुणाची कशी आहे ते प्रतिसाद सांगतायंत त्यामुळे वेगळं काही लिहायला नको. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रतिवाद करायला जागा उरली नाही की दुसर्‍याला `इगोइस्ट' म्हणणं ही जुनी फॅशन आहे (पण गोष्ट इतकी उघड असते की आता त्याची सवय झाली आहे!) मोदींनी `आपकी अदालत' वरची स्वतःची मुलाखत पूर्णपणे फिक्स करुन स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा लाजिरवाणा प्रकार केला आणि जनतेला उल्लू बनवलं. त्यावरनं त्यांची मानसिकता दिसून येते त्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही. ते स्वतःच स्वतःला अपराधी समजतात आणि सरळ प्रश्नांना सामोरे जातांना त्यांचा चेहेरा, त्यांची बिघडलेली मनस्थिती दर्शवतो. ज्याला स्वतःच्या निर्णयावर विश्वास आहे आणि ज्यानं कोणताही अपराध केला नाही तो कदापिही अस्वस्थ होणार नाही. त्यांनी अशा प्रकारे सरळ स्टुडिओ सोडून जाणं सगळं सांगून जातं... अर्थात, त्रयस्थपणे परिस्थितीकडे पाहणार्‍याला ते उघड दिसेल आणि ज्याला एनकेन प्रकारे बाजूच सावरायचीये तो म्हणेल `सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ द्या; आम्ही न्यायसंस्थेवर विश्वास ठेवतो' पण It indicates only one thing, he is a liar.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 21/04/2014 - 18:33
सं.क्षी. तुमचं हे सगळ चालू द्या. (मी वेगळ काही विचारू इच्छितोय.) तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही चक्क चा.अ. (सीए) आहात असं लिहिलय, खरचं ग्रेट हं ! जरा एक सदस्य मदनबाण यांनी दुसर्‍या धाग्यावर http://www.misalpav.com/comment/574210#comment-574210 इथे त्यांचा अवांतर प्रश्न विचारलाय तो इथेही अवांतरच आहे.
राजकारणी संपत्ती जाहिर करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ? संदर्भ: म.बां.चा मलाही पडलेला प्रश्न
तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीकडून जरा अकाऊंटींगच्या अंगाने समजावून सांगाना. - राजकारणातल अकाऊंटीग आणि काऊंटींग न कळणारा माहितगार
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना? मग सुप्रिया सुळेंनाच मतदान करा. तसं नाही केलं तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी दिल्याचं वृत्त आज 'मुंबई मिरर'नं दिलं. काकांचा "विनोद" ताजा असतानाच पुतण्याच्या नवीन वाचाळतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस् ची पुन्हा दातखीळ बसली आहे. 'एखाद्या गावानं माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात जाऊन मतदान केल्यानं ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र मला जर समजलं की मासाळवाडी गावाने पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर गावाला पाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा' असं हे महाशय म्हणाले.

मतदान---शंभर टक्के

निलरंजन ·

साती 18/04/2014 - 21:46
मतदान सक्तीचे नाही तर स्वेच्छेचे व्हायला हवे. बाकी चर्चा या त्या धाग्यावर हल्लीच। झालीच आहे.

निलरंजन 20/04/2014 - 22:22
पण जर मतदान सक्ती चे केले आणि मतदानात आधुनीक तंञज्ञान वापरले जस की ऑनलाईन वोटिंग तर काय हरकत हे?

पैसा 21/04/2014 - 10:48
१००% मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून द्या. मग १००% मतदानाचे पाहता येईल.

ऋषिकेश 21/04/2014 - 11:40
मतदान हे ऐच्छिकच हवे. ज्यांना स्वतःचे मत नाही किंवा देऊ इच्छित नाहीत त्यांनी मतदान न करणे योग्यच आहे. मतदान न करणे म्हणजे इतरांनी निवडलेल्या नेतृत्त्वाला दिलेली ब्लँकेट मान्यता झाली. ती ज्यांना द्यायची आहे त्यांना त्यापासून का रोखावे?

साती 18/04/2014 - 21:46
मतदान सक्तीचे नाही तर स्वेच्छेचे व्हायला हवे. बाकी चर्चा या त्या धाग्यावर हल्लीच। झालीच आहे.

निलरंजन 20/04/2014 - 22:22
पण जर मतदान सक्ती चे केले आणि मतदानात आधुनीक तंञज्ञान वापरले जस की ऑनलाईन वोटिंग तर काय हरकत हे?

पैसा 21/04/2014 - 10:48
१००% मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून द्या. मग १००% मतदानाचे पाहता येईल.

ऋषिकेश 21/04/2014 - 11:40
मतदान हे ऐच्छिकच हवे. ज्यांना स्वतःचे मत नाही किंवा देऊ इच्छित नाहीत त्यांनी मतदान न करणे योग्यच आहे. मतदान न करणे म्हणजे इतरांनी निवडलेल्या नेतृत्त्वाला दिलेली ब्लँकेट मान्यता झाली. ती ज्यांना द्यायची आहे त्यांना त्यापासून का रोखावे?
भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही नक्की होतेय काय ? कशी होईन समर्थ लोकशाही? मतदान सक्तीचे करावे का? लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का? मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची? निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल? तुमचे प्रत्येक प्रामाणीक प्रतिसाद मिळवून देईल देशाला महान मग तुमचा प्रतिसा

(( वाढीव ))सांगीतिक भटकंती :सवाई गंधर्वांचा वाडा(कुंदगोळ), गंगुबाई हंगालांचे घर (हुबळी) आणि संगीत गुरुकुल

पुतळाचैतन्याचा ·

भरपूर छायाचित्रे आहेत. अशा भारावल्या वातावरणात आपण स्वतःलाच कस्पटासमान भासू लागतो. एके वेगळ्याच विश्वात आपण प्रवेश केला आहे. निदान असा प्रवेश करण्याचे भाग्य आपल्याला लाभले हेही नसे थोडके असे वाटू लागते. शास्त्रिय संगीताचे ज्ञान नसले तरी सवाई गंधर्व, गंगूबाई हनगळ वगैरे दिग्गजांचा मोठेपणा, संगित क्षेत्रातला दबदबा जाणून आहे. आज त्यांचे घर आणि परिसर पाहताना आपण प्रत्यक्ष त्या स्थळी पोहोचल्याचे पुण्य लाभले.

कंजूस 18/04/2014 - 20:19
एक चांगले काम केलेत .संगीत कळत नाही पण यांची चरित्रे वाचली आहेत .भिमसेनांचे चरित्र फार आवडले होते .रत्नागिरी ,मालगुंडची टिळक आणि केशवसुतांची स्मारके आहेत तशी सर्वांची असावीत असे वाटणे स्वाभाविक आहे .परंतु जागेची मालकी बऱ्याच वेळा इतरांकडे असते .

बहुगुणी 18/04/2014 - 20:20
वाड्यातील किती जागा उपलब्ध आहे माहीत नाही, पण डॉ. गंगुबाई हनगलांच्या घरातली असंख्य वाद्ये आणि छायाचित्रे यांची व्यवस्थित स्वतंत्र काचेच्या बॉक्सेसमध्ये, प्रत्येकाच्या इतिहासासह/ तपशीलासह, सुरक्षित रचना व्हावी असे वाटून गेले. या आणि सवाई गंधर्व रामभाऊ कुंदगोळकरांच्या स्मारकाचे सध्याचे कार्यवाहक कोण आहेत, त्याच्याशी संपर्क कसा केलात/ करता येईल हेही लिहा. [सवाई गंधर्वांचे स्मारक चांगले बांधले आहे. तिथे गेल्यावर सरकारी उत्तर मिळाले --- मालक लग्नाला गेले आहेत. बघायला मिळणार नाहि. ठिक आहे हे काही झेपलं नाही; स्मारक असेल आणि ते सरकारी असेल तर त्याला 'मालक' कसे?]

In reply to by बहुगुणी

तेच ना. स्मारक सरकारी अथवा ट्रस्ट ने सांभाळलेले असावे पण ते खाजगी मालमत्ता असल्या प्रमाणे वापरले जात आहे. आम्हाला मालक नाहीयेत या शब्दात हाकलून देण्यात आले. जास्त कोणाला काही पडलेली नाहीये त्यांची…!!! अशीच एक भेट देणार आहे शहाजी राजांचे स्मारक….!!!

किसन शिंदे 18/04/2014 - 20:37
खुप भाग्यवान आहात मालक, तुम्हाला या दोन्ही ठिकाणांना भेट देता आली ते! त्या ठिकाणांचे फोटो आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल तुमचे आभार. शिर्षक वाचलं आणि लगेच गंगूबाई हनगलांच्या आवाजातल्या अनेक लावण्या मनात तरळून गेल्या. रच्याकने ते गंगूबाई हनगल असं आहे ना?!

In reply to by किसन शिंदे

मालक गंगुबाई हनगल या शास्त्रीय गायिका होत्या…तुम्हि कोणत्या लावण्या ऐकल्या आहेत जर प्रकाश टाकला तर बर होईल.

पैसा 18/04/2014 - 21:05
मस्त लेख आणि छायाचित्रे. सवाई गंधर्व महित्सव आयोजित करणार्‍यांनी इकडे पण थोडे लक्ष दिले तर बरे होईल.

In reply to by पैसा

खेडूत 20/04/2014 - 01:53
>> सवाई गंधर्व महित्सव आयोजित करणार्‍यांनी इकडे पण थोडे लक्ष दिले तर बरे होईल. त्यांनी पुण्यात राहुल सिनेमाजवळ स्मारक केले आहे. अद्याप आत जाउन पाहणे झाले नाही, किंवा स्मारक म्हणजे गुरुकुल पण तिथे आहे का हे माहित नाही पण अधिक माहिती इथे मिळेल.

पेट थेरपी 19/04/2014 - 06:56
खास कर्नाटकी शैलीतला वाडा आवडला. जीएंच्या कथेतल्यासारखे वाट्ते. खरे तर दोन्ही ठिकाणी, माहिती पट, संगीताची रेकॉर्डिंग्ज उपलब्ध करून चाहत्यांसाठी एक चांगला अनुभव क्रिएट करता येइल. रस्त्याचे फोटो बघून मस्त वाटले.

चौकटराजा 19/04/2014 - 09:15
हा जगावेगळा धागा काढल्याबद्द्ल आभार. बाकी या दोन्ही घरांच्या आसमंतातील कण अन कण सांगत असणार ताल गया तो बाल गया , स्वर गया तो सर गया !

राही 19/04/2014 - 13:10
आगळावेगळा धागा. आवडलाच. देवास, मिरज, गोवा या आणखी काही संगीत-तीर्थक्षेत्रांविषयीही असे धागे निघावेत. मुंबईतला भेंडीबाज़ार, गिरगाव-दादर परिसरातले जुने गायनअड्डे, कोल्हापूरचा देवल क्लब (नाव बरोबर असावे. चूभूदेघे.) यांविषयी माहिती अनेकांच्या आठवणींमधून वाचलेली आहे. पुन्हा उजाळा द्यायला,वाचायला आवडेल.

