मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाड्यात.....२

गवि ·

In reply to by पिलीयन रायडर

६ मे २०१३ नंतर डायरेक्ट १० एप्रिल २०१४...!! आता वाड्यात-३ २०१५ मध्ये टाकणार की काय?!! ;) मिपा चा मोस्ट अवेटेड लेख असणार हा..! मस्त जमलाय.. आता काय ते पटापटा लिहा साहेब.. सस्पेन्स पुरे झाला..

पैसा 10/04/2014 - 17:10
पहिला भाग येऊन एक वर्ष होत आलं पण लिंक लागली लग्गेच! आधीचा भाग परत बघायला पण लागला नाही. आता पुढचा भाग लवकर लिहा हो गवि! २०१५ नको!

सौंदाळा 10/04/2014 - 18:27
मस्तच हो गवि इतक्या उशिराने भाग येऊन पण लिंक मस्त लागली. केळ्या काय करणार आता? काँम्प्युटर कोर्स, नविन प्रेमप्रकरण? मोमीन्-केळ्याची दोस्ती कुठपर्यंत जाणार, मराठेचे काय ;)? खुप प्रश्न आहेत. पुभाप्र

समीरसूर 11/04/2014 - 11:40
मस्त मस्त मस्त! मजा आली वाचून बर्‍याच गोष्टी रिलेट (मराठीत काय म्हणावे?) करता आल्या. ओघवती शैली! लवकर लवकर टाका पुढचे भाग, गविशेठ!

नाखु 11/04/2014 - 14:21
दिवसांनी लेखन पण एक्दम फर्मास.. मु.वि.पंखा.

गणपा 11/04/2014 - 14:46
अधुन मधुन लिखाणासाठीही वेळ काढत जावा नी नम्र विनंती. नाही म्हटलं तरी जवळपास वर्षभराचा गॅप आहे. वाढत्या वयात जुन्या गोष्टी विसरायला होतात रे. कृपया पुढला/ले भाग लवकर टाकावा/वेत.

In reply to by पिलीयन रायडर

६ मे २०१३ नंतर डायरेक्ट १० एप्रिल २०१४...!! आता वाड्यात-३ २०१५ मध्ये टाकणार की काय?!! ;) मिपा चा मोस्ट अवेटेड लेख असणार हा..! मस्त जमलाय.. आता काय ते पटापटा लिहा साहेब.. सस्पेन्स पुरे झाला..

पैसा 10/04/2014 - 17:10
पहिला भाग येऊन एक वर्ष होत आलं पण लिंक लागली लग्गेच! आधीचा भाग परत बघायला पण लागला नाही. आता पुढचा भाग लवकर लिहा हो गवि! २०१५ नको!

सौंदाळा 10/04/2014 - 18:27
मस्तच हो गवि इतक्या उशिराने भाग येऊन पण लिंक मस्त लागली. केळ्या काय करणार आता? काँम्प्युटर कोर्स, नविन प्रेमप्रकरण? मोमीन्-केळ्याची दोस्ती कुठपर्यंत जाणार, मराठेचे काय ;)? खुप प्रश्न आहेत. पुभाप्र

समीरसूर 11/04/2014 - 11:40
मस्त मस्त मस्त! मजा आली वाचून बर्‍याच गोष्टी रिलेट (मराठीत काय म्हणावे?) करता आल्या. ओघवती शैली! लवकर लवकर टाका पुढचे भाग, गविशेठ!

नाखु 11/04/2014 - 14:21
दिवसांनी लेखन पण एक्दम फर्मास.. मु.वि.पंखा.

गणपा 11/04/2014 - 14:46
अधुन मधुन लिखाणासाठीही वेळ काढत जावा नी नम्र विनंती. नाही म्हटलं तरी जवळपास वर्षभराचा गॅप आहे. वाढत्या वयात जुन्या गोष्टी विसरायला होतात रे. कृपया पुढला/ले भाग लवकर टाकावा/वेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचा भागः वाड्यात....१ "केळकर येतोस का? पण गरम आहे हां पिक्चर.. तुला आवडत नसेल तर नको येऊ मग", फडके माझ्याकडे वळून म्हणाला. मला डीके, परांजप्या आणि फॉक्सी लेडीची जाम म्हणजे जाम आठवण झाली. "चालेल.. जाऊ या टाईमपास..", मी म्हणालो. "मी आलोच..", फडकेने आसनाची घडी केली आणि कमरेला टॉवेल गुंडाळला.

कलिया

चिन्मयी भान्गे ·

स्पंदना 10/04/2014 - 11:54
नविनच! पहिल्यांदाच ऐकते आहे असली काही पाककृती. आज काही तरी करावस वाटतय नविन नाही तर मग डायरेक्ट झुणका! बघु. खस खस जरा जास्त नै का झाली? झोप येइल न खाल्ल्याबरोबर? फोटो टाकता आले तर नक्की कस दिसत्य त्याचा अंदाज आला असता. पण असो. नव्या दिसता. मिपावर स्वागत.

ज्ञानव 10/04/2014 - 11:59
आंतरराष्ट्रीय होतोय तर आता. ही एक सुरेख डिश आहे. पण मला ती सकाळी करून फ्रीजमध्ये थंड करून संध्याकाळी खायला जास्त आवडते.

'कलीया' म्हणजे माझा जीव कि प्राण आहे. मांसाहारी चवीचा शाकाहारी पदार्थ आहे हा. आमच्याकडे तिघांसाठी कलीया करायचा झाला तरी पातेलेभर करावा लागतो. खसखशीचे प्रमाण मलाही जास्त वाटते आहे. मी फक्त २ छोटे चमचे (टि स्पून) घेतो. आणि धणे जास्त तर जीरं कमी घेतो. आपापल्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करावे. 'कलीया' ही मटण बनवायची काश्मिरी पद्धत आहे. काश्मिरी पद्धती २. एक 'कलिया' तर दुसरी 'कोर्मा'. 'कलीया' मध्ये, इतर मसाल्यांबरोबर, मटण पाणी घालून शिजवले जाते. अंतिम कालवणातही पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते. 'कोर्मा' मध्ये मटण, मंद विस्तवावर, घी किंवा तेलात बनविले जाते. शिजवताना पाणी घालत नाहीत. जरी घातले तरी अतिंम अवस्थेत पाणी आटवून टाकले जाते. मटणावर एक सेंटीमिटर इतका घी किंवा तेलाचा तवंग उरतो. 'कोर्मा' दिसायला, चवीला उच्च प्रतीचा असतो. उष्मांकही 'कलीया' पेक्षा कितीतरी जास्त असतात. चिन्मयी, मिपावर स्वागत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नंदन 21/04/2014 - 16:13
'कलीया' ही मटण बनवायची काश्मिरी पद्धत आहे. काश्मिरी पद्धती २. एक 'कलिया' तर दुसरी 'कोर्मा'. 'कलीया' मध्ये, इतर मसाल्यांबरोबर, मटण पाणी घालून शिजवले जाते. अंतिम कालवणातही पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते. 'कोर्मा' मध्ये मटण, मंद विस्तवावर, घी किंवा तेलात बनविले जाते. शिजवताना पाणी घालत नाहीत. जरी घातले तरी अतिंम अवस्थेत पाणी आटवून टाकले जाते. मटणावर एक सेंटीमिटर इतका घी किंवा तेलाचा तवंग उरतो. 'कोर्मा' दिसायला, चवीला उच्च प्रतीचा असतो. उष्मांकही 'कलीया' पेक्षा कितीतरी जास्त असतात.
हे वर्णन वाचूनच तोंडाला पाणी सुटलं :). काका, शक्य होईल तेव्हा ही पाककृती तुमच्या लेखणीतून स्वतंत्र धाग्यात, सविस्तर वाचायला आवडेल.

कुणीतरी फोटो द्या.. इतके सगळे म्हणत आहेत म्हणजे नक्कीच मस्त असणार रेसेपी.. केल्याबर किमान बरोबर तरी केली आहे का ते चेक करायला एक फोटो द्या..

In reply to by मनिष

दाट किंवा जरा पातळ कशीही करा. मध्यम करावा अशी माझी व्यक्तिगत आवड आहे. पोळी, परोठा, भात कशाबरोबरही छान लागतो. नुसता गरमागरम वाट्याच्या वाट्या रिचविणे हाही माझा छंद आहे.

मराठे 10/04/2014 - 21:11
मी आधी चुकून 'कालिया' वाचलं आणि म्हटलं की या पिच्चरची सालं काढली की काय कोणीतरी? असो, फोटोशिवाय पाककृती वाचणं म्हणजे चॉकलेटचा स्वाद वेष्ट्न न काढता घेण्यासारखं आहे.

झक्कास.. पा.क्रु. करून बघण्यात येईल... @ पेठकर काका. जमल्यास "मटण कलिया"ची पा.क्रु. टाकू शकाल का?

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 21/04/2014 - 16:08
गंभीरपणे बोलायचं तर काही जणांकडे सेटिंग्जमुळे फ्लिकरवरचे फोटो दिसत नाहीत. तुझ्या हापिसात सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे का ते विचारून उपाय कर!

In reply to by पैसा

फ्लिकर वरचे फोटो दिसत नाहीत हे खरय.. ह्यावर काही उपाय नाही का? कारण मला सानिकेचे सगळे पदार्थ नीट दिसतात (चांगलं की वाईट?!!)

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 21/04/2014 - 17:09
आमच्या घरी सानिका आणि इतरांच्या पाकृ लपून छपून वाचाव्या लागतात. कारण मग, "मिपावरचे फोटो बघून ते आम्हाला खायला मिळणार का?" असली बोलणी ऐकावी लागतात!

स्पंदना 10/04/2014 - 11:54
नविनच! पहिल्यांदाच ऐकते आहे असली काही पाककृती. आज काही तरी करावस वाटतय नविन नाही तर मग डायरेक्ट झुणका! बघु. खस खस जरा जास्त नै का झाली? झोप येइल न खाल्ल्याबरोबर? फोटो टाकता आले तर नक्की कस दिसत्य त्याचा अंदाज आला असता. पण असो. नव्या दिसता. मिपावर स्वागत.

ज्ञानव 10/04/2014 - 11:59
आंतरराष्ट्रीय होतोय तर आता. ही एक सुरेख डिश आहे. पण मला ती सकाळी करून फ्रीजमध्ये थंड करून संध्याकाळी खायला जास्त आवडते.

'कलीया' म्हणजे माझा जीव कि प्राण आहे. मांसाहारी चवीचा शाकाहारी पदार्थ आहे हा. आमच्याकडे तिघांसाठी कलीया करायचा झाला तरी पातेलेभर करावा लागतो. खसखशीचे प्रमाण मलाही जास्त वाटते आहे. मी फक्त २ छोटे चमचे (टि स्पून) घेतो. आणि धणे जास्त तर जीरं कमी घेतो. आपापल्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करावे. 'कलीया' ही मटण बनवायची काश्मिरी पद्धत आहे. काश्मिरी पद्धती २. एक 'कलिया' तर दुसरी 'कोर्मा'. 'कलीया' मध्ये, इतर मसाल्यांबरोबर, मटण पाणी घालून शिजवले जाते. अंतिम कालवणातही पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते. 'कोर्मा' मध्ये मटण, मंद विस्तवावर, घी किंवा तेलात बनविले जाते. शिजवताना पाणी घालत नाहीत. जरी घातले तरी अतिंम अवस्थेत पाणी आटवून टाकले जाते. मटणावर एक सेंटीमिटर इतका घी किंवा तेलाचा तवंग उरतो. 'कोर्मा' दिसायला, चवीला उच्च प्रतीचा असतो. उष्मांकही 'कलीया' पेक्षा कितीतरी जास्त असतात. चिन्मयी, मिपावर स्वागत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नंदन 21/04/2014 - 16:13
'कलीया' ही मटण बनवायची काश्मिरी पद्धत आहे. काश्मिरी पद्धती २. एक 'कलिया' तर दुसरी 'कोर्मा'. 'कलीया' मध्ये, इतर मसाल्यांबरोबर, मटण पाणी घालून शिजवले जाते. अंतिम कालवणातही पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते. 'कोर्मा' मध्ये मटण, मंद विस्तवावर, घी किंवा तेलात बनविले जाते. शिजवताना पाणी घालत नाहीत. जरी घातले तरी अतिंम अवस्थेत पाणी आटवून टाकले जाते. मटणावर एक सेंटीमिटर इतका घी किंवा तेलाचा तवंग उरतो. 'कोर्मा' दिसायला, चवीला उच्च प्रतीचा असतो. उष्मांकही 'कलीया' पेक्षा कितीतरी जास्त असतात.
हे वर्णन वाचूनच तोंडाला पाणी सुटलं :). काका, शक्य होईल तेव्हा ही पाककृती तुमच्या लेखणीतून स्वतंत्र धाग्यात, सविस्तर वाचायला आवडेल.

कुणीतरी फोटो द्या.. इतके सगळे म्हणत आहेत म्हणजे नक्कीच मस्त असणार रेसेपी.. केल्याबर किमान बरोबर तरी केली आहे का ते चेक करायला एक फोटो द्या..

In reply to by मनिष

दाट किंवा जरा पातळ कशीही करा. मध्यम करावा अशी माझी व्यक्तिगत आवड आहे. पोळी, परोठा, भात कशाबरोबरही छान लागतो. नुसता गरमागरम वाट्याच्या वाट्या रिचविणे हाही माझा छंद आहे.

मराठे 10/04/2014 - 21:11
मी आधी चुकून 'कालिया' वाचलं आणि म्हटलं की या पिच्चरची सालं काढली की काय कोणीतरी? असो, फोटोशिवाय पाककृती वाचणं म्हणजे चॉकलेटचा स्वाद वेष्ट्न न काढता घेण्यासारखं आहे.

झक्कास.. पा.क्रु. करून बघण्यात येईल... @ पेठकर काका. जमल्यास "मटण कलिया"ची पा.क्रु. टाकू शकाल का?

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 21/04/2014 - 16:08
गंभीरपणे बोलायचं तर काही जणांकडे सेटिंग्जमुळे फ्लिकरवरचे फोटो दिसत नाहीत. तुझ्या हापिसात सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे का ते विचारून उपाय कर!

In reply to by पैसा

फ्लिकर वरचे फोटो दिसत नाहीत हे खरय.. ह्यावर काही उपाय नाही का? कारण मला सानिकेचे सगळे पदार्थ नीट दिसतात (चांगलं की वाईट?!!)

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 21/04/2014 - 17:09
आमच्या घरी सानिका आणि इतरांच्या पाकृ लपून छपून वाचाव्या लागतात. कारण मग, "मिपावरचे फोटो बघून ते आम्हाला खायला मिळणार का?" असली बोलणी ऐकावी लागतात!
साहित्य: बटाटे १ किलो ,कांदे मध्यम ५, धणे अर्धी वाटी, जीरे पाव वाटी,बडीशोप अर्धी वाटी, लसूण दोन कांदे, किसलेले खोबरे एक वाटी, खसखस अर्धी वाटी, आले, तिखट, हळद, मीठ चवीनुसार. मसाला कृती:खसखस २ तास आधी गरम पाण्यात भिजत ठेवणे. २ तासांनंतर ती खोबऱ्याच्या अर्ध्या कीसाबरोबर (कच्च्याच) वाटणे. उरलेला कीस, कांदा (कच्चाच) व लसूण बारीक करणे. धणे व जीरे भाजून बारीक करणे. बडीशोप, न भाजता, कच्चीच वाटणे. आले वेगळे वाटून घेणे. आले सोडून, उरलेला मसाला, त्यात हळद व तिखट घालून, मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेणे. बटाटे उकडून त्यांच्या फोडी करून घेणे.

स्ट्फ्ड ब्रेड - शाकाहारी...गणपाभाऊला समर्पित

वाटाड्या... ·

आत्मशून्य 10/04/2014 - 02:41
पण ..आमच्याकडे येणार्या फर्माइशी नको इतक्या वाढल्या आहेत....
हे मात्र खरे आहे. आपण अड्वेञ्च्र म्हणून काही करायला जातो आणी लोकांना मात्र उगाचच त्यातले प्रो वाटू लागतो.

पैसा 10/04/2014 - 09:45
एक तर तुम्ही फोटो तिथून हलवले असावेत किंवा पब्लिक अ‍ॅक्सेस दिला नाहीये. नेमकं काय बघा. पण मला 'अ‍ॅक्सेस डिनाईड' असा मेसेज मिळाला नाही. गुगलवर लॉग इन केल्यावर त्या फोटोच्या लिंकवर काहीच दिसत नाहीये. फोटो जिथे आहेत ती लिंक इथे द्या, मग बघू.

In reply to by त्रिवेणी

मलापण नाही.. आणि पाकृच्या धाग्यात तेच बघून तर सारे काही ठरवायचे असते. म्हणजे वाचायचे की न वाचायचे, करायचे की न करायचे. (अर्थात बायकोच्या हस्ते)

दिपक.कुवेत 10/04/2014 - 14:52
"ऑल पर्पज पीठ" वाचुन मराठि भाषा सुद्धा कशी पावलागणीक बदलते याचा प्रत्यय आला!

गणपा 10/04/2014 - 16:11
अजुन एका बाप्याला (स्वयंपाक घरात) कामाला लावल्याबद्दल त्या गृहलक्ष्मीचे भरभरुन आशिर्वाद मिळणार असं दिसतय. :) लगे रहो वाटाड्या भौ. फोटच जरा जमवा परत.

भाते 10/04/2014 - 20:21
शेवटचा फोटो दिसत नाही आहे. (मी संपवल्यावर कसा दिसणार इतरांना?) :) सगळे साहित्य जमा केल्यावर करून बघण्यात येईल.

सखी 11/04/2014 - 17:08
छानच जमलाय की स्टफ्ड ब्रेड. लिहण्याची स्टाईलपण आवडली खास करुन 'सात वर्षाचं डोकं' हे भारीच :)

स न वि वि 11/04/2014 - 17:55
हा हा काय ती लेखन शैलि म्हनावि..हसुन हसुन उदर दुखु लगले. :lol: बाकि सगले सुरेखच... आणि हो अश्या हि काही settings आहेत का? कि ज्यात पब्लिक आणि प्राएवेत अ‍ॅक्सेस द्यावे लागतात? कुठे आहेत ते विभाग? मी नविन् आहे हो इथे...क्रुपया मदत करवि... *YES*

स न वि वि 11/04/2014 - 18:00
तर आता काम सोप्प होतं...भाज्या पसरायला घेतल्या...आणि तेव्हडयात आमचं एक सात वर्षाचं बॉबकटवालं डोकं आलं ...मदत करायला...सत्यानाश...फार युध्द न होता कांदा आणि टोमॅटोचे काप ठेवले गेले
:lol:

रेवती 11/04/2014 - 18:14
वा! झकास काम केलत! सात वर्षाचं डोकं म्हटल्यावर एक लहानगी मुलगी नाचत डोळ्यासमोर येत होती. सगळे फोटू आता व्यवस्थित दिसल्याने हा पदार्थ तुम्हीच केलायत याचा पुरावा मिळाला. ;)

जोशी 'ले' 11/04/2014 - 19:51
शाकाहारी...गणपाभाऊला समर्पित ???? कधीपासुन :-) समस्त कुक्कूटवर्ग एका पायाने लंगडी घालुन नाचतील कि ओ.. ;-) बाकि व्हेरीएशन दणकुन आवडली..धन्यवाद मायक्रोवेव मधे करता येईल का ही पा.कृ. व काय सेटीग्ज ठेवावी? जानकारांनी प्रकाश टाकावा हि णम्र विनंती

छान वाटले तुम्ही गणपांची स्टफ्ड चीज ब्रेड पाककृती पाहून तुम्ही स्वतः प्रयत्न करून पदार्थ बनविला. फोटो आणि शेवटची पंच लाईन अतिशय सुंदर.

वाटाड्या... 15/04/2014 - 19:28
अनन्या वर्तक, मुविशेठ, रेवती ताई, यशोधरा ताई, स न वि वि (ताई/बुवा?), सखी ताई, केदार-मिसळपाव दादा, शुचि ताई, दिपक.कुवेत शेठ आणि सर्वात शेवटी परत एकदा गणपाभाऊ..सगळ्यांचे आभार... - वाटी

आत्मशून्य 10/04/2014 - 02:41
पण ..आमच्याकडे येणार्या फर्माइशी नको इतक्या वाढल्या आहेत....
हे मात्र खरे आहे. आपण अड्वेञ्च्र म्हणून काही करायला जातो आणी लोकांना मात्र उगाचच त्यातले प्रो वाटू लागतो.

पैसा 10/04/2014 - 09:45
एक तर तुम्ही फोटो तिथून हलवले असावेत किंवा पब्लिक अ‍ॅक्सेस दिला नाहीये. नेमकं काय बघा. पण मला 'अ‍ॅक्सेस डिनाईड' असा मेसेज मिळाला नाही. गुगलवर लॉग इन केल्यावर त्या फोटोच्या लिंकवर काहीच दिसत नाहीये. फोटो जिथे आहेत ती लिंक इथे द्या, मग बघू.

In reply to by त्रिवेणी

मलापण नाही.. आणि पाकृच्या धाग्यात तेच बघून तर सारे काही ठरवायचे असते. म्हणजे वाचायचे की न वाचायचे, करायचे की न करायचे. (अर्थात बायकोच्या हस्ते)

दिपक.कुवेत 10/04/2014 - 14:52
"ऑल पर्पज पीठ" वाचुन मराठि भाषा सुद्धा कशी पावलागणीक बदलते याचा प्रत्यय आला!

गणपा 10/04/2014 - 16:11
अजुन एका बाप्याला (स्वयंपाक घरात) कामाला लावल्याबद्दल त्या गृहलक्ष्मीचे भरभरुन आशिर्वाद मिळणार असं दिसतय. :) लगे रहो वाटाड्या भौ. फोटच जरा जमवा परत.

भाते 10/04/2014 - 20:21
शेवटचा फोटो दिसत नाही आहे. (मी संपवल्यावर कसा दिसणार इतरांना?) :) सगळे साहित्य जमा केल्यावर करून बघण्यात येईल.

सखी 11/04/2014 - 17:08
छानच जमलाय की स्टफ्ड ब्रेड. लिहण्याची स्टाईलपण आवडली खास करुन 'सात वर्षाचं डोकं' हे भारीच :)

स न वि वि 11/04/2014 - 17:55
हा हा काय ती लेखन शैलि म्हनावि..हसुन हसुन उदर दुखु लगले. :lol: बाकि सगले सुरेखच... आणि हो अश्या हि काही settings आहेत का? कि ज्यात पब्लिक आणि प्राएवेत अ‍ॅक्सेस द्यावे लागतात? कुठे आहेत ते विभाग? मी नविन् आहे हो इथे...क्रुपया मदत करवि... *YES*

स न वि वि 11/04/2014 - 18:00
तर आता काम सोप्प होतं...भाज्या पसरायला घेतल्या...आणि तेव्हडयात आमचं एक सात वर्षाचं बॉबकटवालं डोकं आलं ...मदत करायला...सत्यानाश...फार युध्द न होता कांदा आणि टोमॅटोचे काप ठेवले गेले
:lol:

रेवती 11/04/2014 - 18:14
वा! झकास काम केलत! सात वर्षाचं डोकं म्हटल्यावर एक लहानगी मुलगी नाचत डोळ्यासमोर येत होती. सगळे फोटू आता व्यवस्थित दिसल्याने हा पदार्थ तुम्हीच केलायत याचा पुरावा मिळाला. ;)

जोशी 'ले' 11/04/2014 - 19:51
शाकाहारी...गणपाभाऊला समर्पित ???? कधीपासुन :-) समस्त कुक्कूटवर्ग एका पायाने लंगडी घालुन नाचतील कि ओ.. ;-) बाकि व्हेरीएशन दणकुन आवडली..धन्यवाद मायक्रोवेव मधे करता येईल का ही पा.कृ. व काय सेटीग्ज ठेवावी? जानकारांनी प्रकाश टाकावा हि णम्र विनंती

छान वाटले तुम्ही गणपांची स्टफ्ड चीज ब्रेड पाककृती पाहून तुम्ही स्वतः प्रयत्न करून पदार्थ बनविला. फोटो आणि शेवटची पंच लाईन अतिशय सुंदर.

वाटाड्या... 15/04/2014 - 19:28
अनन्या वर्तक, मुविशेठ, रेवती ताई, यशोधरा ताई, स न वि वि (ताई/बुवा?), सखी ताई, केदार-मिसळपाव दादा, शुचि ताई, दिपक.कुवेत शेठ आणि सर्वात शेवटी परत एकदा गणपाभाऊ..सगळ्यांचे आभार... - वाटी
मित्रहो.. सदर धागा.. पाकृ. गणपाभाऊला समर्पित आहे. गणपाभाऊनी सांगितलेली स्ट्फ्ड ब्रेडची पाकृ. शाकाहारी पध्द्तीने देत आहे. चला तर... पाकृ. साठी खालील पदार्थ घेतले... १. २ वाट्या ऑल पर्पज पीठ (All Purpose Flour), २. १ चमचा अंदाजाने साखर आणि मीठ, ३. ७ ग्रॅम यीस्ट, ४. १ वाटी कोमट पाणी, ५. टोमॅटो चकत्या, कांदा मध्यम चिरलेला, ६. ऑरगॅनीक चीज, ७. पास्ता सॉस १ वाटी, ८. ढोबळ्या मिरचीचे काप साधारण १० प्रत्येकी ... ९. अमीठेरी :crazy: बटर (unsalted butter), १०.

लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ५

क्लिंटन ·
प्रश्न क्रमांक १७ जर एखादा लोकसभा सदस्य तिसर्‍या आणि नवव्या लोकसभांवर निवडून गेला आणि मधल्या कोणत्याच लोकसभेवर निवडून गेला नाही तर त्या सदस्याची 'गॅप' ६ (९-३) आहे असे म्हणूया. (संबंधित सदस्य तिसर्‍या लोकसभेपूर्वी आणि नवव्या लोकसभेनंतर सदस्य असू शकेल पण तिसर्‍या आणि नवव्या लोकसभांमधील कोणत्याच लोकसभेचा सदस्य नव्हता). पुढीलपैकी कोणत्या नेत्याची 'गॅप' सगळ्यात जास्त होती? अ. आर.वेंकटरामन ब. मानवेन्द्र शाह क. भजनलाल ड. बन्सीलाल इ.

क्लिंटन 13/04/2014 - 22:54
प्रश्न क्रमांक १७ चे बरोबर उत्तर प्रश्न क्रमांक १७ चे बरोबर उत्तर आहे: (ब)- मानवेंद्र शाह तिहरी-गढवालचे माजी संस्थानिक मानवेंद्र शाह १९५७ (दुसरी लोकसभा), १९६२ (तिसरी लोकसभा), १९६७ (चौथी लोकसभा), १९९१ (दहावी लोकसभा), १९९६ (अकरावी लोकसभा), १९९८ (बारावी लोकसभा), १९९९ (तेरावी लोकसभा) आणि २००४ (चौदावी लोकसभा) मध्ये निवडून गेले. तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ६ होती (१०-४). माजी राष्ट्रपती आर.वेंकटरामन १९५२ (पहिली लोकसभा), १९५७ (दुसरी लोकसभा), १९७७ (सहावी लोकसभा) आणि १९८० (सातवी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ४ होती (७-३). हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल १९८९ (नववी लोकसभा), १९९८ (बारावी लोकसभा) आणि २००९ (पंधरावी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ३ होती (१२-९). हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल १९८० (सातवी लोकसभा), १९८४ (आठवी लोकसभा) आणि १९८९ (नववी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ शून्य होती. या प्रश्नाचे उत्तर खेडूत, अनन्त अवधुत आणि रामज्या यांनी बरोबर पाठवले. प्रश्न क्रमांक १८ उद्या (१४ एप्रिल रोजी) पोस्ट करेन.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 13/04/2014 - 22:59
विजयाराजे शिंदे १९५७ (दुसरी लोकसभा), १९६२ (तिसरी लोकसभा), १९६७ (चौथी लोकसभा), १९७१ (पाचवी लोकसभा), १९८९ (नववी लोकसभा), १९९१ (दहावी लोकसभा), १९९६ (अकरावी लोकसभा) आणि १९९८ (बारावी लोकसभा) मध्ये निवडून गेल्या. तेव्हा त्यांची गॅप ४ होती (९-५).

क्लिंटन 14/04/2014 - 10:38
प्रश्न क्रमांक १८ खालीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघातून भारताचे भावी पंतप्रधान, भावी उपपंतप्रधान, एक भावी मुख्यमंत्री, भावी राज्यपाल, भावी संरक्षणमंत्री, नियोजन आयोगाचे भावी अध्यक्ष, भावी दूरसंचारमंत्री आणि भावी क्रिडामंत्री वेगवेगळ्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले? अ. लखनौ ब. अलाहाबाद क. नवी दिल्ली ड. विदिशा इ. यापैकी नाही

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 14/04/2014 - 10:40
प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. मी १६ ते २० एप्रिल दरम्यान बाहेरगावी जाणार असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जमल्यास १६ एप्रिल रोजी दुपारपर्यंत नाहीतर २० एप्रिल रोजी जाहिर करेन. अर्थातच फोनवरून मिपावर लॉगिन करणारच आहे.पण फोनवरून उत्तर लिहिणे बहुदा शक्य होणार नाही. पुढचा प्रश्नही २० एप्रिल रोजीच.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 16/04/2014 - 13:58
प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर आहे (क): नवी दिल्ली. नवी दिल्लीमधून अटलबिहारी वाजपेयी १९७७ आणि १९८० मध्ये निवडून गेले.ते १९९८ ते २००४ या काळात भारताचे पंतप्रधान होते. लालकृष्ण अडवाणी १९८९ आणि १९९१ मध्ये निवडून गेले. ते २००२ ते २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते (१९९८ मध्येच ते गृहमंत्री झाले.त्यांना २००२ मध्ये उपपंतप्रधान असा दर्जा दिला गेला). सुचेता कृपलानी १९५२ आणि १९५७ मध्ये निवडून गेल्या.त्या १९६३ ते १९६७ या काळात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. जगमोहन १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये निवडून गेले.ते १९८४ ते १९८९ तसेच जानेवारी १९९० ते मे १९९० या काळात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. (त्यामुळे प्रश्नात भावी राज्यपाल ऐवजी माजी राज्यपाल अशी सुधारणा हवी आहे). जगमोहन पुढे अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात दूरसंचारमंत्री होते. कृष्णचंद्र पंत १९७१ आणि १९८४ मध्ये निवडून गेले.ते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात १९८७ ते १९८९ या काळात संरक्षणमंत्री होते. तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात १९९९ ते २००४ या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. अजय माकन २००४ आणि २००९ मध्ये निवडून गेले.ते मनमोहन सिंगांच्या मंत्रीमंडळात क्रिडामंत्री होते. या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधूत आणि खेडूत यांनी बरोबर पाठवले.अन्य एका मिपाकराचे उत्तर चुकले.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 16/04/2014 - 14:16
लालकृष्ण अडवाणी १९८९ आणि १९९१ मध्ये निवडून गेले. ते २००२ ते २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते (१९९८ मध्येच ते गृहमंत्री झाले.त्यांना २००२ मध्ये उपपंतप्रधान असा दर्जा दिला गेला).
राज्यघटनेमध्ये उपपंतप्रधान म्हणून कोणतेही पद नाही.तरीही आर.वेंकटरामन राष्ट्रपती असताना देवीलाल यांनी १९८९ मध्ये वि.प्र.सिंगांच्या मंत्रीमंडळात तर १९९० मध्ये चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली (जनता सरकारमध्येही चरणसिंग आणि जगजीवन राम उपपंतप्रधान होते. तसेच जनता सरकार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या औटघटकेच्या चरणसिंग यांच्या मंत्रीमंडळात यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते.या नेत्यांनी शपथ घेताना उपपंतप्रधान म्हणूनच शपथ घेतली होती की नाही याची कल्पना नाही). त्यावेळी राष्ट्रपती वेंकटरामन यांना वाटत होते की उपपंतप्रधान हे घटनेत पदच नसल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ द्यावी आणि नंतर हवे तर त्यांना उपपंतप्रधान म्हणून डेझिग्नेट करावे. ज्या पदाचा घटनेत उल्लेख नाही त्या पदाची शपथ देणे अयोग्य आहे असे त्यांचे मत होते असे त्यांच्या माय प्रेसिडेंशिअल इयर्स पुस्तकात वाचल्याचे आठवते. महाराष्ट्रातही १९९५ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनच शपथ घेतली होती. त्यावेळीही हा मुद्दा लागू पडला असता. समजा कोणी अशी घटनेत नसलेल्या पदासाठी शपथ घेतली म्हणून त्याविरूध्द कोर्टात धाव घेतली असती तर कदाचित त्यांचे पद रद्दबादल झाले असते असे मला वाटते. घटनातज्ञांचे मत काय आहे याची कल्पना नाही.

In reply to by क्लिंटन

नितिन थत्ते 16/04/2014 - 15:34
मुंडे यांच्या आधी १९७८ मध्ये नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले होते. अलिकडे छगन भुजबळही उपमुख्यमंत्री झाले होते. सध्याही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 16/04/2014 - 14:07
लखनौमधून अटलबिहारी वाजपेयी (१९९१,१९९६,१९९८,१९९९ आणि २००४) हे पंतप्रधान (यापैकी १९९१ आणि १९९६ मध्ये भावी पंतप्रधान म्हणून), हेमवतीनंदन बहुगुणा (१९७७) हे (माजी) मुख्यमंत्री तर शीला कौल (१९७१,१९८० आणि १९८४) या राज्यपाल निवडून गेल्या. पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत. अलाहाबादमधून पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान (यातील लालबहादूर शास्त्री १९५७ आणि १९६२ मध्ये तर वि.प्र.सिंग १९८८ मध्ये भावी पंतप्रधान) तर हेमवतीनंदन बहुगुणा (१९७१) हे भावी मुख्यमंत्री निवडून गेले.पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत. विदिशामधून अटलबिहारी वाजपेयी हे भावी पंतप्रधान १९९१ मध्ये तर शिवराजसिंग चौहान हे भावी मुख्यमंत्री १९९१ ची पोटनिवडणूक, १९९६,१९९८,१९९९ आणि २००४ मध्ये तर सुषमा स्वराज या माजी मुख्यमंत्री २००९ मध्ये निवडून गेल्या. पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत.

क्लिंटन 20/04/2014 - 23:40
प्रश्न क्रमांक १९ खालीलपैकी कोणत्या राज्यात १९८४ मध्ये काँग्रेस पक्षाने सर्व जागा जिंकल्या होत्या आणि १९८९ मध्ये सर्व जागांवर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला? अ. गुजरात ब. मध्य प्रदेश क. हिमाचल प्रदेश ड. राजस्थान इ. (क) आणि (ड) दोन्ही नेहमीप्रमाणे प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती.प्रश्नाचे उत्तर २४ एप्रिल रोजी जाहिर करेन.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 25/04/2014 - 18:00
प्रश्न क्रमांक १९ चे उत्तर बरोबर उत्तर आहे- (ड) राजस्थान. १९८४ मध्ये काँग्रेसने राजस्थानातून सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या तर १९८९ मध्ये एकही जागा जिंकली नाही. १९८९ मध्ये राज्यातील २५ पैकी १३ जागा भाजपने, ११ जागा जनता दलाने तर १ जागा (बिकानेर) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकली. १९८४ मध्ये मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही काँग्रेसने सर्व जागा (मध्य प्रदेशात ४० पैकी ४० आणि हिमाचल प्रदेशात ४ पैकी ४) जिंकल्या.पण १९८९ मध्ये पक्षाचा या राज्यांमधून पूर्ण धुव्वा उडाला नाही. पक्षाने मध्य प्रदेशातील ८ आणि हिमाचल प्रदेशातील १ जागा जिंकली. गुजरातमध्ये मुळात १९८४ मध्येच काँग्रेसने सगळ्या २६ जागा जिंकल्या नव्हत्या. १९८४ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने २४, जनता पक्षाने आणि भाजपने प्रत्येकी १ जागा जिंकली. १९८९ मध्येही काँग्रेसचा गुजरातमध्ये पूर्ण धुव्वा उडाला नाही तर २६ पैकी ३ जागा मिळाल्या. या प्रश्नाचे उत्तर ज्ञानोबाचे पैजार, रामज्या, खेडूत, अनन्त अवधुत, विअर्ड विक्स, नितिन थत्ते आणि श्रीगुरूजी यांनी बरोबर पाठवले.सर्वांचे उत्तर बरोबर होते. या प्रश्नाचे उत्तर काल देता आले नाही.तेव्हा या प्रश्नमंजुषेतील शेवटचा प्रश्न आताच काही वेळात प्रसिध्द करत आहे.