रमेश आठवले 20/04/2014 - 01:40
कुंदगोळ येथील सवाई गंधर्व यांच्या स्मारक वास्तूत त्यांच्या पुण्यतिथीच्या सुमारास एक संगीत समारोह दर वर्षी होतो आणि प्रथितयश कलाकार त्यात हजेरी लावून जातात.

भरपूर छायाचित्रे आहेत. अशा भारावल्या वातावरणात आपण स्वतःलाच कस्पटासमान भासू लागतो. एके वेगळ्याच विश्वात आपण प्रवेश केला आहे. निदान असा प्रवेश करण्याचे भाग्य आपल्याला लाभले हेही नसे थोडके असे वाटू लागते. शास्त्रिय संगीताचे ज्ञान नसले तरी सवाई गंधर्व, गंगूबाई हनगळ वगैरे दिग्गजांचा मोठेपणा, संगित क्षेत्रातला दबदबा जाणून आहे. आज त्यांचे घर आणि परिसर पाहताना आपण प्रत्यक्ष त्या स्थळी पोहोचल्याचे पुण्य लाभले.

कंजूस 18/04/2014 - 20:19
एक चांगले काम केलेत .संगीत कळत नाही पण यांची चरित्रे वाचली आहेत .भिमसेनांचे चरित्र फार आवडले होते .रत्नागिरी ,मालगुंडची टिळक आणि केशवसुतांची स्मारके आहेत तशी सर्वांची असावीत असे वाटणे स्वाभाविक आहे .परंतु जागेची मालकी बऱ्याच वेळा इतरांकडे असते .

बहुगुणी 18/04/2014 - 20:20
वाड्यातील किती जागा उपलब्ध आहे माहीत नाही, पण डॉ. गंगुबाई हनगलांच्या घरातली असंख्य वाद्ये आणि छायाचित्रे यांची व्यवस्थित स्वतंत्र काचेच्या बॉक्सेसमध्ये, प्रत्येकाच्या इतिहासासह/ तपशीलासह, सुरक्षित रचना व्हावी असे वाटून गेले. या आणि सवाई गंधर्व रामभाऊ कुंदगोळकरांच्या स्मारकाचे सध्याचे कार्यवाहक कोण आहेत, त्याच्याशी संपर्क कसा केलात/ करता येईल हेही लिहा. [सवाई गंधर्वांचे स्मारक चांगले बांधले आहे. तिथे गेल्यावर सरकारी उत्तर मिळाले --- मालक लग्नाला गेले आहेत. बघायला मिळणार नाहि. ठिक आहे हे काही झेपलं नाही; स्मारक असेल आणि ते सरकारी असेल तर त्याला 'मालक' कसे?]

In reply to by बहुगुणी

तेच ना. स्मारक सरकारी अथवा ट्रस्ट ने सांभाळलेले असावे पण ते खाजगी मालमत्ता असल्या प्रमाणे वापरले जात आहे. आम्हाला मालक नाहीयेत या शब्दात हाकलून देण्यात आले. जास्त कोणाला काही पडलेली नाहीये त्यांची…!!! अशीच एक भेट देणार आहे शहाजी राजांचे स्मारक….!!!

किसन शिंदे 18/04/2014 - 20:37
खुप भाग्यवान आहात मालक, तुम्हाला या दोन्ही ठिकाणांना भेट देता आली ते! त्या ठिकाणांचे फोटो आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल तुमचे आभार. शिर्षक वाचलं आणि लगेच गंगूबाई हनगलांच्या आवाजातल्या अनेक लावण्या मनात तरळून गेल्या. रच्याकने ते गंगूबाई हनगल असं आहे ना?!

In reply to by किसन शिंदे

मालक गंगुबाई हनगल या शास्त्रीय गायिका होत्या…तुम्हि कोणत्या लावण्या ऐकल्या आहेत जर प्रकाश टाकला तर बर होईल.

पैसा 18/04/2014 - 21:05
मस्त लेख आणि छायाचित्रे. सवाई गंधर्व महित्सव आयोजित करणार्‍यांनी इकडे पण थोडे लक्ष दिले तर बरे होईल.

In reply to by पैसा

खेडूत 20/04/2014 - 01:53
>> सवाई गंधर्व महित्सव आयोजित करणार्‍यांनी इकडे पण थोडे लक्ष दिले तर बरे होईल. त्यांनी पुण्यात राहुल सिनेमाजवळ स्मारक केले आहे. अद्याप आत जाउन पाहणे झाले नाही, किंवा स्मारक म्हणजे गुरुकुल पण तिथे आहे का हे माहित नाही पण अधिक माहिती इथे मिळेल.

पेट थेरपी 19/04/2014 - 06:56
खास कर्नाटकी शैलीतला वाडा आवडला. जीएंच्या कथेतल्यासारखे वाट्ते. खरे तर दोन्ही ठिकाणी, माहिती पट, संगीताची रेकॉर्डिंग्ज उपलब्ध करून चाहत्यांसाठी एक चांगला अनुभव क्रिएट करता येइल. रस्त्याचे फोटो बघून मस्त वाटले.

चौकटराजा 19/04/2014 - 09:15
हा जगावेगळा धागा काढल्याबद्द्ल आभार. बाकी या दोन्ही घरांच्या आसमंतातील कण अन कण सांगत असणार ताल गया तो बाल गया , स्वर गया तो सर गया !

राही 19/04/2014 - 13:10
आगळावेगळा धागा. आवडलाच. देवास, मिरज, गोवा या आणखी काही संगीत-तीर्थक्षेत्रांविषयीही असे धागे निघावेत. मुंबईतला भेंडीबाज़ार, गिरगाव-दादर परिसरातले जुने गायनअड्डे, कोल्हापूरचा देवल क्लब (नाव बरोबर असावे. चूभूदेघे.) यांविषयी माहिती अनेकांच्या आठवणींमधून वाचलेली आहे. पुन्हा उजाळा द्यायला,वाचायला आवडेल.

रमेश आठवले 20/04/2014 - 01:40
कुंदगोळ येथील सवाई गंधर्व यांच्या स्मारक वास्तूत त्यांच्या पुण्यतिथीच्या सुमारास एक संगीत समारोह दर वर्षी होतो आणि प्रथितयश कलाकार त्यात हजेरी लावून जातात.
फार दिवसांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मुहूर्त लागावा लागतो. केवळ वेळ असून चालत नाही, वेळ यावी लागते. हुबळीची बायको असून वर्षात ४ वेळा सासुरवाडीला जाऊन पण केवळ १६ कि.मी. असणाऱ्या गावाला जायला झाले नव्हते. आज महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ गायक कोण होते हा प्रश्न आला कि भीमसेन जोशींच्या गुरूंचे म्हणजेच सवाई गंधर्व रामभाऊ कुन्दागोलाकारंच नाव ओघानेच येत. त्यांच्या वाड्यात जाउन त्या हवेचा फील घ्यायचा नंतर काही फोटो पहायचे असा फार वर्ष पासूनचा बेत होता. तसे गंगुबाई हंगालांचे घर हुबळी गावातच आहे. पूर्वी एकदा तिथे जाऊन आलो होतो पण फोटो काढायचा विसरलो होतो. आता नक्की प्लान करून गेलो होतो.

गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी

माहितगार ·

In reply to by आशु जोग

माहितगार 18/04/2014 - 20:36
आपल्या श्रद्धे बद्दल आदर आहे. प्रतिसादा साठी धन्यवाद. (अर्थात माझ्या पुरतं मानवी जातीच कल्याण वगैरे विचारापेक्षा, ते निव्वळ एक ज्ञानकोशीय उद्दीष्ट आहे; हि माझी भूमिका अंशतः ऋक्ष आणि नमुद केली नसती तरी चालणारी होती. का कोणजाणे मी माझ्या मर्यादांच ओझ सगळी कडे वागवल पाहीजे जाहीर केल पाहीजेच असं नाही पण तो माझ्यासवयीचा भाग झाला आहे.) आपणास शुभेच्छा

आशु जोग 18/04/2014 - 22:07
स्वारी... >>अखिल मानवजातीच्या कल्याणाची... हा आरोप मी मागे घेतो तुमच्यावर कुठलंतरी ओझंही आहे म्हणालात... फार सहानुभूती वाटते... तुमची आज्ञा असेल तर उद्या सहानुभूती सुद्धा मागे घेइन... आपण म्हणाल तसं

In reply to by आशु जोग

माहितगार 18/04/2014 - 20:36
आपल्या श्रद्धे बद्दल आदर आहे. प्रतिसादा साठी धन्यवाद. (अर्थात माझ्या पुरतं मानवी जातीच कल्याण वगैरे विचारापेक्षा, ते निव्वळ एक ज्ञानकोशीय उद्दीष्ट आहे; हि माझी भूमिका अंशतः ऋक्ष आणि नमुद केली नसती तरी चालणारी होती. का कोणजाणे मी माझ्या मर्यादांच ओझ सगळी कडे वागवल पाहीजे जाहीर केल पाहीजेच असं नाही पण तो माझ्यासवयीचा भाग झाला आहे.) आपणास शुभेच्छा

आशु जोग 18/04/2014 - 22:07
स्वारी... >>अखिल मानवजातीच्या कल्याणाची... हा आरोप मी मागे घेतो तुमच्यावर कुठलंतरी ओझंही आहे म्हणालात... फार सहानुभूती वाटते... तुमची आज्ञा असेल तर उद्या सहानुभूती सुद्धा मागे घेइन... आपण म्हणाल तसं
मराठी विकिप्रकल्पात मराठी विकिबुक्स नामे एक प्रकल्प आहे. या प्रकल्पात कुणा गीताईप्रेमीने विनोबा भावेंच्या गीताईचे काही वर्षांपुर्वी युनिकोडात टंकन केले. युनिकोडात टंकन करताना गीताई हा ग्रंथ कॉपीराईटेड आहे आणि आपली ही मेहनत वगळली जाऊ शकते हे सदगृहस्थांनी लक्षात घेतले नसावे. त्यांनी टंकन केले त्या काळात मूळस्वरूपातील ग्रंथ जतन करावयाचा विकिस्रोत प्रकल्प नव्हता.

व्यवहारज्ञान

मनीषा ·

आतिवास 18/04/2014 - 13:38
वाचते आहे. आवडलं. पथेरिक, -होड्स, रेमंड. जोन .. ही सगळी नावं जरा गोंधळात पाडणारी - म्हणजे नेमकी कुणाची गोष्ट कुणाला सांगितली जातेय याबाबत संभ्रम निर्माण झाला माझ्या मनात काही काळ .. पुढील भागाची उत्सुकता आहे.

Prajakta२१ 18/04/2014 - 15:47
मुक्त विहारींशी सहमत आणि किती हि वेळा वाचले तरी बोर होत नाही ( विशेषतः होम्स) फक्त वाचताना थोडा निवांतपणा लागतो :-) त्या व्हीक्टोरियन काळाची जादूच आहे तशी :-) पु. भा. प्र .