उत्तर व्य. नि वर पाठवले आहे. या प्रश्नमंजुषेतला हा १९ वा प्रश्र्ण. पुढचा म्हणजे वीसावा प्रश्र्ण हा या मालिकेतला शेवटचा प्रश्र्ण असणार आहे. आता पर्यंत निवडणुका या विषयावर भरपुर चर्चा केल्या असल्या तरी त्यातल्या बहुतांशी चर्चांना आकडेवारीची जोड नसायची. त्यामुळे त्या चर्चा ह्या अपुर्ण माहितीवर आणि केवळ भावनेच्या आधारावर झालेल्या असायच्या. क्लिंटन यांच्या या प्रश्र्णमालिके मुळे निवडणुकांच्या आकडेवारी मधे रस निर्माण झाला आणि एका नव्या, वेगळ्या दृष्टीकोनातुन मी २०१४ च्या निवडणुकांकडे बघितले. काहि आकडेवारी गोळा केली. स्वत:चे काही अडाखे बांधले व त्या वर आधारीत २०१४ च्या निवडणुकांबद्दल माझे काही अंदाज तयार केले आणि आता मी आता १६ मे २०१४ ची मोठ्या उत्सुकतेने वाट पहातो आहे. तो पर्यंत अजुन काही नवे सापडते आहे का याचा शोध घेत राहीन आणि त्या नंतरही. ही प्रश्र्ण मालिका अत्यंत रोचक होती. मि.पा. वर निवडणुकांचे वातावरण तयार करण्याची महत्वाची कामगिरी या प्रश्र्णमंजुषे मुळे सहज साध्य झाली. प्रश्र्णांचे उत्तर देताना क्लिंटन यांनी हात अखडता घेतला नाही. त्यांचे या विषयांवरचे इतर लेखही अत्यंत संतुलीत व अभ्यासपूर्वक लिहिलेले होते. या बरोबरच विकास, श्रीगुरुजी, अतिवास, लाल टोपी, माहितगार व इतर अनेक जणांनी निवडणुका व एकंदर राजकारणाविषयीचे ज्ञान मि.पा.वर खुले केले आणि माझ्या सारख्या अनेक नवख्यांना त्याचा फायदा उठवता आला. या सगळ्यांचे मी या निमित्ताने मनःपूर्वक आभार मानतो.

क्लिंटन 25/04/2014 - 18:09
प्रश्न क्रमांक २० सातारा (महाराष्ट्र), नवी दिल्ली (दिल्ली), लखनौ (उत्तर प्रदेश), बारामती (महाराष्ट्र), आणि गांधीनगर (गुजरात) या लोकसभा मतदारसंघांना जोडणारा एक दुवा आहे. पुढीलपैकी कोणत्या मतदारसंघांना तोच दुवा जोडतो? अ. अलाहाबाद (उत्तर प्रदेश) ब. रायबरेली (उत्तर प्रदेश) क. विदिशा (मध्य प्रदेश) ड. अमेठी (उत्तर प्रदेश) इ. (क) आणि (ड) दोन्ही प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर २९ एप्रिल रोजी जाहिर केले जाईल.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 30/04/2014 - 22:10
प्रश्न क्रमांक २० चे उत्तर (इ): विदिशा आणि अमेठी दोन्ही. सातारा (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून १९७७ मध्ये काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण निवडून गेले.ते सहाव्या लोकसभेत मोरारजी देसाई पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते. नवी दिल्ली (दिल्ली) लोकसभा मतदारसंघातून १९८९ मध्ये भाजपचे लालकृष्ण अडवाणी निवडून गेले.ते नवव्या लोकसभेत चंद्रशेखर पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते. लखनौ (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये भाजपचे अटलबिहारी वाजपेयी निवडून गेले. ते दहाव्या लोकसभेत १९९३ ते १९९६ या काळात विरोधी पक्षनेते होते. ते १९९६ मध्येही त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते देवेगौडा आणि गुजराल पंतप्रधान असताना अकराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. बारामती (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून १९९८ मध्ये काँग्रेसचे शरद पवार निवडून गेले.ते बाराव्या लोकसभेत (१९९८-९९) विरोधी पक्षनेते होते. गांधीनगर (गुजरात) लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये भाजपचे लालकृष्ण अडवाणी निवडून गेले.ते दहाव्या लोकसभेत (१९९१ ते १९९३ या काळात) विरोधी पक्षनेते होते. तसेच ते २००४ मध्येही त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते चौदाव्या लोकसभेतही विरोधी पक्षनेते होते.तसेच ते २००९ मध्ये ते त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते मे २००९ ते डिसेंबर २००९ या काळात पंधराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. तेव्हा या मतदारसंघांना जोडणारा समान दुवा म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी त्या पदावर असताना त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. विदिशा (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये भाजपच्या सुषमा स्वराज निवडून गेल्या.त्या पंधराव्या लोकसभेत डिसेंबर २००९ पासून विरोधी पक्षनेत्या होत्या. अमेठी (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९८९ मध्ये काँग्रेसचे राजीव गांधी निवडून गेले.ते नवव्या लोकसभेत वि.प्र.सिंग पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते.तसेच याच मतदारसंघातून १९९९ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी निवडून गेल्या.त्या तेराव्या लोकसभेत (१९९९-२००४) विरोधी पक्षनेत्या होत्या. तेव्हा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे (क) आणि (ड) दोन्ही. या प्रश्नाचे उत्तर श्रीरंग जोशी, श्रीगुरूजी, ज्ञानोबाचे पैजार, रामज्या, खेडूत आणि अनन्त अवधुत यांनी पाठवले. यापैकी काही मिपाकरांनी केवळ विदिशा हे उत्तर दिले. काही मिपाकरांनी या मतदारसंघांना जोडणारा दुवा वेगळा आहे असे धरून प्रश्नाचे उत्तर केवळ विदिशा हे दिले. त्या वेगळ्या दुव्याविषयी स्वतंत्र प्रतिसादात लिहित आहे.

In reply to by क्लिंटन

अनन्त अवधुत 03/05/2014 - 19:28
विरोधी पक्षनेता त्या मतदार संघांमधून निवडून आल्याचा मला अंदाज आला होता आणि मी त्यानुसार विदा शोधत होतो. पण राजीव गांधी विरोधी पक्ष नेता असल्याचा विदा माझ्याकडे नव्हता. शिवाय दिल्ली आणि गांधी नगर येथून लालकृष्ण अडवाणी हे एकाच नाव वारंवार येत होते, त्यामुळे मी इतर नावांवर लक्ष दिले आणि आजी / माजी / भावी मुख्यमंत्र्यांचा दुवा माझ्या लक्षात आला

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 30/04/2014 - 22:20
याविषयी श्री. अनन्त अवधुत यांच्या व्य.नि मधील मजकूर जसाचा तसा चिकटवतो. **********सुरवात या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले साम्य म्हणजे येथून आजी / माजी अथवा भावी मुख्यमंत्री निवडून आलेत. सातारा : यशवंतराव चव्हाण - मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री १९५७ - ६० . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री १९६० - ६२ साताऱ्याचे खासदार - ४ थी (१९६७) , ५ वी (१९७१) , ६ वी (१९७७) आणि ७ वी (१९८०) लोकसभा नवी दिल्ली - सुचेता कृपलानी पहिल्या (१९५२) आणि दुसऱ्या (१९५७) लोकसभेत नवी दिल्ली येथून खासदार. १९६० मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री. बारामती : शरद पवार १९८४ , ९१ , ९६ ,९८ , ९९ ,२००४ मध्ये निवडून आले. १९७८ - ८० , ८८ - ९१ , ९१ -९३ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लखनौ - हेमावती नंदन बहुगुणा. सहाव्या (१९७७ - ८०) लोकसभेसाठी येथून निवडून आले . तत्पूर्वी १९७३ - ७५ ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. गांधीनगर - शंकरसिंह वाघेला नवव्या (१९८९ - ९०) लोकसभेसाठी ते निवडून आले होते १९९६ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. या मतदार संघांसारखे इतर मतदार संघ म्हणजे अलाहाबाद आणि विदिशा. अलाहाबाद मधून हेमवती नंदन बहुगुणा (१९७१) आणि विश्वनाथ प्रताप सिंग (१९८०) हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री निवडून आले. १९७३ - ७५ हेमवती नंदन बहुगुणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९८० - ८२ विश्वनाथ प्रताप सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री होताना त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. विदिशा येथून मध्यप्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे १० व्या (१९९१) , ११ व्या (१९९६), १२ व्या (१९९८) आणि १३ व्या (२००४) लोकसभेसाठी निवडून आले होते. मुख्यमंत्री होताना त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला (२००५) ********* अनन्त अवधुत यांचा व्य.नि पूर्ण यापैकी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून सुचेता कृपलानी निवडून आल्या पण त्या भविष्यात दिल्लीच्या नाही तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. मूळ प्रश्नात नवी दिल्लीऐवजी दिल्लीतील इतर मतदारसंघांचा उल्लेख असता तर या मतदारसंघांना जोडणारा हा दुवा बरोबर ठरला असता: १. दक्षिण दिल्ली: १९९८ मध्ये भाजपच्या सुषमा स्वराज निवडून गेल्या. त्या १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तर १९८९ मध्ये भाजपचे मदनलाल खुराणा निवडून गेले.ते १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. २. दिल्ली सदरः १९९१ आणि १९९८ मध्ये भाजपचे मदनलाल खुराणा निवडून गेले.ते १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. ३. बाह्य दिल्ली: १९९९ मध्ये भाजपचे साहिबसिंग वर्मा निवडून गेले.ते १९९६ ते १९९८ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

In reply to by क्लिंटन

अनन्त अवधुत 03/05/2014 - 19:36
मूळ प्रश्नात नवी दिल्लीऐवजी दिल्लीतील इतर मतदारसंघांचा उल्लेख असता तर या मतदारसंघांना जोडणारा हा दुवा बरोबर ठरला असता
मी दिलेल्या उत्तरात त्या राज्याचे मुख्यमंत्री असा उल्लेख नाही तर फक्त मुख्यमंत्री निवडून येण्याबद्दल आहे. सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या हे मी माझ्या उत्तरात सांगितले आहे.
नवी दिल्ली - सुचेता कृपलानी पहिल्या (१९५२) आणि दुसऱ्या (१९५७) लोकसभेत नवी दिल्ली येथून खासदार. १९६० मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री
त्यामुळे
या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले साम्य म्हणजे येथून आजी / माजी अथवा भावी मुख्यमंत्री निवडून आलेत.
दुवा पण योग्य आहे असे मला वाटते.

क्लिंटन 30/04/2014 - 22:24
या प्रश्नाच्या उत्तराबरोबर गेले चार महिने सुरू असलेल्या प्रश्नमंजुषेची सांगता होत आहे. या प्रश्नमंजुषेनिमित्ताने लोकसभा निवडणुका आणि मतदारसंघांविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मिपावर लोकसभा निवडणुकविषयक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ही प्रश्नमंजुषा सुरू केली होती.तो उद्देश थोड्याफार प्रमाणात साध्य झाला असावा अशी अपेक्षा. प्रश्नमंजुषेच्या प्रश्नांचे उत्तर पाठवणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार.

In reply to by क्लिंटन

अनन्त अवधुत 03/05/2014 - 19:44
फार मज्जा आली. प्रश्न फार छान होते. किती तरी गोष्टी नव्यानेच कळल्या. प्रश्नांची उत्तरे शोधताना दमछाक व्हायची. चुकत-माकत उत्तरे मिळाली कि बरे वाटायचे. हि प्रश्नमंजुषा नेटाने इतके दिवस सुरु ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुमची उत्तरे पण तपशीलवार असायची त्यामुळे वाचताना नीट कळायचे.

क्लिंटन 13/04/2014 - 22:54
प्रश्न क्रमांक १७ चे बरोबर उत्तर प्रश्न क्रमांक १७ चे बरोबर उत्तर आहे: (ब)- मानवेंद्र शाह तिहरी-गढवालचे माजी संस्थानिक मानवेंद्र शाह १९५७ (दुसरी लोकसभा), १९६२ (तिसरी लोकसभा), १९६७ (चौथी लोकसभा), १९९१ (दहावी लोकसभा), १९९६ (अकरावी लोकसभा), १९९८ (बारावी लोकसभा), १९९९ (तेरावी लोकसभा) आणि २००४ (चौदावी लोकसभा) मध्ये निवडून गेले. तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ६ होती (१०-४). माजी राष्ट्रपती आर.वेंकटरामन १९५२ (पहिली लोकसभा), १९५७ (दुसरी लोकसभा), १९७७ (सहावी लोकसभा) आणि १९८० (सातवी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ४ होती (७-३). हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल १९८९ (नववी लोकसभा), १९९८ (बारावी लोकसभा) आणि २००९ (पंधरावी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ एकूण ३ होती (१२-९). हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल १९८० (सातवी लोकसभा), १९८४ (आठवी लोकसभा) आणि १९८९ (नववी लोकसभा) मध्ये निवडून गेले.तेव्हा त्यांची ’गॅप’ शून्य होती. या प्रश्नाचे उत्तर खेडूत, अनन्त अवधुत आणि रामज्या यांनी बरोबर पाठवले. प्रश्न क्रमांक १८ उद्या (१४ एप्रिल रोजी) पोस्ट करेन.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 13/04/2014 - 22:59
विजयाराजे शिंदे १९५७ (दुसरी लोकसभा), १९६२ (तिसरी लोकसभा), १९६७ (चौथी लोकसभा), १९७१ (पाचवी लोकसभा), १९८९ (नववी लोकसभा), १९९१ (दहावी लोकसभा), १९९६ (अकरावी लोकसभा) आणि १९९८ (बारावी लोकसभा) मध्ये निवडून गेल्या. तेव्हा त्यांची गॅप ४ होती (९-५).

क्लिंटन 14/04/2014 - 10:38
प्रश्न क्रमांक १८ खालीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघातून भारताचे भावी पंतप्रधान, भावी उपपंतप्रधान, एक भावी मुख्यमंत्री, भावी राज्यपाल, भावी संरक्षणमंत्री, नियोजन आयोगाचे भावी अध्यक्ष, भावी दूरसंचारमंत्री आणि भावी क्रिडामंत्री वेगवेगळ्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले? अ. लखनौ ब. अलाहाबाद क. नवी दिल्ली ड. विदिशा इ. यापैकी नाही

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 14/04/2014 - 10:40
प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. मी १६ ते २० एप्रिल दरम्यान बाहेरगावी जाणार असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जमल्यास १६ एप्रिल रोजी दुपारपर्यंत नाहीतर २० एप्रिल रोजी जाहिर करेन. अर्थातच फोनवरून मिपावर लॉगिन करणारच आहे.पण फोनवरून उत्तर लिहिणे बहुदा शक्य होणार नाही. पुढचा प्रश्नही २० एप्रिल रोजीच.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 16/04/2014 - 13:58
प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर आहे (क): नवी दिल्ली. नवी दिल्लीमधून अटलबिहारी वाजपेयी १९७७ आणि १९८० मध्ये निवडून गेले.ते १९९८ ते २००४ या काळात भारताचे पंतप्रधान होते. लालकृष्ण अडवाणी १९८९ आणि १९९१ मध्ये निवडून गेले. ते २००२ ते २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते (१९९८ मध्येच ते गृहमंत्री झाले.त्यांना २००२ मध्ये उपपंतप्रधान असा दर्जा दिला गेला). सुचेता कृपलानी १९५२ आणि १९५७ मध्ये निवडून गेल्या.त्या १९६३ ते १९६७ या काळात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. जगमोहन १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये निवडून गेले.ते १९८४ ते १९८९ तसेच जानेवारी १९९० ते मे १९९० या काळात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. (त्यामुळे प्रश्नात भावी राज्यपाल ऐवजी माजी राज्यपाल अशी सुधारणा हवी आहे). जगमोहन पुढे अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात दूरसंचारमंत्री होते. कृष्णचंद्र पंत १९७१ आणि १९८४ मध्ये निवडून गेले.ते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात १९८७ ते १९८९ या काळात संरक्षणमंत्री होते. तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात १९९९ ते २००४ या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. अजय माकन २००४ आणि २००९ मध्ये निवडून गेले.ते मनमोहन सिंगांच्या मंत्रीमंडळात क्रिडामंत्री होते. या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधूत आणि खेडूत यांनी बरोबर पाठवले.अन्य एका मिपाकराचे उत्तर चुकले.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 16/04/2014 - 14:16
लालकृष्ण अडवाणी १९८९ आणि १९९१ मध्ये निवडून गेले. ते २००२ ते २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते (१९९८ मध्येच ते गृहमंत्री झाले.त्यांना २००२ मध्ये उपपंतप्रधान असा दर्जा दिला गेला).
राज्यघटनेमध्ये उपपंतप्रधान म्हणून कोणतेही पद नाही.तरीही आर.वेंकटरामन राष्ट्रपती असताना देवीलाल यांनी १९८९ मध्ये वि.प्र.सिंगांच्या मंत्रीमंडळात तर १९९० मध्ये चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली (जनता सरकारमध्येही चरणसिंग आणि जगजीवन राम उपपंतप्रधान होते. तसेच जनता सरकार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या औटघटकेच्या चरणसिंग यांच्या मंत्रीमंडळात यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते.या नेत्यांनी शपथ घेताना उपपंतप्रधान म्हणूनच शपथ घेतली होती की नाही याची कल्पना नाही). त्यावेळी राष्ट्रपती वेंकटरामन यांना वाटत होते की उपपंतप्रधान हे घटनेत पदच नसल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ द्यावी आणि नंतर हवे तर त्यांना उपपंतप्रधान म्हणून डेझिग्नेट करावे. ज्या पदाचा घटनेत उल्लेख नाही त्या पदाची शपथ देणे अयोग्य आहे असे त्यांचे मत होते असे त्यांच्या माय प्रेसिडेंशिअल इयर्स पुस्तकात वाचल्याचे आठवते. महाराष्ट्रातही १९९५ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनच शपथ घेतली होती. त्यावेळीही हा मुद्दा लागू पडला असता. समजा कोणी अशी घटनेत नसलेल्या पदासाठी शपथ घेतली म्हणून त्याविरूध्द कोर्टात धाव घेतली असती तर कदाचित त्यांचे पद रद्दबादल झाले असते असे मला वाटते. घटनातज्ञांचे मत काय आहे याची कल्पना नाही.

In reply to by क्लिंटन

नितिन थत्ते 16/04/2014 - 15:34
मुंडे यांच्या आधी १९७८ मध्ये नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले होते. अलिकडे छगन भुजबळही उपमुख्यमंत्री झाले होते. सध्याही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 16/04/2014 - 14:07
लखनौमधून अटलबिहारी वाजपेयी (१९९१,१९९६,१९९८,१९९९ आणि २००४) हे पंतप्रधान (यापैकी १९९१ आणि १९९६ मध्ये भावी पंतप्रधान म्हणून), हेमवतीनंदन बहुगुणा (१९७७) हे (माजी) मुख्यमंत्री तर शीला कौल (१९७१,१९८० आणि १९८४) या राज्यपाल निवडून गेल्या. पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत. अलाहाबादमधून पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान (यातील लालबहादूर शास्त्री १९५७ आणि १९६२ मध्ये तर वि.प्र.सिंग १९८८ मध्ये भावी पंतप्रधान) तर हेमवतीनंदन बहुगुणा (१९७१) हे भावी मुख्यमंत्री निवडून गेले.पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत. विदिशामधून अटलबिहारी वाजपेयी हे भावी पंतप्रधान १९९१ मध्ये तर शिवराजसिंग चौहान हे भावी मुख्यमंत्री १९९१ ची पोटनिवडणूक, १९९६,१९९८,१९९९ आणि २००४ मध्ये तर सुषमा स्वराज या माजी मुख्यमंत्री २००९ मध्ये निवडून गेल्या. पण इतर पदे भूषविणारे नेते निवडून गेले नाहीत.