आत्मशून्य 19/04/2014 - 13:46
पुढचा भाग लवकर येउ द्या ... उशीर करू नका ... पटकन टाका.. जिंकलंस ... तोडलंस .. पार चेंदामेंदा केलास ... विशेषतः शेवटचा आणि तिसरा पॅरा एक नंबर .. आपल्या लेखणशैलीने प्रभावित झालो

मनीषा 20/04/2014 - 20:03
@अतिवास : बरोबर आहे तुमचं परत वाचताना मलाही वाटलं की काही वाक्यांमधे अजून एकदोन वाक्ये लिहीली तर कथा अजून स्पष्टं झाली असती

कुसुमावती 22/04/2014 - 13:40
कथा जमलिये. अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे दोन्हि हेर प्वारो आणि जेन मार्पल यांच्या कथा आवडतात. पु.भा.प्र.

आतिवास 18/04/2014 - 13:38
वाचते आहे. आवडलं. पथेरिक, -होड्स, रेमंड. जोन .. ही सगळी नावं जरा गोंधळात पाडणारी - म्हणजे नेमकी कुणाची गोष्ट कुणाला सांगितली जातेय याबाबत संभ्रम निर्माण झाला माझ्या मनात काही काळ .. पुढील भागाची उत्सुकता आहे.

Prajakta२१ 18/04/2014 - 15:47
मुक्त विहारींशी सहमत आणि किती हि वेळा वाचले तरी बोर होत नाही ( विशेषतः होम्स) फक्त वाचताना थोडा निवांतपणा लागतो :-) त्या व्हीक्टोरियन काळाची जादूच आहे तशी :-) पु. भा. प्र .

आत्मशून्य 19/04/2014 - 13:46
पुढचा भाग लवकर येउ द्या ... उशीर करू नका ... पटकन टाका.. जिंकलंस ... तोडलंस .. पार चेंदामेंदा केलास ... विशेषतः शेवटचा आणि तिसरा पॅरा एक नंबर .. आपल्या लेखणशैलीने प्रभावित झालो

मनीषा 20/04/2014 - 20:03
@अतिवास : बरोबर आहे तुमचं परत वाचताना मलाही वाटलं की काही वाक्यांमधे अजून एकदोन वाक्ये लिहीली तर कथा अजून स्पष्टं झाली असती

कुसुमावती 22/04/2014 - 13:40
कथा जमलिये. अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे दोन्हि हेर प्वारो आणि जेन मार्पल यांच्या कथा आवडतात. पु.भा.प्र.
आज जेन आत्याचा गोष्टी सांगण्याचा चांगलाच उत्साह दिसत होता. तिच्या असंख्य भाचे, पुतण्यांपैकी रेमंड हा तिचा सर्वात लाडका होता. का ते तसं सांगता येणार नाही. पण बहुदा दोघांचा आवडीचा विषय समान असल्यामुळे असेल... मनुष्यस्वभाव, सवयी आणि वर्तणूक हा मिस जेन मार्पलचा आवडीचा विषय . म्हणजे त्यात तिने कॉलेज मध्ये जाऊन कुठली पदवी संपादन केली नव्हती, परंतु जीवनाच्या विशाल शाळेमध्येच ती सारं काही प्रत्यक्ष अनुभवातून शिकली होती. आणि रेमंड हा एक लेखक होता. मिस जेन मार्पल च्या मते त्याचे कथाविषय असलेली माणसे काहीशी वेगळीच असत, म्हणजे तिच्या जुन्या पुराण्या व्हिक्टोरियन जगामध्ये सामावली न जाणारी अशी.

चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

सर्वसाक्षी ·

कुर्ल्यात माझे आईबाबा राहतात , त्यामुळे भारतात आलो की एक फेरी तेथे होतेच. मनोहर जोशी खासदार असतांना ह्या पुलाचे काम सुरु झाले. पण तेव्हा पासून ह्या कामाला नकटीच्या लग्नाला ... असेच स्वरूप प्राप्त झाले , आमच्या ऐकण्यात अनेक गोष्टी आल्या. मूळ प्रकल्पानुसार हा पूल कुर्ला स्टेशन वरून जाणार होता. ह्यामुळे कुर्ला स्टेशन जवळील वेस्ट मधील एक मशीद , गणपतीचे जागृत देवस्थान व काही दुकाने जाणार होती. आता ह्या सर्व लोकांनी एकत्र येउन धार्मिक दबाब आणून मूळ प्रकल्प खोळंबून ठेवला. त्यांची अनधिकृत बांधकामे सुरक्षित ठेवण्यासाठी मग मूळ प्रकल्प बदलून घेतला , त्यात सुद्धा आमच्याकडील राजकारण्याचे बाधकाम ,नवीन बांधलेली शाळा मध्ये आली व त्यामुळे परत प्रकल्पात बदल करण्यात आला. सांताक्रूझ च्या बाजूने काम काही वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. शेवटी आज हा महामार्ग सुरु झाल्याची बातमी ऐकली. ह्या महामार्गामुळे आमची कुर्लाची मोक्याची जागा अजूनच मोक्याची झाल्याची वंदता आहे.

पण आपल्याकडे पहिल्यापासूनच पंचवार्षिक योजना राबवल्या जातात. खरे तर जवळ पास तब्बल ३ किमी लांबीचा पूल असल्याने ३ पंचवार्षिक योजना लागायला हव्या होत्या. पण दुसर्‍याच पंचवार्षिक योजनेत काम पूर्ण झाले, ह्या बद्दल सरकारचे अभिनंदन.

In reply to by मुक्त विहारि

उड्डाणपूलावरून काढलेले नसले तरी आकाशातून उड्डाणपुलाचे काढलेले बरेच फोटो परवापासून वॉस्सपवर फिरत आहेत. जे तिथे आहेत त्यांच्यापर्यंत एव्हाना पोहोचले असतीलच.

भाते 18/04/2014 - 11:24
सर्वसाक्षी यांचा धागा बघुन काही फोटो पाहायला मिळतील असे वाटले होते. पण मग लक्षात आले की रोजच्या ऑफिसला जायच्या गडबडीत ऊड्डाणमार्गावर गाडी थांबवुन फोटो घेणे शक्य नाही. काही सेकंद गाडीचा वेग जरासा कमी केला तरी पाठीमागुन कर्कश्य भोंगे ऐकुन कानाचे पडदे बधिर होतिल. जमल्यास, सुट्टीच्या दिवशी वेळ काढुन मुद्दामुन जाऊन फोटो काढा अशी आग्रहाची विनंती.

@ मात्र पोचल्यावर प्रश्न पडला की अवघा २.९ किमी उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा अंत पाहत, वेळ, इंधन यांची नासाडी करत व नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी उघड्या डोळ्याने पाहत शासनाने दहा वर्षे का घालवली? >>> धंदा है भाई धंदा..इन हरामियों का धंदा!!

In reply to by शुचि

स्पंदना 19/04/2014 - 16:52
करनेकी! बोले तो किधर है साकीनाका पुछना पडता। बोले तो सब बिल्डींग एकदम गायब। एकदम फुटबॉल स्टेडीयम हुएला है! वो पॅरामाउंट हस्पिटलही एकदम गायब। रास्ता सिध्धा मेन लँड चायना के आगे।

कवितानागेश 19/04/2014 - 10:09
ही बातमी ऐकून 'हुश्श...' करायची पण ताकद नाहीये. ज्याम पकवलंय त्या रस्त्यानी. संध्याकाळी ट्रॅफिकमुळे कित्येकवेळा कलिन्यापासून कुर्ला स्टेशनपर्यंत चालत आलेय... :(

In reply to by ढंप्या

विजुभाऊ 20/04/2014 - 13:58
या फोटोवरुन पॄथ्वी गोल आहे हे सिद्ध होते. शिवाय हा उड्डाण पूल इतका उंच आहे की त्यावरुन पृथ्वी चे क्षीतीज रेशा गोलाकार वळताना दिसते.........

कुर्ल्यात माझे आईबाबा राहतात , त्यामुळे भारतात आलो की एक फेरी तेथे होतेच. मनोहर जोशी खासदार असतांना ह्या पुलाचे काम सुरु झाले. पण तेव्हा पासून ह्या कामाला नकटीच्या लग्नाला ... असेच स्वरूप प्राप्त झाले , आमच्या ऐकण्यात अनेक गोष्टी आल्या. मूळ प्रकल्पानुसार हा पूल कुर्ला स्टेशन वरून जाणार होता. ह्यामुळे कुर्ला स्टेशन जवळील वेस्ट मधील एक मशीद , गणपतीचे जागृत देवस्थान व काही दुकाने जाणार होती. आता ह्या सर्व लोकांनी एकत्र येउन धार्मिक दबाब आणून मूळ प्रकल्प खोळंबून ठेवला. त्यांची अनधिकृत बांधकामे सुरक्षित ठेवण्यासाठी मग मूळ प्रकल्प बदलून घेतला , त्यात सुद्धा आमच्याकडील राजकारण्याचे बाधकाम ,नवीन बांधलेली शाळा मध्ये आली व त्यामुळे परत प्रकल्पात बदल करण्यात आला. सांताक्रूझ च्या बाजूने काम काही वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. शेवटी आज हा महामार्ग सुरु झाल्याची बातमी ऐकली. ह्या महामार्गामुळे आमची कुर्लाची मोक्याची जागा अजूनच मोक्याची झाल्याची वंदता आहे.

पण आपल्याकडे पहिल्यापासूनच पंचवार्षिक योजना राबवल्या जातात. खरे तर जवळ पास तब्बल ३ किमी लांबीचा पूल असल्याने ३ पंचवार्षिक योजना लागायला हव्या होत्या. पण दुसर्‍याच पंचवार्षिक योजनेत काम पूर्ण झाले, ह्या बद्दल सरकारचे अभिनंदन.

In reply to by मुक्त विहारि

उड्डाणपूलावरून काढलेले नसले तरी आकाशातून उड्डाणपुलाचे काढलेले बरेच फोटो परवापासून वॉस्सपवर फिरत आहेत. जे तिथे आहेत त्यांच्यापर्यंत एव्हाना पोहोचले असतीलच.

भाते 18/04/2014 - 11:24
सर्वसाक्षी यांचा धागा बघुन काही फोटो पाहायला मिळतील असे वाटले होते. पण मग लक्षात आले की रोजच्या ऑफिसला जायच्या गडबडीत ऊड्डाणमार्गावर गाडी थांबवुन फोटो घेणे शक्य नाही. काही सेकंद गाडीचा वेग जरासा कमी केला तरी पाठीमागुन कर्कश्य भोंगे ऐकुन कानाचे पडदे बधिर होतिल. जमल्यास, सुट्टीच्या दिवशी वेळ काढुन मुद्दामुन जाऊन फोटो काढा अशी आग्रहाची विनंती.

@ मात्र पोचल्यावर प्रश्न पडला की अवघा २.९ किमी उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा अंत पाहत, वेळ, इंधन यांची नासाडी करत व नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी उघड्या डोळ्याने पाहत शासनाने दहा वर्षे का घालवली? >>> धंदा है भाई धंदा..इन हरामियों का धंदा!!

In reply to by शुचि

स्पंदना 19/04/2014 - 16:52
करनेकी! बोले तो किधर है साकीनाका पुछना पडता। बोले तो सब बिल्डींग एकदम गायब। एकदम फुटबॉल स्टेडीयम हुएला है! वो पॅरामाउंट हस्पिटलही एकदम गायब। रास्ता सिध्धा मेन लँड चायना के आगे।

कवितानागेश 19/04/2014 - 10:09
ही बातमी ऐकून 'हुश्श...' करायची पण ताकद नाहीये. ज्याम पकवलंय त्या रस्त्यानी. संध्याकाळी ट्रॅफिकमुळे कित्येकवेळा कलिन्यापासून कुर्ला स्टेशनपर्यंत चालत आलेय... :(

In reply to by ढंप्या

विजुभाऊ 20/04/2014 - 13:58
या फोटोवरुन पॄथ्वी गोल आहे हे सिद्ध होते. शिवाय हा उड्डाण पूल इतका उंच आहे की त्यावरुन पृथ्वी चे क्षीतीज रेशा गोलाकार वळताना दिसते.........
गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले.

येल्लगिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - १

स्पार्टाकस ·

सुबोध खरे 18/04/2014 - 10:15
एक महत्त्वाची गल्लत झाली आहे -panther किंवा लेपर्ड leopard म्हणजे बिबळ्या. http://en.wikipedia.org/wiki/Leopard चित्ता नव्हे. (Cheetah) http://en.wikipedia.org/wiki/Cheetah http://en.wikipedia.org/wiki/Leopard_of_the_Yellagiri_Hills

In reply to by सुबोध खरे

एस 18/04/2014 - 11:53
हेच म्हणायला आलो होतो. बाकी पुभाप्र. नरभक्षक प्राण्यांच्या किश्शांमध्ये मला सर्वात थरारक वाटलेला म्हणजे रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता. त्याबद्दलही कधी आवर्जून लिहा. मराठीतून वाचायला मजा येईल.

कुसुमावती 18/04/2014 - 13:27
लेखनशैली मस्तच. केनेथ अँडरसन सारख्याच जिम कॉर्बेटच्या शिकार कथा मराठीत वाचायला आवडतील. पु.भा.प्र.

आयुर्हित 19/04/2014 - 02:34
दूरदर्शन वाहिनीवरून हाती आलेल्या माहितीनुसार, साधारणपणे वन्य प्राणी हे कधीच माणसाच्या वाट्याला जात नाहीत. परंतु जर काही कारणाने हिंस्त्र श्वापदांचे सुळे जर तुटले असतील किंवा हिरड्यांना जखम झाली असेल अश्या परिस्थितीत मोठे जनावराची शिकार करता येत नाही किंवा त्यावरची पकड सैल राहिल्याने शिकार तोंडातून सुटू शकते. तरच ते माणसासारख्या सोप्या शिकारीकडे वळतात, मात्र अश्या वेळी ते सलग २ ते ४ महिने माणसांवर हल्ले करतात. पावसाळा आल्यास २ ते ४ महिने दुसरीकडे जंगलात फिरून परत येवून माणसांवर हल्ले करतात. The Last Maneater (Killer Tigers of India) http://www.youtube.com/watch?v=zHfSTt1tcj0

सुबोध खरे 18/04/2014 - 10:15
एक महत्त्वाची गल्लत झाली आहे -panther किंवा लेपर्ड leopard म्हणजे बिबळ्या. http://en.wikipedia.org/wiki/Leopard चित्ता नव्हे. (Cheetah) http://en.wikipedia.org/wiki/Cheetah http://en.wikipedia.org/wiki/Leopard_of_the_Yellagiri_Hills

In reply to by सुबोध खरे

एस 18/04/2014 - 11:53
हेच म्हणायला आलो होतो. बाकी पुभाप्र. नरभक्षक प्राण्यांच्या किश्शांमध्ये मला सर्वात थरारक वाटलेला म्हणजे रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता. त्याबद्दलही कधी आवर्जून लिहा. मराठीतून वाचायला मजा येईल.

कुसुमावती 18/04/2014 - 13:27
लेखनशैली मस्तच. केनेथ अँडरसन सारख्याच जिम कॉर्बेटच्या शिकार कथा मराठीत वाचायला आवडतील. पु.भा.प्र.

आयुर्हित 19/04/2014 - 02:34
दूरदर्शन वाहिनीवरून हाती आलेल्या माहितीनुसार, साधारणपणे वन्य प्राणी हे कधीच माणसाच्या वाट्याला जात नाहीत. परंतु जर काही कारणाने हिंस्त्र श्वापदांचे सुळे जर तुटले असतील किंवा हिरड्यांना जखम झाली असेल अश्या परिस्थितीत मोठे जनावराची शिकार करता येत नाही किंवा त्यावरची पकड सैल राहिल्याने शिकार तोंडातून सुटू शकते. तरच ते माणसासारख्या सोप्या शिकारीकडे वळतात, मात्र अश्या वेळी ते सलग २ ते ४ महिने माणसांवर हल्ले करतात. पावसाळा आल्यास २ ते ४ महिने दुसरीकडे जंगलात फिरून परत येवून माणसांवर हल्ले करतात. The Last Maneater (Killer Tigers of India) http://www.youtube.com/watch?v=zHfSTt1tcj0
दक्षिण भारतातलं घनदाट अरण्यं होतं ते. दुपार कललेली होती. सकाळभर खाण्याच्या शोधात भटकणारे पक्षी आणि जनावरं सावलीला विसावली होती. असह्य उन्हाच्या तलखी मुळे डेरेदार वृक्षाच्या सावलीतही जीव नकोसा होत होता. वाराही साफ पडला होता. गवताची काडी देखील हलत नव्हती. जंगल अगदी शांत होतं. या शांततेचा भंग होत होता तो जंगलात चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांच्या आवाजाने. गुरांच्या गळ्यात घंटा बांधण्यामागे दोन उद्देश होते. एक म्हणजे आपली गुरं कुठे आहेत हे गुराख्याला कळावं आणि दुसरं म्हणजे वाघ-चित्त्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून गुरांचं संरक्षण व्हावं.

चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत

खेडूत ·

शुचि 18/04/2014 - 02:08
मग ते काय करतात? सगळ्या वैशिष्ट्यांची यादी आणि देशांची यादी, मागच्या काळातले एकूण विक्रीचे आकडे घेऊन बसतात डोकेफोड करत. मग त्यातून समान धागे काय निघतात याचं विश्लेषण करत-करत निष्कर्षावर येतात.ही सगळी दोनशे मॉडेल्स एकाच ठिकाणी बनवता येत असली तरी त्यांचा खप वेगवेगळ्या ठिकाणी आणि असमान असतो. मग त्या देशातले अनुकूल घटक- कररचना, कुशल मनुष्यबळ, वगैरे पाहून जगात कुठे- किती आणि कोणत्या गाड्या बनवायच्या त्याचा निर्णय होतो.
असा डेटा अ‍ॅनॅलिसीस चा जॉब करायला मजा येईल. फार पूर्वी भारतात टी एन एस मोड (= one of the leading market research and opinion poll agencies) मध्ये काम केले होते. मला आवडले होते.

In reply to by शुचि

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 12:26
सितेला सासरवास, सासू कैकयीने केला रामासारखा भरतार हिने भोगु नाही दिला
उलट १४ वर्षाच्या हनिमुन ला पाठवले. नाहीतर ३ सासवांचा जाच सहन करायला लागला असता सीते ला.

In reply to by प्रसाद१९७१

आदूबाळ 01/05/2014 - 14:27
:)) ते पण जंगल सफारीला. आणि तीन सासवांचा जाच चार सुनांत विभागला गेला असता की! म्हणजे एकीला पाऊण सासूचाच जाच. फायद्याचा सौदा होता.

In reply to by शुचि

खेडूत 18/04/2014 - 02:20
होय, टी एन एस माहिताय. मी पण केलंय पूर्वी - पण तांत्रिक बाबीपुरतं मर्यादित. सर्वंकष विश्लेषण भारीच असणार! पूर्वी एक्सेलशीट ने सुरु करून आता मॉडेलिंग सोफ्टवेअर पर्यंत गेलेत आणि बरंच अचूक असतं म्हणतात.

बहुगुणी 18/04/2014 - 03:11
सात वर्षांत भारतातील वाहनसंख्येत दुपटीने वाढ होणं (रस्त्यांच्या संख्येत आणि गुणवत्तेत ती त्या प्रमाणात न होता) धक्कादायक आहे; याचे दूरगामी दुष्परिणाम होणं शक्य आहे. सेलेरिओच्या बाबतीतला problem of plenty गंमतीशीर आहे :-) पण त्या वाढत्या मागणीला समांतर पुरवठा इतर उत्पादक इतक्या झटपट कसे करू शकले असतील असा प्रश्न पडला. (एक अवांतर प्रश्नः भारतातील left side driving च्या नियमाला पूरक अशी right hand drive वाहनं असतात. भारतात left hand drive ची वाहनं बेकायदा आहेत का? परदेशी वकिलातींच्या कर्मचार्‍यांना यातून सूट आहे आणि ते त्यांच्या वापरासाठी left hand drive गाड्या मागवून वापरू शकतात हे माहीत आहे, पण अशा गाड्या भारतीय नागरिकांनी विकत घेणं/ वापरणं याला कायद्याने बंदी आहे का? [जाता जाता: भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान आणि साऊथ आफ्रिका हे लोकसंख्येने १०% देश सोडले तर जगातील इतर ९०% लोकसंख्येच्या बहुसंख्य देशांत right side driving आणि left hand drive side driving वाहनं आहेत.)

In reply to by बहुगुणी

खेडूत 18/04/2014 - 12:48
>> वाढत्या मागणीला समांतर पुरवठा इतर उत्पादक इतक्या झटपट कसे करू शकले असतील असा प्रश्न पडला. इंडिका, ह्युंदाई आणि निस्सान हे नजिकचे स्पर्धक तेवढी क्षमता बाळगून आहेत. कोणत्याही महिन्यात नेहमीपेक्षा हजार गाड्या जास्त बनवू शकतात. (इथे झकासरावनी पण ' वेटिंगमुळे नाद सोडून दिला' असं म्हटलंय.) काही लोक मात्र वाट पहायला तयार असतात. >> भारतात left hand drive ची वाहनं बेकायदा आहेत का? नाही . इतर ड्राईव्ह च्या गाड्यांना पण परवानगी असते. फक्त परवाना काढून भारतातला तात्पुरता क्रमांक घ्यावा लागतो. मात्र ते वकीलातवाले इथे स्वतः चालवण्याचं धाडस करत नाहीत. :) अशाच निर्यात करण्यासाठीच्या वाहनांची पण रस्त्यावर चाचणी होते त्यानाही तात्पुरता क्रमांक असतो. पुणे- चेन्नई मध्ये अशा लाल क्रमांकाच्या गाड्या बऱ्याचदा दिसतात. अवांतर: पुण्यात भिकारदास मारुतीच्या पाराला लागून १९९० च्या दशकभर एक MAN कंपनीची बस होती. उलट बाजूला असलेला चालक लक्ष वेधून घेई. शिवाय ही बस इतकी लांब होती, की निघून बाजीराव रस्त्याला न्यायला अर्धा तास लागत असे. हा सोहळा उभे राहून पाहिल्याचं आठवतं. या बसचं चित्र मिळालं तर चिकटवतो इथे नंतर!