क्लिंटन 20/04/2014 - 23:40
प्रश्न क्रमांक १९ खालीलपैकी कोणत्या राज्यात १९८४ मध्ये काँग्रेस पक्षाने सर्व जागा जिंकल्या होत्या आणि १९८९ मध्ये सर्व जागांवर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला? अ. गुजरात ब. मध्य प्रदेश क. हिमाचल प्रदेश ड. राजस्थान इ. (क) आणि (ड) दोन्ही नेहमीप्रमाणे प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती.प्रश्नाचे उत्तर २४ एप्रिल रोजी जाहिर करेन.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 25/04/2014 - 18:00
प्रश्न क्रमांक १९ चे उत्तर बरोबर उत्तर आहे- (ड) राजस्थान. १९८४ मध्ये काँग्रेसने राजस्थानातून सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या तर १९८९ मध्ये एकही जागा जिंकली नाही. १९८९ मध्ये राज्यातील २५ पैकी १३ जागा भाजपने, ११ जागा जनता दलाने तर १ जागा (बिकानेर) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकली. १९८४ मध्ये मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही काँग्रेसने सर्व जागा (मध्य प्रदेशात ४० पैकी ४० आणि हिमाचल प्रदेशात ४ पैकी ४) जिंकल्या.पण १९८९ मध्ये पक्षाचा या राज्यांमधून पूर्ण धुव्वा उडाला नाही. पक्षाने मध्य प्रदेशातील ८ आणि हिमाचल प्रदेशातील १ जागा जिंकली. गुजरातमध्ये मुळात १९८४ मध्येच काँग्रेसने सगळ्या २६ जागा जिंकल्या नव्हत्या. १९८४ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने २४, जनता पक्षाने आणि भाजपने प्रत्येकी १ जागा जिंकली. १९८९ मध्येही काँग्रेसचा गुजरातमध्ये पूर्ण धुव्वा उडाला नाही तर २६ पैकी ३ जागा मिळाल्या. या प्रश्नाचे उत्तर ज्ञानोबाचे पैजार, रामज्या, खेडूत, अनन्त अवधुत, विअर्ड विक्स, नितिन थत्ते आणि श्रीगुरूजी यांनी बरोबर पाठवले.सर्वांचे उत्तर बरोबर होते. या प्रश्नाचे उत्तर काल देता आले नाही.तेव्हा या प्रश्नमंजुषेतील शेवटचा प्रश्न आताच काही वेळात प्रसिध्द करत आहे.

उत्तर व्य. नि वर पाठवले आहे. या प्रश्नमंजुषेतला हा १९ वा प्रश्र्ण. पुढचा म्हणजे वीसावा प्रश्र्ण हा या मालिकेतला शेवटचा प्रश्र्ण असणार आहे. आता पर्यंत निवडणुका या विषयावर भरपुर चर्चा केल्या असल्या तरी त्यातल्या बहुतांशी चर्चांना आकडेवारीची जोड नसायची. त्यामुळे त्या चर्चा ह्या अपुर्ण माहितीवर आणि केवळ भावनेच्या आधारावर झालेल्या असायच्या. क्लिंटन यांच्या या प्रश्र्णमालिके मुळे निवडणुकांच्या आकडेवारी मधे रस निर्माण झाला आणि एका नव्या, वेगळ्या दृष्टीकोनातुन मी २०१४ च्या निवडणुकांकडे बघितले. काहि आकडेवारी गोळा केली. स्वत:चे काही अडाखे बांधले व त्या वर आधारीत २०१४ च्या निवडणुकांबद्दल माझे काही अंदाज तयार केले आणि आता मी आता १६ मे २०१४ ची मोठ्या उत्सुकतेने वाट पहातो आहे. तो पर्यंत अजुन काही नवे सापडते आहे का याचा शोध घेत राहीन आणि त्या नंतरही. ही प्रश्र्ण मालिका अत्यंत रोचक होती. मि.पा. वर निवडणुकांचे वातावरण तयार करण्याची महत्वाची कामगिरी या प्रश्र्णमंजुषे मुळे सहज साध्य झाली. प्रश्र्णांचे उत्तर देताना क्लिंटन यांनी हात अखडता घेतला नाही. त्यांचे या विषयांवरचे इतर लेखही अत्यंत संतुलीत व अभ्यासपूर्वक लिहिलेले होते. या बरोबरच विकास, श्रीगुरुजी, अतिवास, लाल टोपी, माहितगार व इतर अनेक जणांनी निवडणुका व एकंदर राजकारणाविषयीचे ज्ञान मि.पा.वर खुले केले आणि माझ्या सारख्या अनेक नवख्यांना त्याचा फायदा उठवता आला. या सगळ्यांचे मी या निमित्ताने मनःपूर्वक आभार मानतो.

क्लिंटन 25/04/2014 - 18:09
प्रश्न क्रमांक २० सातारा (महाराष्ट्र), नवी दिल्ली (दिल्ली), लखनौ (उत्तर प्रदेश), बारामती (महाराष्ट्र), आणि गांधीनगर (गुजरात) या लोकसभा मतदारसंघांना जोडणारा एक दुवा आहे. पुढीलपैकी कोणत्या मतदारसंघांना तोच दुवा जोडतो? अ. अलाहाबाद (उत्तर प्रदेश) ब. रायबरेली (उत्तर प्रदेश) क. विदिशा (मध्य प्रदेश) ड. अमेठी (उत्तर प्रदेश) इ. (क) आणि (ड) दोन्ही प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर २९ एप्रिल रोजी जाहिर केले जाईल.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 30/04/2014 - 22:10
प्रश्न क्रमांक २० चे उत्तर (इ): विदिशा आणि अमेठी दोन्ही. सातारा (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून १९७७ मध्ये काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण निवडून गेले.ते सहाव्या लोकसभेत मोरारजी देसाई पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते. नवी दिल्ली (दिल्ली) लोकसभा मतदारसंघातून १९८९ मध्ये भाजपचे लालकृष्ण अडवाणी निवडून गेले.ते नवव्या लोकसभेत चंद्रशेखर पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते. लखनौ (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये भाजपचे अटलबिहारी वाजपेयी निवडून गेले. ते दहाव्या लोकसभेत १९९३ ते १९९६ या काळात विरोधी पक्षनेते होते. ते १९९६ मध्येही त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते देवेगौडा आणि गुजराल पंतप्रधान असताना अकराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. बारामती (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून १९९८ मध्ये काँग्रेसचे शरद पवार निवडून गेले.ते बाराव्या लोकसभेत (१९९८-९९) विरोधी पक्षनेते होते. गांधीनगर (गुजरात) लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये भाजपचे लालकृष्ण अडवाणी निवडून गेले.ते दहाव्या लोकसभेत (१९९१ ते १९९३ या काळात) विरोधी पक्षनेते होते. तसेच ते २००४ मध्येही त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते चौदाव्या लोकसभेतही विरोधी पक्षनेते होते.तसेच ते २००९ मध्ये ते त्याच मतदारसंघातून निवडून गेले.ते मे २००९ ते डिसेंबर २००९ या काळात पंधराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. तेव्हा या मतदारसंघांना जोडणारा समान दुवा म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी त्या पदावर असताना त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. विदिशा (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये भाजपच्या सुषमा स्वराज निवडून गेल्या.त्या पंधराव्या लोकसभेत डिसेंबर २००९ पासून विरोधी पक्षनेत्या होत्या. अमेठी (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९८९ मध्ये काँग्रेसचे राजीव गांधी निवडून गेले.ते नवव्या लोकसभेत वि.प्र.सिंग पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते होते.तसेच याच मतदारसंघातून १९९९ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी निवडून गेल्या.त्या तेराव्या लोकसभेत (१९९९-२००४) विरोधी पक्षनेत्या होत्या. तेव्हा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे (क) आणि (ड) दोन्ही. या प्रश्नाचे उत्तर श्रीरंग जोशी, श्रीगुरूजी, ज्ञानोबाचे पैजार, रामज्या, खेडूत आणि अनन्त अवधुत यांनी पाठवले. यापैकी काही मिपाकरांनी केवळ विदिशा हे उत्तर दिले. काही मिपाकरांनी या मतदारसंघांना जोडणारा दुवा वेगळा आहे असे धरून प्रश्नाचे उत्तर केवळ विदिशा हे दिले. त्या वेगळ्या दुव्याविषयी स्वतंत्र प्रतिसादात लिहित आहे.

In reply to by क्लिंटन

अनन्त अवधुत 03/05/2014 - 19:28
विरोधी पक्षनेता त्या मतदार संघांमधून निवडून आल्याचा मला अंदाज आला होता आणि मी त्यानुसार विदा शोधत होतो. पण राजीव गांधी विरोधी पक्ष नेता असल्याचा विदा माझ्याकडे नव्हता. शिवाय दिल्ली आणि गांधी नगर येथून लालकृष्ण अडवाणी हे एकाच नाव वारंवार येत होते, त्यामुळे मी इतर नावांवर लक्ष दिले आणि आजी / माजी / भावी मुख्यमंत्र्यांचा दुवा माझ्या लक्षात आला

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 30/04/2014 - 22:20
याविषयी श्री. अनन्त अवधुत यांच्या व्य.नि मधील मजकूर जसाचा तसा चिकटवतो. **********सुरवात या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले साम्य म्हणजे येथून आजी / माजी अथवा भावी मुख्यमंत्री निवडून आलेत. सातारा : यशवंतराव चव्हाण - मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री १९५७ - ६० . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री १९६० - ६२ साताऱ्याचे खासदार - ४ थी (१९६७) , ५ वी (१९७१) , ६ वी (१९७७) आणि ७ वी (१९८०) लोकसभा नवी दिल्ली - सुचेता कृपलानी पहिल्या (१९५२) आणि दुसऱ्या (१९५७) लोकसभेत नवी दिल्ली येथून खासदार. १९६० मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री. बारामती : शरद पवार १९८४ , ९१ , ९६ ,९८ , ९९ ,२००४ मध्ये निवडून आले. १९७८ - ८० , ८८ - ९१ , ९१ -९३ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लखनौ - हेमावती नंदन बहुगुणा. सहाव्या (१९७७ - ८०) लोकसभेसाठी येथून निवडून आले . तत्पूर्वी १९७३ - ७५ ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. गांधीनगर - शंकरसिंह वाघेला नवव्या (१९८९ - ९०) लोकसभेसाठी ते निवडून आले होते १९९६ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. या मतदार संघांसारखे इतर मतदार संघ म्हणजे अलाहाबाद आणि विदिशा. अलाहाबाद मधून हेमवती नंदन बहुगुणा (१९७१) आणि विश्वनाथ प्रताप सिंग (१९८०) हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री निवडून आले. १९७३ - ७५ हेमवती नंदन बहुगुणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९८० - ८२ विश्वनाथ प्रताप सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री होताना त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. विदिशा येथून मध्यप्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे १० व्या (१९९१) , ११ व्या (१९९६), १२ व्या (१९९८) आणि १३ व्या (२००४) लोकसभेसाठी निवडून आले होते. मुख्यमंत्री होताना त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला (२००५) ********* अनन्त अवधुत यांचा व्य.नि पूर्ण यापैकी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून सुचेता कृपलानी निवडून आल्या पण त्या भविष्यात दिल्लीच्या नाही तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. मूळ प्रश्नात नवी दिल्लीऐवजी दिल्लीतील इतर मतदारसंघांचा उल्लेख असता तर या मतदारसंघांना जोडणारा हा दुवा बरोबर ठरला असता: १. दक्षिण दिल्ली: १९९८ मध्ये भाजपच्या सुषमा स्वराज निवडून गेल्या. त्या १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तर १९८९ मध्ये भाजपचे मदनलाल खुराणा निवडून गेले.ते १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. २. दिल्ली सदरः १९९१ आणि १९९८ मध्ये भाजपचे मदनलाल खुराणा निवडून गेले.ते १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. ३. बाह्य दिल्ली: १९९९ मध्ये भाजपचे साहिबसिंग वर्मा निवडून गेले.ते १९९६ ते १९९८ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

In reply to by क्लिंटन

अनन्त अवधुत 03/05/2014 - 19:36
मूळ प्रश्नात नवी दिल्लीऐवजी दिल्लीतील इतर मतदारसंघांचा उल्लेख असता तर या मतदारसंघांना जोडणारा हा दुवा बरोबर ठरला असता
मी दिलेल्या उत्तरात त्या राज्याचे मुख्यमंत्री असा उल्लेख नाही तर फक्त मुख्यमंत्री निवडून येण्याबद्दल आहे. सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या हे मी माझ्या उत्तरात सांगितले आहे.
नवी दिल्ली - सुचेता कृपलानी पहिल्या (१९५२) आणि दुसऱ्या (१९५७) लोकसभेत नवी दिल्ली येथून खासदार. १९६० मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री
त्यामुळे
या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले साम्य म्हणजे येथून आजी / माजी अथवा भावी मुख्यमंत्री निवडून आलेत.
दुवा पण योग्य आहे असे मला वाटते.

क्लिंटन 30/04/2014 - 22:24
या प्रश्नाच्या उत्तराबरोबर गेले चार महिने सुरू असलेल्या प्रश्नमंजुषेची सांगता होत आहे. या प्रश्नमंजुषेनिमित्ताने लोकसभा निवडणुका आणि मतदारसंघांविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मिपावर लोकसभा निवडणुकविषयक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ही प्रश्नमंजुषा सुरू केली होती.तो उद्देश थोड्याफार प्रमाणात साध्य झाला असावा अशी अपेक्षा. प्रश्नमंजुषेच्या प्रश्नांचे उत्तर पाठवणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार.

In reply to by क्लिंटन

अनन्त अवधुत 03/05/2014 - 19:44
फार मज्जा आली. प्रश्न फार छान होते. किती तरी गोष्टी नव्यानेच कळल्या. प्रश्नांची उत्तरे शोधताना दमछाक व्हायची. चुकत-माकत उत्तरे मिळाली कि बरे वाटायचे. हि प्रश्नमंजुषा नेटाने इतके दिवस सुरु ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुमची उत्तरे पण तपशीलवार असायची त्यामुळे वाचताना नीट कळायचे.

४. चिन्मयचे अपहरण नाट्य - हरवले ते गवसले का? व कसे? भाग १

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 09/04/2014 - 22:19
मित्रा, अपहरण करता आले नाही. म्हणून तो वाचला. पण म्हणून अपहरण झालेच नाही असे नाही.

शशिकांत ओक 10/04/2014 - 19:32
थांब, त्यांची अकड़ ठीक करतो... त्या मानेचे प्रताप! त्या व्यक्तीने अनेक नावे धारण केली होती, पैकी मला सांगितलेले नाव हा प्रतिसाद देता देता आठवले.

शशिकांत ओक 09/04/2014 - 22:19
मित्रा, अपहरण करता आले नाही. म्हणून तो वाचला. पण म्हणून अपहरण झालेच नाही असे नाही.

शशिकांत ओक 10/04/2014 - 19:32
थांब, त्यांची अकड़ ठीक करतो... त्या मानेचे प्रताप! त्या व्यक्तीने अनेक नावे धारण केली होती, पैकी मला सांगितलेले नाव हा प्रतिसाद देता देता आठवले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर...

वडोदराहून....

संतोषएकांडे ·
शेवट आज मोदींनी आमच्या येथून उमेदवारीपत्र भरलं. . हॅलीकॉप्टर द्वारा १० ला आगमन. १०-१५ ला किर्तीस्तंभला पोहोचले. तेथून रोड शो करत वाया मार्केट,न्यायमंदिर,गांधी नगरगृह,ज्युबीली बाग, रावपुरा रोड वरुन कोठी कचेरी कलेक्टर ऑफीसला येवून ११-३० ला उमेदवारी नोंदवली.

ओवाळणी

मीराताई ·

शुचि 09/04/2014 - 16:52
अतिशय संवेदनशील लिखाण. पण खरं सांगायचं तर ते "लाथ वगैरे घालणं" रांगडेपणाने बोलणं ती मैत्रिण ओळखूनही असेल कदाचित. त्या दोघांनी इतकी सुख-दु:ख वाटून घेतली असतील, एकमेकांची इतकी ओळख असेल की त्याचं ते रांगडं उत्तर तिने मनाला लावूनही घेतलं नसेल. लाचारच झाली असेल कशावरून? कशावरून तिला त्याने पापणीवर ठेवले नसेल? बरेचदा आपण एका हिमनगाच्या टोकावरून अंदाज बांधत असतो पण वस्तूस्थिती काही वेगळॆहॆ असू शकते. पण तुमच्या संवेदनशीलतेला मात्र सलाम!!!

In reply to by शुचि

अनुप ढेरे 09/04/2014 - 16:59
रांगडेपणाने बोलणं ती मैत्रिण ओळखूनही असेल
चेष्टेमध्ये असं बोलण्यात काय प्राब्लेम आहे? मित्रामित्रांमध्येही बोलतात असं. लाथ घालीन, फटकावीन आणि अजूनही बरच काही. त्याचा एवढा बाऊ काय करायचा?

पैसा 09/04/2014 - 16:56
बहुतेक गोष्टींशी सहमत आहे. मात्र बहुतेकवेळा हे असं स्त्रियाच स्वतःला कमी लेखतात आणि आपली अशी अवस्था करून घेतात असं पहायला मिळतं. स्त्री ही माणूस आहे हे तिने स्वतः आधी स्वीकारायला पाहिजे. मग सगळं आपोआप व्यवस्थित जागेवर जाईल.

In reply to by पैसा

नाखु 11/04/2014 - 14:09
लाख वेळा सहमत. स्त्री ही माणूस आहे हे तिने स्वतः आधी स्वीकारायला पाहिजे ही तर स्वत्वाची पहीली पायरी. दुसरा सोपान म्हणजे ती सोडून ईतर स्त्री सुद्धा माणूस आहे हे तिने मनापासून स्वीकारायला पाहिजे. नात्यांचा गुंता ईतका किचकट की सख्खा "ना याचा ना त्याचा" या नात्यातच घुसमटतो.

थॉर माणूस 09/04/2014 - 17:23
>>> 'दिवाळीची ओवाळणी काय घालणार तुम्ही मला?' तर हे म्हणाले 'लाथ!' एक पाणचट विनोदाचा प्रयत्न होता... त्याच्या बायकोला कळला, तिला वाटलं तुम्हाला पण कळेल म्हणून तिने तुम्हाला सांगितला. तो तुमच्यापर्यंत पोचला नाही, इतकंच असावं बहुतेक. हे असले विनोदाचे प्रयत्न जोडीदारांमधे कित्येकदा होत असतात, आणि पुरूषांकडूनच होतात असे नव्हे (फक्त स्त्रीयांकडून केल्या जाणार्‍या विनोदाचा साचा थोडा वेगळा इतकंच). असे विनोद होणं किंवा ते गंभीरपणे न घेणं ही नात्यातला खुला संवाद यशस्वी होण्याची शक्यता वाढवते असं माझं मत आहे. नाहीतर आपण एक वाक्य बोललो तर त्याचं एवढं काही होतं हे कळल्यावर संवादच खुंटायचा. लिखाणातला ओवाळणीवरचा विचार आणि रोख मात्र बर्‍यापैकी पटला. (लेखाच्या ट्रीगरबद्दल शंका असली तरीही) ह्या असल्या पीजे मुळे तुम्ही असं काही लिखाण लिहीत असाल तर तीच्याकडून रोज एक पीजे ऐकत जा. तेवढाच आम्हा वाचकांचा फायदा. :)

In reply to by थॉर माणूस

शुचि 09/04/2014 - 17:35
खरं आहे. असे विनोद एकमेकांत तर चालतात. आता मी एकदा तावातावाने "बार्बी कल्चर" विरुद्ध मुलीशी बोलत होते अन नवरा छद्मी हसत अन मला नखशिखान्त न्याहाळत म्हणाला "आपल्याकडे नाही ग ते कल्चर ;) " मला कळेचना हसावे की रडावे. :D कितीही लागला तरी मला त्याच्याविनोदबुद्धीचे कौतुकाच वाटले. असो, :)

मीराताई 09/04/2014 - 17:47
हा प्रसंग ३५ वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळची जोडपी असे विनोद करत नसत. तसेही हे सांगताना त्या मैत्रीणीच्या डोळ्यात दु:ख डोकावतच होते. हे विचार केवळ एका प्रसंगावरुन लिहिले नसून अनेक वर्षांतून अनेक माणसांच्या वर्तनातून घेतलेल्या अनुभवाचा परिपाक आहे. प्रतिक्रियांबद्दल आभार.

In reply to by मीराताई

आणि इतकी जुनी घटना आजच्या परिप्रेक्षात सर्वस्वी गैरलागू आहे. स्त्रिया सुशिक्षित झाल्या आहेत आणि कोणताही सूज्ञ पती अशा ओवाळणीची भाषा करणार नाही. त्यामुळे लेख `निष्कारण संवेदनाशील' वाटला. पण पुढे तुम्ही अशीही पुस्ती जोडली आहे :
हे विचार केवळ एका प्रसंगावरुन लिहिले नसून अनेक वर्षांतून अनेक माणसांच्या वर्तनातून घेतलेल्या अनुभवाचा परिपाक आहे.
तुम्ही बहुदा ३५ वर्षापूर्वीच्या घटनेतून निर्माण झालेल्या दृष्टीकोनातून आजतागायत जगाचा अनुभव घेत राहिलात त्यामुळे असं झालं असावं.

शुचि 09/04/2014 - 22:28
विनोदांवरुन आठवलं. अमेरीकेत सामान्य लोकही बागेत्/घरावर अमेरीकेचा ध्वज फडकावतात. एकदा रपेटीला गेलेले असताना, मारे गंभीर चेहेरा करत मी नवर्‍याला विचारलं "काय रे अमेरीकेत झेंड्याचं तोंड (= फडकणं) कोणत्या बाजूला ठेवतात ..... घराच्या की घराच्या विरुद्ध? . . . तो म्हणाला "हा काय प्रश्न झाला? जिकडे वारा वाहणार तिकडे फडकणार ना झेंडा" =)) :D झालं नंतर आठवडाभर नणंद/सासू सगळ्यांपुढे "सरदारजीपणाबद्दल" मान खाली घालावी लागली होती.

स्पंदना 10/04/2014 - 06:07
औक्षणाबद्दलचे विचार आवडले. त्यात ओवाळणी येउन त्याचे झालेले देवाणघेवाण रुप सुद्धा उमजले. लात्/लाथ या शब्दाबद्दल अतिशय घृणा आहे. त्यामुळे त्याबद्दल टिप्पणी टाळते आहे.

नवरा बायको दोघांचेही सूर जुळाले तर दोघांमध्येही एक छान Genderless म्हणता येईल तसे नाते तयार होते. त्यावेळी हॉट दिसणार्या एखाद्या तरूणीला पाहुन नवर्याऐवजी बायको कडुनच एरव्ही नवर्याने केली असती अशी कॉमेंट पास होते व ड्रायव्हींग करताना समोर एखाद्याने त्याचे वाहन घातले तर एखादी कचकचीत शिवीही नवर्याआधी बायकोकडुन घातली जाते. कदाचित बैलपोळ्याच्या दिवशी तिने त्याला उद्देशुन "पुरुणपोळी खा रे बैला" असाही पाणचट जोक केला असू शकतो.

बहुदा पु.लंच्या बाबतीतच हा जोक सांगितला जातो. पु.लं ना त्यांच्या कोणी स्नेह्यांने विचारले कि का हो तुम्हा दोघांचा दिवस तर अगदी हसत खेळत जात असेल ना?.तेव्हा पुल उत्तरले कि हो..स्वयंपाकघरातुन ही मला दिवसभर भांडी फेकुन मारते..तिचा नेम चुकला तर मी हसतो आणि नाही चुकला तर ती हसते.....!

आत्मशून्य 12/04/2014 - 16:43
स्त्रियांचं मन हे अंगणातल्या फुल-झाडासारखं असतं. थोडासाही प्रेमाचा ओलावा मिळताच ते फुलून येतं, सर्वतोपरी प्रेमाने बहरून जातं; तेवढंच जरा दुर्लक्ष झालं की लगेच कोमेजतंही.
किती दिवस ही दिशाभुल सहन करायची हे ब्रम्हदेवही बहुदा जाणत नसावा.

शुचि 09/04/2014 - 16:52
अतिशय संवेदनशील लिखाण. पण खरं सांगायचं तर ते "लाथ वगैरे घालणं" रांगडेपणाने बोलणं ती मैत्रिण ओळखूनही असेल कदाचित. त्या दोघांनी इतकी सुख-दु:ख वाटून घेतली असतील, एकमेकांची इतकी ओळख असेल की त्याचं ते रांगडं उत्तर तिने मनाला लावूनही घेतलं नसेल. लाचारच झाली असेल कशावरून? कशावरून तिला त्याने पापणीवर ठेवले नसेल? बरेचदा आपण एका हिमनगाच्या टोकावरून अंदाज बांधत असतो पण वस्तूस्थिती काही वेगळॆहॆ असू शकते. पण तुमच्या संवेदनशीलतेला मात्र सलाम!!!

In reply to by शुचि

अनुप ढेरे 09/04/2014 - 16:59
रांगडेपणाने बोलणं ती मैत्रिण ओळखूनही असेल
चेष्टेमध्ये असं बोलण्यात काय प्राब्लेम आहे? मित्रामित्रांमध्येही बोलतात असं. लाथ घालीन, फटकावीन आणि अजूनही बरच काही. त्याचा एवढा बाऊ काय करायचा?

पैसा 09/04/2014 - 16:56
बहुतेक गोष्टींशी सहमत आहे. मात्र बहुतेकवेळा हे असं स्त्रियाच स्वतःला कमी लेखतात आणि आपली अशी अवस्था करून घेतात असं पहायला मिळतं. स्त्री ही माणूस आहे हे तिने स्वतः आधी स्वीकारायला पाहिजे. मग सगळं आपोआप व्यवस्थित जागेवर जाईल.

In reply to by पैसा

नाखु 11/04/2014 - 14:09
लाख वेळा सहमत. स्त्री ही माणूस आहे हे तिने स्वतः आधी स्वीकारायला पाहिजे ही तर स्वत्वाची पहीली पायरी. दुसरा सोपान म्हणजे ती सोडून ईतर स्त्री सुद्धा माणूस आहे हे तिने मनापासून स्वीकारायला पाहिजे. नात्यांचा गुंता ईतका किचकट की सख्खा "ना याचा ना त्याचा" या नात्यातच घुसमटतो.

थॉर माणूस 09/04/2014 - 17:23
>>> 'दिवाळीची ओवाळणी काय घालणार तुम्ही मला?' तर हे म्हणाले 'लाथ!' एक पाणचट विनोदाचा प्रयत्न होता... त्याच्या बायकोला कळला, तिला वाटलं तुम्हाला पण कळेल म्हणून तिने तुम्हाला सांगितला. तो तुमच्यापर्यंत पोचला नाही, इतकंच असावं बहुतेक. हे असले विनोदाचे प्रयत्न जोडीदारांमधे कित्येकदा होत असतात, आणि पुरूषांकडूनच होतात असे नव्हे (फक्त स्त्रीयांकडून केल्या जाणार्‍या विनोदाचा साचा थोडा वेगळा इतकंच). असे विनोद होणं किंवा ते गंभीरपणे न घेणं ही नात्यातला खुला संवाद यशस्वी होण्याची शक्यता वाढवते असं माझं मत आहे. नाहीतर आपण एक वाक्य बोललो तर त्याचं एवढं काही होतं हे कळल्यावर संवादच खुंटायचा. लिखाणातला ओवाळणीवरचा विचार आणि रोख मात्र बर्‍यापैकी पटला. (लेखाच्या ट्रीगरबद्दल शंका असली तरीही) ह्या असल्या पीजे मुळे तुम्ही असं काही लिखाण लिहीत असाल तर तीच्याकडून रोज एक पीजे ऐकत जा. तेवढाच आम्हा वाचकांचा फायदा. :)

In reply to by थॉर माणूस

शुचि 09/04/2014 - 17:35
खरं आहे. असे विनोद एकमेकांत तर चालतात. आता मी एकदा तावातावाने "बार्बी कल्चर" विरुद्ध मुलीशी बोलत होते अन नवरा छद्मी हसत अन मला नखशिखान्त न्याहाळत म्हणाला "आपल्याकडे नाही ग ते कल्चर ;) " मला कळेचना हसावे की रडावे. :D कितीही लागला तरी मला त्याच्याविनोदबुद्धीचे कौतुकाच वाटले. असो, :)

मीराताई 09/04/2014 - 17:47
हा प्रसंग ३५ वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळची जोडपी असे विनोद करत नसत. तसेही हे सांगताना त्या मैत्रीणीच्या डोळ्यात दु:ख डोकावतच होते. हे विचार केवळ एका प्रसंगावरुन लिहिले नसून अनेक वर्षांतून अनेक माणसांच्या वर्तनातून घेतलेल्या अनुभवाचा परिपाक आहे. प्रतिक्रियांबद्दल आभार.

In reply to by मीराताई

आणि इतकी जुनी घटना आजच्या परिप्रेक्षात सर्वस्वी गैरलागू आहे. स्त्रिया सुशिक्षित झाल्या आहेत आणि कोणताही सूज्ञ पती अशा ओवाळणीची भाषा करणार नाही. त्यामुळे लेख `निष्कारण संवेदनाशील' वाटला. पण पुढे तुम्ही अशीही पुस्ती जोडली आहे :
हे विचार केवळ एका प्रसंगावरुन लिहिले नसून अनेक वर्षांतून अनेक माणसांच्या वर्तनातून घेतलेल्या अनुभवाचा परिपाक आहे.
तुम्ही बहुदा ३५ वर्षापूर्वीच्या घटनेतून निर्माण झालेल्या दृष्टीकोनातून आजतागायत जगाचा अनुभव घेत राहिलात त्यामुळे असं झालं असावं.

शुचि 09/04/2014 - 22:28
विनोदांवरुन आठवलं. अमेरीकेत सामान्य लोकही बागेत्/घरावर अमेरीकेचा ध्वज फडकावतात. एकदा रपेटीला गेलेले असताना, मारे गंभीर चेहेरा करत मी नवर्‍याला विचारलं "काय रे अमेरीकेत झेंड्याचं तोंड (= फडकणं) कोणत्या बाजूला ठेवतात ..... घराच्या की घराच्या विरुद्ध? . . . तो म्हणाला "हा काय प्रश्न झाला? जिकडे वारा वाहणार तिकडे फडकणार ना झेंडा" =)) :D झालं नंतर आठवडाभर नणंद/सासू सगळ्यांपुढे "सरदारजीपणाबद्दल" मान खाली घालावी लागली होती.

स्पंदना 10/04/2014 - 06:07
औक्षणाबद्दलचे विचार आवडले. त्यात ओवाळणी येउन त्याचे झालेले देवाणघेवाण रुप सुद्धा उमजले. लात्/लाथ या शब्दाबद्दल अतिशय घृणा आहे. त्यामुळे त्याबद्दल टिप्पणी टाळते आहे.

नवरा बायको दोघांचेही सूर जुळाले तर दोघांमध्येही एक छान Genderless म्हणता येईल तसे नाते तयार होते. त्यावेळी हॉट दिसणार्या एखाद्या तरूणीला पाहुन नवर्याऐवजी बायको कडुनच एरव्ही नवर्याने केली असती अशी कॉमेंट पास होते व ड्रायव्हींग करताना समोर एखाद्याने त्याचे वाहन घातले तर एखादी कचकचीत शिवीही नवर्याआधी बायकोकडुन घातली जाते. कदाचित बैलपोळ्याच्या दिवशी तिने त्याला उद्देशुन "पुरुणपोळी खा रे बैला" असाही पाणचट जोक केला असू शकतो.

बहुदा पु.लंच्या बाबतीतच हा जोक सांगितला जातो. पु.लं ना त्यांच्या कोणी स्नेह्यांने विचारले कि का हो तुम्हा दोघांचा दिवस तर अगदी हसत खेळत जात असेल ना?.तेव्हा पुल उत्तरले कि हो..स्वयंपाकघरातुन ही मला दिवसभर भांडी फेकुन मारते..तिचा नेम चुकला तर मी हसतो आणि नाही चुकला तर ती हसते.....!

आत्मशून्य 12/04/2014 - 16:43
स्त्रियांचं मन हे अंगणातल्या फुल-झाडासारखं असतं. थोडासाही प्रेमाचा ओलावा मिळताच ते फुलून येतं, सर्वतोपरी प्रेमाने बहरून जातं; तेवढंच जरा दुर्लक्ष झालं की लगेच कोमेजतंही.
किती दिवस ही दिशाभुल सहन करायची हे ब्रम्हदेवही बहुदा जाणत नसावा.
लेखनप्रकार
रोजच्यासारखंच मुलांना बालमंदिरात सोपवून आम्ही मैत्रिणी घरी निघालो. सकाळच्या धावपळीनंतर हे मैत्रिणींसोबत गप्पा करत, हसत-खिदळत घरची वाट चालणं म्हणजे सगळा शीण घालवून उत्साहाची ओंजळ भरून घेणं असायचं. त्या दिवशीच्या गप्पांत विषय दिवाळीचा होता. सण तोंडावर आलेला. सुटीचे बेत, सणाची खरेदी. एकेकीचा उत्साहा उतू चालला होता. त्यातच एकजण हसत सांगू लागली, काल मी यांना विचारलं, 'दिवाळीची ओवाळणी काय घालणार तुम्ही मला?' तर हे म्हणाले 'लाथ!' तिच्या हसण्याला इतरांनीही साथ दिली. मला मात्र त्या क्रूर विनोदाचं हसू आलं नाही. तिच्यावर झालेल्या त्या वाराने माझंच मन विध्द झालं, पार विस्कटलं.

मँगो पार्फे

मनिष ·

दिपक.कुवेत 09/04/2014 - 17:05
कसलं कलरफुल आणि टेंप्टिंग दिसतय. असं वाटतय शेवटचा ग्लास लगेच उचलुन घ्यावा. असं केलं तर...स्ट्रॉबेरी क्रश, मध किंवा बटरस्कॉच सिरप नुसतच न टाकता ग्लास गोलाकार फिरवत घातलं तर नक्किच एक आकर्षक डिझाईन तयार होईल (ते नाहि का चॉकलेट सीरपचं असतं तस)

In reply to by सूड

मनिष 09/04/2014 - 17:35
मी तिथे नाही खाल्ले कधी. मला वाटते एक मॉलमधे माझ्या मुलानी खाल्ले आणि मग आम्ही घरीच करतो....अगदी हापुस घेतला तरी मॉलपेक्षा स्वस्त पडते! :P

पैसा 09/04/2014 - 17:25
मस्त दिसतंय! आणि हेल्दी पण. मात्र तीन हापूस आंबे? कसे परवडणार?

In reply to by पैसा

मनिष 09/04/2014 - 19:10
कमी आंबे टाका आणि प्रभो म्हणतो तसे जस्त योगर्ट टाकायचे. हाकानाका! :-) मला फळे जास्त आवडतात म्हणून फळे जास्त टाकली. ह्यात जेली टाकुनही मस्त लागते.

In reply to by मनिष

जास्त योघर्ट वापरण्यापेक्षा आंब्याची मात्रा कमी करून सोबत स्वस्तातली मस्त पिकलेली पपई वापरून पाहा. मुलांना-नवर्‍याला कळणारही नाही. शिवाय फ्रुट परी फ्रुट झालेच.

शुचि 09/04/2014 - 18:58
बरेच पार्फे खाल्लेत पण इतका सुंदर कधी पाहीला नाही. मात्र सुकामेवा/ओट्स वगैरे आवडत नाही. कडक असतात अन हिरड्यांना टोचतात. जास्त योगर्ट अन मऊ मऊ फळे घातलेले पार्फे आवडतात.

In reply to by शुचि

मनिष 09/04/2014 - 19:07
ओट्स नाही चांगले लागणार, पण मधात बुजलेले काजू, आक्रोड नक्कीच छान क्रंची लागतात. बदाम कदाचित जास्त कडक लागतील.

In reply to by मनिष

शुचि 09/04/2014 - 19:10
अरेच्या ओटस नाही सॉरी ग्रॅनोला म्हणायचे होते :) ग्रॅनोला पर्फे ब्रेकफास्ट्ला इथे खातात. ग्रॅनोलातही - ब्लूबेरी/स्ट्रॉबेरी/व्हॅनिला वगैरे प्रकार आहेत. अर्थात ते त्या त्या एस्सेन्स मध्ये मुरवलेले/सुक्या बेरीज घातलेले वगैरे असतात. पण जाम टोचतात.

In reply to by आजानुकर्ण

मनिष 09/04/2014 - 19:05
स्वतः आपण? मस्तानी जाऊ दे अप्/डाऊन, पण तुझ्या सहीत ही कॉग्रेसची जाहिरात? हेच पहायचे राहिले होते?

In reply to by आजानुकर्ण

प्यारे१ 09/04/2014 - 21:03
विनोद सांगा तरी, नै समजले तर सोनियाजी राहुलबाबाला भरवतात तसं भरवा आम्हाला. हाय्काय नि नाय्काय! ;)

In reply to by आजानुकर्ण

प्यारे१ 09/04/2014 - 19:05
असावी. बाजीराव गेल्या पासून तिला तसं कुणी वाली नाहीच म्हणा ;) पार्फे बर्फघून गार्फार वार्फाटले आर्फाहे. ;)

सुंदर पाककृतीची लाजवाब सजावट. वेळ मिळताच करून पाहण्यात येईल. असेच फळांचे तुकडे वापरून, जेली घालून फ्रिजमध्ये थंड आणि घट्ट करून त्याचे काप काढतात. तेही छान दिसते आणि लागते.

मनिष 10/04/2014 - 12:16
मुवि, अद्वेय, निवेदिता-ताई, सोत्रि, aparna, सानिकास्वप्निल आणि सर्वच प्रतिसाद देणार्‍यांचे आभार! (खुद के साथ बातां: असाच जरा तिथेही प्रतिसाद मिळाला तर? आम्हालही जरा हुरूप येईल ना! ;-))

भाते 10/04/2014 - 14:24
शेवटचा फोटो बघुनच गारगार वाटलं. नक्की करून बघण्यात येईल.

मनीष अतिशय सुंदर सादरीकरण. आठवड्यातून एक दोनदा ग्रॅनोला पर्फे ब्रेकफास्ट्ला असतेच त्या मुळे हा पदार्थ जास्त जवळचा. फळे आणि योगर्ट मुळे मस्त रंगसंगती साधली आहे. फोटो आवडले........

दिपक.कुवेत 09/04/2014 - 17:05
कसलं कलरफुल आणि टेंप्टिंग दिसतय. असं वाटतय शेवटचा ग्लास लगेच उचलुन घ्यावा. असं केलं तर...स्ट्रॉबेरी क्रश, मध किंवा बटरस्कॉच सिरप नुसतच न टाकता ग्लास गोलाकार फिरवत घातलं तर नक्किच एक आकर्षक डिझाईन तयार होईल (ते नाहि का चॉकलेट सीरपचं असतं तस)

In reply to by सूड

मनिष 09/04/2014 - 17:35
मी तिथे नाही खाल्ले कधी. मला वाटते एक मॉलमधे माझ्या मुलानी खाल्ले आणि मग आम्ही घरीच करतो....अगदी हापुस घेतला तरी मॉलपेक्षा स्वस्त पडते! :P

पैसा 09/04/2014 - 17:25
मस्त दिसतंय! आणि हेल्दी पण. मात्र तीन हापूस आंबे? कसे परवडणार?

In reply to by पैसा

मनिष 09/04/2014 - 19:10
कमी आंबे टाका आणि प्रभो म्हणतो तसे जस्त योगर्ट टाकायचे. हाकानाका! :-) मला फळे जास्त आवडतात म्हणून फळे जास्त टाकली. ह्यात जेली टाकुनही मस्त लागते.

In reply to by मनिष

जास्त योघर्ट वापरण्यापेक्षा आंब्याची मात्रा कमी करून सोबत स्वस्तातली मस्त पिकलेली पपई वापरून पाहा. मुलांना-नवर्‍याला कळणारही नाही. शिवाय फ्रुट परी फ्रुट झालेच.

शुचि 09/04/2014 - 18:58
बरेच पार्फे खाल्लेत पण इतका सुंदर कधी पाहीला नाही. मात्र सुकामेवा/ओट्स वगैरे आवडत नाही. कडक असतात अन हिरड्यांना टोचतात. जास्त योगर्ट अन मऊ मऊ फळे घातलेले पार्फे आवडतात.

In reply to by शुचि

मनिष 09/04/2014 - 19:07
ओट्स नाही चांगले लागणार, पण मधात बुजलेले काजू, आक्रोड नक्कीच छान क्रंची लागतात. बदाम कदाचित जास्त कडक लागतील.

In reply to by मनिष

शुचि 09/04/2014 - 19:10
अरेच्या ओटस नाही सॉरी ग्रॅनोला म्हणायचे होते :) ग्रॅनोला पर्फे ब्रेकफास्ट्ला इथे खातात. ग्रॅनोलातही - ब्लूबेरी/स्ट्रॉबेरी/व्हॅनिला वगैरे प्रकार आहेत. अर्थात ते त्या त्या एस्सेन्स मध्ये मुरवलेले/सुक्या बेरीज घातलेले वगैरे असतात. पण जाम टोचतात.

In reply to by आजानुकर्ण

मनिष 09/04/2014 - 19:05
स्वतः आपण? मस्तानी जाऊ दे अप्/डाऊन, पण तुझ्या सहीत ही कॉग्रेसची जाहिरात? हेच पहायचे राहिले होते?

In reply to by आजानुकर्ण

प्यारे१ 09/04/2014 - 21:03
विनोद सांगा तरी, नै समजले तर सोनियाजी राहुलबाबाला भरवतात तसं भरवा आम्हाला. हाय्काय नि नाय्काय! ;)

In reply to by आजानुकर्ण

प्यारे१ 09/04/2014 - 19:05
असावी. बाजीराव गेल्या पासून तिला तसं कुणी वाली नाहीच म्हणा ;) पार्फे बर्फघून गार्फार वार्फाटले आर्फाहे. ;)

सुंदर पाककृतीची लाजवाब सजावट. वेळ मिळताच करून पाहण्यात येईल. असेच फळांचे तुकडे वापरून, जेली घालून फ्रिजमध्ये थंड आणि घट्ट करून त्याचे काप काढतात. तेही छान दिसते आणि लागते.

मनिष 10/04/2014 - 12:16
मुवि, अद्वेय, निवेदिता-ताई, सोत्रि, aparna, सानिकास्वप्निल आणि सर्वच प्रतिसाद देणार्‍यांचे आभार! (खुद के साथ बातां: असाच जरा तिथेही प्रतिसाद मिळाला तर? आम्हालही जरा हुरूप येईल ना! ;-))

भाते 10/04/2014 - 14:24
शेवटचा फोटो बघुनच गारगार वाटलं. नक्की करून बघण्यात येईल.

मनीष अतिशय सुंदर सादरीकरण. आठवड्यातून एक दोनदा ग्रॅनोला पर्फे ब्रेकफास्ट्ला असतेच त्या मुळे हा पदार्थ जास्त जवळचा. फळे आणि योगर्ट मुळे मस्त रंगसंगती साधली आहे. फोटो आवडले........
करायला सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही आंब्याची डेलीकसी - मँगो पार्फे (Parfait). एकदा साहित्य जमवले, आणि फळे कापून तयार असली की काही मिनिटातच तयार होते, आणि तितकीच लवकर फस्त होते! :-) खास करून लहान मुलांची अतिशय आवडती डीश. आंब्याच्या मौसमाचे आणि उन्हाळ्याचे स्वागत करण्यासाठी अतिशय चविष्ट, थंडगार पाककृती. ह्या प्रमाणात ३ ग्लास मँगो पार्फे तयार होईल. साहित्य:
  • ३ मध्यम आकारचे हापूस आंबे, बारिक चिरलेले.
  • ३ ते ४ इतर फळे, बारीक चिरलेली.

युरोपांश - पॅरीस.

प्रभाकर पेठकर ·

काका, तुमच्या लेखमालेची वाटच बघत होते. माहितीपूर्ण लेख. आवडलाच. उकळलेला मसाला चहा युरोपात कुठेही फिरताना किती हवाहवासा वाटतो हे अनुभवले आहे. त्या संग्रहालयात ज्यांना चित्रकला आणि तत्सम विषयात रस आहे त्यांना खरंच कितीही दिवस कमी पडतील. पण बरेचसे पर्यटक मोनालिसाच्या चित्राकडेच धाव घेतात आणि तिकडे अशक्य गर्दी होते. त्या चित्रासोबत फोटू काढण्याची काही जणांची धडपड मनोरंजक ठरते. पुभाप्र.

vrushali n 09/04/2014 - 15:10
रच्याकने मला मोनालीसाला भुवयाच नसल्याच कुठ्ल्यातरी लेखात वाचल्यावरच लक्श्यात आले होते

In reply to by शिद

शिद 09/04/2014 - 15:14
च्या जाळीदार स्लॅक्स कडे एक कटाक्ष टाकून पत्नीने प्रश्न केला, 'ह्या टवळ्यांना थंडी कशी नाही वाजत?' मी म्हंटलं,' त्यांना पुरुषांच्या नजरांची उब मिळत असते.' 'तुम्ही सरळ समोर बघत चाला.' असा आदेश मिळाल्यावर माझाही नाईलाज झाला.
घरोघरी मातीच्या चुली ;)

सफरचंद 09/04/2014 - 15:41
वाटच बघत होतो .. पुढचा वृतांत लवकर टाका, वाट लागे पर्यंत वाट बघायला लावू नका ..... :P

भाते 09/04/2014 - 15:42
फोटो बघायच्या आधी तुम्ही लिहिलेली माहिती किमान ३-४ वेळा वाचुन घेतली. अप्रतिम! हे असे काही वाचल्यावर मला असे सुरेख लिहायला कधी जमणार असा प्रश्न पडतो. ध न्य वा द !

कंजूस 09/04/2014 - 16:11
इथेच थांबा ,राहा ,हॉटेल टाका आणि गलल्यावरून निरीक्षणं लिहित जा "मी प्रभाकर पेठकर पैरिसहून लिहितो की - -". आईफेलचा पत्ता मुद्दामहून चुकलात आणि फेरफटक्याचा सदुपयोग केलात .पैरिस तुमास्नी फारच भावलंय ते आमास्नी कळलंय राव .

गणपा 09/04/2014 - 17:01
खुसखुशीत आणि माहितीने सजलेला सहल वृत्तांत आवडला. पुभाप्र.

पैसा 09/04/2014 - 17:12
खूपच छान लिहिलंत आणि फोटो आवडले हे काय सांगायला नकोच! पॅरिसमधे एवढे चोर भरलेत? कोण सांगत होतं ते, भारतातच असले प्रकार होतात म्हणून?

शुचि 09/04/2014 - 18:18
किती खिळवून टाकणारं लिहीलं आहेत. वर्णन अतिशय आवडलं. सर्वच छायाचित्रे अप्रतिम. निशेच्या मखमली पेटीतील, हिर्यासारखा आयफ़ेल Tower तर कळस आहे कळस.

प्रशांत आवले, पिलियन रायडर, केदार-मिसळपाव, मधुरा देशपांडे, सूड, vrushali n, त्रिवेनि ,शिद, दिपक.कुवेत, सफरचंद, भाते, अत्रुप्त आत्मा, कंजूस, ऋषिकेश, मदनबाण, गणपा, पैसा, वल्ली, आतिवास, Anvita, यशोधरा, शुचि, इस्पीकचा एक्का आणि राही....सर्वांचे मनापासून आभार. पिलियन रायडर - छायाचित्रं का बरं दिसेनांत? बाकी सर्वांना दिसत आहेत असे वाटते. आपल्या तांत्रीक समिती सदस्यास विचारून पाहा बरं. vrushali n - भुवया नाहीत असं वाटतय पण त्या आहेत. अगदी धुरकट आणि त्वचेच्या रंगात मिसळल्याने नाहीत असा भास होत असावा. युरोपात अशा अनेक म्हातार्‍या पाहिल्या ज्यांच्या भुवया धुरकट आणि त्वचेच्या रंगात मिसळून जातात. (जशा आपल्याकडे पांढर्‍या होतात) अशा म्हातार्‍या आय लायनर वापरून भुवयांच्या जागी एक जरा जाडसर काळी रेघ ओढतात. खर पाहता ते आणखिनच अनैसर्गिक आणि विद्रुप दिसतं. पण असो. कंजूस - असा विचार प्रकर्षाने मनांत आला पण इथे नाही, जर्मनीत. त्यावर माझी आणि निनादची माफक चर्चाही झाली. जर्मनीत भारतिय जेवणाचे जर्मन पंखे खुप पाहिले. असो. पॅरीस हे प्रणयाचे शहर आहे असे म्हणतात. ह्याहून जास्त खाजगी गोष्टी उघड करण्यात हशील नाही. पैसा - माझ्या दोन्ही भेटींमध्ये चोरांचा सुळसुळाट मला प्रकर्षाने जाणवला. पण, हतोत्साहीत होण्याचे कारण नाही. पोलीसही फिरत असतात. स्केट वापरणारे पोलीसही आहेत जे गर्दीतूनही चोरांचा पाठलाग वेगाने करू शकतात. पण आपण आपली काळजी घेतलेली बरी. आयफेल टॉवरच्या प्रांगणात आयफेलच्या प्रतिकृती असेलेले, फ्रिजवर लावायचे चुंबक, कि-चेन्स, भेटवस्तू, भेटकार्ड विकणारे बरेच भारतिय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी दिसतात. त्यांच्याकडे ह्या व्यवसायाचा परवाना नसतो. त्यांची, पोलीस दिसताच पळापळ होते. अगदी आपल्या दादरला फुटपाथवरच्या विक्रेत्यांची होते तशी. ह्यांच्याकडून कांही विकत घेताना घासघीस करायला लाजू नये. १/४ किमतीलाही शेवटी देतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

असा विचार प्रकर्षाने मनांत आला पण इथे नाही, जर्मनीत
+१११११ मला नुसते कल्पनेनेच किती छान वाटले की तुमचे उपहारगृह इथे जर्मनीत आणि मग तिथेच कट्टा. :) इकडच्या लोकांना प्रचंड आवडतात भारतीय खाद्यपदार्थ. खरंच हे घडू देत लवकर. जर्मनीतील सगळेच मिपाकर मदत करायला तयार असतील.

In reply to by vrushali n

विकिपिडियावर खालील माहिती सुद्धा मिळाली..... Mona Lisa has no clearly visible eyebrows or eyelashes. Some researchers claim that it was common at this time for genteel women to pluck these hairs, as they were considered unsightly.[35][36] In 2007, French engineer Pascal Cotte announced that his ultra high resolution scans of the painting provide evidence that Mona Lisa was originally painted with eyelashes and with better visible eyebrows, but that these had gradually disappeared over time, perhaps as a result of over cleaning.

चौकटराजा 09/04/2014 - 20:35
पेठकर काका पॅरिसला गेल्याने पॅरिसची काय मनस्थिती झाली पहा ! अजि ऐसा मोका फिर कहां मिलेगा पेठकरजी जैसा गुल कहा मिलेगा आओ तुमको दिखलाता हूं पेठकर संग एक रंगीन शाम देखो देखो देखो देखो देखो ये रंगीला पेठकर ! पेठकर काका, ते पॅरिस रोज रसिकांची वाट पहात आपला दिनक्रम चालू करते. त्याची सफर आवडली. बाकी आपण कोणत्या भागात उतरला होतात. जवळच्या गुजराथी भोजनालयाचे नाव काय? पुणेकर एरियलच्या दृष्टीने हे फार म्हत्वाचे आहे .

जातवेद 09/04/2014 - 20:36
फारच छान. बराच बारिक-सारिक तपशील कळाला (जाळ्यांपासून ते चोरांपर्यंत, जाळीवाल्या चोरांकडून धोका जास्तच :) ) पुढच्या लेखांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे :) पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं

रेवती 09/04/2014 - 20:41
छान वृत्तांत, आयफेल टॉवरचे फोटो व त्यावरून शहराचे फोटो जास्त आवडले. दिव्यांनी झगमगणारा टॉवर नेहमीच आवडतो. क्वीन सिनेमात आयफेल टॉवर नुकताच पाहिला असल्याने या योगायोगाची गंमत वाटली. म्यूझियममधील चित्रेही आवडली. इस्पिक एक्कासाहेबांनी अनेकांना फिरण्यास मोटीवेट केलेले पाहून आनंद झाला. अर्थातच मी त्यातली एक नाही. प्रवासवर्णने वाचून तर अगदी जाउन आल्यासाएरखेच वाटते. पुन्हा जाण्याची गरज नाही. आयफेल परिसरात पाकिस्तानी, बांगला देशी लोकांच्या कहाण्या आधी वाचल्या होत्या पण चोरांबद्दल मात्र नवीनच समजले.

सौंदाळा 09/04/2014 - 20:42
झक्कास. अधलीमधली फटकेबाजी जास्त आवडली.

दिव्यश्री 09/04/2014 - 20:51
काकाश्री मस्तच वृतांत . आवडला . मीही प्यांटवाल्यांना असाच प्रश्न विचारला होता कि मोनालीसामध्ये नक्की काय आहे कि सगळे वेड्यासारखे त्या फोटो जवळच गर्दी करतात मला अस उत्तर मिळाल कि तीच स्मित एकदम योग्य आहे . आदर्श स्मित असे म्हणतात . असंही समजल कि त्यामध्ये हळूहळू फरक पडत आहे . खखोदेजा . आमच्याकडेही तिचा फोटू आहे एक शेपरेट आणि एक आमच्या मुखकमलांसह. :D सगळ्यात जास्त आशियाई लोकांची गर्दी असते तिथे .

In reply to by दिव्यश्री

शुचि 09/04/2014 - 20:59
मी वाचलेलं की ते स्मित अतिशय गूढ आहे अन ती गरोदर असल्याचीही पुसट शक्यता ते चित्र दर्शविते दुसरे वर्शन हे ऐकलेले की स्वतः दा विन्चिच मोनालिसा झालेला आहे. पण या सर्व ऐकीव गोष्टी.

आरोही 09/04/2014 - 21:55
खरेच खूप सुंदर वृत्तांत ...वाट बघत होतेच ..आता पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत ...एवढे सुंदर लिहिले आहे खरेच मनापासून आवडले ..थोडाफार वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न मीही करत आहे ..पण जमतोय कि नाही असेच वाटते ..पहिल्यांदाच असे काही लिहिण्याचा प्रयत्न चालला आहे ..बघूया जमतेय का ते ..+)

खेडूत 09/04/2014 - 22:38
लई भारी ओ काका! एकदम :) लंडन पण त्याच फेरीत झालं असतं तर आपण भेटलो असतो. >>विकणारे बरेच भारतिय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी दिसतात हे सगळीकडे झालेत हल्ली. स्वित्झर्लंड आणि इटलीत पिसा ( पिजा) जवळ पण. आता काळे आफ्रिकी तर त्यांच्यावर कडी करतात! हिंदी गाणी वगैरे गातात! :) आणि आपल्याला पिसा प्रतिकृती आणि इतर वस्तू घ्यायला मागे लागतात. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे सर्वात वरच्या मजल्यावर सर्व दिशाना जगातल्या महत्वाच्या शहरांची नावे लिहिली आहेत, ज्यांची लोकसंख्या दहा लाखावर आहे. आता ते बंद केलेलं दिसतंय- नाहीतर भारत आणि चीन मधलीच गावं येतील. पण मुंबई, दिल्ली, हैदराबाद पाहिल्याचे आठवते. आम्ही एका कोरियन मालकाच्या हॉटेलात रहात होतो, त्याने सांगितलं की तिथे निम्मी लोकसंख्या रोज बदलते इतके पर्यटक असतात! म्हणून इतकी अस्वछता आणि बेशिस्त दिसते.

प्रभाकर इन पॅरीस!!! क्या बात है!! :) काय पेठकरशेठ, मग तिथे गेला होतात तर आठवणीने बूयांबेस खाल्लं की नाही? आणि टॉवरपासून नदीकडे निघाल्यावर नदीला लागून जो रस्ता आहे त्यावर डावीकडे वळलं की अंदाजे एक फर्लांगावर अंडरग्राउंड मेट्रोच्या स्टेशनजवळ एक फेमस दुकान/हाटेल आहे. अफलातून क्रेप मिळतात तिथे!! विविध चवींचे, गोड आणि मसालेदारसुद्धा! अगदी आऊट ऑफ धिस वर्ल्ड!!

In reply to by प्रशांत

>>>>आणि falafel सुद्धा फलाफेल तर इथे मस्कतात रोजच पाहायला आणि खायला मिळते. घरी सुद्धा बनवितो. त्यामुळे त्याचे आकर्षण उरलेले नाही. पण, शाकाहारी लोकांसाठी तो एक चविष्ट पर्याय आहे हे मान्य.

चौकटराजा, जातवेद, रेवती, सौंदाळा, मराठे, दिव्यश्री, मुक्त विहारि, अद्वेय, मनिष, खेडूत, पिवळा डांबिस, जोशी 'ले' आणि खटपट्या मनःपूर्वक धन्यवाद. चौकटराजा - माझा पॅरीस मधला राहण्याचा पत्ता होता 37, Rue Du Hameau, Porte De Versailles. टॉवर पासून दोनेक किलोमिटर अंतर असावे. दोन इमारती सोडून असलेल्या गुजराथी उपहारगृहाचे नांव आठवत नाही पण बाहेर इंडियन रेस्टॉरंट अशी पाटी आहे. अद्वेय - >>>>थोडाफार वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न मीही करत आहे ..पण जमतोय कि नाही असेच वाटते ..पहिल्यांदाच असे काही लिहिण्याचा प्रयत्न चालला आहे ..बघूया जमतेय का ते ..+) जमेल, नक्की जमेल. न जमायला काय झालं? प्रत्यक्ष घटना अनुभवताना जो संवाद स्वतःचा स्वतःशीच चाललेला असतो त्याचीच तर 'पटकथा' बनवायची असते. खेडूत - स्विट्झर्लंड पेक्षा इटलीत पिसा आणि रोम इथे बांगलादेशी फेरीवाल्यांची संख्या जास्त जाणवली. पण बिचारे मदत करतात. भारतियांबद्दल त्यांना विशेष ओढा दिसला. कदाचित 'गिर्‍हाईकं' म्हणून असेल किंवा त्यांना युरोपियन्स चांगली वागणूक देत नसावेत त्यामुळे भारतिय पाहिल्यावर त्यांना आनंद होत असावा. इतर देशांमधील मुख्य मुख्य शहरांची नांवे आणि त्यांचे आयफेल पासूनचे अंतर दर्शविणारा फलक टॉवरवर अजूनही आहे.

DSC00162-web

नंदन 10/04/2014 - 08:28
खुसखुशीत, नर्मविनोदी प्रवासवर्णन! >>> जमेल, नक्की जमेल. न जमायला काय झालं? प्रत्यक्ष घटना अनुभवताना जो संवाद स्वतःचा स्वतःशीच चाललेला असतो त्याचीच तर 'पटकथा' बनवायची असते. --- मजबूत! (अरेबिकमध्ये 'बरोबर' या अर्थाने?)

स्पंदना 10/04/2014 - 09:22
यमीच्या चारपट गोरी!! ती मोनलीसा स्वतः उठुन पेठकर काकांचे पाय पकडुन माफी मागत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आले. लै भारी पेठकर काका. मस्त मजा आली पॅरीस तुमच्या समवेत पहायला.

पॅरीस ट्रीप मस्तं झाली, प्रवासवर्णन आवडले :) अरे वाह!! आयफेल पासूनचे अंतर दर्शविणारा फलकामध्ये आग्रा ही अ‍ॅड झाले तर काही वर्षापूर्वी कोलकाता आणी दिल्लीच होते. स्विट्झर्लंड भागाच्या प्रतिक्षेत, मा.टिटलीसच्या पायथ्याशी वडा-पाव, चहा घेतला का?

चित्रगुप्त 10/04/2014 - 14:57
व्वा. तुमचा हा लेख वाचून पॅरिसमधे काढलेल्या हजारो फोटोतून निवडून मिपावर देण्याच्या बेताला पुन्हा एकदा बळकटी मिळाली.

यसवायजी 10/04/2014 - 17:44
युरेलचा पास सगळ्या शेंगेन देशात चालतो का? पॅरीस मध्ये रहायची व्यवस्था कशी केलीत? कारण आम्ही हॉस्टेलवर रहायचा विचार करत होतो तरी बजेटच्या बाहेर चालल्याने अखेर पॅरीस कॅन्सल केलं होतं. त्यामुळे अजुनही फक्त गुगल अर्थ वर टॉवर, आणी टॉवरवरुन पॅरीस पाहणे चालालंय. ;) @ ह्या माहिती इतकाच महत्त्वाचा युरोपातील गाड्यांचा वक्तशीरपणा. हा एकच अपवाद वगळता मलासुद्धा असाच अनुभव आला होता. फक्त रेल्वेच नाही तर बस सुद्धा अगदी वेळेवर. बसचा डायवर किंवा डायवरीन जेंव्हा गुड मॉर्नीन्ग म्हणतात, तेंव्हा फक्त क्या ब्बात.. क्या ब्बात. रेल्वेमध्ये अपंग, सैकलिस्टस्, अंध आणी वॄद्ध व्यक्तींसाठी सोईसुद्धा उत्तम. हा भाग उत्तमच. पु.भा.प्र.

शुचि 10/04/2014 - 22:19
लहानपणी "रमेश मंत्री" यांचा मेनका मासिकात लेख वाचला होता. तोदेखील खूप छान होता. पण प्रपेंच्या लेखाने या सहलीत काय काय काळजी घेणे आवश्यक आहे ते कळले. खरं तर खूप वाटतं आहे की आयफेल टॉवर पहावा, नीळ्या नीळ्या रात्री पहावा :) रात्रीचा टॉवर चा फोटो निव्वळ जीवघेणा आहे.

पॅरीसच्या ठगांबद्दल ऐकून फार्रफार बरे वाटले. म्हणजे असा एखादा वृत्तांत वाचताना श्या आपण कधी जाणार इथे म्हणत एक हलकीशी जळजळ होते ती कमी होण्यास मदत झाली ;) बाकी आपला आयफेल टॉवरचा फोटो डिलीटला गेला हे तर खूपच वाईट झाले, मला फार पूर्वी जेव्हा पहिल्यांदा गोव्याला गेलेलो तेव्हाचे माझे सारे फोटो उडाले होते ते आठवले, कसला शॉट लागला होता डोक्याला. पुढच्या वेळी गोव्याला जाईपर्यंत ती जखम भळभळत होती. आणि इथे पॅरीस अन आयफेल टॉवरचा फोटो उडला :( असो, छान सूर गवसलाय वृत्तांताला, कुठेही पाल्हाळ न लावता, वा माहितीचा ओवरडोस न करता पुढे सरकतोय, आता स्वित्झर्लंडवारी साठी आम्हीही उत्सुक.

वाटाड्या... 11/04/2014 - 00:22
जबरी लिहीलयं. मजा आला वाचताना. बर्याच दिवसांनी आलात. बाकी तुमचे आणि आमचे सहचारीणी बरोबर असतानीचे अनुभव अगदी शेम टु शेम. आता पुढचा वृत्तांत कधी? - वाट्या

सखी 11/04/2014 - 20:41
सुदैवाने आम्ही 'जाणकार' नाही. रसिक जरूर आहोत. हे खुप आवडलं. उत्तम माहीती मिळतेयं पेठकर काका. चोरांचा सुळसुळाट ऐकुन आश्चर्य वाटलं पण पोलिस स्केट लावुन तत्पर आहेत ऐकुन बरं वाटलं. युरोप सफरीचे आयोजन करण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या मित्राला कोणत्या खास वेबसाईटचा उपयोग झाला असेल तर तेही लिहाल का? पुभाशु.

अमीबा 11/04/2014 - 22:46
अगदी पहिल्या वाक्यापासुन जोरदार सुरुवात झाली आहे :) पुढील लेखांची आतुरतेने वाट पाहत आहे.

साती 11/04/2014 - 23:52
मस्तं मजा आली वाचायला. जरा खर्चापाण्याचं पण लिहा ना. आमची पसर्‍ हलवून बघता येईल एक दोन वर्षात. बाकी इस्पिकच्या एक्क्यांची प्रवासवर्णने वाचून (म्हणजे मी वाचून आणि घरच्यांना फोटो दाखवून) ट्रिपा पदरात पाडून घेतल्या आहेत मी सुद्धा.

अनिता ठाकूर 14/04/2014 - 23:01
विनोदाचा हलका शिडकावा असलेलं, अजिबात कंटाळवाणं नसलेलं, सचित्र,सटीप प्रवासवर्णन! तुझी लिखाणाची शैली आकर्षक असल्यामुळे पुढील भाग वाचायची उत्कंठा लागून राहते.

आयुर्हित 19/04/2014 - 23:07
पेठकर काका, अभिनंदन. खूप छान सर्वांग सुंदर, खुसखुशीत विनोदी आणि मार्गदर्शक लेख! आपण पॅरीसमध्ये फिरत असतांना, आपल्या पाठीमागे मी आपले वीडीओ शूटिंग करून ठेवले आहे, अगदी आपल्या आवडत्या मोनालिसा सकट! पहा आपल्यालाही नक्की आवडेल. http://www.youtube.com/watch?v=KYYeG0Lo-G4

In reply to by आयुर्हित

>>>>आपल्या पाठीमागे मी आपले वीडीओ शूटिंग करून ठेवले आहे अच्छा! म्हणजे 'आयुर्हित' हा रणविर कपूरचा आयडी आहे तर. वा..वा.. मोठ्या मोठ्या माणसांच स्वागत आहे मिपावर.

काका, तुमच्या लेखमालेची वाटच बघत होते. माहितीपूर्ण लेख. आवडलाच. उकळलेला मसाला चहा युरोपात कुठेही फिरताना किती हवाहवासा वाटतो हे अनुभवले आहे. त्या संग्रहालयात ज्यांना चित्रकला आणि तत्सम विषयात रस आहे त्यांना खरंच कितीही दिवस कमी पडतील. पण बरेचसे पर्यटक मोनालिसाच्या चित्राकडेच धाव घेतात आणि तिकडे अशक्य गर्दी होते. त्या चित्रासोबत फोटू काढण्याची काही जणांची धडपड मनोरंजक ठरते. पुभाप्र.

vrushali n 09/04/2014 - 15:10
रच्याकने मला मोनालीसाला भुवयाच नसल्याच कुठ्ल्यातरी लेखात वाचल्यावरच लक्श्यात आले होते

In reply to by शिद

शिद 09/04/2014 - 15:14
च्या जाळीदार स्लॅक्स कडे एक कटाक्ष टाकून पत्नीने प्रश्न केला, 'ह्या टवळ्यांना थंडी कशी नाही वाजत?' मी म्हंटलं,' त्यांना पुरुषांच्या नजरांची उब मिळत असते.' 'तुम्ही सरळ समोर बघत चाला.' असा आदेश मिळाल्यावर माझाही नाईलाज झाला.
घरोघरी मातीच्या चुली ;)

सफरचंद 09/04/2014 - 15:41
वाटच बघत होतो .. पुढचा वृतांत लवकर टाका, वाट लागे पर्यंत वाट बघायला लावू नका ..... :P

भाते 09/04/2014 - 15:42
फोटो बघायच्या आधी तुम्ही लिहिलेली माहिती किमान ३-४ वेळा वाचुन घेतली. अप्रतिम! हे असे काही वाचल्यावर मला असे सुरेख लिहायला कधी जमणार असा प्रश्न पडतो. ध न्य वा द !

कंजूस 09/04/2014 - 16:11
इथेच थांबा ,राहा ,हॉटेल टाका आणि गलल्यावरून निरीक्षणं लिहित जा "मी प्रभाकर पेठकर पैरिसहून लिहितो की - -". आईफेलचा पत्ता मुद्दामहून चुकलात आणि फेरफटक्याचा सदुपयोग केलात .पैरिस तुमास्नी फारच भावलंय ते आमास्नी कळलंय राव .

गणपा 09/04/2014 - 17:01
खुसखुशीत आणि माहितीने सजलेला सहल वृत्तांत आवडला. पुभाप्र.

पैसा 09/04/2014 - 17:12
खूपच छान लिहिलंत आणि फोटो आवडले हे काय सांगायला नकोच! पॅरिसमधे एवढे चोर भरलेत? कोण सांगत होतं ते, भारतातच असले प्रकार होतात म्हणून?

शुचि 09/04/2014 - 18:18
किती खिळवून टाकणारं लिहीलं आहेत. वर्णन अतिशय आवडलं. सर्वच छायाचित्रे अप्रतिम. निशेच्या मखमली पेटीतील, हिर्यासारखा आयफ़ेल Tower तर कळस आहे कळस.

प्रशांत आवले, पिलियन रायडर, केदार-मिसळपाव, मधुरा देशपांडे, सूड, vrushali n, त्रिवेनि ,शिद, दिपक.कुवेत, सफरचंद, भाते, अत्रुप्त आत्मा, कंजूस, ऋषिकेश, मदनबाण, गणपा, पैसा, वल्ली, आतिवास, Anvita, यशोधरा, शुचि, इस्पीकचा एक्का आणि राही....सर्वांचे मनापासून आभार. पिलियन रायडर - छायाचित्रं का बरं दिसेनांत? बाकी सर्वांना दिसत आहेत असे वाटते. आपल्या तांत्रीक समिती सदस्यास विचारून पाहा बरं. vrushali n - भुवया नाहीत असं वाटतय पण त्या आहेत. अगदी धुरकट आणि त्वचेच्या रंगात मिसळल्याने नाहीत असा भास होत असावा. युरोपात अशा अनेक म्हातार्‍या पाहिल्या ज्यांच्या भुवया धुरकट आणि त्वचेच्या रंगात मिसळून जातात. (जशा आपल्याकडे पांढर्‍या होतात) अशा म्हातार्‍या आय लायनर वापरून भुवयांच्या जागी एक जरा जाडसर काळी रेघ ओढतात. खर पाहता ते आणखिनच अनैसर्गिक आणि विद्रुप दिसतं. पण असो. कंजूस - असा विचार प्रकर्षाने मनांत आला पण इथे नाही, जर्मनीत. त्यावर माझी आणि निनादची माफक चर्चाही झाली. जर्मनीत भारतिय जेवणाचे जर्मन पंखे खुप पाहिले. असो. पॅरीस हे प्रणयाचे शहर आहे असे म्हणतात. ह्याहून जास्त खाजगी गोष्टी उघड करण्यात हशील नाही. पैसा - माझ्या दोन्ही भेटींमध्ये चोरांचा सुळसुळाट मला प्रकर्षाने जाणवला. पण, हतोत्साहीत होण्याचे कारण नाही. पोलीसही फिरत असतात. स्केट वापरणारे पोलीसही आहेत जे गर्दीतूनही चोरांचा पाठलाग वेगाने करू शकतात. पण आपण आपली काळजी घेतलेली बरी. आयफेल टॉवरच्या प्रांगणात आयफेलच्या प्रतिकृती असेलेले, फ्रिजवर लावायचे चुंबक, कि-चेन्स, भेटवस्तू, भेटकार्ड विकणारे बरेच भारतिय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी दिसतात. त्यांच्याकडे ह्या व्यवसायाचा परवाना नसतो. त्यांची, पोलीस दिसताच पळापळ होते. अगदी आपल्या दादरला फुटपाथवरच्या विक्रेत्यांची होते तशी. ह्यांच्याकडून कांही विकत घेताना घासघीस करायला लाजू नये. १/४ किमतीलाही शेवटी देतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

असा विचार प्रकर्षाने मनांत आला पण इथे नाही, जर्मनीत
+१११११ मला नुसते कल्पनेनेच किती छान वाटले की तुमचे उपहारगृह इथे जर्मनीत आणि मग तिथेच कट्टा. :) इकडच्या लोकांना प्रचंड आवडतात भारतीय खाद्यपदार्थ. खरंच हे घडू देत लवकर. जर्मनीतील सगळेच मिपाकर मदत करायला तयार असतील.

In reply to by vrushali n

विकिपिडियावर खालील माहिती सुद्धा मिळाली..... Mona Lisa has no clearly visible eyebrows or eyelashes. Some researchers claim that it was common at this time for genteel women to pluck these hairs, as they were considered unsightly.[35][36] In 2007, French engineer Pascal Cotte announced that his ultra high resolution scans of the painting provide evidence that Mona Lisa was originally painted with eyelashes and with better visible eyebrows, but that these had gradually disappeared over time, perhaps as a result of over cleaning.

चौकटराजा 09/04/2014 - 20:35
पेठकर काका पॅरिसला गेल्याने पॅरिसची काय मनस्थिती झाली पहा ! अजि ऐसा मोका फिर कहां मिलेगा पेठकरजी जैसा गुल कहा मिलेगा आओ तुमको दिखलाता हूं पेठकर संग एक रंगीन शाम देखो देखो देखो देखो देखो ये रंगीला पेठकर ! पेठकर काका, ते पॅरिस रोज रसिकांची वाट पहात आपला दिनक्रम चालू करते. त्याची सफर आवडली. बाकी आपण कोणत्या भागात उतरला होतात. जवळच्या गुजराथी भोजनालयाचे नाव काय? पुणेकर एरियलच्या दृष्टीने हे फार म्हत्वाचे आहे .

जातवेद 09/04/2014 - 20:36
फारच छान. बराच बारिक-सारिक तपशील कळाला (जाळ्यांपासून ते चोरांपर्यंत, जाळीवाल्या चोरांकडून धोका जास्तच :) ) पुढच्या लेखांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे :) पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं

रेवती 09/04/2014 - 20:41
छान वृत्तांत, आयफेल टॉवरचे फोटो व त्यावरून शहराचे फोटो जास्त आवडले. दिव्यांनी झगमगणारा टॉवर नेहमीच आवडतो. क्वीन सिनेमात आयफेल टॉवर नुकताच पाहिला असल्याने या योगायोगाची गंमत वाटली. म्यूझियममधील चित्रेही आवडली. इस्पिक एक्कासाहेबांनी अनेकांना फिरण्यास मोटीवेट केलेले पाहून आनंद झाला. अर्थातच मी त्यातली एक नाही. प्रवासवर्णने वाचून तर अगदी जाउन आल्यासाएरखेच वाटते. पुन्हा जाण्याची गरज नाही. आयफेल परिसरात पाकिस्तानी, बांगला देशी लोकांच्या कहाण्या आधी वाचल्या होत्या पण चोरांबद्दल मात्र नवीनच समजले.

सौंदाळा 09/04/2014 - 20:42
झक्कास. अधलीमधली फटकेबाजी जास्त आवडली.

दिव्यश्री 09/04/2014 - 20:51
काकाश्री मस्तच वृतांत . आवडला . मीही प्यांटवाल्यांना असाच प्रश्न विचारला होता कि मोनालीसामध्ये नक्की काय आहे कि सगळे वेड्यासारखे त्या फोटो जवळच गर्दी करतात मला अस उत्तर मिळाल कि तीच स्मित एकदम योग्य आहे . आदर्श स्मित असे म्हणतात . असंही समजल कि त्यामध्ये हळूहळू फरक पडत आहे . खखोदेजा . आमच्याकडेही तिचा फोटू आहे एक शेपरेट आणि एक आमच्या मुखकमलांसह. :D सगळ्यात जास्त आशियाई लोकांची गर्दी असते तिथे .

In reply to by दिव्यश्री

शुचि 09/04/2014 - 20:59
मी वाचलेलं की ते स्मित अतिशय गूढ आहे अन ती गरोदर असल्याचीही पुसट शक्यता ते चित्र दर्शविते दुसरे वर्शन हे ऐकलेले की स्वतः दा विन्चिच मोनालिसा झालेला आहे. पण या सर्व ऐकीव गोष्टी.

आरोही 09/04/2014 - 21:55
खरेच खूप सुंदर वृत्तांत ...वाट बघत होतेच ..आता पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत ...एवढे सुंदर लिहिले आहे खरेच मनापासून आवडले ..थोडाफार वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न मीही करत आहे ..पण जमतोय कि नाही असेच वाटते ..पहिल्यांदाच असे काही लिहिण्याचा प्रयत्न चालला आहे ..बघूया जमतेय का ते ..+)

खेडूत 09/04/2014 - 22:38
लई भारी ओ काका! एकदम :) लंडन पण त्याच फेरीत झालं असतं तर आपण भेटलो असतो. >>विकणारे बरेच भारतिय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी दिसतात हे सगळीकडे झालेत हल्ली. स्वित्झर्लंड आणि इटलीत पिसा ( पिजा) जवळ पण. आता काळे आफ्रिकी तर त्यांच्यावर कडी करतात! हिंदी गाणी वगैरे गातात! :) आणि आपल्याला पिसा प्रतिकृती आणि इतर वस्तू घ्यायला मागे लागतात. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे सर्वात वरच्या मजल्यावर सर्व दिशाना जगातल्या महत्वाच्या शहरांची नावे लिहिली आहेत, ज्यांची लोकसंख्या दहा लाखावर आहे. आता ते बंद केलेलं दिसतंय- नाहीतर भारत आणि चीन मधलीच गावं येतील. पण मुंबई, दिल्ली, हैदराबाद पाहिल्याचे आठवते. आम्ही एका कोरियन मालकाच्या हॉटेलात रहात होतो, त्याने सांगितलं की तिथे निम्मी लोकसंख्या रोज बदलते इतके पर्यटक असतात! म्हणून इतकी अस्वछता आणि बेशिस्त दिसते.

प्रभाकर इन पॅरीस!!! क्या बात है!! :) काय पेठकरशेठ, मग तिथे गेला होतात तर आठवणीने बूयांबेस खाल्लं की नाही? आणि टॉवरपासून नदीकडे निघाल्यावर नदीला लागून जो रस्ता आहे त्यावर डावीकडे वळलं की अंदाजे एक फर्लांगावर अंडरग्राउंड मेट्रोच्या स्टेशनजवळ एक फेमस दुकान/हाटेल आहे. अफलातून क्रेप मिळतात तिथे!! विविध चवींचे, गोड आणि मसालेदारसुद्धा! अगदी आऊट ऑफ धिस वर्ल्ड!!

In reply to by प्रशांत

>>>>आणि falafel सुद्धा फलाफेल तर इथे मस्कतात रोजच पाहायला आणि खायला मिळते. घरी सुद्धा बनवितो. त्यामुळे त्याचे आकर्षण उरलेले नाही. पण, शाकाहारी लोकांसाठी तो एक चविष्ट पर्याय आहे हे मान्य.

चौकटराजा, जातवेद, रेवती, सौंदाळा, मराठे, दिव्यश्री, मुक्त विहारि, अद्वेय, मनिष, खेडूत, पिवळा डांबिस, जोशी 'ले' आणि खटपट्या मनःपूर्वक धन्यवाद. चौकटराजा - माझा पॅरीस मधला राहण्याचा पत्ता होता 37, Rue Du Hameau, Porte De Versailles. टॉवर पासून दोनेक किलोमिटर अंतर असावे. दोन इमारती सोडून असलेल्या गुजराथी उपहारगृहाचे नांव आठवत नाही पण बाहेर इंडियन रेस्टॉरंट अशी पाटी आहे. अद्वेय - >>>>थोडाफार वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न मीही करत आहे ..पण जमतोय कि नाही असेच वाटते ..पहिल्यांदाच असे काही लिहिण्याचा प्रयत्न चालला आहे ..बघूया जमतेय का ते ..+) जमेल, नक्की जमेल. न जमायला काय झालं? प्रत्यक्ष घटना अनुभवताना जो संवाद स्वतःचा स्वतःशीच चाललेला असतो त्याचीच तर 'पटकथा' बनवायची असते. खेडूत - स्विट्झर्लंड पेक्षा इटलीत पिसा आणि रोम इथे बांगलादेशी फेरीवाल्यांची संख्या जास्त जाणवली. पण बिचारे मदत करतात. भारतियांबद्दल त्यांना विशेष ओढा दिसला. कदाचित 'गिर्‍हाईकं' म्हणून असेल किंवा त्यांना युरोपियन्स चांगली वागणूक देत नसावेत त्यामुळे भारतिय पाहिल्यावर त्यांना आनंद होत असावा. इतर देशांमधील मुख्य मुख्य शहरांची नांवे आणि त्यांचे आयफेल पासूनचे अंतर दर्शविणारा फलक टॉवरवर अजूनही आहे.

DSC00162-web

नंदन 10/04/2014 - 08:28
खुसखुशीत, नर्मविनोदी प्रवासवर्णन! >>> जमेल, नक्की जमेल. न जमायला काय झालं? प्रत्यक्ष घटना अनुभवताना जो संवाद स्वतःचा स्वतःशीच चाललेला असतो त्याचीच तर 'पटकथा' बनवायची असते. --- मजबूत! (अरेबिकमध्ये 'बरोबर' या अर्थाने?)

स्पंदना 10/04/2014 - 09:22
यमीच्या चारपट गोरी!! ती मोनलीसा स्वतः उठुन पेठकर काकांचे पाय पकडुन माफी मागत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आले. लै भारी पेठकर काका. मस्त मजा आली पॅरीस तुमच्या समवेत पहायला.

पॅरीस ट्रीप मस्तं झाली, प्रवासवर्णन आवडले :) अरे वाह!! आयफेल पासूनचे अंतर दर्शविणारा फलकामध्ये आग्रा ही अ‍ॅड झाले तर काही वर्षापूर्वी कोलकाता आणी दिल्लीच होते. स्विट्झर्लंड भागाच्या प्रतिक्षेत, मा.टिटलीसच्या पायथ्याशी वडा-पाव, चहा घेतला का?

चित्रगुप्त 10/04/2014 - 14:57
व्वा. तुमचा हा लेख वाचून पॅरिसमधे काढलेल्या हजारो फोटोतून निवडून मिपावर देण्याच्या बेताला पुन्हा एकदा बळकटी मिळाली.

यसवायजी 10/04/2014 - 17:44
युरेलचा पास सगळ्या शेंगेन देशात चालतो का? पॅरीस मध्ये रहायची व्यवस्था कशी केलीत? कारण आम्ही हॉस्टेलवर रहायचा विचार करत होतो तरी बजेटच्या बाहेर चालल्याने अखेर पॅरीस कॅन्सल केलं होतं. त्यामुळे अजुनही फक्त गुगल अर्थ वर टॉवर, आणी टॉवरवरुन पॅरीस पाहणे चालालंय. ;) @ ह्या माहिती इतकाच महत्त्वाचा युरोपातील गाड्यांचा वक्तशीरपणा. हा एकच अपवाद वगळता मलासुद्धा असाच अनुभव आला होता. फक्त रेल्वेच नाही तर बस सुद्धा अगदी वेळेवर. बसचा डायवर किंवा डायवरीन जेंव्हा गुड मॉर्नीन्ग म्हणतात, तेंव्हा फक्त क्या ब्बात.. क्या ब्बात. रेल्वेमध्ये अपंग, सैकलिस्टस्, अंध आणी वॄद्ध व्यक्तींसाठी सोईसुद्धा उत्तम. हा भाग उत्तमच. पु.भा.प्र.

शुचि 10/04/2014 - 22:19
लहानपणी "रमेश मंत्री" यांचा मेनका मासिकात लेख वाचला होता. तोदेखील खूप छान होता. पण प्रपेंच्या लेखाने या सहलीत काय काय काळजी घेणे आवश्यक आहे ते कळले. खरं तर खूप वाटतं आहे की आयफेल टॉवर पहावा, नीळ्या नीळ्या रात्री पहावा :) रात्रीचा टॉवर चा फोटो निव्वळ जीवघेणा आहे.

पॅरीसच्या ठगांबद्दल ऐकून फार्रफार बरे वाटले. म्हणजे असा एखादा वृत्तांत वाचताना श्या आपण कधी जाणार इथे म्हणत एक हलकीशी जळजळ होते ती कमी होण्यास मदत झाली ;) बाकी आपला आयफेल टॉवरचा फोटो डिलीटला गेला हे तर खूपच वाईट झाले, मला फार पूर्वी जेव्हा पहिल्यांदा गोव्याला गेलेलो तेव्हाचे माझे सारे फोटो उडाले होते ते आठवले, कसला शॉट लागला होता डोक्याला. पुढच्या वेळी गोव्याला जाईपर्यंत ती जखम भळभळत होती. आणि इथे पॅरीस अन आयफेल टॉवरचा फोटो उडला :( असो, छान सूर गवसलाय वृत्तांताला, कुठेही पाल्हाळ न लावता, वा माहितीचा ओवरडोस न करता पुढे सरकतोय, आता स्वित्झर्लंडवारी साठी आम्हीही उत्सुक.

वाटाड्या... 11/04/2014 - 00:22
जबरी लिहीलयं. मजा आला वाचताना. बर्याच दिवसांनी आलात. बाकी तुमचे आणि आमचे सहचारीणी बरोबर असतानीचे अनुभव अगदी शेम टु शेम. आता पुढचा वृत्तांत कधी? - वाट्या

सखी 11/04/2014 - 20:41
सुदैवाने आम्ही 'जाणकार' नाही. रसिक जरूर आहोत. हे खुप आवडलं. उत्तम माहीती मिळतेयं पेठकर काका. चोरांचा सुळसुळाट ऐकुन आश्चर्य वाटलं पण पोलिस स्केट लावुन तत्पर आहेत ऐकुन बरं वाटलं. युरोप सफरीचे आयोजन करण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या मित्राला कोणत्या खास वेबसाईटचा उपयोग झाला असेल तर तेही लिहाल का? पुभाशु.

अमीबा 11/04/2014 - 22:46
अगदी पहिल्या वाक्यापासुन जोरदार सुरुवात झाली आहे :) पुढील लेखांची आतुरतेने वाट पाहत आहे.

साती 11/04/2014 - 23:52
मस्तं मजा आली वाचायला. जरा खर्चापाण्याचं पण लिहा ना. आमची पसर्‍ हलवून बघता येईल एक दोन वर्षात. बाकी इस्पिकच्या एक्क्यांची प्रवासवर्णने वाचून (म्हणजे मी वाचून आणि घरच्यांना फोटो दाखवून) ट्रिपा पदरात पाडून घेतल्या आहेत मी सुद्धा.

अनिता ठाकूर 14/04/2014 - 23:01
विनोदाचा हलका शिडकावा असलेलं, अजिबात कंटाळवाणं नसलेलं, सचित्र,सटीप प्रवासवर्णन! तुझी लिखाणाची शैली आकर्षक असल्यामुळे पुढील भाग वाचायची उत्कंठा लागून राहते.

आयुर्हित 19/04/2014 - 23:07
पेठकर काका, अभिनंदन. खूप छान सर्वांग सुंदर, खुसखुशीत विनोदी आणि मार्गदर्शक लेख! आपण पॅरीसमध्ये फिरत असतांना, आपल्या पाठीमागे मी आपले वीडीओ शूटिंग करून ठेवले आहे, अगदी आपल्या आवडत्या मोनालिसा सकट! पहा आपल्यालाही नक्की आवडेल. http://www.youtube.com/watch?v=KYYeG0Lo-G4

In reply to by आयुर्हित

>>>>आपल्या पाठीमागे मी आपले वीडीओ शूटिंग करून ठेवले आहे अच्छा! म्हणजे 'आयुर्हित' हा रणविर कपूरचा आयडी आहे तर. वा..वा.. मोठ्या मोठ्या माणसांच स्वागत आहे मिपावर.
विमानाचे पाय जमिनीला आणि माझे हात आकाशाला एकाच वेळी टेकले. पॅरीस..पॅरीस जन्मभर ज्या बद्दल वाचलं होतं त्या शहराच्या भूमीवर उतरणे रोमांचकारी होते. ह्या वर्षी ३ मार्चला पॅरीस शहरी दिलेली भेट निवांत शिवाय सपत्निक होती त्यामुळे आनंद द्विगुणित करणारी आणि विशेष रोमांचकारी होती. मिपा सदस्य इस्पिकचा॑ एक्का ह्यांचा 'हिवाळ्यातील स्विट्झर्लंड' हा लेख वाचल्यापासून ते डोहाळे लागले होतेच त्यातच इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या लंडन शहरातील एका पुस्तक प्रकाशनाच्या जाहिरातीने लक्ष वेधून घेतले आणि विचार ठाम झाला ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायचीच.

केरळ ट्रिप

वैभव.पुणे ·

vrushali n 09/04/2014 - 15:19
अथ पासुन इती पर्यन्त लिहिलेत तुम्ही ....चांगल लिहिलेय (म्हणन्यापेक्शा मस्त फोटो आहेत)

vrushali n 09/04/2014 - 15:19
अथ पासुन इती पर्यन्त लिहिलेत तुम्ही ....चांगल लिहिलेय (म्हणन्यापेक्शा मस्त फोटो आहेत)

अरे वा एकाच दिवशी २ जिलेब्या पाडल्यत की राव! संपुर्ण वर्षाचा कोटा पुर्ण करताय की काय? आता तसंच त्या महाबळेश्वाराच्या धाग्याला पण असाच वृत्तांत येवौद्या.

जातवेद 09/04/2014 - 19:40
अहो काय इंटरनेटचा कोटा संपत आलेला काय? नुसत्या मसाल्याच्या मळ्यावर एक लेख वडला असता की. फोटो सुरेख खासकरून रस्त्याच्या वळणावरचा. आणि फोटोंना आकडे असतील तर नेमक्या प्रतिक्रीया देता येतात. आता याला
प्रयत्न चालू आहे
म्हणून प्रतिक्रीया देउ नका :)

आत्मशून्य 09/04/2014 - 22:55
बॅ़क वॉटर सफारी, आणी कुठेही फिरा किमान ५०% मराठी पर्यटक दिसणार ... केरळ केरळ म्हणजे खरच केरळ आहे. देवाची भुमी हे विषेशण सार्थ करते.

छान फोटोज ! केरळला जायचे मागच्या वेळी हुकले ते अजून बायकोच्या शिव्या खातोय. तुम्ही काय कसे गेलात आणि खर्चा साधारण किती आला याबद्दल निदान प्रतिसादात तरी लिहा ना.. फायदा होईल अनुभवाचा.

In reply to by किसन शिंदे

शुचि 14/04/2014 - 19:47
मज्जा आहे :) खरच अप्रतिम आहे केरळ. इतकं हिरवंगार आम्ही पावसाळ्यात (जुलै)पाहीले होते. इतके खंड्या पक्षी होते, भाताची खाचरं पाहीली. अन खोबर्‍याच्या तेलातील, केळ्याच्या काचर्‍या (चिप्स) मस्तच.

अनन्न्या 14/04/2014 - 19:45
पुढच्या मार्च एप्रिलमध्ये जायचेय. चांगली हॉटेल्स, किती दिवस लागतात, महत्त्वाच्या ठिकाणांचे सविस्तर वर्णन..... इ.

भाते 14/04/2014 - 22:37
सर्वच फोटो छान आहेत. थोडक्यात आटोपते वर्णन खटकले. वेळ काढुन यावर एखादा सविस्तर माहिती देणारा लेख येऊ द्या.

vrushali n 09/04/2014 - 15:19
अथ पासुन इती पर्यन्त लिहिलेत तुम्ही ....चांगल लिहिलेय (म्हणन्यापेक्शा मस्त फोटो आहेत)

vrushali n 09/04/2014 - 15:19
अथ पासुन इती पर्यन्त लिहिलेत तुम्ही ....चांगल लिहिलेय (म्हणन्यापेक्शा मस्त फोटो आहेत)

अरे वा एकाच दिवशी २ जिलेब्या पाडल्यत की राव! संपुर्ण वर्षाचा कोटा पुर्ण करताय की काय? आता तसंच त्या महाबळेश्वाराच्या धाग्याला पण असाच वृत्तांत येवौद्या.

जातवेद 09/04/2014 - 19:40
अहो काय इंटरनेटचा कोटा संपत आलेला काय? नुसत्या मसाल्याच्या मळ्यावर एक लेख वडला असता की. फोटो सुरेख खासकरून रस्त्याच्या वळणावरचा. आणि फोटोंना आकडे असतील तर नेमक्या प्रतिक्रीया देता येतात. आता याला
प्रयत्न चालू आहे
म्हणून प्रतिक्रीया देउ नका :)

आत्मशून्य 09/04/2014 - 22:55
बॅ़क वॉटर सफारी, आणी कुठेही फिरा किमान ५०% मराठी पर्यटक दिसणार ... केरळ केरळ म्हणजे खरच केरळ आहे. देवाची भुमी हे विषेशण सार्थ करते.

छान फोटोज ! केरळला जायचे मागच्या वेळी हुकले ते अजून बायकोच्या शिव्या खातोय. तुम्ही काय कसे गेलात आणि खर्चा साधारण किती आला याबद्दल निदान प्रतिसादात तरी लिहा ना.. फायदा होईल अनुभवाचा.

In reply to by किसन शिंदे

शुचि 14/04/2014 - 19:47
मज्जा आहे :) खरच अप्रतिम आहे केरळ. इतकं हिरवंगार आम्ही पावसाळ्यात (जुलै)पाहीले होते. इतके खंड्या पक्षी होते, भाताची खाचरं पाहीली. अन खोबर्‍याच्या तेलातील, केळ्याच्या काचर्‍या (चिप्स) मस्तच.

अनन्न्या 14/04/2014 - 19:45
पुढच्या मार्च एप्रिलमध्ये जायचेय. चांगली हॉटेल्स, किती दिवस लागतात, महत्त्वाच्या ठिकाणांचे सविस्तर वर्णन..... इ.

भाते 14/04/2014 - 22:37
सर्वच फोटो छान आहेत. थोडक्यात आटोपते वर्णन खटकले. वेळ काढुन यावर एखादा सविस्तर माहिती देणारा लेख येऊ द्या.
गेल्या महिन्यात कुटुंबीया समवेत केरळ राज्यी जाऊन आलो . पुणे - मुंबई - एर्नाकुलम- मुन्नार- थेक्कडी - त्रिवेंद्रम - पुणे असा ६-७ दिवसाचा भेट ठरवला होता . 1 मुंबई - एर्नाकुलम दुरान्तो एक्स्प्रेस ने रात्री मुंबई सोडले.