In reply to by खेडूत

मी_आहे_ना 25/04/2014 - 14:54
मलाही अगदी नीट आठवतंय, लहानपणी चिमण्या गणपतीशेजारी मावशीकडे जाता-येता ती बस दिसायची. अतिअवांतर : सद्ध्या 'मॅन ट्रक्स अ‍ॅण्ड बसेस' ची एक नवीन शोरूम सुरू होतेय वारज्यात, ही तीच कं. आहे का? भारतात रि-एंट्री करतायेत का? लेख जमलाय छान, हे वे.सां.न.ल.

माहितीपूर्ण रे.पण ह्या कंपन्यांना साधारण पणे एका गाडीमागे किती सुटतात रे? म्हणजे तुमची ती मारुती स्व्फिट ७ लाखाला एखाद्याने घेतली तर मारुतीला किती सुटत असतील अंदाजे? माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आयुर्हित 02/05/2014 - 00:59
मारुतीला साधारण ४५ ह्जार सुटत असतील. आजच्या मारुतीच्या Balance sheet प्रमाणे १०% profit margin उरते असे कळले. कारण स्विफ्ट ची X factory Price ४.५ लाख असेल.त्यावर Excise duty, CST, Transportation, Showroom Comission, Road Tax, Octroi सर्व धरून ती 7 लाखाला पडते. साधारण एका Swift गाडीमागे २लाख या ना त्या रूपाने आपण राज्य/राष्ट्र सरकारला गाडी घ्यायच्या आधीच मोजतो. गाडी घेतल्यानंतरही toll,insurance वरील servicetax,disel/petrol तसेच spareparts वरील tax असे लाखो रुपये सरकारला देत असतो.(मोदींनी उगीच नाही टाटांना नॅनोप्लांट साठी गुजराथचे आमंत्रण दिले!) त्यातून निघणाऱ्या धुरामुळे ५०% आजार होत असतात त्याच्यावर उपचारासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो.त्याच्यावरचा Excise, Sales आणि service tax आणि डॉक्टरांनी भरलेला Income tax परत सरकारला जात असतो. म्हणजे 7 लाखाची स्विफ्ट घेवून किमान 7 लाख पण सरकारला कर रूपाने देत असतो.

मागील प्रमाणेच हा ही लेख माहितीपुर्ण झाला आहे. या धंद्यातील एवढी रोचक माहिती आत्ता पर्यंत कधी वाचायला मिळाली नव्हती. धन्स रे खेडुता. येवु दे अजुन लेख.

धन्या 18/04/2014 - 17:54
मजा आली वाचताना. "बिझनेस" फ्रंटवर बरंच काही चालतं, पण ते आपल्याला माहितीच नसतं. :)

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 22/04/2014 - 01:47
तसेही आता सिएन्जीमुळे हे परवडते. मला स्वतःला ऑटो ट्रान्मिशन आवडते. मायकेल शुमाकरने यामधुनच इतिहास घडवला होता.

In reply to by आदूबाळ

खेडूत 22/04/2014 - 02:01
>> ऑटोट्रान्सवाल्या गाड्यांचं अ‍ॅव्हरेज कमी असतं ना? खराय. पण सध्या ट्राफिकची अवस्था इतकी वाईट आहे कि हापिसात जाताना दीडशे वेळा गियर बदलायच्या त्रासापेक्षा पेट्रोल गेलेलं परवडतं ! :) शिवाय गेल्या दहा वर्षात हे तंत्र पुढे गेलंय. सतत अचूक गियरमध्ये राहिल्यानं फार मोठं नुकसान होत नाही!

चारचाकी वाहनांबद्दल बर्‍याच गोष्टी वर वर ठाऊक होत्या त्याबद्दल नेमकेपणाने कळले. खेडूत यांना अनेक धन्यवाद. अवांतर - मी ज्या राज्यात राहतो (मिनेसोटा) तेथे अनेक कार कंपन्या त्यांच्या नव्या गाड्यांचे कोल्ड वेदर टेस्टिंग करतात.

In reply to by रेवती

माझ्या माहितीप्रमाणे सर्वच गाड्यांचे केले जाते. धागाकर्ते यावर प्रकाश टाकतीलच. हा एक दुवा मिळालाय - AUTOMOTIVE ENVIRO TESTING

In reply to by श्रीरंग_जोशी

खेडूत 01/05/2014 - 02:41
होय, सर्वानाच करावे लागते. म्हणजे तशा थंड प्रदेशात ती गाडी विकायची असेल तरच. इथे नॉर्वे/ स्वीडन आणि आपल्याइकडे रशिया-जपानसाठी खास चाचण्या आहेत, त्यासाठी गाड्या पाठवून टेस्टिंग करवून घ्याव्या लागतात.

शुचि 18/04/2014 - 02:08
मग ते काय करतात? सगळ्या वैशिष्ट्यांची यादी आणि देशांची यादी, मागच्या काळातले एकूण विक्रीचे आकडे घेऊन बसतात डोकेफोड करत. मग त्यातून समान धागे काय निघतात याचं विश्लेषण करत-करत निष्कर्षावर येतात.ही सगळी दोनशे मॉडेल्स एकाच ठिकाणी बनवता येत असली तरी त्यांचा खप वेगवेगळ्या ठिकाणी आणि असमान असतो. मग त्या देशातले अनुकूल घटक- कररचना, कुशल मनुष्यबळ, वगैरे पाहून जगात कुठे- किती आणि कोणत्या गाड्या बनवायच्या त्याचा निर्णय होतो.
असा डेटा अ‍ॅनॅलिसीस चा जॉब करायला मजा येईल. फार पूर्वी भारतात टी एन एस मोड (= one of the leading market research and opinion poll agencies) मध्ये काम केले होते. मला आवडले होते.

In reply to by शुचि

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 12:26
सितेला सासरवास, सासू कैकयीने केला रामासारखा भरतार हिने भोगु नाही दिला
उलट १४ वर्षाच्या हनिमुन ला पाठवले. नाहीतर ३ सासवांचा जाच सहन करायला लागला असता सीते ला.

In reply to by प्रसाद१९७१

आदूबाळ 01/05/2014 - 14:27
:)) ते पण जंगल सफारीला. आणि तीन सासवांचा जाच चार सुनांत विभागला गेला असता की! म्हणजे एकीला पाऊण सासूचाच जाच. फायद्याचा सौदा होता.

In reply to by शुचि

खेडूत 18/04/2014 - 02:20
होय, टी एन एस माहिताय. मी पण केलंय पूर्वी - पण तांत्रिक बाबीपुरतं मर्यादित. सर्वंकष विश्लेषण भारीच असणार! पूर्वी एक्सेलशीट ने सुरु करून आता मॉडेलिंग सोफ्टवेअर पर्यंत गेलेत आणि बरंच अचूक असतं म्हणतात.

बहुगुणी 18/04/2014 - 03:11
सात वर्षांत भारतातील वाहनसंख्येत दुपटीने वाढ होणं (रस्त्यांच्या संख्येत आणि गुणवत्तेत ती त्या प्रमाणात न होता) धक्कादायक आहे; याचे दूरगामी दुष्परिणाम होणं शक्य आहे. सेलेरिओच्या बाबतीतला problem of plenty गंमतीशीर आहे :-) पण त्या वाढत्या मागणीला समांतर पुरवठा इतर उत्पादक इतक्या झटपट कसे करू शकले असतील असा प्रश्न पडला. (एक अवांतर प्रश्नः भारतातील left side driving च्या नियमाला पूरक अशी right hand drive वाहनं असतात. भारतात left hand drive ची वाहनं बेकायदा आहेत का? परदेशी वकिलातींच्या कर्मचार्‍यांना यातून सूट आहे आणि ते त्यांच्या वापरासाठी left hand drive गाड्या मागवून वापरू शकतात हे माहीत आहे, पण अशा गाड्या भारतीय नागरिकांनी विकत घेणं/ वापरणं याला कायद्याने बंदी आहे का? [जाता जाता: भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान आणि साऊथ आफ्रिका हे लोकसंख्येने १०% देश सोडले तर जगातील इतर ९०% लोकसंख्येच्या बहुसंख्य देशांत right side driving आणि left hand drive side driving वाहनं आहेत.)

In reply to by बहुगुणी

खेडूत 18/04/2014 - 12:48
>> वाढत्या मागणीला समांतर पुरवठा इतर उत्पादक इतक्या झटपट कसे करू शकले असतील असा प्रश्न पडला. इंडिका, ह्युंदाई आणि निस्सान हे नजिकचे स्पर्धक तेवढी क्षमता बाळगून आहेत. कोणत्याही महिन्यात नेहमीपेक्षा हजार गाड्या जास्त बनवू शकतात. (इथे झकासरावनी पण ' वेटिंगमुळे नाद सोडून दिला' असं म्हटलंय.) काही लोक मात्र वाट पहायला तयार असतात. >> भारतात left hand drive ची वाहनं बेकायदा आहेत का? नाही . इतर ड्राईव्ह च्या गाड्यांना पण परवानगी असते. फक्त परवाना काढून भारतातला तात्पुरता क्रमांक घ्यावा लागतो. मात्र ते वकीलातवाले इथे स्वतः चालवण्याचं धाडस करत नाहीत. :) अशाच निर्यात करण्यासाठीच्या वाहनांची पण रस्त्यावर चाचणी होते त्यानाही तात्पुरता क्रमांक असतो. पुणे- चेन्नई मध्ये अशा लाल क्रमांकाच्या गाड्या बऱ्याचदा दिसतात. अवांतर: पुण्यात भिकारदास मारुतीच्या पाराला लागून १९९० च्या दशकभर एक MAN कंपनीची बस होती. उलट बाजूला असलेला चालक लक्ष वेधून घेई. शिवाय ही बस इतकी लांब होती, की निघून बाजीराव रस्त्याला न्यायला अर्धा तास लागत असे. हा सोहळा उभे राहून पाहिल्याचं आठवतं. या बसचं चित्र मिळालं तर चिकटवतो इथे नंतर!

In reply to by खेडूत

मी_आहे_ना 25/04/2014 - 14:54
मलाही अगदी नीट आठवतंय, लहानपणी चिमण्या गणपतीशेजारी मावशीकडे जाता-येता ती बस दिसायची. अतिअवांतर : सद्ध्या 'मॅन ट्रक्स अ‍ॅण्ड बसेस' ची एक नवीन शोरूम सुरू होतेय वारज्यात, ही तीच कं. आहे का? भारतात रि-एंट्री करतायेत का? लेख जमलाय छान, हे वे.सां.न.ल.

माहितीपूर्ण रे.पण ह्या कंपन्यांना साधारण पणे एका गाडीमागे किती सुटतात रे? म्हणजे तुमची ती मारुती स्व्फिट ७ लाखाला एखाद्याने घेतली तर मारुतीला किती सुटत असतील अंदाजे? माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आयुर्हित 02/05/2014 - 00:59
मारुतीला साधारण ४५ ह्जार सुटत असतील. आजच्या मारुतीच्या Balance sheet प्रमाणे १०% profit margin उरते असे कळले. कारण स्विफ्ट ची X factory Price ४.५ लाख असेल.त्यावर Excise duty, CST, Transportation, Showroom Comission, Road Tax, Octroi सर्व धरून ती 7 लाखाला पडते. साधारण एका Swift गाडीमागे २लाख या ना त्या रूपाने आपण राज्य/राष्ट्र सरकारला गाडी घ्यायच्या आधीच मोजतो. गाडी घेतल्यानंतरही toll,insurance वरील servicetax,disel/petrol तसेच spareparts वरील tax असे लाखो रुपये सरकारला देत असतो.(मोदींनी उगीच नाही टाटांना नॅनोप्लांट साठी गुजराथचे आमंत्रण दिले!) त्यातून निघणाऱ्या धुरामुळे ५०% आजार होत असतात त्याच्यावर उपचारासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो.त्याच्यावरचा Excise, Sales आणि service tax आणि डॉक्टरांनी भरलेला Income tax परत सरकारला जात असतो. म्हणजे 7 लाखाची स्विफ्ट घेवून किमान 7 लाख पण सरकारला कर रूपाने देत असतो.

मागील प्रमाणेच हा ही लेख माहितीपुर्ण झाला आहे. या धंद्यातील एवढी रोचक माहिती आत्ता पर्यंत कधी वाचायला मिळाली नव्हती. धन्स रे खेडुता. येवु दे अजुन लेख.

धन्या 18/04/2014 - 17:54
मजा आली वाचताना. "बिझनेस" फ्रंटवर बरंच काही चालतं, पण ते आपल्याला माहितीच नसतं. :)

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 22/04/2014 - 01:47
तसेही आता सिएन्जीमुळे हे परवडते. मला स्वतःला ऑटो ट्रान्मिशन आवडते. मायकेल शुमाकरने यामधुनच इतिहास घडवला होता.

In reply to by आदूबाळ

खेडूत 22/04/2014 - 02:01
>> ऑटोट्रान्सवाल्या गाड्यांचं अ‍ॅव्हरेज कमी असतं ना? खराय. पण सध्या ट्राफिकची अवस्था इतकी वाईट आहे कि हापिसात जाताना दीडशे वेळा गियर बदलायच्या त्रासापेक्षा पेट्रोल गेलेलं परवडतं ! :) शिवाय गेल्या दहा वर्षात हे तंत्र पुढे गेलंय. सतत अचूक गियरमध्ये राहिल्यानं फार मोठं नुकसान होत नाही!

चारचाकी वाहनांबद्दल बर्‍याच गोष्टी वर वर ठाऊक होत्या त्याबद्दल नेमकेपणाने कळले. खेडूत यांना अनेक धन्यवाद. अवांतर - मी ज्या राज्यात राहतो (मिनेसोटा) तेथे अनेक कार कंपन्या त्यांच्या नव्या गाड्यांचे कोल्ड वेदर टेस्टिंग करतात.

In reply to by रेवती

माझ्या माहितीप्रमाणे सर्वच गाड्यांचे केले जाते. धागाकर्ते यावर प्रकाश टाकतीलच. हा एक दुवा मिळालाय - AUTOMOTIVE ENVIRO TESTING

In reply to by श्रीरंग_जोशी

खेडूत 01/05/2014 - 02:41
होय, सर्वानाच करावे लागते. म्हणजे तशा थंड प्रदेशात ती गाडी विकायची असेल तरच. इथे नॉर्वे/ स्वीडन आणि आपल्याइकडे रशिया-जपानसाठी खास चाचण्या आहेत, त्यासाठी गाड्या पाठवून टेस्टिंग करवून घ्याव्या लागतात.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल कार बनवणे आणि विकणे इतकं आव्हानात्मक आहे हे त्यावर काम करण्याआधी माहीत नव्हतं. यावेळी आपण कार बाजाराची गुंतागुंत ( Complexity) आणि ग्राहकाची निर्णय प्रक्रिया पाहूयात, म्हणजे नंतर त्याचा संदर्भ येईल तेव्हा पटकन लक्षात येईल. अर्थात दुचाकीला पण बऱ्याच प्रमाणात हे सगळं लागू होतं, पण दुचाकीसाठीची ही प्रक्रिया थोडीशी सोपी आहे. गिऱ्हाइकाच्या मनाचे खेळ वाहनाच्या उपलब्ध प्रकारात आणि पर्यायात थेट परावर्तित होतात. जगात कुणाला काय आवडेल हे अचूक कसं सांगणार? यासाठी मार्केटिंग- विपणन विभागात अनुभवी संशोधक काम करत असतात.

अंगठी अनामिकेत का ?

अक्शु ·

शुचि 18/04/2014 - 00:54
अनामिकेचे माहीत नाही पण , जोडवीची वाट्टेल ती अंधश्रद्धाळू गृहीतके ऐकली आहेत. पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे .... अक्युपंक्चरशी म्हणे संबंध असतो. कुछ भी!!!

In reply to by शुचि

>>> पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड >>> हे नक्कीच मिथक आहे, याचा मी 'जीताजागता सबुत'...!!

In reply to by शुचि

मृगनयनी 18/04/2014 - 13:37
तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे .... अक्युपंक्चरशी म्हणे संबंध असतो. कुछ भी!!! पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड
भिकबाळी पुरुषांच्या उजव्या कानामध्ये टोचून घेण्याची प्रथा ही फार पूर्वीपासून आहे. पेशवाईच्या काळात त्याचे संदर्भ आढळतात. आणि त्यामुळे अ‍ॅक्युपंक्चर होणे- हे 'कुछ भी' नसून खरोखर मेन्दूला अधिक सतर्क ठेवण्यासाठी भिकबाळी वापरली जायची. पूर्वीच्या काळी शक्यतो ब्राह्मणच ही वापरत असत. शुद्ध सोन्यामध्ये विविध प्रकारची रत्ने, मोती, माणिक इ. वापरून भिकबाळी बनवली जात असे. त्याचप्रमाणे भिकबाळी वापरणे हे प्रतिष्ठेचेही मानले जाई. आजकाल काय कुणीही फॅशन म्हणून भिकबाळी वापरू शकतं....अनेक ठिकाणी कल्चर्ड मोती आणि स्टोन्स लटकवलेल्या भिकबाळ्या बघायला मिळतात. अर्थात या चापा'च्याही मिळतात. पण सोन्याची रया या तारेला नक्कीच येत नाही. सोने आणि चांदी जितके अंगावर राहील.. तितके शरीराला चांगले असते. अर्थात सध्याच्या जमान्यात सोने-चांदी जास्त प्रमाणात अंगावर मिरवणे धोकादायकही आहे. लहान मुलांनादेखील गुटी उगाळताना त्यात सोनेही उगाळले जाते. तसेच हिन्दु धर्मात- लहान मुलांचे कानही पहिल्यांदा टोचताना सोनेच वापरले जाते. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या पायात जी जोडवी असतात.. तिचाही खरोखर मेंदूशी संबंध असतो.. ती जोडवी चांदीची असतील.. तर अतिउत्तम!!!.. पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात मुख्यत्वेकरून जोडवी घतली जातात. आणि इतर बोटांत मासळ्या वगैरे असतात. डोक्याला थंडावा हवा असेल.. तर पाय, तळपाय शीतल राहणं म्हत्वाचं असतं. आणि चांदी ही थन्ड गुणधर्माची असते. म्हणून तर पायामध्ये चांदीचे पैंजण घालायची पद्धत आहे. लहान मुलांच्या पायातही चांदीचे किंवा तांब्याचे वाळे घालतात. लग्न झालेल्या स्त्रियांच्या शरीरात लग्नानंतर त्यांच्या शारीरिक बदलांमुळे अधिक उष्णता निर्माण होते.. त्यामुळे पैंजणांच्या बरोबरच जोडवीही घातली जातात. अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांनी ठरवून दिलेल्या आहेत.. त्या पूर्णपणे सर्वांगीण अभ्यास करूनच. फक्त आपण त्या गोष्टी आणि त्या मागील शास्त्रीय अर्थ समजून घेण्याची गरज आहे. पूर्वीच्या स्त्रिया या सगळ्या चालीरीतींचं आणि दागिने घालण्याचेही पालन करायच्या. अर्थात सध्या काही नोकरदार महिलांना या सगळ्या गोष्टी फॉलो करायला वेळही नसतो. किन्वा या महिला त्यासाठी कम्फर्टेबल नसतात. पण त्यामुळे या दागिन्यांचं किन्वा ते घालण्यामागचं शास्त्रीय कारण व महत्व त्यामुळे कमी होत नाही.. हेही तितकंच खरं!!!!!!!

@आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा एक सुंदर संदेश.काही वेळा अगदी साध्या गोष्टींमधून कसले भारी अर्थ निघू शकतात ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला काय वाटते?>>> हे असं छान छान बरच काही "भावपूर्ण" असं सहज 'तयार' करता येत. त्यात काही विशेष अवघड नाही. अवघड आहे ते वापरता येणं!

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक 18/04/2014 - 09:56
मित्रा, हे काय कोणीही करेल. सोप्प आहे. अहो, एखादे नमुन्या दाखल करून पेश करा. वापरून पाहायला कसे जमवावे ते मिपाकरांच्या वर सोपवा. ही विनंती!

In reply to by इरसाल

सूड 18/04/2014 - 17:03
>>पुष्करिणी आणी सुड तुम्हाकडे कोणता अक्षय आहे ? तुमच्या इतकंच इरसाल उत्तर होतं, पण म्हणलं प्रत्येक धाग्यावर जीभेला धार लावून आल्यागत लिहीलं तर बरं दिसायचं नाही.

इरसाल 18/04/2014 - 09:11
आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत आश्चर्य वाटले नाही कारण माझ्या अनामिका वेगळ्या होत आहेत. कदाचित बायको आता ८-१० दिवसासाठी माहेरी जात आहे म्हणुन असावे. ती परत आली की पुन्हा वेगळ्या होणार नाहीत असे वाटते. विनोदाचा भाग सोडला तर जे लिव-इन रिलेशन मधे रहात असतील त्यांच्या अनामिका वेगळ्या होतील काय ? किंवा ज्यांचे विबासं आहेत त्यांचे कसें ?

In reply to by इरसाल

अक्शु 18/04/2014 - 09:31
@जे लिव-इन रिलेशन मधे रहात असतील त्यांच्या अनामिका वेगळ्या होतील काय ? किंवा ज्यांचे विबासं आहेत त्यांचे कसें ? त्यांनी अंगठ्या घालून नात्याची सुरुवात केलेली नसते.त्यामुळे वेगळ्या झाल्या अनामिका तरी काही फरक पडत नाही.

रमेश आठवले 18/04/2014 - 09:31
पुरा कविनाम गणना प्रसंगे कनिष्टीका धिष्टीत कालिदास: अद्यापि तत्तुल्य कवे: अभवत अनामिका सार्थवती बभूव आपण नेहमी अंक मोजावयाची सुरुवात करंगळी (कनिष्टीका) पासून करतो. या पद्धतीवर आधारित वरील सुभाषित आहे आणि कालिदास हा सर्वात थोर कवि असल्याचे दाखवले आहे. 'पूर्वी कवींची गणना करायला सुरुवात केल्यावर करंगळी वर पहिले नाव कालिदासाचे घेतले गेले. त्यानंतर पूढच्या बोटावर नाव घेण्यासाठी कालिदासाच्या तोडीचा कोणी कवि आजपर्यंत न सापडल्यामुळे त्या बोटाचे नाव अनामिका असे पडले.'

Prajakta२१ 18/04/2014 - 10:35
अनामिकेतील शीर/ वाहिनी थेट हृदयापर्यंत जाते आपल्या हृदयात सदैव आपल्या जीवनसाथिचे प्रेम असावे म्हणून अनामिकेत अंगठी घालतात महितीचा स्त्रोत : DDLJ picture मधील संवाद !

In reply to by Prajakta२१

चाणक्य 18/04/2014 - 11:21
स्त्रोत वाचून भडभडून आलं. हृदय बंद पडायची वेळ आली होती पण अनामिका दाबून दाबून रक्तपुरवठा वाढवला हृदयाचा.

In reply to by चाणक्य

पोटे 19/04/2014 - 09:06
बरोबर आहे ते .. हृदयामधून मुख्य धमनी बाहेर पडते आणि तिला फाटे फुटत जातात .. पण अनामिकेला जाणारी वाहिनी ही त्या मुख्य धमनीचे डायरेक्ट कंटीन्युएशन असते. असे आम्हाला मेडिकल कालिजात सांगितले होते. आणि हो, अनामिका दाबून हृदयाचा रक्तपुरवठा वाढत नाही, हे म्हणजे नळाच्या आशिर्वादाने पाऊस पडण्याचा प्रकार होईल. :)

>>>> पण त्या वेगळ्या होत नाहीत.कारण जोडीदार,म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात. आश्चर्य आहे. अंगठ्या घालणार्‍यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण पाहता हे कांही खरं वाटत नाही.

सुनील 18/04/2014 - 13:12
खरे म्हणजे अंगठ्यात घालतात ती अंगठी, अशी साधी, सरळ, सोपी व्याख्या आहे. ही अनामिका कुठून आली मध्येच? ;) (अंगठीनिरक्षर) सुनील

भीडस्त 18/04/2014 - 14:43
छान माहिती आहेfingerring विषयी.... अस्मादिकांनी सर्व letters व्यवस्थित टंकून कोटी करायचा मोह टाळलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

भीडस्त 18/04/2014 - 16:40
बहुभाषाकोविद दस्तुरखुद्द रा.रा.श्री बॅटमॅन यांसकडून वाखाणनी पावल्याने अंगावर मूठभर मांस चढले असे... त्याच्यानी आज सवसान्च्याला संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावं द्वोन मोदक ज्येदाच मुरथळणार पघा... आमच्याकं संकष्टी नस्ति आन संकष्ट चतुर्थी तं कव्हायबि नास्ति. तव्हा सुदरायचं सांगशान तं आम्हि आयकत नस्तो ओ ;-) ;-) ;-) भाषाप्रेमी(मावळी)भ्यिडिस्त

In reply to by भीडस्त

बॅटमॅन 18/04/2014 - 17:00
आज सवसान्च्याला संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावं द्वोन मोदक ज्येदाच मुरथळणार पघा...
ऐला, नक्की मोदकच मुर्गळणार आहात की दुसरे काही ;) वशाट- टु बी स्पेषिफिक. तसेही वशाटाचं सारण भरलेले मोदक मिळतातच म्हणा चायनीजवाल्यांकडं ;)

In reply to by बॅटमॅन

भीडस्त 18/04/2014 - 17:35
खारयातले दोन दोन बाऊ खाऊ.... सातों दिन भगवानके क्या मंगल क्या पीर जिस दिन सोये देर तक भूखा रहे फकीर -- हा तकिया कलम असणारा काफिर फ़क़ीर

In reply to by भीडस्त

प्यारेराया??? प्यारेराया वरुन खालील तीन गाणी आठवली, नको प्यारेराया अंत अता पाहु व्याकरण हे सर्वथा पाहु नये, भीडस्त रावांनी मजे मधे लिहीले सिरीयसली त्यास घेउ नये दुसर गाण, सुध्दलेखन कधी का कुनाच चुकल, दोश न द्यावा फुका प्यारेराया मला टेंपोत बसवु नका किंवा तिसर मिपा येतय बहरात भावड्या, नका शोधु डोळ्यातल कूसू, प्यारे राया चला टेंपो मधी बसू अशी गाणी आठवली

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

भीडस्त 18/04/2014 - 18:10
पैजारबोआ लेखणी सिद्धहस्त आहे अगदी.... मिपाचे 'गदिमा'ही खिताबत आपणास बहाल व्हायला काही प्रत्यवाय नसावा. :-D :-D :-D

प्यारे१ 18/04/2014 - 18:29
भीडस्त , आता नाव बदलाच. ;) आणि राया म्हटल्याबद्दल नेमकं 'काय' म्हणावं ह्या संभ्रमात आहोत. पैजारबुवांना एक मस्तानी आमच्यातर्फे लागू!

In reply to by प्यारे१

भीडस्त 19/04/2014 - 00:55
राया म्हणजे राजा असतंय ना राव.. रामराया,देवराया आठवा की जरा ;-) दाते कर्वे शब्दकोष पृष्ठ क्रमांक २६२० राया-पु. डौलानें बोलतांना फांकडे, फंदी, अफीणबाज इ॰ कांनीं स्वत:स लावलेली ऐश्वर्याची व वैभवाची पदवी. [सं. राज् तसेच मोल्सवर्थ शब्दकोष पृष्ठ क्रमांक ६९३ राया [ rāyā ] m (राय King.) A title of majesty or grandeur, assumed by blades, swells, opium-eaters &c. in speaking pompously हे नजरेत राहूद्या. लयीच हूलझपट कराया लावली मित्रा तुम्ह्या. :-D :-D

In reply to by प्यारे१

नका हे नवं ओझ आमच्यावर लादू. तरुण पणी आम्ही बाजीरावा सारखे दिसत होतो खरे, पण तेव्हा कोणी मस्तानी दिली नाही. आता या वयात घरी काशीबाई आहेत तेवढंच पुरे वाटत. फार दगदग केली तरी गुढगे दुखतात हो आजकाल. मस्तानी वगेरे तुमच्या सारख्या तरुणांना ठिक आहे. सध्या आम्ही आलं घातलेल्या कपभर चहातच आनंद शोधतो.

जेपी 18/04/2014 - 18:41
पर्दापणातच हाफ शेंच्युरी माराणार्या अक्शु भौ चे हार्दिक अभिनंदन . चेपु च्या पोस्टला प्रतिसाद देणार्या मिपाकरांचे जाहिर आभार . शुभेच्छुक-जेपी आणी समस्त 'मी पयला क्लब' सदस्य.

लंबूटांग 19/04/2014 - 01:53
असे कळले की पाश्च्यात्यांमधे अंगठी डाव्या हातात घालण्याचे प्रॅक्टिकल कारण म्हणजे लोक उजव्या हाताचा वापर जास्ती करत असल्याने (डावखुरे अपवाद वगळता) त्या मौल्यवान धातू/ खड्याची झीज कमी व्हावी/ सहज चरे पडू नयेत. आता त्यातही कमीत कमी वापर करंगळीचा केला जातो पण करंगळी फारच छोटी असल्याने त्या अंगठीवर कलाकुसर करण्यास फारच कमी वाव राहतो म्हणून मग अनामिका. आता असाच प्रॅक्टिकल विचार करता भारतात डाव्या हातात न घालण्याचे कारण म्हणजे डावा हात = धुता हात हे असावे बहुधा.

शुचि 18/04/2014 - 00:54
अनामिकेचे माहीत नाही पण , जोडवीची वाट्टेल ती अंधश्रद्धाळू गृहीतके ऐकली आहेत. पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे .... अक्युपंक्चरशी म्हणे संबंध असतो. कुछ भी!!!

In reply to by शुचि

>>> पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड >>> हे नक्कीच मिथक आहे, याचा मी 'जीताजागता सबुत'...!!

In reply to by शुचि

मृगनयनी 18/04/2014 - 13:37
तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे .... अक्युपंक्चरशी म्हणे संबंध असतो. कुछ भी!!! पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड
भिकबाळी पुरुषांच्या उजव्या कानामध्ये टोचून घेण्याची प्रथा ही फार पूर्वीपासून आहे. पेशवाईच्या काळात त्याचे संदर्भ आढळतात. आणि त्यामुळे अ‍ॅक्युपंक्चर होणे- हे 'कुछ भी' नसून खरोखर मेन्दूला अधिक सतर्क ठेवण्यासाठी भिकबाळी वापरली जायची. पूर्वीच्या काळी शक्यतो ब्राह्मणच ही वापरत असत. शुद्ध सोन्यामध्ये विविध प्रकारची रत्ने, मोती, माणिक इ. वापरून भिकबाळी बनवली जात असे. त्याचप्रमाणे भिकबाळी वापरणे हे प्रतिष्ठेचेही मानले जाई. आजकाल काय कुणीही फॅशन म्हणून भिकबाळी वापरू शकतं....अनेक ठिकाणी कल्चर्ड मोती आणि स्टोन्स लटकवलेल्या भिकबाळ्या बघायला मिळतात. अर्थात या चापा'च्याही मिळतात. पण सोन्याची रया या तारेला नक्कीच येत नाही. सोने आणि चांदी जितके अंगावर राहील.. तितके शरीराला चांगले असते. अर्थात सध्याच्या जमान्यात सोने-चांदी जास्त प्रमाणात अंगावर मिरवणे धोकादायकही आहे. लहान मुलांनादेखील गुटी उगाळताना त्यात सोनेही उगाळले जाते. तसेच हिन्दु धर्मात- लहान मुलांचे कानही पहिल्यांदा टोचताना सोनेच वापरले जाते. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या पायात जी जोडवी असतात.. तिचाही खरोखर मेंदूशी संबंध असतो.. ती जोडवी चांदीची असतील.. तर अतिउत्तम!!!.. पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात मुख्यत्वेकरून जोडवी घतली जातात. आणि इतर बोटांत मासळ्या वगैरे असतात. डोक्याला थंडावा हवा असेल.. तर पाय, तळपाय शीतल राहणं म्हत्वाचं असतं. आणि चांदी ही थन्ड गुणधर्माची असते. म्हणून तर पायामध्ये चांदीचे पैंजण घालायची पद्धत आहे. लहान मुलांच्या पायातही चांदीचे किंवा तांब्याचे वाळे घालतात. लग्न झालेल्या स्त्रियांच्या शरीरात लग्नानंतर त्यांच्या शारीरिक बदलांमुळे अधिक उष्णता निर्माण होते.. त्यामुळे पैंजणांच्या बरोबरच जोडवीही घातली जातात. अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांनी ठरवून दिलेल्या आहेत.. त्या पूर्णपणे सर्वांगीण अभ्यास करूनच. फक्त आपण त्या गोष्टी आणि त्या मागील शास्त्रीय अर्थ समजून घेण्याची गरज आहे. पूर्वीच्या स्त्रिया या सगळ्या चालीरीतींचं आणि दागिने घालण्याचेही पालन करायच्या. अर्थात सध्या काही नोकरदार महिलांना या सगळ्या गोष्टी फॉलो करायला वेळही नसतो. किन्वा या महिला त्यासाठी कम्फर्टेबल नसतात. पण त्यामुळे या दागिन्यांचं किन्वा ते घालण्यामागचं शास्त्रीय कारण व महत्व त्यामुळे कमी होत नाही.. हेही तितकंच खरं!!!!!!!

@आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा एक सुंदर संदेश.काही वेळा अगदी साध्या गोष्टींमधून कसले भारी अर्थ निघू शकतात ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला काय वाटते?>>> हे असं छान छान बरच काही "भावपूर्ण" असं सहज 'तयार' करता येत. त्यात काही विशेष अवघड नाही. अवघड आहे ते वापरता येणं!

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक 18/04/2014 - 09:56
मित्रा, हे काय कोणीही करेल. सोप्प आहे. अहो, एखादे नमुन्या दाखल करून पेश करा. वापरून पाहायला कसे जमवावे ते मिपाकरांच्या वर सोपवा. ही विनंती!

In reply to by इरसाल

सूड 18/04/2014 - 17:03
>>पुष्करिणी आणी सुड तुम्हाकडे कोणता अक्षय आहे ? तुमच्या इतकंच इरसाल उत्तर होतं, पण म्हणलं प्रत्येक धाग्यावर जीभेला धार लावून आल्यागत लिहीलं तर बरं दिसायचं नाही.

इरसाल 18/04/2014 - 09:11
आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत आश्चर्य वाटले नाही कारण माझ्या अनामिका वेगळ्या होत आहेत. कदाचित बायको आता ८-१० दिवसासाठी माहेरी जात आहे म्हणुन असावे. ती परत आली की पुन्हा वेगळ्या होणार नाहीत असे वाटते. विनोदाचा भाग सोडला तर जे लिव-इन रिलेशन मधे रहात असतील त्यांच्या अनामिका वेगळ्या होतील काय ? किंवा ज्यांचे विबासं आहेत त्यांचे कसें ?

In reply to by इरसाल

अक्शु 18/04/2014 - 09:31
@जे लिव-इन रिलेशन मधे रहात असतील त्यांच्या अनामिका वेगळ्या होतील काय ? किंवा ज्यांचे विबासं आहेत त्यांचे कसें ? त्यांनी अंगठ्या घालून नात्याची सुरुवात केलेली नसते.त्यामुळे वेगळ्या झाल्या अनामिका तरी काही फरक पडत नाही.

रमेश आठवले 18/04/2014 - 09:31
पुरा कविनाम गणना प्रसंगे कनिष्टीका धिष्टीत कालिदास: अद्यापि तत्तुल्य कवे: अभवत अनामिका सार्थवती बभूव आपण नेहमी अंक मोजावयाची सुरुवात करंगळी (कनिष्टीका) पासून करतो. या पद्धतीवर आधारित वरील सुभाषित आहे आणि कालिदास हा सर्वात थोर कवि असल्याचे दाखवले आहे. 'पूर्वी कवींची गणना करायला सुरुवात केल्यावर करंगळी वर पहिले नाव कालिदासाचे घेतले गेले. त्यानंतर पूढच्या बोटावर नाव घेण्यासाठी कालिदासाच्या तोडीचा कोणी कवि आजपर्यंत न सापडल्यामुळे त्या बोटाचे नाव अनामिका असे पडले.'

Prajakta२१ 18/04/2014 - 10:35
अनामिकेतील शीर/ वाहिनी थेट हृदयापर्यंत जाते आपल्या हृदयात सदैव आपल्या जीवनसाथिचे प्रेम असावे म्हणून अनामिकेत अंगठी घालतात महितीचा स्त्रोत : DDLJ picture मधील संवाद !

In reply to by Prajakta२१

चाणक्य 18/04/2014 - 11:21
स्त्रोत वाचून भडभडून आलं. हृदय बंद पडायची वेळ आली होती पण अनामिका दाबून दाबून रक्तपुरवठा वाढवला हृदयाचा.

In reply to by चाणक्य

पोटे 19/04/2014 - 09:06
बरोबर आहे ते .. हृदयामधून मुख्य धमनी बाहेर पडते आणि तिला फाटे फुटत जातात .. पण अनामिकेला जाणारी वाहिनी ही त्या मुख्य धमनीचे डायरेक्ट कंटीन्युएशन असते. असे आम्हाला मेडिकल कालिजात सांगितले होते. आणि हो, अनामिका दाबून हृदयाचा रक्तपुरवठा वाढत नाही, हे म्हणजे नळाच्या आशिर्वादाने पाऊस पडण्याचा प्रकार होईल. :)

>>>> पण त्या वेगळ्या होत नाहीत.कारण जोडीदार,म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात. आश्चर्य आहे. अंगठ्या घालणार्‍यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण पाहता हे कांही खरं वाटत नाही.

सुनील 18/04/2014 - 13:12
खरे म्हणजे अंगठ्यात घालतात ती अंगठी, अशी साधी, सरळ, सोपी व्याख्या आहे. ही अनामिका कुठून आली मध्येच? ;) (अंगठीनिरक्षर) सुनील

भीडस्त 18/04/2014 - 14:43
छान माहिती आहेfingerring विषयी.... अस्मादिकांनी सर्व letters व्यवस्थित टंकून कोटी करायचा मोह टाळलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

भीडस्त 18/04/2014 - 16:40
बहुभाषाकोविद दस्तुरखुद्द रा.रा.श्री बॅटमॅन यांसकडून वाखाणनी पावल्याने अंगावर मूठभर मांस चढले असे... त्याच्यानी आज सवसान्च्याला संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावं द्वोन मोदक ज्येदाच मुरथळणार पघा... आमच्याकं संकष्टी नस्ति आन संकष्ट चतुर्थी तं कव्हायबि नास्ति. तव्हा सुदरायचं सांगशान तं आम्हि आयकत नस्तो ओ ;-) ;-) ;-) भाषाप्रेमी(मावळी)भ्यिडिस्त

In reply to by भीडस्त

बॅटमॅन 18/04/2014 - 17:00
आज सवसान्च्याला संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावं द्वोन मोदक ज्येदाच मुरथळणार पघा...
ऐला, नक्की मोदकच मुर्गळणार आहात की दुसरे काही ;) वशाट- टु बी स्पेषिफिक. तसेही वशाटाचं सारण भरलेले मोदक मिळतातच म्हणा चायनीजवाल्यांकडं ;)

In reply to by बॅटमॅन

भीडस्त 18/04/2014 - 17:35
खारयातले दोन दोन बाऊ खाऊ.... सातों दिन भगवानके क्या मंगल क्या पीर जिस दिन सोये देर तक भूखा रहे फकीर -- हा तकिया कलम असणारा काफिर फ़क़ीर

In reply to by भीडस्त

प्यारेराया??? प्यारेराया वरुन खालील तीन गाणी आठवली, नको प्यारेराया अंत अता पाहु व्याकरण हे सर्वथा पाहु नये, भीडस्त रावांनी मजे मधे लिहीले सिरीयसली त्यास घेउ नये दुसर गाण, सुध्दलेखन कधी का कुनाच चुकल, दोश न द्यावा फुका प्यारेराया मला टेंपोत बसवु नका किंवा तिसर मिपा येतय बहरात भावड्या, नका शोधु डोळ्यातल कूसू, प्यारे राया चला टेंपो मधी बसू अशी गाणी आठवली

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

भीडस्त 18/04/2014 - 18:10
पैजारबोआ लेखणी सिद्धहस्त आहे अगदी.... मिपाचे 'गदिमा'ही खिताबत आपणास बहाल व्हायला काही प्रत्यवाय नसावा. :-D :-D :-D

प्यारे१ 18/04/2014 - 18:29
भीडस्त , आता नाव बदलाच. ;) आणि राया म्हटल्याबद्दल नेमकं 'काय' म्हणावं ह्या संभ्रमात आहोत. पैजारबुवांना एक मस्तानी आमच्यातर्फे लागू!

In reply to by प्यारे१

भीडस्त 19/04/2014 - 00:55
राया म्हणजे राजा असतंय ना राव.. रामराया,देवराया आठवा की जरा ;-) दाते कर्वे शब्दकोष पृष्ठ क्रमांक २६२० राया-पु. डौलानें बोलतांना फांकडे, फंदी, अफीणबाज इ॰ कांनीं स्वत:स लावलेली ऐश्वर्याची व वैभवाची पदवी. [सं. राज् तसेच मोल्सवर्थ शब्दकोष पृष्ठ क्रमांक ६९३ राया [ rāyā ] m (राय King.) A title of majesty or grandeur, assumed by blades, swells, opium-eaters &c. in speaking pompously हे नजरेत राहूद्या. लयीच हूलझपट कराया लावली मित्रा तुम्ह्या. :-D :-D

In reply to by प्यारे१

नका हे नवं ओझ आमच्यावर लादू. तरुण पणी आम्ही बाजीरावा सारखे दिसत होतो खरे, पण तेव्हा कोणी मस्तानी दिली नाही. आता या वयात घरी काशीबाई आहेत तेवढंच पुरे वाटत. फार दगदग केली तरी गुढगे दुखतात हो आजकाल. मस्तानी वगेरे तुमच्या सारख्या तरुणांना ठिक आहे. सध्या आम्ही आलं घातलेल्या कपभर चहातच आनंद शोधतो.

जेपी 18/04/2014 - 18:41
पर्दापणातच हाफ शेंच्युरी माराणार्या अक्शु भौ चे हार्दिक अभिनंदन . चेपु च्या पोस्टला प्रतिसाद देणार्या मिपाकरांचे जाहिर आभार . शुभेच्छुक-जेपी आणी समस्त 'मी पयला क्लब' सदस्य.

लंबूटांग 19/04/2014 - 01:53
असे कळले की पाश्च्यात्यांमधे अंगठी डाव्या हातात घालण्याचे प्रॅक्टिकल कारण म्हणजे लोक उजव्या हाताचा वापर जास्ती करत असल्याने (डावखुरे अपवाद वगळता) त्या मौल्यवान धातू/ खड्याची झीज कमी व्हावी/ सहज चरे पडू नयेत. आता त्यातही कमीत कमी वापर करंगळीचा केला जातो पण करंगळी फारच छोटी असल्याने त्या अंगठीवर कलाकुसर करण्यास फारच कमी वाव राहतो म्हणून मग अनामिका. आता असाच प्रॅक्टिकल विचार करता भारतात डाव्या हातात न घालण्याचे कारण म्हणजे डावा हात = धुता हात हे असावे बहुधा.
विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात.ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत? . . एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. ......... . . त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे.