मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोठा माणूस जन्मत: मोठा असतो???

विवेकपटाईत ·

काउबॉय 17/09/2014 - 19:42
तरही तुम्ही मोठा माणूस आणि जन्मापासूनच ज्याला देवी शक्ती लाभली आहे अशी श्रध्दा असणारे व्यक्तिमत्व यांच्यातिल फरक चर्चेत वाचकाना करता येऊ नये यासाठी जे दांडके घातले आहे ते सुरेखच म्हणावेसे वाटते.

विवेकपटाईत 18/09/2014 - 13:06
strong>जन्मत: दैवी शक्ती असलेला माणूस मी तरी बघितलेला नाही. मृत्यू लोकात देवाला सुद्धा माणसा सारखे जगावे लागते. आपल्या कुठल्या ही ऋषी मुनींंजवळ दैविक शक्ती नव्हती अपितु तपस्चर्येचे बळ तपस्चर्या म्हणजे काय तर आत्ताचेच उदाहरण: गेल्या ३ वर्षांपासून बाबा रामदेव २०१४ सत्ता परिवर्तन होणार असे म्हणत होते ( गेल्या तीन वर्षांत ते रोज सकाळी आस्था चेनेल वर तेंव्हाच्या सरकार विरुद्ध प्रचार करत होते इतकेच नव्हे तर २ ते ३ हजार सभेत किती तरी कोटी लोकांशी प्रत्यक्ष संवाद ही साधला सकाळी 5 ते रात्री १२ पर्यंत याच कामात गुंतलेले होते.) पुढे काही शे वर्षांनी कुणी म्हणेल बाबांनी श्राप दिला आणि सत्ता गेली. तसेच श्रीरामचंद्रना समुद्राने रस्ता नाही दिला तर झाडे, दगड, वेली इत्यादी सहाय्याने त्यांनी पूल बांधला. पण आपण म्हणतो समुद्राने घाबरून श्रीरामाला रस्ता दिला. समस्त आदिम जनजाती मग त्या वानर असो वा शबर सर्वाना एकत्र करून रावणाच्या साम्राज्या विरुद्ध उभे केले आणि जनतेच्या सहाय्याने युद्ध जिंकले. दैवी शक्ती नव्हे तर सामान्य दलित, वनवासी जनतेची शक्ती श्रीरामांच्या मागे होती. समर्थ लोकांजवळ दैवी शक्ती आहे असे लोक म्हणतात त्यात काही ही तथ्य नसते. कुणी म्हणत असेल कि त्याच्यात दैवी शक्ती आहे, तर तो नक्कीच ढोंगी आहे.

In reply to by विवेकपटाईत

काउबॉय 18/09/2014 - 13:23
बाकी तुमचे चालुदे मुद्देसुद संयमाने व व्यवस्थितपणे आपला मुद्दा मांडायची सवय मी विपश्यना केल्या पासून मोडली गेली असल्याने. इथेच थांबतो.

संचित 18/09/2014 - 16:19
बाकी मिपावर कोणताही धागा मोदी विरोधक\समर्थक, आस्तिक\नास्तिक या काठ्याकुताशिवाय पूर्ण होत नाही.

काउबॉय 17/09/2014 - 19:42
तरही तुम्ही मोठा माणूस आणि जन्मापासूनच ज्याला देवी शक्ती लाभली आहे अशी श्रध्दा असणारे व्यक्तिमत्व यांच्यातिल फरक चर्चेत वाचकाना करता येऊ नये यासाठी जे दांडके घातले आहे ते सुरेखच म्हणावेसे वाटते.

विवेकपटाईत 18/09/2014 - 13:06
strong>जन्मत: दैवी शक्ती असलेला माणूस मी तरी बघितलेला नाही. मृत्यू लोकात देवाला सुद्धा माणसा सारखे जगावे लागते. आपल्या कुठल्या ही ऋषी मुनींंजवळ दैविक शक्ती नव्हती अपितु तपस्चर्येचे बळ तपस्चर्या म्हणजे काय तर आत्ताचेच उदाहरण: गेल्या ३ वर्षांपासून बाबा रामदेव २०१४ सत्ता परिवर्तन होणार असे म्हणत होते ( गेल्या तीन वर्षांत ते रोज सकाळी आस्था चेनेल वर तेंव्हाच्या सरकार विरुद्ध प्रचार करत होते इतकेच नव्हे तर २ ते ३ हजार सभेत किती तरी कोटी लोकांशी प्रत्यक्ष संवाद ही साधला सकाळी 5 ते रात्री १२ पर्यंत याच कामात गुंतलेले होते.) पुढे काही शे वर्षांनी कुणी म्हणेल बाबांनी श्राप दिला आणि सत्ता गेली. तसेच श्रीरामचंद्रना समुद्राने रस्ता नाही दिला तर झाडे, दगड, वेली इत्यादी सहाय्याने त्यांनी पूल बांधला. पण आपण म्हणतो समुद्राने घाबरून श्रीरामाला रस्ता दिला. समस्त आदिम जनजाती मग त्या वानर असो वा शबर सर्वाना एकत्र करून रावणाच्या साम्राज्या विरुद्ध उभे केले आणि जनतेच्या सहाय्याने युद्ध जिंकले. दैवी शक्ती नव्हे तर सामान्य दलित, वनवासी जनतेची शक्ती श्रीरामांच्या मागे होती. समर्थ लोकांजवळ दैवी शक्ती आहे असे लोक म्हणतात त्यात काही ही तथ्य नसते. कुणी म्हणत असेल कि त्याच्यात दैवी शक्ती आहे, तर तो नक्कीच ढोंगी आहे.

In reply to by विवेकपटाईत

काउबॉय 18/09/2014 - 13:23
बाकी तुमचे चालुदे मुद्देसुद संयमाने व व्यवस्थितपणे आपला मुद्दा मांडायची सवय मी विपश्यना केल्या पासून मोडली गेली असल्याने. इथेच थांबतो.

संचित 18/09/2014 - 16:19
बाकी मिपावर कोणताही धागा मोदी विरोधक\समर्थक, आस्तिक\नास्तिक या काठ्याकुताशिवाय पूर्ण होत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मोठा माणूस जन्मत: मोठा असतो. त्याला मोठे व्हावेच लागते. आईच्या गर्भात असतानाच त्याला पुढे भविष्यात तो मोठा होणार याची जाणीव असते. बालपणी अन्य कार्ट्यांंप्रमाणे हातवारे करत माकडाप्रमाणे तो उड्या मारत नाही. कधी मोठ्यांच्या नकला करत खदाखदा हसत नाही. कधी आपल्या बहिणीची शेपटी ओढून तिला त्रास देत नाही. भविष्यात आपण उदा: मोठे कवी किंवा लेखक बनणार असू तर आपले जीवन लोकांसमोर आदर्श राहिले पाहिजे म्हणून तो कधीच खोड्या करीत नाही. बालपणापासूनच सदैव धीर गंभीर चेहरा करून वावरणे त्याच्या नशिबी.

गृह कर्ज

सुहास पाटील ·

आदिजोशी 17/09/2014 - 15:42
योग्य ठिकाणी, योग्य प्रकल्पात आणि भरवशाचा विकासकाकडे गुंतवणूक केल्यास इतका परतावा देणारी दुसरी गुंतवणूक नाही. शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा कैक पटींनी परतावा मिळू शकतो पण त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून सगळे कामधंदे सोडून त्यात घुसावे लागते. घरातली गुंतवणूक आजच्या घडीला तरी १ नंबर आहे.

In reply to by आदिजोशी

अनुप ढेरे 18/09/2014 - 09:50
शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा कैक पटींनी परतावा मिळू शकतो पण त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून सगळे कामधंदे सोडून त्यात घुसावे लागते.
हे असत्य आहे. शेअर मार्केट मधून पैसे मिळवायला स्वतः शेअर्स विकत घ्यायला पाहिजेत असं अजिबात नाही. चांगला म्युचुअल फंड १५% अ‍ॅन्युअलाइस्ड परतावे नक्की देऊ शकतो.

In reply to by आदिजोशी

अनुप ढेरे 18/09/2014 - 14:32
माझा मुद्दा 'शेअर मार्केटमधून चांगला परतावा पाहिजे असेल तर दिवसभर त्यातच डोके खुपसून बसायला पाहिजे असं नाही.' असा होता.

In reply to by आदिजोशी

अज्ञान, घोर अज्ञान !!! आजचा गृहपाठ. चक्रवाढ व्याजाचा formula दहा वेळा लिहिणे. 5-10-15-20-25-30 अशा मुदतिसाठी 15% व्याजाने काय परतावा मिळतो याचा तक्ता बनवणे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अनुप ढेरे 18/09/2014 - 16:41
अगदी अगदी. ५ वर्षात घराची किंमत दुप्पट हाही साधारण १५-१६% वार्षिक परतावा आहे. म्युचुअल फंड १५% टक्यांहून जास्तं परतावा देऊ शकतात पण त्याच जोखीम थोडी अधिक.

In reply to by अनुप ढेरे

तो ग्रोस परतावा. ब्रोकरेज, stamp duty आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज. हे सगळे धरून हिशोब केला तर बराच फरक पड़तो.

In reply to by अनुप ढेरे

रीअल इस्टेट ने गेल्या १० वर्षात मस्त रिटर्न्स दिले म्हणून येत्या काळात देईल असे नाही. १९९०-२००४ किती वाढले भाव ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

दशानन 19/09/2014 - 22:48
>>रीअल इस्टेट ने गेल्या १० वर्षात मस्त रिटर्न्स दिले म्हणून येत्या काळात देईल असे नाही. १९९०-२००४ किती वाढले भाव ? +१ हेच, आता शेअर मार्केट व गोल्डबद्दल पण लागू होत आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

arunjoshi123 08/11/2017 - 15:05
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज.
घराच्या लोनचा व्याजदर १०% प्रतिवर्ष मानला, लोनची राशी आणि स्वतःची राशी १:४ या प्रमाणात मानली, प्रॉपर्टीची किंमत ५ वर्षांत दुप्पट होते असे मानल, कॅपिटल गेन्स टॅक्ससाठी महागाईचा दर ५% मानला, कॅपीटल गेन्स टॅक्स २०% मानला, इन्कम टॅक्स ३०% मानला तर .... लोन घेणे प्रॉपर्टीत तुम्हाला खूप फायदा करून देते. ही वाक्यरचना चुकीची आहे कारण असं अधिक परतावा देणार्‍या गुंतवणूकीत सोबत जोडायला कमी किमतीचे सहाय अन्यत्र मिळत नाही.

प्रसाद१९७१ 17/09/2014 - 16:02
गरज नसेल तर दुसरे घर घेऊ नका. ५-७ वर्षा पूर्वी असे करणे योग्य होते. पण सध्या असे करु नये. घराला maintainance cost पण असते. भाड्यानी दिले तर २% पण परतावा मिळत नाही. ५% रजिष्ट्रेशन फी, MSEB cost वगैरे गोष्टी वाया जातात. हल्ली वर्षिक सोसायटी खर्च सुद्धा २५-३० हजार असतो. सरळ Liquid funds मधे टाका, टॅक्स जावून ८.५% कमीतकमी परतावा मिळेल आणि पाहीजे तेंव्हा पैसे वापरायला पण मिळतील.

In reply to by काळा पहाड

प्रसाद१९७१ 17/09/2014 - 19:23
liquid funds म्हणजे Mutual Funds नी Short Term Debt instruments चे चालू केलेले फंड. त्यात ते नॉर्मली सरकारी रोख्यात गुंतवणुक करतात. त्यामुळे जवळ जवळ Risk Free असते. जशी बाकीची Mutual Fund ची युनीट विकत घेतली जातात तशीच ही पण घ्यायची किंवा विकायची असतात. १. ह्यात Entry Or Exit Load बसत नाही. त्यामुळे एक पैसा सुद्धा वाया जात नाही ( कमीशन किंवा फी पोटी ). २. ३ वर्ष गुंतवणुक ठेवली आणि युनिट विकली तर Long Term Capital Gain बसतो म्हणजे Indexation चा फायदा मिळतो. म्हणजेच जवळ जवळ Tax Free. 3. तुमचे जर Online Trading Account असेल तर, आज विकत घेतले तर उद्या तुमच्या डीमॅट ला जमा होतात. आज विकले तर उद्या पैसे जमा होतात. अगदी १ दिवस सुद्धा पैसे ठेवता येतात. ४. रोजच्या रोज NAV वाढतेच अगदी नक्की. माझ्या अनुभवाप्रमाणे HDFC, ICICI Mutual Funds च्या योजनांमधे वार्षिक ९ ते ९.५% परतावा मिळतो. आणि ३ वर्ष थांबल्यास तो जवळजवळ टॅक्स फ्री असतो. इतका चांगला टॅक्स फ्री आणि पुर्ण सुरक्षीत तसेच liquidity असणारा दुसरा पर्याय नाही.

In reply to by प्रसाद१९७१

काळा पहाड 17/09/2014 - 22:40
ओक्के. यालाच अल्ट्राशॉर्ट डेट फंड असंही म्हणतात असं दिसतं. पण मला एक कळत नाही. याचं रिटर्न लाँग टर्म डेट फंड पेककरण्य जास्त कसं? मला वाटलं की डेट जितकं लाँग टर्म, तितकं रिटर्न जास्त हवं नाही तर लाँग टर्म इन्वेस्ट करण्याचा फायदा काय? बाकी हे म्हणजे फिक्स पेक्षा जास्तच उत्पन्न झालं, ते ही टॅक्स फ्री.

In reply to by काउबॉय

प्रसाद१९७१ 18/09/2014 - 09:28
3 वर्षाच्या आत विकले तर शोर्ट टर्म गेन लागणार काय>>>> तुमच्या Income मधे धरले जाणार, जसे FD चे व्याज धरले जाते तसे.

In reply to by प्रसाद१९७१

कवितानागेश 18/09/2014 - 11:55
मला वाटतं २००५ पासून आहे. आणि ते कर्ज जर इन्कम टॅक्स बेनेफिटसाठी दाखवले असेल, तर ५ वर्ष विकता येत नाही.

फ्लॅट ऐवजी जमिनीमधे गुंतवा. (बंगलो प्लॉट्स किंवा एखादा बंगला). जेणेकरुन तुम्हाला मेंटेनंन्स कमीत कमी भरायला लागेल. किंवा सोन्यात गुंतवा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

म्हणुनचं एखादा बंगला सुद्धा म्हणालोय. कारण जमिनीचा भाव कमी असताना केलेली गुंतवणुक भविष्यात नेहेमीचं उत्तम रीटर्न्स देते. बाकी कर्ज नं काढता सुद्धा जमिन घेणं आता शक्य आहे. पुण्यात काही डेव्हलपर्स ई.एम.आय. बेसिस वर जमिन विकतात (त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे माहीत नाही कारण हा व्यवहार मी स्वतः केलेला नाही.). ह्याचा फायदा म्हणजे जमिन ज्या दिवशी घेताय त्याच दिवशीच्या किंमतीएवढी रक्कम तुम्हाला टप्प्याटप्प्यानी भरता येते. डोक्यावर एकदम मोठ्या रकमेचा बोजा रहात नाही. दुसरं घरं ही गरजेची वस्तु नसुन चैनीची आहे आणि कर्ज काढुन चैन करु नये असं माझं नेहेमीचं मत आहे.

In reply to by काळा पहाड

सुहास पाटील 17/09/2014 - 18:52
मिळतो तर. उलट दुसर्या घरासाठी आपण पूर्ण व्याज वजावट दाखउ शकतो. पण भाड्याची इन्कम दाखवावी लागते

मित्रहो 17/09/2014 - 18:36
दुसऱ्या घरासाठी कर्ज घेताना एक साधे सूत्र. इएमआय मधील किती रक्कम व्याजात जाते हे बघणे, ते व्याज हे मिळणाऱ्या भाड्यापेक्षा जास्त नसावे. तसे जर झाले तर भारतात घराच्या किंमती ह्या FD वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त दराने वाढतात. घर ही जास्त काळाची गुंतवणुक आहे. कितीही मार्केट चांगले असले, घर कितीही मोक्याच्या जागी असले तरी ते विकून हातात पैसे यायला विकायचा विचार केल्यानंतर कमीत कमी चार ते सहा महीन्याचा कालावधी लागतो.FD, शेअर विकून लगेच पैसा आणता येतो. या महत्वाच्या फरकामुळे दोन गुतवणुकीतली तुलना करता येत नाही. मित्रहो

सुहास.. 17/09/2014 - 18:39
दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ? >>> कळले नाही ! FD करायला पैसै लागतील ना ? आणि गृह कर्ज म्हणजे लोन करावे लागेल ...आणी शेयर्स मध्ये तर खेळता पैसा लागतो ....अर्थात जर असे समजले तुमच्याकडे आता सध्या काही रक्कम आहे आणि ती गुंतवायची आहे तर ...येस्स !! जागा घ्या ...या तीन गोष्टी आहेत जिथे गुंतवा रक्कम वाय जात नाही ..रोटी , कपडा आणि मकान ...या तीन पैकी कुठे ही गुंतवा

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 17/09/2014 - 18:46
सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय >>> एकाहत्तर राव ...ते पाटील आहेत ..तो मी नाही :)

In reply to by प्रसाद१९७१

सुहास पाटील 17/09/2014 - 18:48
> सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय आहो तो मी नव्हे. नाव एक आहे पण व्यक्ती दोन प्रतिसाद टाकणारे आणि धागा टाकणारे दोन वेगळे सुहास आहेत

सुहास पाटील 17/09/2014 - 18:43
>>कळले नाही ! FD करायला पैसै लागतील ना ? आणि गृह कर्ज म्हणजे लोन करावे लागेल सुरवातीचे २०% ( ज्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो )असल्यावरच ८०% गृह कर्ज मिलते. तर इथे सुरवातीचे २०% कुठेतरी गुंतवायचे का ते वापरून अजून ८०% कर्ज घ्यायचे

सुहास.. 17/09/2014 - 18:50
कर्जाला शक्यतो नाही म्हणेन मी ..( मायला आयुष्य जात व्याजासकट भरता भरता :) ) सध्या ...एक पर्याय येतो ..गावकड्याला , जिथे हाय वे होताहेत एमआयडिसी आहे ..तिथे आर- झोन च्या जागा असतात ...सुरवातील काही रक्कम मग ठराविक हत्याने अश्या स्वरुपात ...जरा जेन्युयन ओळख ई, काढुन गुंतवुणक आहे फायद्याची ...शिवाय स्मार्ट सिटीच मध्ये पण असे काही पर्याय आहे का बघायला हवे .. ( मी दोन वर्षापुर्वी कवडीमोल घेतली होती औ.बाद -जालना रोडला , सध्याचा भाव .. ;) )

In reply to by कवितानागेश

सुहास.. 17/09/2014 - 19:31
( बहुधा ) चार प्रकारच्या झोन असतात माऊ ! आर - रेसिडेन्शल शेती झोन कमर्शियल झोन ( जिथे मॉल्स, बिझीनेस ई. झोन्स ) मग एक सरकारी झोन असतो ( रिझर्व असतो , त्यात हजार प्रकार असतात, फॉरेस्ट, शेती-तळे, गाव-तळे, देवस्थाने, पुरातन अवषेश ई.ई. ... सध्या त्या लवासा वर , रिझर्व्ह वर रेसिडेन्सल केल्याचा आरोप आहे , अर्थात तो पहिला आरोप आहे ) शिवाय सेझ = स्पेशल ईकॉनॉमिक झोन ई. आहेतच

In reply to by सुहास..

काळा पहाड 17/09/2014 - 22:45
रिझर्व झोन म्हणजे असा झोन जिथे काका, दादा आणि ताईला त्यांना जिथे पाहिजे तिथे आर झोन करता येतो. म्हणजे तो त्यांना हडप करण्यासाठी रिझर्व असतो.

In reply to by गवि

सुहास.. 19/09/2014 - 22:35
गवि ...उत्तराचे तीन टप्पे १ ) बांधकाम पुर्ण आहे २ ) रेसिडेन्सल झोन पर्यावरण विभागाची परवानगी आल्याशिवाय कसे केले गेले , या बद्दल कोर्टात केस चालु आहे ३ ) ज्यांची ओनरशीप आहे त्यांच्या नावे झाली आहेत घरे !! जाता जाता : बाकी तिथपर्यंत पिरंगुट जाणार्‍या रस्त्यालगतच्या गावाचे महाभले झालेय , नुसता कोट ने रेट चालु आहे एकराला !!

In reply to by सुहास..

गवि 19/09/2014 - 22:43
धन्यु.. म्हणजे ओव्हरआल क्लीन नाही असंच दिसतंय. मधे टुरिस्ट म्हणून व्हिजिट घडली त्यात अर्धवट सोडल्यासारखे बरेच काही दिसत होते. एकूण लुक भग्न वाटला.

In reply to by गवि

मित्राबरोबर तिथल्या बेस्ट व्यू पाँइटला जेवायला गेलो होतो. वरुन सगळ्या परिसराचं विहंगावलोकन करतांना, त्यानं एका वाक्यात समालोचन केलं `आयला नाशिकच्या घाटासारखं दिसतंय सगळं!' इट इज अ टोटल वेस्ट. त्या तुलनेत सहाराचा अँबी-वॅली प्रोजेक्ट कमालेयं. सहाराश्रींची वाट लागली पण साला माहौल काय केलायं, जस्ट बियाँड हेवन! नज़र हलत नाही एकेका स्पॉटवरुन. बेतहाशा कॉस्टलीये पण कल्पना काय भरारी घेऊ शकते याचं नितांत सौंदर्यशाली दर्शन. तिथे फोर सिजन्सला जेवलो, माय गॉड, वॉट अ डेलिकसी. क्लायंटला म्हटलं : `There can be only one thing a person can wish after such an ecstasy' `What is that?' `Death!'

In reply to by गवि

प्यारे१ 20/09/2014 - 12:32
>>> एकूण प्रोजेक्ट flop की यशस्वी ? कुठल्याही प्रोजेक्टचं एक गणित असतं. वेळेचं आणि पैशाचं. लवासाबाबत ते चुकलेलं आहे एवढंच सांगू शकेन.

In reply to by प्यारे१

मी पर्यावरण आणि प्रोजेक्ट अ‍ॅस्थेटिक्सबद्दल लिहीलंय. लवासात इन्व्हेस्टमेंट करणं माझ्यामते वेडेपणा होईल. आणि अँबी-वॅलीचा तर विचार देखिल करता येणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 20/09/2014 - 13:00
>>> अ‍ॅस्थेटिक्स. माझ्या मते नॉट बॅड. तुम्ही 'एकांत' ला गेलेलात का? जनतेच्या अपेक्षा जास्त नाहीत. फेज १ पूर्ण बूक झालेली होती. मला थोडी माहिती आहे प्रोजेक्ट बद्दल. ;)

सुहास.. 17/09/2014 - 22:50
रिझर्व झोन म्हणजे असा झोन जिथे काका, दादा आणि ताईला त्यांना जिथे पाहिजे तिथे आर झोन करता येतो. म्हणजे तो त्यांना हडप करण्यासाठी रिझर्व असतो. >> +१

पोटे 18/09/2014 - 09:36
मुर्ख लोक घरे बांधतात. शहाणे त्यात भाड्याने रहातात. हे तत्व वपुंच्या कोणत्या पुस्तकात आहे ?

पगला गजोधर 18/09/2014 - 10:25
दुसरे घर घ्यावे …. च्या बाजूने मत http://www.deccanherald.com/content/138622/investing-second-home.html च्या विरुद्ध मत http://anandvijayakumar.blogspot.in/2013/04/is-buying-second-home-investment.html

कर्ज घेऊन दुसरे घर घेण्यापेक्षा दोन दुकानं घ्यावीत. ह्या मताचा मी आहे. दुकानांना भाडं चांगलं मिळतं (घरापेक्षा) शिवाय स्वतःला कांही व्यवसाय (अगदी आहे ती नोकरी सांभाळून) करायचा असेल तरी करता येतो. फक्त, दुकान घेताना मोक्याच्या ठिकाणी घ्यावं. दुकान भाड्याने दिल्यास वाढत्या महागाईच्या प्रमाणात भाडं वाढवून घेता येतं. सहसा, सुस्थितीतील धंदा, जागा बदलण्याची जोखिम घेत नाही. फ्लॅटचा भाडेकरू दुसर्‍या फ्लॅट मध्ये सहज जातो आणि आपल्याला पुन्हा नविन भाडेकरू शोधावा लागतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, कमर्शियल ला सगळे हिशोब बदलतात. एकतर सगळ्या banks कर्ज देत नाहीत. व्याजाचा दर जास्त असतो, मुदत कमी. अर्थात EMI भरपूर वाढतो. त्यातून मेंटेनन्स जास्त पडतो. रेसीडेंशियल ला पटकन भाडेकरू मिलतो. जागा रिकामी रहात नाही. कमर्शियल चे तसे नाही. दुकानांचे माहित नाही, ऑफिस स्पेस मध्ये oversupply आहे. भाड़े जास्त असते हे १००% मान्य. सध्या रेट पण बरेच पडले आहेत. तरीही एकूण रीअल एस्टेट म्हणजे कटकट जास्त हे खरे. भाड्याने देताना एक महिन्याचे भाड़े ब्रोकरेज मध्ये जाते. घेता विकताना जास्त खर्च होतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विटेकर 19/09/2014 - 11:29
विमेंशी सहमत , एकूणात रियल इस्टेट मधली गुंतवणूक तितकीशी फायद्याची नाही. आपण मालक असल्याचा एक फिल येतो तेवढाच ! पण हाती एकरकमी पैसा असेल ( कर्ज न काढता) तर दुकान घेणे घर घेण्यापे़क्षा नकीच फायदेशीर आहे म्हणून पेठकर काकांशी सहमती दाखविली. दुसरा मुद्दा - खरोखरच मोदिंच्या १०० स्मार्ट सिटी अस्तित्वात आल्या तर महानगरातील रेट पडतील , किमानपक्षी वाढणार नाहीत असा माझा अंदाज आहे आणि काही महानगरात आता घरांचे दर स्थिरावलेही आहेत ! माझ्या मित्राच्या बंगलोर मधल्या घराचे भाडे वाढते आहे , हप्ता निघतो आहे.( पण कर ही भरावा लागतो , ते पकडले तर जेवढ्यास तेवढेच ! ) पण गेली जवळ जवळ ४ वर्षे किंमत स्थिर आहे. एक ट्क्क्याने पण वाढली नाही.

विटेकर 19/09/2014 - 10:17
पण मी हा मूर्खपणा केला आहे ! विटुकाकूला कोण समजावून सांगणार ? ( तो आद्य मूर्खपणा १७ वर्षापूर्वी केला आहे! ) जशी महागाई वाढत जाते तशी तशी घरभाडी वाढत जातात , आपले त्या घरभाड्यात निवृत्तीनंतर आपले भागेल असे तिचे अजब लॉजिक आहे. आणि त्या ह्प्त्यातून काही शिल्लक राहीलेच तर पी. एन जी चे देणे द्यावे लागते. सोने घेणे हा तर पराकोटीचा मूर्खपणा आहे ( हा माझा तिसरा ! ) म्युचल फंड हा सर्वात चांगला उपाय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत : १. आपला पैसा विकासाच्या कामसाठी वापरला जातो, पैसा व्यवहारात रहातो, पडून रहात नाही. २. शॉर्ट / लॉन्ग टर्म पेक्षा स्मार्ट गुंतवणूक करावी. १५ % पेक्षा जास्तीचा हाव धरली नाही तर कधीही तोटा होत नाही आणि इतकीच माफक अपेक्षा असेल तर सकाळ संध्याकाळ डोके घालून बसावे लागत नाही. अधिक हाव केल्यास त्याचे व्यसन लागते . ३. दर सप्ताहाला / १५ दिवसाला / महिन्याला आपल्या कुवतीप्रमाणे नियमित रक्कम दिर्घकाळाकरता फंडात गून्तवावी. यातला "नियमितपणा आणि "दिर्घकाळ" हा महत्वाच भाग आहे . किती रक्कम हे महत्वाचे नाही. ४. पोवर ऑफ कम्पाउन्डीन्ग" हे तत्व समजून घ्यावे. ५. एन्ट्री - एक्जिट लोड चे नियम कसोशीने पाळावेत. एन्ट्री लोड लागतो तेव्हा आपण अधिकाची हाव करतो आहे का हा प्रश्न विचारावा. एक्जिट लोड लागत असेल तर आपली गुंतवणूक चुकली का ? हा प्रश्न विचारावा. ६.अधिक माहीती हवी असल्यास व्य. नि करावा

In reply to by विटेकर

कवितानागेश 19/09/2014 - 12:05
सोने सोडून बाकी सगळ्याशी सहमत. ... म्हणजे गुंतवणूकीबद्दल बरं का. सोन्याचे दागिने किंवा वळं न घेता, ज्यात त्याची करणावळ विनाकारण जाते, सरळ जमेल तसे १,२,५,१० ग्रॅमचे कॉइन घ्यायचे. मध्ये बॅन्केत मिळायची. पण हल्ली आरबीआयनी ते बन्द केलय. योग्य विक्रेत्याकडून पॅक्ड नानी घ्यायक्ष्ची. सोने नेहमी वाढतं आणि अडीअडचणीला त्यातून पटकन कॅश उभी करता येते.

In reply to by कवितानागेश

विलासराव 19/09/2014 - 12:10
सांभाळायची कटकट नाही का? पटकन चोरीही होउ शकते ना? बरं ते जौद्या, तुम्ही कॉईन कुठं ठेवलेत? पतकन सांगीतलंत तर बरं होईल.

In reply to by कवितानागेश

विलासराव 19/09/2014 - 12:22
नंबर माहीती आहे. फक्त बेंक कोणती आहे ते सांगा. स्वीस बँक असेल तर तेही सांगू नका. फक्त कालजी घ्या,,,,,,कॉईनचीहो!!!!

In reply to by कवितानागेश

अनुप ढेरे 19/09/2014 - 12:17
सोने नेहमी वाढतं
किंचित असहमत आहे. गेल्या ५-६ महिन्यात खाली आलेलं आहे. ३० हजाराहून २७ पर्यन्त. ज्यांने ३० ला वाढेल म्हणून घेतलं असेल त्यांना अजून किती वेळ थांबावं लागेल माहित नाही.

In reply to by कवितानागेश

विटेकर 19/09/2014 - 12:40
सोने कधीच योग्य प्रमाणात वाढत नाही , त्यात फक्त भावना वाढतात. १९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि आज २७००० आहे १९८० साली सेन्सेक्स १०० रुपये होता आणि आज २७००० आहे १९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी. आता तुम्हीच सांगा ! SENSEX & NIFTY @ ALL TIME HIGH !!!! Film actor Rajesh Khanna bought a bungalow in iconic Carter Road in Mumbai for Rs.3.5 lakhs in 1970. His heirs sold it recently for Rs.85 crores. The property has multiplied by 2428 times or an annualized return of 19.38% over 44 years. Samudhra Mahal in Mumbai is another expensive property. A flat purchased in 1970 at Rs.700 per sq.ft was sold at Rs.1,18,000 per sq.ft in 2013. Money multiplied by 168 times in 43 years. This works out to an annualized return of 12.66% In 1963, Godrej paid Rs.1 lakh to buy his first house, a 2916 sq.feet apartment at Usha Kiran, Carmicheal road, in tony South Mumbai. In 2011 he sold it for Rs.25 crore. Money multiplied by 2500 times over 48 years or an annualized return of 17.70% In Dalal Street, Mumbai a sq.feet was Rs.100 in 1980. After 34 years, it sells at Rs.27,000 per sq.ft. Money multiplied by 270 times in 33 years. This works out to an annualized return of 17.90%. The first three properties can be bought and owned by cream or elite of the society who are worth at least tens of crores, mostly hundreds of crores. The last property in Dalal street; our father could have bought with whatever money available at his disposal. We can buy it even now. Our son or daughter would be able to buy it even 20 years down the line. The last property is Sensex. A sq.feet is a metaphor for one unit. If dividend yield is also included (assuming 2% CAGR), Sensex would have delivered 20% annualized returns over last 34 years, higher than the most expensive prime properties in the country. Good mutual funds and many stocks have delivered returns far superior to Sensex itself. Power of equity is least understood in our country. If we can withstand notional loss (if we don’t book) in portfolio during bear markets, not worry about daily price movements, it is possible to make much better money than what can be made out of best of real estate. Give at least the same importance to equity as we give to real estate. We don’t mind holding real estate for 20 or 30 years. Please do the same for equity ignoring bull and bear markets, notional profits and losses. Many of us have been investing for last couple of years. Stay the course for at least another 15 to 20 years completely ignoring market fluctuations. We would be amazed at the fortune created for our retirement or to pass on to our children. Happy Investing !!!!!!!

In reply to by विटेकर

कवितानागेश 19/09/2014 - 14:54
पन एका वेळेस थोडी थोडी इन्वेस्ट्मेन्ट करायची असेल तर? १९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि १९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती .> पण मला दर महिन्याला २००-२०० रुपये गुन्तवायचे असतील तर ४-४ महिन्यानी १-१ स्क्वे.फू. जागा कोण देणार? जागा हा एकदम मोठा घास झाला. त्यासाठी आधीची पून्जी हवी. आणि शेअर्सची सगळ्यांना माहिती नसते. रिस्क असते.

In reply to by कवितानागेश

आजानुकर्ण 19/09/2014 - 15:18
दुसरे घर घेतलंत, तर त्याचा वेल्थ टॅक्स पण पडेल दरवर्षी, त्याचापण विचार करा.
सोने नॉन प्रॉडक्टिव अॅसेट आहे. त्याचाही वेल्थ टॅक्स पडतो. सोन्याच्या दरातील लॉँगटर्म वाढ महागाईदरापेक्षा जास्त नाही. शिवाय सांभाळायची जोखीम असतेच.

In reply to by सुहास पाटील

आजानुकर्ण 19/09/2014 - 15:53
राहत नसलेले - थोडक्यात दुसरे - घर, गाडी, सोने, कॅश अशा सर्व नॉन प्रॉडक्टिव अॅसेटना पकडून ३० लाखापेक्षा जास्त नेट अॅसेट असतील तर त्यावर प्रत्येक वर्षी १ टक्का या दराने कर भरणे आवश्यक आहे. एफडी, स्टॉक्स, म्युच्युअल फंड यांना प्रॉडक्टिव अॅसेट असल्याने या कॅल्क्युलेशनमधून वगळता येते. खालील दुव्यावर प्राथमिक स्वरुपाची थोडी माहिती आहे. http://www.thehindubusinessline.com/features/know-all-about-wealth-tax/article5840450.ece

In reply to by आजानुकर्ण

सुहास पाटील 19/09/2014 - 16:21
t if a property is used to conduct business or if it forms a part of stock-in-trade or has been rented out for at least 300 days in a year, wealth tax is not applicable on such property. दुसरे घर रेंट वर दिले तर हा तक्ष पडत नाही असे दिसतंय

In reply to by अनुप ढेरे

सुहास पाटील 22/09/2014 - 14:37
हो पण इथे मुद्दा वेल्थ TAX चा होता जो फक्त घर रिकामे राहिले तर भरावा लागतो. आणि एकदा का तुम्ही निवृत झालात तर बहुतेक तुम्ही ३०% TAX मध्ये बसलाच असे नाही

विजुभाऊ 19/09/2014 - 12:44
१९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी.
ओ मालक तो स्वस्ताईचा जमाना गेला. अंधेरी/जोगेश्वरीत या भावाने मिळाला तरी खूप.

बबन ताम्बे 19/09/2014 - 16:15
अशा ठिकाणी फ्लॅट्/बन्गला/रो हाऊस (आपापल्या ऐपतीप्रमाणे) घ्या की जिथे आता किमती कमी आहेत आणि भविष्यात तो एरिआ डेव्हलप होणार आहेत उदा. पुण्याच्या जवळ पण सद्ध्या हद्दी बाहेर. बरीच गावे पुणे महापालीका आणि पिंपरी चिंचवड महापालीकेमधे येणार आहेत.अजुनही १ बीएचके २० ते २२ लाखापर्यंत मिळतो. २ बीएचके ३५ ते ४० पर्यंत.सध्या बार्गेनींगलाही चांस आहे. दुस-या घरावर लोन घेतले तरी त्यावर इन्कम टॅक्सचा फायदा मिळतो हे वर सांगितले आहेच. मिळणा-या भाड्यावर टॅक्स द्यावा लागतो. (३० टक्के स्टॅ. डिडक्शन + मिळकत कर वजा करून). पण तुमचे कर्जावरील व्याज मिळणा-या भाड्यापेक्षा जास्त असेल तर उलट तुम्हाला रीफंड मिळेल. तुमच्याकडे कॅश असेल तर दुसरीकडे गुंतवा. त्याचे मिळणारे व्याज (टी डी. एस. जावून. पत्नीच्या, आईच्या, निव्रुत्त वडीलांच्या अथवा सज्ञान मुलांच्या नावावर गुंतवणूक केली तर टी डी. एस पण वाचेल.) अधिक इन्कम टॅक्स बेनिफीट आणि घराच्या लोनसाठी गेलेले व्याज यातला फरक बघा. तुम्हाला किरकोळ व्याजावर लोन मिळालेय असे लक्षात येइल. सहा सात वर्षांनी घराची किंमत निश्चित वाढलेली असेल. घर विकल्यानंतर कॅपिटल गेनवर टॅक्स निश्चितच भरावा लागेल. पण तो वाचविण्यासाठीही मार्ग आहेत.

ह्म्म . ह्याविषयावर अनेकवेळा वादविवाद झालेत आमच्या मित्रपरिवारात अन कुटुंबातही . स्वकर्टुत्वावर एक घर घेवुन झाले आहे , पण ते आई बाबांसाठी , गावाकडे .घर घ्यायचंच असेल तर त्यापेक्षा वाडा बांधु असे एक माझे मत आहे , आणि स्वतः रहाणार नसु तर घर घेण्यात काय अर्थ आहे ? मला स्वतःला घराची आसक्ती नाही , ऐसी गृहांची स्थिती। मिथ्या आली आत्मप्रचिती। जन्म दो दिसांची वस्ती। कोठे तरी करावी।| - समर्थ . ( मी आपला मस्त २००० रुपायाचा क्वेच्चा चा टेन्ट घेतलाय , आता कोठेही आयुष्य काढु शकतो :) ) पण तरीही एकदा कॅल्क्युलेशन्स करु समजा ५०लाखाचे गृहकर्ज काढले (त्या साठी तुम्हाला आधी तुमच्या खिष्यातुन १७-२० लाख घालावे लागतील , बॅन्क फक्त ७५-८० टक्केच लोन देते ) तर साधारण २० वर्षांच्या हिशेबाने ढोबळमानाने महिन्याला सुमारे ५०००० हप्ता पडेल . आता समजा हेच घर घ्यायच्या ऐवजी तुम्ही भाड्याच्या घरात राहिलात तर महिन्याला अंदाजे १५००० भाडे पडेल उरलेले ३५००० दर महिन्याला दाम दुप्पटीत टाकत राहिलात तर१साधारण ७ वर्षाने दाम दुप्पट ह्या हिशेबाने ७+७+७=२१ वर्षे असे सोपे अ‍ॅझमशन करुयात अर्थात तुमचे साठलेले सर्व पैसे अ‍ॅट थे एन्ड ऑफ २० बर्ष साधारण आठपट होणार . म्हणजे ३५००० * १२ = रफली चार लाख एका वर्शाचे ह्या हिशोबाने

आयुर्हित 20/09/2014 - 14:07
टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचणे म्हणजे निव्वळ टाइम पास म्हणुनच ठिक आहे. आपण ह्या विषयावरची टाईम्सने वेळोवेळी दिलेली माहिती वाचली तर अजुन घोंधळातच पडाल व मी का लिहिले ते ही लक्षात येईल. अशा मोठ्या प्रश्नावर एकांगी विचार करणे चुक ठरते. सर्व बाजू तपासून पाहून मगच सल्ला देणे संयुक्तिक ठरेल. व्यनि कराल तर अधिक माहिति घेवुन नक्किच योग्य तो सल्ला देता येईल. योग्य सल्लाच आपल्याला आपल्या पैशाचा पुरेपुर मोबदला देवु शकेल.

पोटे 20/09/2014 - 17:38
पैसे पोस्टात ठेवावेत. एकोळी प्रश्नाचे एकोळी उत्तर

ज्ञानव 22/09/2014 - 12:26
मध्ये पैसे अडकवले तर व्याज मिळेल जे करपात्र तर असेलच पण इंफ्लेश्नला मात करण्यासाठीसुद्धा उपयोगी नाही. मग एफ डी करूच नये का? घर घेतले तर मिळणारा परतावा (भांडवलवृद्धी, भाडे + भाडेवृद्धी) सुद्धा करपात्र (अर्थात काही गणितानंतर) आहे. मग घर किंवा दुकान किंवा जमीन घेऊच नये का? शेअर्स तर फुल टू बदनाम, रिस्क ओरिएन्टेड आहे आणि म्युच्युअल फंड्स किचकट विषय आहे मग नकोच ते. सोने वाढते कुठे? ते गेल्या काही वर्षात वाढले आहे आणि आता गडगडले आहे. इतके नकारात्मक वातावरण "गुंतवणूक" ह्या विषयात बरेच वेळा आढळते. (आणि जे हि मते मांडतात तेच भरपूर गुंतवणूक करतानाही आढळतात) पण जर तुमच्याकडे एफ डी करण्या इतके पैसे आहेत आणि घर घेण्याबाबत दुविधा आहे तर मी म्हणेन एक चांगला बिल्डर (हा आणि कुठे सापडतो ?) बघा आणि बुकिंगला पैसे गुन्तवा. जर तुम्ही त्या बिल्डरशी लॉंग टर्म नाते तयार करू शकलात तर त्याच्या अनेक प्रोजेक्टेस मध्ये तोच तुम्हाला चांगले पैसे कमावून देईल. बुकिंगला पैसे लावताना तुम्ही जी रक्कम लावलीत ती (आणि जर तुम्हाला कर्ज मिळत असेल तर त्यावरचे व्याज) किंवा एकूण लागलेले भांडवल आणि मार्केट रेट ह्याचा सतत अपडेट ठेवा जेव्हा वार्षिक परतावा ३०% किंवा जास्त असेल तेव्हा विकून मोकळे व्हा. हा परतावा तुम्ही गुंतवणूक कोणत्या स्टेजला केली त्यावरही अवलंबून असतो असे निरीक्षण आहे (भूमिपूजनाला, पायाभरणीला, २०% ते ५०% बांधकाम झाल्यावर ई.) हा मार्केट मधला बाराही महिने चालणारा एक प्रकार आहे पण ह्यात नफ्यावर लागू होणारा कर आणि मार्केट रेट ह्याचे गणित तसेच बिल्डरशी तुमचे निर्माण होणारे नाते महत्त्वाचे आहे. तुम्ही गुंतवणूकदार म्हणून बिल्डरशी व्यवहार करणे आणि तुम्ही सदनिकाधारक होण्याच्या इराद्याने व्यवहार करणे ह्यात जमीन आस्मानचा फरक पडतो. आता वर मी जे म्हंटले आहे तसे करणे म्हणजे बरेचजणांना नकोसेच होते कारण त्यात "बरीच" मेहनत आहे. (बिल्डर फसवतोच हे गृहीतकही काम करते.) आता तुम्ही ह्यात कुठे फिट होता ते पहा आणि निर्णय घ्या.

बँकिंग सेक्टर मध्ये थोडी ओळख वाढावा....आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक घरे एन पी ए म्हणून विकायला येतात ती अगदी 20% स्वस्त, क्लीयर टायटल मिळतात...थोडी माहिती काढली तर सहकारी बँक, सरकारी बँक यांच्या मॅनेजर बरोबर सेटिंग लावून अशी घरे मिळतात...निव्वळ गुंतवणुकीचे किडे करायचे असतील तर थोडे डोके घाला ह्यात.

आदिजोशी 17/09/2014 - 15:42
योग्य ठिकाणी, योग्य प्रकल्पात आणि भरवशाचा विकासकाकडे गुंतवणूक केल्यास इतका परतावा देणारी दुसरी गुंतवणूक नाही. शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा कैक पटींनी परतावा मिळू शकतो पण त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून सगळे कामधंदे सोडून त्यात घुसावे लागते. घरातली गुंतवणूक आजच्या घडीला तरी १ नंबर आहे.

In reply to by आदिजोशी

अनुप ढेरे 18/09/2014 - 09:50
शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा कैक पटींनी परतावा मिळू शकतो पण त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून सगळे कामधंदे सोडून त्यात घुसावे लागते.
हे असत्य आहे. शेअर मार्केट मधून पैसे मिळवायला स्वतः शेअर्स विकत घ्यायला पाहिजेत असं अजिबात नाही. चांगला म्युचुअल फंड १५% अ‍ॅन्युअलाइस्ड परतावे नक्की देऊ शकतो.

In reply to by आदिजोशी

अनुप ढेरे 18/09/2014 - 14:32
माझा मुद्दा 'शेअर मार्केटमधून चांगला परतावा पाहिजे असेल तर दिवसभर त्यातच डोके खुपसून बसायला पाहिजे असं नाही.' असा होता.

In reply to by आदिजोशी

अज्ञान, घोर अज्ञान !!! आजचा गृहपाठ. चक्रवाढ व्याजाचा formula दहा वेळा लिहिणे. 5-10-15-20-25-30 अशा मुदतिसाठी 15% व्याजाने काय परतावा मिळतो याचा तक्ता बनवणे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अनुप ढेरे 18/09/2014 - 16:41
अगदी अगदी. ५ वर्षात घराची किंमत दुप्पट हाही साधारण १५-१६% वार्षिक परतावा आहे. म्युचुअल फंड १५% टक्यांहून जास्तं परतावा देऊ शकतात पण त्याच जोखीम थोडी अधिक.

In reply to by अनुप ढेरे

तो ग्रोस परतावा. ब्रोकरेज, stamp duty आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज. हे सगळे धरून हिशोब केला तर बराच फरक पड़तो.

In reply to by अनुप ढेरे

रीअल इस्टेट ने गेल्या १० वर्षात मस्त रिटर्न्स दिले म्हणून येत्या काळात देईल असे नाही. १९९०-२००४ किती वाढले भाव ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

दशानन 19/09/2014 - 22:48
>>रीअल इस्टेट ने गेल्या १० वर्षात मस्त रिटर्न्स दिले म्हणून येत्या काळात देईल असे नाही. १९९०-२००४ किती वाढले भाव ? +१ हेच, आता शेअर मार्केट व गोल्डबद्दल पण लागू होत आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

arunjoshi123 08/11/2017 - 15:05
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज.
घराच्या लोनचा व्याजदर १०% प्रतिवर्ष मानला, लोनची राशी आणि स्वतःची राशी १:४ या प्रमाणात मानली, प्रॉपर्टीची किंमत ५ वर्षांत दुप्पट होते असे मानल, कॅपिटल गेन्स टॅक्ससाठी महागाईचा दर ५% मानला, कॅपीटल गेन्स टॅक्स २०% मानला, इन्कम टॅक्स ३०% मानला तर .... लोन घेणे प्रॉपर्टीत तुम्हाला खूप फायदा करून देते. ही वाक्यरचना चुकीची आहे कारण असं अधिक परतावा देणार्‍या गुंतवणूकीत सोबत जोडायला कमी किमतीचे सहाय अन्यत्र मिळत नाही.

प्रसाद१९७१ 17/09/2014 - 16:02
गरज नसेल तर दुसरे घर घेऊ नका. ५-७ वर्षा पूर्वी असे करणे योग्य होते. पण सध्या असे करु नये. घराला maintainance cost पण असते. भाड्यानी दिले तर २% पण परतावा मिळत नाही. ५% रजिष्ट्रेशन फी, MSEB cost वगैरे गोष्टी वाया जातात. हल्ली वर्षिक सोसायटी खर्च सुद्धा २५-३० हजार असतो. सरळ Liquid funds मधे टाका, टॅक्स जावून ८.५% कमीतकमी परतावा मिळेल आणि पाहीजे तेंव्हा पैसे वापरायला पण मिळतील.

In reply to by काळा पहाड

प्रसाद१९७१ 17/09/2014 - 19:23
liquid funds म्हणजे Mutual Funds नी Short Term Debt instruments चे चालू केलेले फंड. त्यात ते नॉर्मली सरकारी रोख्यात गुंतवणुक करतात. त्यामुळे जवळ जवळ Risk Free असते. जशी बाकीची Mutual Fund ची युनीट विकत घेतली जातात तशीच ही पण घ्यायची किंवा विकायची असतात. १. ह्यात Entry Or Exit Load बसत नाही. त्यामुळे एक पैसा सुद्धा वाया जात नाही ( कमीशन किंवा फी पोटी ). २. ३ वर्ष गुंतवणुक ठेवली आणि युनिट विकली तर Long Term Capital Gain बसतो म्हणजे Indexation चा फायदा मिळतो. म्हणजेच जवळ जवळ Tax Free. 3. तुमचे जर Online Trading Account असेल तर, आज विकत घेतले तर उद्या तुमच्या डीमॅट ला जमा होतात. आज विकले तर उद्या पैसे जमा होतात. अगदी १ दिवस सुद्धा पैसे ठेवता येतात. ४. रोजच्या रोज NAV वाढतेच अगदी नक्की. माझ्या अनुभवाप्रमाणे HDFC, ICICI Mutual Funds च्या योजनांमधे वार्षिक ९ ते ९.५% परतावा मिळतो. आणि ३ वर्ष थांबल्यास तो जवळजवळ टॅक्स फ्री असतो. इतका चांगला टॅक्स फ्री आणि पुर्ण सुरक्षीत तसेच liquidity असणारा दुसरा पर्याय नाही.

In reply to by प्रसाद१९७१

काळा पहाड 17/09/2014 - 22:40
ओक्के. यालाच अल्ट्राशॉर्ट डेट फंड असंही म्हणतात असं दिसतं. पण मला एक कळत नाही. याचं रिटर्न लाँग टर्म डेट फंड पेककरण्य जास्त कसं? मला वाटलं की डेट जितकं लाँग टर्म, तितकं रिटर्न जास्त हवं नाही तर लाँग टर्म इन्वेस्ट करण्याचा फायदा काय? बाकी हे म्हणजे फिक्स पेक्षा जास्तच उत्पन्न झालं, ते ही टॅक्स फ्री.

In reply to by काउबॉय

प्रसाद१९७१ 18/09/2014 - 09:28
3 वर्षाच्या आत विकले तर शोर्ट टर्म गेन लागणार काय>>>> तुमच्या Income मधे धरले जाणार, जसे FD चे व्याज धरले जाते तसे.

In reply to by प्रसाद१९७१

कवितानागेश 18/09/2014 - 11:55
मला वाटतं २००५ पासून आहे. आणि ते कर्ज जर इन्कम टॅक्स बेनेफिटसाठी दाखवले असेल, तर ५ वर्ष विकता येत नाही.

फ्लॅट ऐवजी जमिनीमधे गुंतवा. (बंगलो प्लॉट्स किंवा एखादा बंगला). जेणेकरुन तुम्हाला मेंटेनंन्स कमीत कमी भरायला लागेल. किंवा सोन्यात गुंतवा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

म्हणुनचं एखादा बंगला सुद्धा म्हणालोय. कारण जमिनीचा भाव कमी असताना केलेली गुंतवणुक भविष्यात नेहेमीचं उत्तम रीटर्न्स देते. बाकी कर्ज नं काढता सुद्धा जमिन घेणं आता शक्य आहे. पुण्यात काही डेव्हलपर्स ई.एम.आय. बेसिस वर जमिन विकतात (त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे माहीत नाही कारण हा व्यवहार मी स्वतः केलेला नाही.). ह्याचा फायदा म्हणजे जमिन ज्या दिवशी घेताय त्याच दिवशीच्या किंमतीएवढी रक्कम तुम्हाला टप्प्याटप्प्यानी भरता येते. डोक्यावर एकदम मोठ्या रकमेचा बोजा रहात नाही. दुसरं घरं ही गरजेची वस्तु नसुन चैनीची आहे आणि कर्ज काढुन चैन करु नये असं माझं नेहेमीचं मत आहे.

In reply to by काळा पहाड

सुहास पाटील 17/09/2014 - 18:52
मिळतो तर. उलट दुसर्या घरासाठी आपण पूर्ण व्याज वजावट दाखउ शकतो. पण भाड्याची इन्कम दाखवावी लागते

मित्रहो 17/09/2014 - 18:36
दुसऱ्या घरासाठी कर्ज घेताना एक साधे सूत्र. इएमआय मधील किती रक्कम व्याजात जाते हे बघणे, ते व्याज हे मिळणाऱ्या भाड्यापेक्षा जास्त नसावे. तसे जर झाले तर भारतात घराच्या किंमती ह्या FD वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त दराने वाढतात. घर ही जास्त काळाची गुंतवणुक आहे. कितीही मार्केट चांगले असले, घर कितीही मोक्याच्या जागी असले तरी ते विकून हातात पैसे यायला विकायचा विचार केल्यानंतर कमीत कमी चार ते सहा महीन्याचा कालावधी लागतो.FD, शेअर विकून लगेच पैसा आणता येतो. या महत्वाच्या फरकामुळे दोन गुतवणुकीतली तुलना करता येत नाही. मित्रहो

सुहास.. 17/09/2014 - 18:39
दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ? >>> कळले नाही ! FD करायला पैसै लागतील ना ? आणि गृह कर्ज म्हणजे लोन करावे लागेल ...आणी शेयर्स मध्ये तर खेळता पैसा लागतो ....अर्थात जर असे समजले तुमच्याकडे आता सध्या काही रक्कम आहे आणि ती गुंतवायची आहे तर ...येस्स !! जागा घ्या ...या तीन गोष्टी आहेत जिथे गुंतवा रक्कम वाय जात नाही ..रोटी , कपडा आणि मकान ...या तीन पैकी कुठे ही गुंतवा

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 17/09/2014 - 18:46
सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय >>> एकाहत्तर राव ...ते पाटील आहेत ..तो मी नाही :)

In reply to by प्रसाद१९७१

सुहास पाटील 17/09/2014 - 18:48
> सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय आहो तो मी नव्हे. नाव एक आहे पण व्यक्ती दोन प्रतिसाद टाकणारे आणि धागा टाकणारे दोन वेगळे सुहास आहेत

सुहास पाटील 17/09/2014 - 18:43
>>कळले नाही ! FD करायला पैसै लागतील ना ? आणि गृह कर्ज म्हणजे लोन करावे लागेल सुरवातीचे २०% ( ज्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो )असल्यावरच ८०% गृह कर्ज मिलते. तर इथे सुरवातीचे २०% कुठेतरी गुंतवायचे का ते वापरून अजून ८०% कर्ज घ्यायचे

सुहास.. 17/09/2014 - 18:50
कर्जाला शक्यतो नाही म्हणेन मी ..( मायला आयुष्य जात व्याजासकट भरता भरता :) ) सध्या ...एक पर्याय येतो ..गावकड्याला , जिथे हाय वे होताहेत एमआयडिसी आहे ..तिथे आर- झोन च्या जागा असतात ...सुरवातील काही रक्कम मग ठराविक हत्याने अश्या स्वरुपात ...जरा जेन्युयन ओळख ई, काढुन गुंतवुणक आहे फायद्याची ...शिवाय स्मार्ट सिटीच मध्ये पण असे काही पर्याय आहे का बघायला हवे .. ( मी दोन वर्षापुर्वी कवडीमोल घेतली होती औ.बाद -जालना रोडला , सध्याचा भाव .. ;) )

In reply to by कवितानागेश

सुहास.. 17/09/2014 - 19:31
( बहुधा ) चार प्रकारच्या झोन असतात माऊ ! आर - रेसिडेन्शल शेती झोन कमर्शियल झोन ( जिथे मॉल्स, बिझीनेस ई. झोन्स ) मग एक सरकारी झोन असतो ( रिझर्व असतो , त्यात हजार प्रकार असतात, फॉरेस्ट, शेती-तळे, गाव-तळे, देवस्थाने, पुरातन अवषेश ई.ई. ... सध्या त्या लवासा वर , रिझर्व्ह वर रेसिडेन्सल केल्याचा आरोप आहे , अर्थात तो पहिला आरोप आहे ) शिवाय सेझ = स्पेशल ईकॉनॉमिक झोन ई. आहेतच

In reply to by सुहास..

काळा पहाड 17/09/2014 - 22:45
रिझर्व झोन म्हणजे असा झोन जिथे काका, दादा आणि ताईला त्यांना जिथे पाहिजे तिथे आर झोन करता येतो. म्हणजे तो त्यांना हडप करण्यासाठी रिझर्व असतो.

In reply to by गवि

सुहास.. 19/09/2014 - 22:35
गवि ...उत्तराचे तीन टप्पे १ ) बांधकाम पुर्ण आहे २ ) रेसिडेन्सल झोन पर्यावरण विभागाची परवानगी आल्याशिवाय कसे केले गेले , या बद्दल कोर्टात केस चालु आहे ३ ) ज्यांची ओनरशीप आहे त्यांच्या नावे झाली आहेत घरे !! जाता जाता : बाकी तिथपर्यंत पिरंगुट जाणार्‍या रस्त्यालगतच्या गावाचे महाभले झालेय , नुसता कोट ने रेट चालु आहे एकराला !!

In reply to by सुहास..

गवि 19/09/2014 - 22:43
धन्यु.. म्हणजे ओव्हरआल क्लीन नाही असंच दिसतंय. मधे टुरिस्ट म्हणून व्हिजिट घडली त्यात अर्धवट सोडल्यासारखे बरेच काही दिसत होते. एकूण लुक भग्न वाटला.

In reply to by गवि

मित्राबरोबर तिथल्या बेस्ट व्यू पाँइटला जेवायला गेलो होतो. वरुन सगळ्या परिसराचं विहंगावलोकन करतांना, त्यानं एका वाक्यात समालोचन केलं `आयला नाशिकच्या घाटासारखं दिसतंय सगळं!' इट इज अ टोटल वेस्ट. त्या तुलनेत सहाराचा अँबी-वॅली प्रोजेक्ट कमालेयं. सहाराश्रींची वाट लागली पण साला माहौल काय केलायं, जस्ट बियाँड हेवन! नज़र हलत नाही एकेका स्पॉटवरुन. बेतहाशा कॉस्टलीये पण कल्पना काय भरारी घेऊ शकते याचं नितांत सौंदर्यशाली दर्शन. तिथे फोर सिजन्सला जेवलो, माय गॉड, वॉट अ डेलिकसी. क्लायंटला म्हटलं : `There can be only one thing a person can wish after such an ecstasy' `What is that?' `Death!'

In reply to by गवि

प्यारे१ 20/09/2014 - 12:32
>>> एकूण प्रोजेक्ट flop की यशस्वी ? कुठल्याही प्रोजेक्टचं एक गणित असतं. वेळेचं आणि पैशाचं. लवासाबाबत ते चुकलेलं आहे एवढंच सांगू शकेन.

In reply to by प्यारे१

मी पर्यावरण आणि प्रोजेक्ट अ‍ॅस्थेटिक्सबद्दल लिहीलंय. लवासात इन्व्हेस्टमेंट करणं माझ्यामते वेडेपणा होईल. आणि अँबी-वॅलीचा तर विचार देखिल करता येणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 20/09/2014 - 13:00
>>> अ‍ॅस्थेटिक्स. माझ्या मते नॉट बॅड. तुम्ही 'एकांत' ला गेलेलात का? जनतेच्या अपेक्षा जास्त नाहीत. फेज १ पूर्ण बूक झालेली होती. मला थोडी माहिती आहे प्रोजेक्ट बद्दल. ;)

सुहास.. 17/09/2014 - 22:50
रिझर्व झोन म्हणजे असा झोन जिथे काका, दादा आणि ताईला त्यांना जिथे पाहिजे तिथे आर झोन करता येतो. म्हणजे तो त्यांना हडप करण्यासाठी रिझर्व असतो. >> +१

पोटे 18/09/2014 - 09:36
मुर्ख लोक घरे बांधतात. शहाणे त्यात भाड्याने रहातात. हे तत्व वपुंच्या कोणत्या पुस्तकात आहे ?

पगला गजोधर 18/09/2014 - 10:25
दुसरे घर घ्यावे …. च्या बाजूने मत http://www.deccanherald.com/content/138622/investing-second-home.html च्या विरुद्ध मत http://anandvijayakumar.blogspot.in/2013/04/is-buying-second-home-investment.html

कर्ज घेऊन दुसरे घर घेण्यापेक्षा दोन दुकानं घ्यावीत. ह्या मताचा मी आहे. दुकानांना भाडं चांगलं मिळतं (घरापेक्षा) शिवाय स्वतःला कांही व्यवसाय (अगदी आहे ती नोकरी सांभाळून) करायचा असेल तरी करता येतो. फक्त, दुकान घेताना मोक्याच्या ठिकाणी घ्यावं. दुकान भाड्याने दिल्यास वाढत्या महागाईच्या प्रमाणात भाडं वाढवून घेता येतं. सहसा, सुस्थितीतील धंदा, जागा बदलण्याची जोखिम घेत नाही. फ्लॅटचा भाडेकरू दुसर्‍या फ्लॅट मध्ये सहज जातो आणि आपल्याला पुन्हा नविन भाडेकरू शोधावा लागतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, कमर्शियल ला सगळे हिशोब बदलतात. एकतर सगळ्या banks कर्ज देत नाहीत. व्याजाचा दर जास्त असतो, मुदत कमी. अर्थात EMI भरपूर वाढतो. त्यातून मेंटेनन्स जास्त पडतो. रेसीडेंशियल ला पटकन भाडेकरू मिलतो. जागा रिकामी रहात नाही. कमर्शियल चे तसे नाही. दुकानांचे माहित नाही, ऑफिस स्पेस मध्ये oversupply आहे. भाड़े जास्त असते हे १००% मान्य. सध्या रेट पण बरेच पडले आहेत. तरीही एकूण रीअल एस्टेट म्हणजे कटकट जास्त हे खरे. भाड्याने देताना एक महिन्याचे भाड़े ब्रोकरेज मध्ये जाते. घेता विकताना जास्त खर्च होतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विटेकर 19/09/2014 - 11:29
विमेंशी सहमत , एकूणात रियल इस्टेट मधली गुंतवणूक तितकीशी फायद्याची नाही. आपण मालक असल्याचा एक फिल येतो तेवढाच ! पण हाती एकरकमी पैसा असेल ( कर्ज न काढता) तर दुकान घेणे घर घेण्यापे़क्षा नकीच फायदेशीर आहे म्हणून पेठकर काकांशी सहमती दाखविली. दुसरा मुद्दा - खरोखरच मोदिंच्या १०० स्मार्ट सिटी अस्तित्वात आल्या तर महानगरातील रेट पडतील , किमानपक्षी वाढणार नाहीत असा माझा अंदाज आहे आणि काही महानगरात आता घरांचे दर स्थिरावलेही आहेत ! माझ्या मित्राच्या बंगलोर मधल्या घराचे भाडे वाढते आहे , हप्ता निघतो आहे.( पण कर ही भरावा लागतो , ते पकडले तर जेवढ्यास तेवढेच ! ) पण गेली जवळ जवळ ४ वर्षे किंमत स्थिर आहे. एक ट्क्क्याने पण वाढली नाही.

विटेकर 19/09/2014 - 10:17
पण मी हा मूर्खपणा केला आहे ! विटुकाकूला कोण समजावून सांगणार ? ( तो आद्य मूर्खपणा १७ वर्षापूर्वी केला आहे! ) जशी महागाई वाढत जाते तशी तशी घरभाडी वाढत जातात , आपले त्या घरभाड्यात निवृत्तीनंतर आपले भागेल असे तिचे अजब लॉजिक आहे. आणि त्या ह्प्त्यातून काही शिल्लक राहीलेच तर पी. एन जी चे देणे द्यावे लागते. सोने घेणे हा तर पराकोटीचा मूर्खपणा आहे ( हा माझा तिसरा ! ) म्युचल फंड हा सर्वात चांगला उपाय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत : १. आपला पैसा विकासाच्या कामसाठी वापरला जातो, पैसा व्यवहारात रहातो, पडून रहात नाही. २. शॉर्ट / लॉन्ग टर्म पेक्षा स्मार्ट गुंतवणूक करावी. १५ % पेक्षा जास्तीचा हाव धरली नाही तर कधीही तोटा होत नाही आणि इतकीच माफक अपेक्षा असेल तर सकाळ संध्याकाळ डोके घालून बसावे लागत नाही. अधिक हाव केल्यास त्याचे व्यसन लागते . ३. दर सप्ताहाला / १५ दिवसाला / महिन्याला आपल्या कुवतीप्रमाणे नियमित रक्कम दिर्घकाळाकरता फंडात गून्तवावी. यातला "नियमितपणा आणि "दिर्घकाळ" हा महत्वाच भाग आहे . किती रक्कम हे महत्वाचे नाही. ४. पोवर ऑफ कम्पाउन्डीन्ग" हे तत्व समजून घ्यावे. ५. एन्ट्री - एक्जिट लोड चे नियम कसोशीने पाळावेत. एन्ट्री लोड लागतो तेव्हा आपण अधिकाची हाव करतो आहे का हा प्रश्न विचारावा. एक्जिट लोड लागत असेल तर आपली गुंतवणूक चुकली का ? हा प्रश्न विचारावा. ६.अधिक माहीती हवी असल्यास व्य. नि करावा

In reply to by विटेकर

कवितानागेश 19/09/2014 - 12:05
सोने सोडून बाकी सगळ्याशी सहमत. ... म्हणजे गुंतवणूकीबद्दल बरं का. सोन्याचे दागिने किंवा वळं न घेता, ज्यात त्याची करणावळ विनाकारण जाते, सरळ जमेल तसे १,२,५,१० ग्रॅमचे कॉइन घ्यायचे. मध्ये बॅन्केत मिळायची. पण हल्ली आरबीआयनी ते बन्द केलय. योग्य विक्रेत्याकडून पॅक्ड नानी घ्यायक्ष्ची. सोने नेहमी वाढतं आणि अडीअडचणीला त्यातून पटकन कॅश उभी करता येते.

In reply to by कवितानागेश

विलासराव 19/09/2014 - 12:10
सांभाळायची कटकट नाही का? पटकन चोरीही होउ शकते ना? बरं ते जौद्या, तुम्ही कॉईन कुठं ठेवलेत? पतकन सांगीतलंत तर बरं होईल.

In reply to by कवितानागेश

विलासराव 19/09/2014 - 12:22
नंबर माहीती आहे. फक्त बेंक कोणती आहे ते सांगा. स्वीस बँक असेल तर तेही सांगू नका. फक्त कालजी घ्या,,,,,,कॉईनचीहो!!!!

In reply to by कवितानागेश

अनुप ढेरे 19/09/2014 - 12:17
सोने नेहमी वाढतं
किंचित असहमत आहे. गेल्या ५-६ महिन्यात खाली आलेलं आहे. ३० हजाराहून २७ पर्यन्त. ज्यांने ३० ला वाढेल म्हणून घेतलं असेल त्यांना अजून किती वेळ थांबावं लागेल माहित नाही.

In reply to by कवितानागेश

विटेकर 19/09/2014 - 12:40
सोने कधीच योग्य प्रमाणात वाढत नाही , त्यात फक्त भावना वाढतात. १९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि आज २७००० आहे १९८० साली सेन्सेक्स १०० रुपये होता आणि आज २७००० आहे १९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी. आता तुम्हीच सांगा ! SENSEX & NIFTY @ ALL TIME HIGH !!!! Film actor Rajesh Khanna bought a bungalow in iconic Carter Road in Mumbai for Rs.3.5 lakhs in 1970. His heirs sold it recently for Rs.85 crores. The property has multiplied by 2428 times or an annualized return of 19.38% over 44 years. Samudhra Mahal in Mumbai is another expensive property. A flat purchased in 1970 at Rs.700 per sq.ft was sold at Rs.1,18,000 per sq.ft in 2013. Money multiplied by 168 times in 43 years. This works out to an annualized return of 12.66% In 1963, Godrej paid Rs.1 lakh to buy his first house, a 2916 sq.feet apartment at Usha Kiran, Carmicheal road, in tony South Mumbai. In 2011 he sold it for Rs.25 crore. Money multiplied by 2500 times over 48 years or an annualized return of 17.70% In Dalal Street, Mumbai a sq.feet was Rs.100 in 1980. After 34 years, it sells at Rs.27,000 per sq.ft. Money multiplied by 270 times in 33 years. This works out to an annualized return of 17.90%. The first three properties can be bought and owned by cream or elite of the society who are worth at least tens of crores, mostly hundreds of crores. The last property in Dalal street; our father could have bought with whatever money available at his disposal. We can buy it even now. Our son or daughter would be able to buy it even 20 years down the line. The last property is Sensex. A sq.feet is a metaphor for one unit. If dividend yield is also included (assuming 2% CAGR), Sensex would have delivered 20% annualized returns over last 34 years, higher than the most expensive prime properties in the country. Good mutual funds and many stocks have delivered returns far superior to Sensex itself. Power of equity is least understood in our country. If we can withstand notional loss (if we don’t book) in portfolio during bear markets, not worry about daily price movements, it is possible to make much better money than what can be made out of best of real estate. Give at least the same importance to equity as we give to real estate. We don’t mind holding real estate for 20 or 30 years. Please do the same for equity ignoring bull and bear markets, notional profits and losses. Many of us have been investing for last couple of years. Stay the course for at least another 15 to 20 years completely ignoring market fluctuations. We would be amazed at the fortune created for our retirement or to pass on to our children. Happy Investing !!!!!!!

In reply to by विटेकर

कवितानागेश 19/09/2014 - 14:54
पन एका वेळेस थोडी थोडी इन्वेस्ट्मेन्ट करायची असेल तर? १९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि १९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती .> पण मला दर महिन्याला २००-२०० रुपये गुन्तवायचे असतील तर ४-४ महिन्यानी १-१ स्क्वे.फू. जागा कोण देणार? जागा हा एकदम मोठा घास झाला. त्यासाठी आधीची पून्जी हवी. आणि शेअर्सची सगळ्यांना माहिती नसते. रिस्क असते.

In reply to by कवितानागेश

आजानुकर्ण 19/09/2014 - 15:18
दुसरे घर घेतलंत, तर त्याचा वेल्थ टॅक्स पण पडेल दरवर्षी, त्याचापण विचार करा.
सोने नॉन प्रॉडक्टिव अॅसेट आहे. त्याचाही वेल्थ टॅक्स पडतो. सोन्याच्या दरातील लॉँगटर्म वाढ महागाईदरापेक्षा जास्त नाही. शिवाय सांभाळायची जोखीम असतेच.

In reply to by सुहास पाटील

आजानुकर्ण 19/09/2014 - 15:53
राहत नसलेले - थोडक्यात दुसरे - घर, गाडी, सोने, कॅश अशा सर्व नॉन प्रॉडक्टिव अॅसेटना पकडून ३० लाखापेक्षा जास्त नेट अॅसेट असतील तर त्यावर प्रत्येक वर्षी १ टक्का या दराने कर भरणे आवश्यक आहे. एफडी, स्टॉक्स, म्युच्युअल फंड यांना प्रॉडक्टिव अॅसेट असल्याने या कॅल्क्युलेशनमधून वगळता येते. खालील दुव्यावर प्राथमिक स्वरुपाची थोडी माहिती आहे. http://www.thehindubusinessline.com/features/know-all-about-wealth-tax/article5840450.ece

In reply to by आजानुकर्ण

सुहास पाटील 19/09/2014 - 16:21
t if a property is used to conduct business or if it forms a part of stock-in-trade or has been rented out for at least 300 days in a year, wealth tax is not applicable on such property. दुसरे घर रेंट वर दिले तर हा तक्ष पडत नाही असे दिसतंय

In reply to by अनुप ढेरे

सुहास पाटील 22/09/2014 - 14:37
हो पण इथे मुद्दा वेल्थ TAX चा होता जो फक्त घर रिकामे राहिले तर भरावा लागतो. आणि एकदा का तुम्ही निवृत झालात तर बहुतेक तुम्ही ३०% TAX मध्ये बसलाच असे नाही

विजुभाऊ 19/09/2014 - 12:44
१९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी.
ओ मालक तो स्वस्ताईचा जमाना गेला. अंधेरी/जोगेश्वरीत या भावाने मिळाला तरी खूप.

बबन ताम्बे 19/09/2014 - 16:15
अशा ठिकाणी फ्लॅट्/बन्गला/रो हाऊस (आपापल्या ऐपतीप्रमाणे) घ्या की जिथे आता किमती कमी आहेत आणि भविष्यात तो एरिआ डेव्हलप होणार आहेत उदा. पुण्याच्या जवळ पण सद्ध्या हद्दी बाहेर. बरीच गावे पुणे महापालीका आणि पिंपरी चिंचवड महापालीकेमधे येणार आहेत.अजुनही १ बीएचके २० ते २२ लाखापर्यंत मिळतो. २ बीएचके ३५ ते ४० पर्यंत.सध्या बार्गेनींगलाही चांस आहे. दुस-या घरावर लोन घेतले तरी त्यावर इन्कम टॅक्सचा फायदा मिळतो हे वर सांगितले आहेच. मिळणा-या भाड्यावर टॅक्स द्यावा लागतो. (३० टक्के स्टॅ. डिडक्शन + मिळकत कर वजा करून). पण तुमचे कर्जावरील व्याज मिळणा-या भाड्यापेक्षा जास्त असेल तर उलट तुम्हाला रीफंड मिळेल. तुमच्याकडे कॅश असेल तर दुसरीकडे गुंतवा. त्याचे मिळणारे व्याज (टी डी. एस. जावून. पत्नीच्या, आईच्या, निव्रुत्त वडीलांच्या अथवा सज्ञान मुलांच्या नावावर गुंतवणूक केली तर टी डी. एस पण वाचेल.) अधिक इन्कम टॅक्स बेनिफीट आणि घराच्या लोनसाठी गेलेले व्याज यातला फरक बघा. तुम्हाला किरकोळ व्याजावर लोन मिळालेय असे लक्षात येइल. सहा सात वर्षांनी घराची किंमत निश्चित वाढलेली असेल. घर विकल्यानंतर कॅपिटल गेनवर टॅक्स निश्चितच भरावा लागेल. पण तो वाचविण्यासाठीही मार्ग आहेत.

ह्म्म . ह्याविषयावर अनेकवेळा वादविवाद झालेत आमच्या मित्रपरिवारात अन कुटुंबातही . स्वकर्टुत्वावर एक घर घेवुन झाले आहे , पण ते आई बाबांसाठी , गावाकडे .घर घ्यायचंच असेल तर त्यापेक्षा वाडा बांधु असे एक माझे मत आहे , आणि स्वतः रहाणार नसु तर घर घेण्यात काय अर्थ आहे ? मला स्वतःला घराची आसक्ती नाही , ऐसी गृहांची स्थिती। मिथ्या आली आत्मप्रचिती। जन्म दो दिसांची वस्ती। कोठे तरी करावी।| - समर्थ . ( मी आपला मस्त २००० रुपायाचा क्वेच्चा चा टेन्ट घेतलाय , आता कोठेही आयुष्य काढु शकतो :) ) पण तरीही एकदा कॅल्क्युलेशन्स करु समजा ५०लाखाचे गृहकर्ज काढले (त्या साठी तुम्हाला आधी तुमच्या खिष्यातुन १७-२० लाख घालावे लागतील , बॅन्क फक्त ७५-८० टक्केच लोन देते ) तर साधारण २० वर्षांच्या हिशेबाने ढोबळमानाने महिन्याला सुमारे ५०००० हप्ता पडेल . आता समजा हेच घर घ्यायच्या ऐवजी तुम्ही भाड्याच्या घरात राहिलात तर महिन्याला अंदाजे १५००० भाडे पडेल उरलेले ३५००० दर महिन्याला दाम दुप्पटीत टाकत राहिलात तर१साधारण ७ वर्षाने दाम दुप्पट ह्या हिशेबाने ७+७+७=२१ वर्षे असे सोपे अ‍ॅझमशन करुयात अर्थात तुमचे साठलेले सर्व पैसे अ‍ॅट थे एन्ड ऑफ २० बर्ष साधारण आठपट होणार . म्हणजे ३५००० * १२ = रफली चार लाख एका वर्शाचे ह्या हिशोबाने

आयुर्हित 20/09/2014 - 14:07
टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचणे म्हणजे निव्वळ टाइम पास म्हणुनच ठिक आहे. आपण ह्या विषयावरची टाईम्सने वेळोवेळी दिलेली माहिती वाचली तर अजुन घोंधळातच पडाल व मी का लिहिले ते ही लक्षात येईल. अशा मोठ्या प्रश्नावर एकांगी विचार करणे चुक ठरते. सर्व बाजू तपासून पाहून मगच सल्ला देणे संयुक्तिक ठरेल. व्यनि कराल तर अधिक माहिति घेवुन नक्किच योग्य तो सल्ला देता येईल. योग्य सल्लाच आपल्याला आपल्या पैशाचा पुरेपुर मोबदला देवु शकेल.

पोटे 20/09/2014 - 17:38
पैसे पोस्टात ठेवावेत. एकोळी प्रश्नाचे एकोळी उत्तर

ज्ञानव 22/09/2014 - 12:26
मध्ये पैसे अडकवले तर व्याज मिळेल जे करपात्र तर असेलच पण इंफ्लेश्नला मात करण्यासाठीसुद्धा उपयोगी नाही. मग एफ डी करूच नये का? घर घेतले तर मिळणारा परतावा (भांडवलवृद्धी, भाडे + भाडेवृद्धी) सुद्धा करपात्र (अर्थात काही गणितानंतर) आहे. मग घर किंवा दुकान किंवा जमीन घेऊच नये का? शेअर्स तर फुल टू बदनाम, रिस्क ओरिएन्टेड आहे आणि म्युच्युअल फंड्स किचकट विषय आहे मग नकोच ते. सोने वाढते कुठे? ते गेल्या काही वर्षात वाढले आहे आणि आता गडगडले आहे. इतके नकारात्मक वातावरण "गुंतवणूक" ह्या विषयात बरेच वेळा आढळते. (आणि जे हि मते मांडतात तेच भरपूर गुंतवणूक करतानाही आढळतात) पण जर तुमच्याकडे एफ डी करण्या इतके पैसे आहेत आणि घर घेण्याबाबत दुविधा आहे तर मी म्हणेन एक चांगला बिल्डर (हा आणि कुठे सापडतो ?) बघा आणि बुकिंगला पैसे गुन्तवा. जर तुम्ही त्या बिल्डरशी लॉंग टर्म नाते तयार करू शकलात तर त्याच्या अनेक प्रोजेक्टेस मध्ये तोच तुम्हाला चांगले पैसे कमावून देईल. बुकिंगला पैसे लावताना तुम्ही जी रक्कम लावलीत ती (आणि जर तुम्हाला कर्ज मिळत असेल तर त्यावरचे व्याज) किंवा एकूण लागलेले भांडवल आणि मार्केट रेट ह्याचा सतत अपडेट ठेवा जेव्हा वार्षिक परतावा ३०% किंवा जास्त असेल तेव्हा विकून मोकळे व्हा. हा परतावा तुम्ही गुंतवणूक कोणत्या स्टेजला केली त्यावरही अवलंबून असतो असे निरीक्षण आहे (भूमिपूजनाला, पायाभरणीला, २०% ते ५०% बांधकाम झाल्यावर ई.) हा मार्केट मधला बाराही महिने चालणारा एक प्रकार आहे पण ह्यात नफ्यावर लागू होणारा कर आणि मार्केट रेट ह्याचे गणित तसेच बिल्डरशी तुमचे निर्माण होणारे नाते महत्त्वाचे आहे. तुम्ही गुंतवणूकदार म्हणून बिल्डरशी व्यवहार करणे आणि तुम्ही सदनिकाधारक होण्याच्या इराद्याने व्यवहार करणे ह्यात जमीन आस्मानचा फरक पडतो. आता वर मी जे म्हंटले आहे तसे करणे म्हणजे बरेचजणांना नकोसेच होते कारण त्यात "बरीच" मेहनत आहे. (बिल्डर फसवतोच हे गृहीतकही काम करते.) आता तुम्ही ह्यात कुठे फिट होता ते पहा आणि निर्णय घ्या.

बँकिंग सेक्टर मध्ये थोडी ओळख वाढावा....आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक घरे एन पी ए म्हणून विकायला येतात ती अगदी 20% स्वस्त, क्लीयर टायटल मिळतात...थोडी माहिती काढली तर सहकारी बँक, सरकारी बँक यांच्या मॅनेजर बरोबर सेटिंग लावून अशी घरे मिळतात...निव्वळ गुंतवणुकीचे किडे करायचे असतील तर थोडे डोके घाला ह्यात.
काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचायला मिळाले. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे. त्यात अगदी पटवुन सांगितले होते कि दुसरे गृह कर्ज घेऊ नये. त्या परिस सरळ FD मध्ये पैसे टाकावे. मला लिंक सापडता सापडत नाहीये नाहीतर इथे दिली असती. तरी मी शोधन्याचा प्रयन्त करतोय अजून, लिंक सापडली कि इथे देईल पण इथे धागा टाकण्याचा मुद्दा असा कि जाणकारांनी ह्या विषयावर प्रकाश टाकावा. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ?

पाकीट हरवते तेव्हा ......

विटेकर ·

वर्गात बाकाखाली... म्हणजे शाळेत किंवा एखाद्या क्लासमध्ये पाकीट कसं पोहोचलं? पाकिटात पैसे आणि कार्ड वगैरे सुखरूप होते का? वगैरे शंकांचे समाधान झाल्यास बरे. अजून समाजात प्रामाणिकपणा शिल्लक आहे हे पाहून खूप छान वाटलं.

In reply to by प्रभाकर पेठकर

विटेकर 17/09/2014 - 15:05
मीच वर्गात एका लेक्चर साठी बसलो होतो. आणि बाकडे लहान असल्याने ( किंवा आमची असेम्ब्ली मोठी असल्याने ) मला व्यवस्थित बसता येत नव्हते , सारखा चुळ्बुळुत होतो, तेव्हाच केव्हातरी , मागच्या खिश्यातून बाहेर येऊन ते पडले असावे. पाकीट जसे च्या तसे मिळाले , एकूण ४७० रुपये होते. नेमके किती होते हे मला माहीत नाही पण तेवढेच असावेत. श्री पवारांनी फक्त माझा फोन नं शोधण्यासाठी पाकीट उघडले असावे.

In reply to by विटेकर

धन्यवाद विटेकर साहेब. अशा अवघडल्या अवस्थेत बसण्याच्या वेळी तसेच, मोटरसायकलवर बसताना मी मागच्या खिशाचं (हिप पॉकेट) बटन लावतो. त्यामुळे पाकीट पडणं तर काय सरकत सुद्धा नाही. पण का कोण जाणे, सतत तसे बटन लावण्याची सवय अंगवळणी पडत नाही. पण तशी सवय लागल्यास उत्तमच. शिवाय भ्रमणध्वनी बाजूच्या खिशातून (साईड पॉकेट) काढून शर्टाच्या खिशात ठेवतो. ह्यामुळे अजूनही दोन्ही गोष्टी सुरक्षित आहेत.

विटेकर 17/09/2014 - 15:16
आणखी एक मुद्दा : मला जेव्हा पाकीट सापडले आणि मी परत केले त्यावेळचा माझा अभिनिवेश , आपण काहीतरी लईच भारी क्रत आहोत असा अविर्भाव ( म्हनून तर माणूस सापडल्यावर मी पहिल्यांदा त्याल झापून घेतला ) असला काही प्रकार श्री. जयवंत पवार यांचा नव्ह्ता. बक्षिशी तर स्वीकारली नाहीच पण " काय राव तुम्हाला, पाकीट देखील धड संभाळता येत नाही का ?" असा एखादा डॉयलॉग ते मारु शकले असते ! पण त्यांचा असला कसलाही अभिनिवेश नव्ह्ता !

गवि 17/09/2014 - 15:18
शाळेत पडले होते म्हणून मिळाले. चांगुलपणा काहीजणांत टिकून आहे नक्कीच. पण तुम्ही त्यावर बरीच भिस्त ठेवलीत. अन्य कुठे पाकीट पडले असते तर असेच घडले नसते बहुतांशी. तेव्हा कार्ड block करणे / कंप्लेंट नोंदवणे या formalities तातडीने करणे हिताचे. Don't count so much on honesty.

आदिजोशी 17/09/2014 - 15:26
हा लेख वाचून पाकिट हरवलेला कुणी माणसातल्या माणुसकीवर विसंबून स्वस्थ बसेल तर आयुष्यातून उठायची पाळी येईल. त्यामुळे गविंनी सांगितलेल्या सगळ्या खबदार्‍या घ्यायलाच हव्या. हरवलेल्या (मारलेल्या) पाकिटातल्या कार्डावर रु. ५०,०००+ ची खरेदी झाल्याचा मित्राचा अनुभव आहे. कॅश गेली ती वेगळीच. अनुभव खरा आहे कारण पाकिट शोधायला आम्हीच हिंडत होतो माझ्या बाईकवरून. तासभर सगळ्या शक्यता तपासण्यात गेला आणि तेव्हढ्या वेळात घात झाला.

In reply to by आदिजोशी

विलासराव 18/09/2014 - 10:47
हा लेख वाचून पाकिट हरवलेला कुणी माणसातल्या माणुसकीवर विसंबून स्वस्थ बसेल तर आयुष्यातून उठायची पाळी येईल. त्यामुळे गविंनी सांगितलेल्या सगळ्या खबदार्‍या घ्यायलाच हव्या. बरोबर आहे पण माझा फंडा असा आहे. मी एक स्टेट बँकेचे डेबीट कार्ड वापरतो.त्याच अकाउंट्ला नेटबँकींग करुन घेतले आहे, त्यात फक्त कमाल ५००० रुपये ठेवतो. बिंधास न घाबरता/काळजी न करता कुठेही वापरुन टाकतो. या फेब १४ ला पाकीट हरवले बनारसला. १५०० रुपये कॅश गेली. पिन असला तरी ५००० गेले असे गृहीत धरले. अजिबात मन विचलीत न होता फिरुन आलो. घरी आल्यावर यथावकाश नवे कार्ड घेतले. अर्थातच १ रुपयाही गेला नव्ह्ताच. मग आपली पुण्य-पारमीच तशी आहे !!!!!!

काउबॉय 17/09/2014 - 15:52
1)ते पाकिट परत का मिळाले यावर आपल्याला चर्चा विचार अभिप्रेत आहे (जसे कर्माचे फल वा या नास्तिक जगात माणुसकी नक्कीच शिल्लक आहे वा इश्वरकृपा वगैरे वगैरे ? 2)एक अनुभव कथन इतकच ?

बाळ सप्रे 17/09/2014 - 16:00
चांगुलपणावर भिस्त ठेवुन रीस्क घेतलीत आणि सुदैवाने फळही चांगले मिळाले.. पण तरिही अशावेळी बहुतांशी सर्वप्रथम कार्ड ब्लॉक करणे हेच शहाणपणाचे ठरेल असे वाटते.

विटेकर 17/09/2014 - 16:05
कदाचित पूर्वीप्रमाणे नुस्ते कार्ड स्वाईप करुन खरेदी करता येत असे , पिन नंबर विचारला जात नव्हता, असे असते तर मी ही कार्ड लगेच ब्लोक केले असते . हल्ली पिन शिवाय खरेदी करता येत नाही. ही एक फार मोठी जमेची बाजू होती माझ्याकडे ! अन्यथा मी ही रिस्क घेतली नसती. पिन शिवाय क्रेडिट / डेबिट कार्डावर , प्रत्यक्षात / नेटवर खरेदी करता येते का ?

In reply to by विटेकर

बाळ सप्रे 17/09/2014 - 16:18
नेटवर पिन पुरवण्यासाठी सीक्वेन्स नंबर जनरेट करण्याचा प्रोग्रम वगैरे लिहून कार्डचा पिन हॅक होउ शकतो.. पिन ही सुरक्षिततेची वरची पायरी आहे पण चोरणारा त्याथराला जाउनही चोरी करू शकतो. नो सिक्युरीटी इज फूलप्रूफ..

In reply to by बाळ सप्रे

तीन ट्रायलमधे पीन चुकला तर कार्ड ऑटोमॅटीक ब्लॉक होतं. नॉर्मली, कार्ड ब्लॉक करायला पाहिजे याच्याशी मी सहमत आहे, पण ही हॅज अ वेरी वॅलीड पॉइंट.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 17/09/2014 - 16:33
जिथे पिनशिवाय चालते अश्या काही साईट्सवर समजा कोणी वापरले आणि नंतर आपण डिस्प्यूट नोंदवला तरी एकुणात तो तापच. याउपर बॅंकेची अश्या नुकसानाबद्दलची लायेबिलिटी कार्ड तातडीने block केल्यासच वैध असते. थोडीशीच टाईम विंडो असते कार्ड हरवणे ते block करणे यासाठी.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 17/09/2014 - 16:44
नेटबॅंकिंग / डे.कार्ड नाही म्हणत. क्रे.कार्ड म्हणत होतो. अनेक ठिकाणी online cvv टाकून चार्ज पडतो. मग डिस्प्यूट करत बसणे. इंटरनॅशनल साईट्स. व्हिसा / मास्टर क्रे.का. नंबर आणि सीव्हीव्हीवर चार्ज टाकतात.

In reply to by गवि

गवि 17/09/2014 - 16:50
तरीपण लिंक देतोच उदाहरणार्थ. अगदी लेटेस्ट चिप अँड पिन क्रेडिट कार्ड (नुसते स्वाईप करण्याऐवजी पिनही टाकावा लागणारे "क्रेडिट"कार्ड). याबाबतसुद्धा खालील लिंकवर गाईडलाईन्स वाचाव्यातः http://www.hdfcbank.com/htdocs/common/chip_pin_cc.htm काही ओळी उद्धृत करतो:
Step1: The merchant inserts your card at a PIN enabled POS terminal Step2: He enters the transaction amount Step3: The machine prompts for a PIN to be entered by you Step4: You enter your Credit Card ATM PIN in the machine Step5: On entering the correct PIN the transaction is confirmed and completed Step6: For terminals without PIN authentication support, your new Chip+PIN credit card shall continue to support the regular signature mode.
शिवायः
How will this work for Online/Internet transactions? Will I be asked for PIN? No, for online/E-com transactions there are no changes to the existing process. You will not be asked for PIN.
होप द्याट क्लॅरिफाईज द पॉसिबल रिस्क.

In reply to by गवि

मराठी_माणूस 17/09/2014 - 17:08
पिन ची प्रक्रिया अमलात आल्या पासुन एका ठिकाणि मात्र ते मशिन पिन विचारत नाही. बाकी सर्व ठीकाणि पिन विचारल्या शिवाय पुढे जात नाही. अजुन एक निरिक्षण म्हणजे, डे.कार्ड ने ऑन लाइन पैसे भरताना , कार्डच्या मागच्या ग्रिड वरचे ३ नंबर विचारले जायचे , तेही काही ठिकाणि आता विचारले जात नाहीत.

In reply to by मराठी_माणूस

गवि 17/09/2014 - 17:17
वर सर्व क्रेडिटकार्डविषयी म्हटलेय. डेबिट कार्ड ट्रांझॅक्षन अगदी वेगळ्या प्रकारे होतात. ताबडतोब डेबिट पडते. त्यात आता पिन लागतोच बहुतांश ठिकाणी. क्रेडिट कार्ड अजूनही विना पिन चालते.

In reply to by गवि

दोन तासापूर्वी बायकोचा सेल नेटवरुन टॉप-अप केला. तिच्या सेलवर पीन आला आणि तो एंटर केल्यावरच क्रेडीट कार्ड ट्रॅन्झॅक्शन थ्रू झालं. इंटर-नॅशनल व्यावहारांबाबत मात्र कल्पना नाही. पण जी सिस्टम आहे ती आपली बँकच राबवते, त्यामुळे असा दुजाभाव नसावा.

In reply to by गवि

मराठी_माणूस 17/09/2014 - 17:42
माझा पहीला मुद्दा हा क्रे. कार्ड बद्दलच आहे. आत्तापर्यंत जिथे जिथे हे क्रे. कार्ड वापरले आहे त्या सगळ्या ठिकाणि पिन विचारला जातो फक्त एकाच स्टोर मधे ते मशिन पिन न विचारता ट्रांझ्याक्शन पुर्ण करते. दुसरा ग्रिड चा मुद्दा हा डे. कार्ड बद्दल आहे

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 17/09/2014 - 16:28
चिप ॲंड पिन क्रेडिट कार्ड असले तर मग सेफ आहे. डेबिटकार्डला भारतात पिन लागतो. नेटवर आंतरराष्ट्रीय पोर्टलवर वगैरे काही कल्पना नाही. मुख्य म्हणजे लायसन्स. ते नव्याने मिळवणे म्हणजे क्लेश असतात. त्यासाठी मुळात ते हरवल्यावर लगेच एफआयआर करुन copy घेणे चांगले पडते. एक त्रास तरी कमी. शिवाय कोणतेही व्यक्तिगत document .. क्रे.कार्ड, पासपोर्ट, लैसन, मोबाईल, वाहन इ इ हरवले की त्याचा गुन्हेगारांकडून दुरुपयोग होण्याची (निदान प्रयत्न होण्याची) आणि त्यात आपण मालक म्हणून संशयित ठरण्याची शक्यता धरुन पोलीसात रिपोर्ट लगेच करुन प्रत घ्यावी.

In reply to by गवि

बॅटमॅन 17/09/2014 - 16:30
पण अजूनेक धोका आहे. ऑनलैन खरेदीला दरवेळेस कार्ड व्हॅलिडेशन विचारले जात नाही. मी परवाच काही खरेदी इ. केली तर खाली बारीक अक्षरांत लिहिले होते की "card validation is not required for all transactions. bank has created a behavior-based validation system for that."

In reply to by बॅटमॅन

रजिस्टर्ड सेलवर आलेला पीन एंटर करावाच लागतो. लायसेन्सबाबतीत गविचा मुद्दा ठीकाये.

In reply to by बॅटमॅन

विटेकर 17/09/2014 - 16:35
हे फक्त नेट ब्यांकींग असेल तरच शक्य आहे. त्यासाठी नेट ब्यांकिन्ग चा पासवर्ड लागतो. आणि तुम्ही याच आय पी वरुन खरेदी करता असा इतिहास असेल आणि रक्कम मामुली असेल तरच ग्रीड चे कोड विचारले जात नाहीत असा वैयक्तिक अनुभव आहे. ( आय सी आय सी आय )

In reply to by विटेकर

कवितानागेश 17/09/2014 - 17:56
HDFC च्या क्रेडिट कार्डावर पिनशिवाय खरेदी कर्ता येते. त्यामुळे रिस्क घ्यायला नको, हे बरोबरच आहे. पण बर्‍याचवेळा फोन, पाकिट, पिशव्या वगरै परत मिळतात असा अनुभव आहे. अगदी रिक्षावाल्यांकडूनही मिळतात. ट्रेनमध्ये काही राहिलं तर मिळणं कठीण जातं... पूर्वी एकदा माझं पाकिट दादरला कुठेतरी पडलं होतं, ज्याला मिलालं, त्यानी आयकार्ड बघून पत्त्यावर आतला सगला एक्स्ट्रा माल पाठवून दिला. कुरियरसाठी पाकिटातलेच पैसे वापरले. आणि उरलेले पैसे आणि पाकिट स्वतःला बक्षीस म्हणून ठेवून घेतलं. शिवाय माझा आयकार्डावरचा फोटो फार आवडला, अशी कॉम्प्लिमेन्ट पण दिली. शिवाय हे सगळं लिहून एक भलं मोठ्ठ हिन्दीतले पत्र माझ्या पाकिटातल्या आतल्या मालाबरोबर पाठव्लं होतं... =))

In reply to by कवितानागेश

काय सांगतायं! HDFC तर टेक्निकली अ‍ॅडवान्स्ड बँक समजली जाते. त्यापेक्षा सरकारी बँका प्रगत म्हणायच्या.

विटेकर 17/09/2014 - 16:49
शक्य झाल्यास आणि योग्य वाटल्यास २-४ जणांनी श्री. पवार यांना फोन करुन धन्यवाद द्यावेत , असा अवचित अनोऴखी माणसाकडून फोन आल्यास त्यांना आनंद होईल.

वेल्लाभट 17/09/2014 - 17:14
आहे हो. चांगुलपणा, प्रामाणिकपणा आहे अजून शिल्लक. अर्थात तो 'तुमच्यात' असेल तरच तुम्हाला जाणवतो/मिळतो हे मात्र खरं.

जेपी 17/09/2014 - 17:39
फोन केला. 2 मिनीटाचे बोलणे झाले.विटुकाकाच्या नावाचा संदर्भ देऊन आभार मानले आणी अभिनंदन केले. टोन मध्ये लातुरहुन कॉल आल्याचा उत्सुकता जाणवली.

रेवती 17/09/2014 - 18:16
चला,बरं झालं! ज्यांनी पाकिट प्रामाणिकपणे परत केलं त्या श्री. जयवंत पवारांचे आभार! माझं पाकीट हरवलं तेंव्हा ते कसं, कुठं, केंव्हा हरवलं याचा पत्ताच लागला नाही. स्पार्टाकस यांना गायब झालेल्या पाकिटाची कथा लिहायला सांगावी असे ते हवेत विरून गेले. लगेच कार्डे बंद केली होती एवढेच आठवते.

तिमा 17/09/2014 - 18:17
संपूर्ण लेख वाचेपर्यंत लेखकाचे नांव वाचलेच नव्हते. त्यामुळे 'विटुकाकू' म्हणजे वीट आणणार्‍या काकू' अशा अर्थी लिहिले आहे काय, असा गैरसमज झाला. प्रामाणिक माणसांचा विजय असो.

In reply to by तिमा

विटेकर 18/09/2014 - 13:16
'विटुकाकू' म्हणजे वीट आणणार्‍या काकू' प्रामाणिकपणे होकार द्यायला हवा पण त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची पंचाईत होईल.

जयवंत पवार नक्कीच अभिनंदनास पात्र आहेतच परंतु मला विटेकरांनी त्यांना ज्यांचे पाकिट मिळाले त्यांनी मिठाई घरुन घरी येणे ते ही सहकुटुंब ही बाब ही आवडली. एरवी फक्त मॅन टू मॅन असा हा प्रकार ठेवुन "थँक यु सो मच" असे बोलुन त्यांना बोळवण ही करता आली असती. खरे तर प्रस्तुत लेखातल्या ह्या दोन्ही बाबी कौतुक करण्यासारख्याच आहेत.!

In reply to by कानडाऊ योगेशु

रेवती 18/09/2014 - 02:08
घरी मिठाई घेऊन येणे हे फारच गोड आहे. आम्हाला एकदा योगायोगाने भारतीय (पंजाबी) मनुष्याचे क्रेका सापडले. त्याचा फोन क्र. जालावर सापडला. दुसर्‍या दिवशी तो सहकुटुंब घरी आला व पोहे, बेसनाचे लाडू खाऊन (कार्ड घेऊन) गेला. हजारवेळा थ्यांक्यू म्हणाला.

आसिफ 18/09/2014 - 03:18
माझेही असेच काहीसे अनुभव आहेत. मला भरपुर वेळा रोकड पैसे, वस्तु, मोबाईल फोन सापडले आणि मी ते परत केले. काही वर्षांपुर्वी दोन वेगवेगळ्या प्रवासामध्ये माझी बॅग दोनदा हरवली आणि आहे तशी परत देखील सापडली. बॅग हरवली तेंव्हा मनात कुठेतरी ही भावना होती की आपली बॅग आपल्याला नक्की परत मिळणार. ४-५ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर, अनेकांच्या प्रयत्नाने, सहकर्याने, मदतीने माझी बॅग मला परत मिळाली. वेळ काढुन त्या दोन्ही घटनांबद्दल लिहावे म्हणतो. ~आसिफ.

In reply to by आसिफ

विलासराव 18/09/2014 - 10:08
माझी ऑफीसबॅग रे-रोड्ला लोकलमधुन चोरीला गेली. दुसर्या दिवशी अंबरनाथ रेल्वे स्टेशनमधुन फोन आला. येउन ओळख पटवुन बॅग घेउन जा. गेलो तर म्हणाले आयडी दाखवा. मी म्हनालो बॅगमधेच पासपोर्ट आहे. मग त्यांनी तो पाहीला. मला माझ्या बॅग वर ठेवुन दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्द्ल सुनावुन झाले. मी धन्यवाद देउन निघालो तर काही पैसे मागण्यात आले कारण ज्या कर्मचार्‍याने ती बॅग उचलुन ऑफीसमधे आणुन दिली त्याला बक्षीस म्हणुन. मी म्हण्लो त्यांनाच बोलवा समोर मग मी विचार करतो. त्याने बराच त्रागा केला पण बोलावले काही नाही. ही घटना आहे २००१ ची. मी आधीच रेल्वे पोलीसांकडे तक्रार करण्यासाठी गेलो तर चहापाणी मागण्यात आले होते. मग मी तक्रार दिलीच नाही. पण मालक नसताना बॅगने रे-ऱोड ते अंबरनाथ केलेल्या प्रवासाबद्द्ल बरेच काल्पनीक चिंतन केले, बॅगमधे १ रुपयाही नव्हता. ऑफीसचे टुल्स आनी पासपोर्ट, ड्रा. लायसेंस होते. सर्व परत मिळाले लेदर बॅगसहीत.

सस्नेह 18/09/2014 - 12:21
जाने वो कैसे लोग थे जिनके पाकीटको पाकीट मिला... !! आमची पर्स दहादा चोरीला गेली पण दमडाच काय, पर्सचा चमडासुद्धा परत मिळाला नाही !

In reply to by सस्नेह

काउबॉय 18/09/2014 - 12:46
पाकिट हरवते तेंव्हा जिव तुटका तुटका होतो विषयाचे निघती धागे प्रतिसाद खच हां होतो ना अजुनी मी गडबडलो ना अजुनी चिंतित झालो पाकिटा वाचून उमजतते हां प्रपंच कसा ना अडतो मिसकोल जेंव्हा मी बघतो अन चेहरा जो उजळतो विषयाचे निघती धागे अभिनंदन पात्र तो होतो पाकिट हरवते जेंव्हा....

गल्फ एअरच्या मस्कत - बाहरेन - मुंबई हवाई प्रवासात माझी एक बॅग हरवली. ...... आजतागायत मिळाली नाही. गल्फ एअरने १५०००/- रुपये देऊ केले. माझे ५५०००/- रुपयाचे नुकसान झाले होते. पण ते बॅगच्या वजनाचे गणित करून भरपाई देतात. तुम्ही जर त्या बॅगेतील सामानाचा विमा उतरविला असेल तर त्या नुसार पैसे मिळतात. अर्थात, मी ती नुकसान भरपाई स्विकारण्यास नकार दिला. त्यांना कांही फरक पडला नाही. (एक प्रवासी कायमचा तुटण्यापलीकडे). आज गल्फ एअर नुकसान मध्ये आहे.

In reply to by विटेकर

>>>>त्यांना कांही फरक पडला नाही. (एक प्रवासी कायमचा तुटण्यापलीकडे). हे वाक्य तुमच्या नजरेतून सुटल्यामुळे पुन्हा ठळक अक्षरात दिले आहे.

भविष्यात आय फोन 6 घेऊन टाका , क्रेडिट कार्ड ठेवण्याची जरूर भासणार नाही .. पण आय फोन 6 घेण्यासाठी सर्व काही विकावा लागेल :) बाकी विटुकाकू सारख्या काकू सगळ्याच्याच पाचवीला पूजलेल्या आहेत हे वाचून खूप बर वाटल .. लेखन एकदम खुमासदार

विटेकर 18/09/2014 - 14:25
विटुकाकू सारख्या काकू सगळ्याच्याच पाचवीला पूजलेल्या आहेत हे वाचून खूप बर वाटल .. दुसर्याचे दु:ख पाहून माणसाला जरा समाधान वाटते ! म्हणून गर्दित माणूस सुखी होतो ! आणि पाचवी चे काय घेऊन बस्लात ? ती भानगड त्या जन्माची असते ! ही सात जन्माची भानगड आहे , आणि हा चालू आहे तो कितवा माहीत नाही ! घाला बोटे !

In reply to by प्रभाकर पेठकर

विटेकर 19/09/2014 - 11:15
पु. लं च्या "म्हैस" मधले वाक्य आहे ते ! "हातखंब्यास यष्टीने कोंबडी मार्ली न तं चार तास गेले, हित तर आख्खी म्हैस आहे म्हैस ! कोंबडीस ४ तास तरं म्हशीस किती ?
घाल बोटे !
काय समजलास?"

आतिवास 18/09/2014 - 14:45
खुमासदार लेख. सहजशैली आवडली. अनुभवाचा शेवट गोड झाला हे उत्तम. श्री. पवार यांचे विशेष कौतुक वाटले. पण अन्य वाचकांनी सुचवल्याप्रमाणे पुढील मनस्ताप टाळण्यासाठी कार्ड ब्लॉक करणे उत्तम. हे फक्त खबरदारी म्हणून करावे.

बाबा पाटील 18/09/2014 - 19:26
माझा चाव्यांचा जुडगा कोठेतरी पडला राव,पण त्याच्यावर नाव नंबर नसल्याने कोन परत देणार बरे ?

पैसा 19/09/2014 - 11:15
छान अनुभव! असे पैसे बियसे बरेचदा जातातही पण ते सगळं कृष्णार्पण म्हणून गप्प बसावं.

In reply to by पैसा

विलासराव 19/09/2014 - 11:22
छान अनुभव! असे पैसे बियसे बरेचदा जातातही पण ते सगळं कृष्णार्पण म्हणून गप्प बसावं. कृष्णाच का? गंगा ,गोदावरी चालेल का? अरबी समुद्र......?

In reply to by विटेकर

विलासराव 19/09/2014 - 11:42
तो कॄष्ण .. परमात्मा ,.. कंस चाणूर मर्द्नम वाला! बरं मंग ख्रिस्त, महंमद, राम्,शंकर...........गुरु नानक, कबीर चालतील काय? आनी साईबाबा?

In reply to by विलासराव

बॅटमॅन 24/09/2014 - 18:21
बागेत वाळत घातलेले कपडे आत आणून कॉटवर टाकल्यानंतर त्यांचा जो ढीग तयार व्हायचा त्याला आमच्या मातु:श्री 'अरबी समुद्र' म्हणायच्या, ते आठवले. टीपः कन्नडमध्ये अरबी/अरिबी = कपडे.

पाषाणभेद 21/09/2014 - 10:41
don't keep wallet in pants pocket असा सर्च मारा अन इमेज/ टेक्स्ट दोन्ही पहा/वाचा. हे पण पहा. http://imanassal.blogspot.in/2012/01/dont-sit-on-your-wallet.html माझ्यावालं पाकीट एस्टीत चढतांना मागल्या खिश्यातून मारलं गेलं तवापासून पाकीटफिकीट वापरत नाय. ज्या काय नोटाफिटा आसत्यात त्या मागल्या खिशात बिनधास्त ठिवतो. उधारपत्रे, गाडी चालवायचा परवाना, कायम खातं क्रमांक, (हे सम्दं वर्जीनल), प्रदूशन न कर्नारी गाडी आसल्याचं प्रमानपत्र, द्येवाचा छोटा फुटो, रेवूनू स्टाँप, मेडीकलचे बिलं, पाच-धा रूपायाची एखांदी नोट, कान कोरायाची कापसाची काडी, चश्मा पुसायचा छोटा कपडा (दोन्हीबी आत्तापोत्तोर वापारल्येले नाय), उधारपत्रावर प्रेटोल भरल्याच्या पावत्या, लायब्रीकार्ड, बाकी सटरफटर कागदं - एवढा सगळा माल सदर्‍याच्या पुढल्या खिशात लोकलमदी विकायला येतं त्या प्लाश्टीकच्या पाकीटात ठिवतो. हालताध्वनीबी तिथंच ठिवतो. द्येवकृपेने आतापोत्तोर काय धोका झाल्येला नाय. इटेकर सायेबांचा नशिब लय जोरावर दिसतंया म्हनून त्येंच्यावालं पाकीट परत गावलं. उधारपत्र हारवल्यास लगेच बंद करनं एकदम चांगला उपाय हाये. बाकी प्रेटोलपंपावर म्या कधीबी पीन दिलेला नाय. बाकी लोकांना द्यावा लागतो का काय?

मी बारावीत असतांना थिएटरला पिक्चर पाहायला गेलो होतो. तिथेच पाकिट पडले. पाकिटात पंधरा रुपये, कॉलेजचे आय कार्ड आणि आवडत्या हिरवणिचा, काजोलचा, एक फोटु आणि काही सुटे पैसे असा ऐवज होता. घरी आलो तरी लक्षात आले नाही. थोड्या वेळाने चुलत भावाचा फोन आला. काय रे पाकिट कुठे तुझे? म्हंटले ह्याला काय करायचे? मग पुन्हा आवाज चढवुन विचारले की कॉलेजला न जाता चोरुन पिक्चर ला जातोस का? (मनात: चायला ह्याला कसे माहित?) मग लक्षात आले की पाकिट हरवले आहे. आणि कदाचित थिएटरातच असतांना हरवले आहे. मग कळाले की थिएटरातला एक जण त्याचा ओळखीचा होता, त्यानेच आडनाव पाहुन माझ्या भावाला कळवले. आणि अखेर माझे पाकिट मला मिळाले. त्यावेळी त्या थिएटरातल्या भल्या माणसाला बक्षीस देण्याचे मात्र राहुन गेले.

सूड 24/09/2014 - 20:16
सुंकलं काढून नवी भिकबाळी घातल्यानंतर सुंकलं आणि सोन्याची चीप असलेली पिशवी राह्यली होती उसाच्या रसवाल्याकडे!! तासाभराने लक्षात आलं, पण दोन्ही वस्तु होत्या तशा परत मिळाल्या.

वर्गात बाकाखाली... म्हणजे शाळेत किंवा एखाद्या क्लासमध्ये पाकीट कसं पोहोचलं? पाकिटात पैसे आणि कार्ड वगैरे सुखरूप होते का? वगैरे शंकांचे समाधान झाल्यास बरे. अजून समाजात प्रामाणिकपणा शिल्लक आहे हे पाहून खूप छान वाटलं.

In reply to by प्रभाकर पेठकर

विटेकर 17/09/2014 - 15:05
मीच वर्गात एका लेक्चर साठी बसलो होतो. आणि बाकडे लहान असल्याने ( किंवा आमची असेम्ब्ली मोठी असल्याने ) मला व्यवस्थित बसता येत नव्हते , सारखा चुळ्बुळुत होतो, तेव्हाच केव्हातरी , मागच्या खिश्यातून बाहेर येऊन ते पडले असावे. पाकीट जसे च्या तसे मिळाले , एकूण ४७० रुपये होते. नेमके किती होते हे मला माहीत नाही पण तेवढेच असावेत. श्री पवारांनी फक्त माझा फोन नं शोधण्यासाठी पाकीट उघडले असावे.

In reply to by विटेकर

धन्यवाद विटेकर साहेब. अशा अवघडल्या अवस्थेत बसण्याच्या वेळी तसेच, मोटरसायकलवर बसताना मी मागच्या खिशाचं (हिप पॉकेट) बटन लावतो. त्यामुळे पाकीट पडणं तर काय सरकत सुद्धा नाही. पण का कोण जाणे, सतत तसे बटन लावण्याची सवय अंगवळणी पडत नाही. पण तशी सवय लागल्यास उत्तमच. शिवाय भ्रमणध्वनी बाजूच्या खिशातून (साईड पॉकेट) काढून शर्टाच्या खिशात ठेवतो. ह्यामुळे अजूनही दोन्ही गोष्टी सुरक्षित आहेत.

विटेकर 17/09/2014 - 15:16
आणखी एक मुद्दा : मला जेव्हा पाकीट सापडले आणि मी परत केले त्यावेळचा माझा अभिनिवेश , आपण काहीतरी लईच भारी क्रत आहोत असा अविर्भाव ( म्हनून तर माणूस सापडल्यावर मी पहिल्यांदा त्याल झापून घेतला ) असला काही प्रकार श्री. जयवंत पवार यांचा नव्ह्ता. बक्षिशी तर स्वीकारली नाहीच पण " काय राव तुम्हाला, पाकीट देखील धड संभाळता येत नाही का ?" असा एखादा डॉयलॉग ते मारु शकले असते ! पण त्यांचा असला कसलाही अभिनिवेश नव्ह्ता !

गवि 17/09/2014 - 15:18
शाळेत पडले होते म्हणून मिळाले. चांगुलपणा काहीजणांत टिकून आहे नक्कीच. पण तुम्ही त्यावर बरीच भिस्त ठेवलीत. अन्य कुठे पाकीट पडले असते तर असेच घडले नसते बहुतांशी. तेव्हा कार्ड block करणे / कंप्लेंट नोंदवणे या formalities तातडीने करणे हिताचे. Don't count so much on honesty.

आदिजोशी 17/09/2014 - 15:26
हा लेख वाचून पाकिट हरवलेला कुणी माणसातल्या माणुसकीवर विसंबून स्वस्थ बसेल तर आयुष्यातून उठायची पाळी येईल. त्यामुळे गविंनी सांगितलेल्या सगळ्या खबदार्‍या घ्यायलाच हव्या. हरवलेल्या (मारलेल्या) पाकिटातल्या कार्डावर रु. ५०,०००+ ची खरेदी झाल्याचा मित्राचा अनुभव आहे. कॅश गेली ती वेगळीच. अनुभव खरा आहे कारण पाकिट शोधायला आम्हीच हिंडत होतो माझ्या बाईकवरून. तासभर सगळ्या शक्यता तपासण्यात गेला आणि तेव्हढ्या वेळात घात झाला.

In reply to by आदिजोशी

विलासराव 18/09/2014 - 10:47
हा लेख वाचून पाकिट हरवलेला कुणी माणसातल्या माणुसकीवर विसंबून स्वस्थ बसेल तर आयुष्यातून उठायची पाळी येईल. त्यामुळे गविंनी सांगितलेल्या सगळ्या खबदार्‍या घ्यायलाच हव्या. बरोबर आहे पण माझा फंडा असा आहे. मी एक स्टेट बँकेचे डेबीट कार्ड वापरतो.त्याच अकाउंट्ला नेटबँकींग करुन घेतले आहे, त्यात फक्त कमाल ५००० रुपये ठेवतो. बिंधास न घाबरता/काळजी न करता कुठेही वापरुन टाकतो. या फेब १४ ला पाकीट हरवले बनारसला. १५०० रुपये कॅश गेली. पिन असला तरी ५००० गेले असे गृहीत धरले. अजिबात मन विचलीत न होता फिरुन आलो. घरी आल्यावर यथावकाश नवे कार्ड घेतले. अर्थातच १ रुपयाही गेला नव्ह्ताच. मग आपली पुण्य-पारमीच तशी आहे !!!!!!

काउबॉय 17/09/2014 - 15:52
1)ते पाकिट परत का मिळाले यावर आपल्याला चर्चा विचार अभिप्रेत आहे (जसे कर्माचे फल वा या नास्तिक जगात माणुसकी नक्कीच शिल्लक आहे वा इश्वरकृपा वगैरे वगैरे ? 2)एक अनुभव कथन इतकच ?

बाळ सप्रे 17/09/2014 - 16:00
चांगुलपणावर भिस्त ठेवुन रीस्क घेतलीत आणि सुदैवाने फळही चांगले मिळाले.. पण तरिही अशावेळी बहुतांशी सर्वप्रथम कार्ड ब्लॉक करणे हेच शहाणपणाचे ठरेल असे वाटते.

विटेकर 17/09/2014 - 16:05
कदाचित पूर्वीप्रमाणे नुस्ते कार्ड स्वाईप करुन खरेदी करता येत असे , पिन नंबर विचारला जात नव्हता, असे असते तर मी ही कार्ड लगेच ब्लोक केले असते . हल्ली पिन शिवाय खरेदी करता येत नाही. ही एक फार मोठी जमेची बाजू होती माझ्याकडे ! अन्यथा मी ही रिस्क घेतली नसती. पिन शिवाय क्रेडिट / डेबिट कार्डावर , प्रत्यक्षात / नेटवर खरेदी करता येते का ?

In reply to by विटेकर

बाळ सप्रे 17/09/2014 - 16:18
नेटवर पिन पुरवण्यासाठी सीक्वेन्स नंबर जनरेट करण्याचा प्रोग्रम वगैरे लिहून कार्डचा पिन हॅक होउ शकतो.. पिन ही सुरक्षिततेची वरची पायरी आहे पण चोरणारा त्याथराला जाउनही चोरी करू शकतो. नो सिक्युरीटी इज फूलप्रूफ..

In reply to by बाळ सप्रे

तीन ट्रायलमधे पीन चुकला तर कार्ड ऑटोमॅटीक ब्लॉक होतं. नॉर्मली, कार्ड ब्लॉक करायला पाहिजे याच्याशी मी सहमत आहे, पण ही हॅज अ वेरी वॅलीड पॉइंट.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 17/09/2014 - 16:33
जिथे पिनशिवाय चालते अश्या काही साईट्सवर समजा कोणी वापरले आणि नंतर आपण डिस्प्यूट नोंदवला तरी एकुणात तो तापच. याउपर बॅंकेची अश्या नुकसानाबद्दलची लायेबिलिटी कार्ड तातडीने block केल्यासच वैध असते. थोडीशीच टाईम विंडो असते कार्ड हरवणे ते block करणे यासाठी.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 17/09/2014 - 16:44
नेटबॅंकिंग / डे.कार्ड नाही म्हणत. क्रे.कार्ड म्हणत होतो. अनेक ठिकाणी online cvv टाकून चार्ज पडतो. मग डिस्प्यूट करत बसणे. इंटरनॅशनल साईट्स. व्हिसा / मास्टर क्रे.का. नंबर आणि सीव्हीव्हीवर चार्ज टाकतात.

In reply to by गवि

गवि 17/09/2014 - 16:50
तरीपण लिंक देतोच उदाहरणार्थ. अगदी लेटेस्ट चिप अँड पिन क्रेडिट कार्ड (नुसते स्वाईप करण्याऐवजी पिनही टाकावा लागणारे "क्रेडिट"कार्ड). याबाबतसुद्धा खालील लिंकवर गाईडलाईन्स वाचाव्यातः http://www.hdfcbank.com/htdocs/common/chip_pin_cc.htm काही ओळी उद्धृत करतो:
Step1: The merchant inserts your card at a PIN enabled POS terminal Step2: He enters the transaction amount Step3: The machine prompts for a PIN to be entered by you Step4: You enter your Credit Card ATM PIN in the machine Step5: On entering the correct PIN the transaction is confirmed and completed Step6: For terminals without PIN authentication support, your new Chip+PIN credit card shall continue to support the regular signature mode.
शिवायः
How will this work for Online/Internet transactions? Will I be asked for PIN? No, for online/E-com transactions there are no changes to the existing process. You will not be asked for PIN.
होप द्याट क्लॅरिफाईज द पॉसिबल रिस्क.

In reply to by गवि

मराठी_माणूस 17/09/2014 - 17:08
पिन ची प्रक्रिया अमलात आल्या पासुन एका ठिकाणि मात्र ते मशिन पिन विचारत नाही. बाकी सर्व ठीकाणि पिन विचारल्या शिवाय पुढे जात नाही. अजुन एक निरिक्षण म्हणजे, डे.कार्ड ने ऑन लाइन पैसे भरताना , कार्डच्या मागच्या ग्रिड वरचे ३ नंबर विचारले जायचे , तेही काही ठिकाणि आता विचारले जात नाहीत.

In reply to by मराठी_माणूस

गवि 17/09/2014 - 17:17
वर सर्व क्रेडिटकार्डविषयी म्हटलेय. डेबिट कार्ड ट्रांझॅक्षन अगदी वेगळ्या प्रकारे होतात. ताबडतोब डेबिट पडते. त्यात आता पिन लागतोच बहुतांश ठिकाणी. क्रेडिट कार्ड अजूनही विना पिन चालते.

In reply to by गवि

दोन तासापूर्वी बायकोचा सेल नेटवरुन टॉप-अप केला. तिच्या सेलवर पीन आला आणि तो एंटर केल्यावरच क्रेडीट कार्ड ट्रॅन्झॅक्शन थ्रू झालं. इंटर-नॅशनल व्यावहारांबाबत मात्र कल्पना नाही. पण जी सिस्टम आहे ती आपली बँकच राबवते, त्यामुळे असा दुजाभाव नसावा.

In reply to by गवि

मराठी_माणूस 17/09/2014 - 17:42
माझा पहीला मुद्दा हा क्रे. कार्ड बद्दलच आहे. आत्तापर्यंत जिथे जिथे हे क्रे. कार्ड वापरले आहे त्या सगळ्या ठिकाणि पिन विचारला जातो फक्त एकाच स्टोर मधे ते मशिन पिन न विचारता ट्रांझ्याक्शन पुर्ण करते. दुसरा ग्रिड चा मुद्दा हा डे. कार्ड बद्दल आहे

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 17/09/2014 - 16:28
चिप ॲंड पिन क्रेडिट कार्ड असले तर मग सेफ आहे. डेबिटकार्डला भारतात पिन लागतो. नेटवर आंतरराष्ट्रीय पोर्टलवर वगैरे काही कल्पना नाही. मुख्य म्हणजे लायसन्स. ते नव्याने मिळवणे म्हणजे क्लेश असतात. त्यासाठी मुळात ते हरवल्यावर लगेच एफआयआर करुन copy घेणे चांगले पडते. एक त्रास तरी कमी. शिवाय कोणतेही व्यक्तिगत document .. क्रे.कार्ड, पासपोर्ट, लैसन, मोबाईल, वाहन इ इ हरवले की त्याचा गुन्हेगारांकडून दुरुपयोग होण्याची (निदान प्रयत्न होण्याची) आणि त्यात आपण मालक म्हणून संशयित ठरण्याची शक्यता धरुन पोलीसात रिपोर्ट लगेच करुन प्रत घ्यावी.

In reply to by गवि

बॅटमॅन 17/09/2014 - 16:30
पण अजूनेक धोका आहे. ऑनलैन खरेदीला दरवेळेस कार्ड व्हॅलिडेशन विचारले जात नाही. मी परवाच काही खरेदी इ. केली तर खाली बारीक अक्षरांत लिहिले होते की "card validation is not required for all transactions. bank has created a behavior-based validation system for that."

In reply to by बॅटमॅन

रजिस्टर्ड सेलवर आलेला पीन एंटर करावाच लागतो. लायसेन्सबाबतीत गविचा मुद्दा ठीकाये.

In reply to by बॅटमॅन

विटेकर 17/09/2014 - 16:35
हे फक्त नेट ब्यांकींग असेल तरच शक्य आहे. त्यासाठी नेट ब्यांकिन्ग चा पासवर्ड लागतो. आणि तुम्ही याच आय पी वरुन खरेदी करता असा इतिहास असेल आणि रक्कम मामुली असेल तरच ग्रीड चे कोड विचारले जात नाहीत असा वैयक्तिक अनुभव आहे. ( आय सी आय सी आय )

In reply to by विटेकर

कवितानागेश 17/09/2014 - 17:56
HDFC च्या क्रेडिट कार्डावर पिनशिवाय खरेदी कर्ता येते. त्यामुळे रिस्क घ्यायला नको, हे बरोबरच आहे. पण बर्‍याचवेळा फोन, पाकिट, पिशव्या वगरै परत मिळतात असा अनुभव आहे. अगदी रिक्षावाल्यांकडूनही मिळतात. ट्रेनमध्ये काही राहिलं तर मिळणं कठीण जातं... पूर्वी एकदा माझं पाकिट दादरला कुठेतरी पडलं होतं, ज्याला मिलालं, त्यानी आयकार्ड बघून पत्त्यावर आतला सगला एक्स्ट्रा माल पाठवून दिला. कुरियरसाठी पाकिटातलेच पैसे वापरले. आणि उरलेले पैसे आणि पाकिट स्वतःला बक्षीस म्हणून ठेवून घेतलं. शिवाय माझा आयकार्डावरचा फोटो फार आवडला, अशी कॉम्प्लिमेन्ट पण दिली. शिवाय हे सगळं लिहून एक भलं मोठ्ठ हिन्दीतले पत्र माझ्या पाकिटातल्या आतल्या मालाबरोबर पाठव्लं होतं... =))

In reply to by कवितानागेश

काय सांगतायं! HDFC तर टेक्निकली अ‍ॅडवान्स्ड बँक समजली जाते. त्यापेक्षा सरकारी बँका प्रगत म्हणायच्या.

विटेकर 17/09/2014 - 16:49
शक्य झाल्यास आणि योग्य वाटल्यास २-४ जणांनी श्री. पवार यांना फोन करुन धन्यवाद द्यावेत , असा अवचित अनोऴखी माणसाकडून फोन आल्यास त्यांना आनंद होईल.

वेल्लाभट 17/09/2014 - 17:14
आहे हो. चांगुलपणा, प्रामाणिकपणा आहे अजून शिल्लक. अर्थात तो 'तुमच्यात' असेल तरच तुम्हाला जाणवतो/मिळतो हे मात्र खरं.

जेपी 17/09/2014 - 17:39
फोन केला. 2 मिनीटाचे बोलणे झाले.विटुकाकाच्या नावाचा संदर्भ देऊन आभार मानले आणी अभिनंदन केले. टोन मध्ये लातुरहुन कॉल आल्याचा उत्सुकता जाणवली.

रेवती 17/09/2014 - 18:16
चला,बरं झालं! ज्यांनी पाकिट प्रामाणिकपणे परत केलं त्या श्री. जयवंत पवारांचे आभार! माझं पाकीट हरवलं तेंव्हा ते कसं, कुठं, केंव्हा हरवलं याचा पत्ताच लागला नाही. स्पार्टाकस यांना गायब झालेल्या पाकिटाची कथा लिहायला सांगावी असे ते हवेत विरून गेले. लगेच कार्डे बंद केली होती एवढेच आठवते.

तिमा 17/09/2014 - 18:17
संपूर्ण लेख वाचेपर्यंत लेखकाचे नांव वाचलेच नव्हते. त्यामुळे 'विटुकाकू' म्हणजे वीट आणणार्‍या काकू' अशा अर्थी लिहिले आहे काय, असा गैरसमज झाला. प्रामाणिक माणसांचा विजय असो.

In reply to by तिमा

विटेकर 18/09/2014 - 13:16
'विटुकाकू' म्हणजे वीट आणणार्‍या काकू' प्रामाणिकपणे होकार द्यायला हवा पण त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची पंचाईत होईल.

जयवंत पवार नक्कीच अभिनंदनास पात्र आहेतच परंतु मला विटेकरांनी त्यांना ज्यांचे पाकिट मिळाले त्यांनी मिठाई घरुन घरी येणे ते ही सहकुटुंब ही बाब ही आवडली. एरवी फक्त मॅन टू मॅन असा हा प्रकार ठेवुन "थँक यु सो मच" असे बोलुन त्यांना बोळवण ही करता आली असती. खरे तर प्रस्तुत लेखातल्या ह्या दोन्ही बाबी कौतुक करण्यासारख्याच आहेत.!

In reply to by कानडाऊ योगेशु

रेवती 18/09/2014 - 02:08
घरी मिठाई घेऊन येणे हे फारच गोड आहे. आम्हाला एकदा योगायोगाने भारतीय (पंजाबी) मनुष्याचे क्रेका सापडले. त्याचा फोन क्र. जालावर सापडला. दुसर्‍या दिवशी तो सहकुटुंब घरी आला व पोहे, बेसनाचे लाडू खाऊन (कार्ड घेऊन) गेला. हजारवेळा थ्यांक्यू म्हणाला.

आसिफ 18/09/2014 - 03:18
माझेही असेच काहीसे अनुभव आहेत. मला भरपुर वेळा रोकड पैसे, वस्तु, मोबाईल फोन सापडले आणि मी ते परत केले. काही वर्षांपुर्वी दोन वेगवेगळ्या प्रवासामध्ये माझी बॅग दोनदा हरवली आणि आहे तशी परत देखील सापडली. बॅग हरवली तेंव्हा मनात कुठेतरी ही भावना होती की आपली बॅग आपल्याला नक्की परत मिळणार. ४-५ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर, अनेकांच्या प्रयत्नाने, सहकर्याने, मदतीने माझी बॅग मला परत मिळाली. वेळ काढुन त्या दोन्ही घटनांबद्दल लिहावे म्हणतो. ~आसिफ.

In reply to by आसिफ

विलासराव 18/09/2014 - 10:08
माझी ऑफीसबॅग रे-रोड्ला लोकलमधुन चोरीला गेली. दुसर्या दिवशी अंबरनाथ रेल्वे स्टेशनमधुन फोन आला. येउन ओळख पटवुन बॅग घेउन जा. गेलो तर म्हणाले आयडी दाखवा. मी म्हनालो बॅगमधेच पासपोर्ट आहे. मग त्यांनी तो पाहीला. मला माझ्या बॅग वर ठेवुन दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्द्ल सुनावुन झाले. मी धन्यवाद देउन निघालो तर काही पैसे मागण्यात आले कारण ज्या कर्मचार्‍याने ती बॅग उचलुन ऑफीसमधे आणुन दिली त्याला बक्षीस म्हणुन. मी म्हण्लो त्यांनाच बोलवा समोर मग मी विचार करतो. त्याने बराच त्रागा केला पण बोलावले काही नाही. ही घटना आहे २००१ ची. मी आधीच रेल्वे पोलीसांकडे तक्रार करण्यासाठी गेलो तर चहापाणी मागण्यात आले होते. मग मी तक्रार दिलीच नाही. पण मालक नसताना बॅगने रे-ऱोड ते अंबरनाथ केलेल्या प्रवासाबद्द्ल बरेच काल्पनीक चिंतन केले, बॅगमधे १ रुपयाही नव्हता. ऑफीसचे टुल्स आनी पासपोर्ट, ड्रा. लायसेंस होते. सर्व परत मिळाले लेदर बॅगसहीत.

सस्नेह 18/09/2014 - 12:21
जाने वो कैसे लोग थे जिनके पाकीटको पाकीट मिला... !! आमची पर्स दहादा चोरीला गेली पण दमडाच काय, पर्सचा चमडासुद्धा परत मिळाला नाही !

In reply to by सस्नेह

काउबॉय 18/09/2014 - 12:46
पाकिट हरवते तेंव्हा जिव तुटका तुटका होतो विषयाचे निघती धागे प्रतिसाद खच हां होतो ना अजुनी मी गडबडलो ना अजुनी चिंतित झालो पाकिटा वाचून उमजतते हां प्रपंच कसा ना अडतो मिसकोल जेंव्हा मी बघतो अन चेहरा जो उजळतो विषयाचे निघती धागे अभिनंदन पात्र तो होतो पाकिट हरवते जेंव्हा....

गल्फ एअरच्या मस्कत - बाहरेन - मुंबई हवाई प्रवासात माझी एक बॅग हरवली. ...... आजतागायत मिळाली नाही. गल्फ एअरने १५०००/- रुपये देऊ केले. माझे ५५०००/- रुपयाचे नुकसान झाले होते. पण ते बॅगच्या वजनाचे गणित करून भरपाई देतात. तुम्ही जर त्या बॅगेतील सामानाचा विमा उतरविला असेल तर त्या नुसार पैसे मिळतात. अर्थात, मी ती नुकसान भरपाई स्विकारण्यास नकार दिला. त्यांना कांही फरक पडला नाही. (एक प्रवासी कायमचा तुटण्यापलीकडे). आज गल्फ एअर नुकसान मध्ये आहे.

In reply to by विटेकर

>>>>त्यांना कांही फरक पडला नाही. (एक प्रवासी कायमचा तुटण्यापलीकडे). हे वाक्य तुमच्या नजरेतून सुटल्यामुळे पुन्हा ठळक अक्षरात दिले आहे.

भविष्यात आय फोन 6 घेऊन टाका , क्रेडिट कार्ड ठेवण्याची जरूर भासणार नाही .. पण आय फोन 6 घेण्यासाठी सर्व काही विकावा लागेल :) बाकी विटुकाकू सारख्या काकू सगळ्याच्याच पाचवीला पूजलेल्या आहेत हे वाचून खूप बर वाटल .. लेखन एकदम खुमासदार

विटेकर 18/09/2014 - 14:25
विटुकाकू सारख्या काकू सगळ्याच्याच पाचवीला पूजलेल्या आहेत हे वाचून खूप बर वाटल .. दुसर्याचे दु:ख पाहून माणसाला जरा समाधान वाटते ! म्हणून गर्दित माणूस सुखी होतो ! आणि पाचवी चे काय घेऊन बस्लात ? ती भानगड त्या जन्माची असते ! ही सात जन्माची भानगड आहे , आणि हा चालू आहे तो कितवा माहीत नाही ! घाला बोटे !

In reply to by प्रभाकर पेठकर

विटेकर 19/09/2014 - 11:15
पु. लं च्या "म्हैस" मधले वाक्य आहे ते ! "हातखंब्यास यष्टीने कोंबडी मार्ली न तं चार तास गेले, हित तर आख्खी म्हैस आहे म्हैस ! कोंबडीस ४ तास तरं म्हशीस किती ?
घाल बोटे !
काय समजलास?"

आतिवास 18/09/2014 - 14:45
खुमासदार लेख. सहजशैली आवडली. अनुभवाचा शेवट गोड झाला हे उत्तम. श्री. पवार यांचे विशेष कौतुक वाटले. पण अन्य वाचकांनी सुचवल्याप्रमाणे पुढील मनस्ताप टाळण्यासाठी कार्ड ब्लॉक करणे उत्तम. हे फक्त खबरदारी म्हणून करावे.

बाबा पाटील 18/09/2014 - 19:26
माझा चाव्यांचा जुडगा कोठेतरी पडला राव,पण त्याच्यावर नाव नंबर नसल्याने कोन परत देणार बरे ?

पैसा 19/09/2014 - 11:15
छान अनुभव! असे पैसे बियसे बरेचदा जातातही पण ते सगळं कृष्णार्पण म्हणून गप्प बसावं.

In reply to by पैसा

विलासराव 19/09/2014 - 11:22
छान अनुभव! असे पैसे बियसे बरेचदा जातातही पण ते सगळं कृष्णार्पण म्हणून गप्प बसावं. कृष्णाच का? गंगा ,गोदावरी चालेल का? अरबी समुद्र......?

In reply to by विटेकर

विलासराव 19/09/2014 - 11:42
तो कॄष्ण .. परमात्मा ,.. कंस चाणूर मर्द्नम वाला! बरं मंग ख्रिस्त, महंमद, राम्,शंकर...........गुरु नानक, कबीर चालतील काय? आनी साईबाबा?

In reply to by विलासराव

बॅटमॅन 24/09/2014 - 18:21
बागेत वाळत घातलेले कपडे आत आणून कॉटवर टाकल्यानंतर त्यांचा जो ढीग तयार व्हायचा त्याला आमच्या मातु:श्री 'अरबी समुद्र' म्हणायच्या, ते आठवले. टीपः कन्नडमध्ये अरबी/अरिबी = कपडे.

पाषाणभेद 21/09/2014 - 10:41
don't keep wallet in pants pocket असा सर्च मारा अन इमेज/ टेक्स्ट दोन्ही पहा/वाचा. हे पण पहा. http://imanassal.blogspot.in/2012/01/dont-sit-on-your-wallet.html माझ्यावालं पाकीट एस्टीत चढतांना मागल्या खिश्यातून मारलं गेलं तवापासून पाकीटफिकीट वापरत नाय. ज्या काय नोटाफिटा आसत्यात त्या मागल्या खिशात बिनधास्त ठिवतो. उधारपत्रे, गाडी चालवायचा परवाना, कायम खातं क्रमांक, (हे सम्दं वर्जीनल), प्रदूशन न कर्नारी गाडी आसल्याचं प्रमानपत्र, द्येवाचा छोटा फुटो, रेवूनू स्टाँप, मेडीकलचे बिलं, पाच-धा रूपायाची एखांदी नोट, कान कोरायाची कापसाची काडी, चश्मा पुसायचा छोटा कपडा (दोन्हीबी आत्तापोत्तोर वापारल्येले नाय), उधारपत्रावर प्रेटोल भरल्याच्या पावत्या, लायब्रीकार्ड, बाकी सटरफटर कागदं - एवढा सगळा माल सदर्‍याच्या पुढल्या खिशात लोकलमदी विकायला येतं त्या प्लाश्टीकच्या पाकीटात ठिवतो. हालताध्वनीबी तिथंच ठिवतो. द्येवकृपेने आतापोत्तोर काय धोका झाल्येला नाय. इटेकर सायेबांचा नशिब लय जोरावर दिसतंया म्हनून त्येंच्यावालं पाकीट परत गावलं. उधारपत्र हारवल्यास लगेच बंद करनं एकदम चांगला उपाय हाये. बाकी प्रेटोलपंपावर म्या कधीबी पीन दिलेला नाय. बाकी लोकांना द्यावा लागतो का काय?

मी बारावीत असतांना थिएटरला पिक्चर पाहायला गेलो होतो. तिथेच पाकिट पडले. पाकिटात पंधरा रुपये, कॉलेजचे आय कार्ड आणि आवडत्या हिरवणिचा, काजोलचा, एक फोटु आणि काही सुटे पैसे असा ऐवज होता. घरी आलो तरी लक्षात आले नाही. थोड्या वेळाने चुलत भावाचा फोन आला. काय रे पाकिट कुठे तुझे? म्हंटले ह्याला काय करायचे? मग पुन्हा आवाज चढवुन विचारले की कॉलेजला न जाता चोरुन पिक्चर ला जातोस का? (मनात: चायला ह्याला कसे माहित?) मग लक्षात आले की पाकिट हरवले आहे. आणि कदाचित थिएटरातच असतांना हरवले आहे. मग कळाले की थिएटरातला एक जण त्याचा ओळखीचा होता, त्यानेच आडनाव पाहुन माझ्या भावाला कळवले. आणि अखेर माझे पाकिट मला मिळाले. त्यावेळी त्या थिएटरातल्या भल्या माणसाला बक्षीस देण्याचे मात्र राहुन गेले.

सूड 24/09/2014 - 20:16
सुंकलं काढून नवी भिकबाळी घातल्यानंतर सुंकलं आणि सोन्याची चीप असलेली पिशवी राह्यली होती उसाच्या रसवाल्याकडे!! तासाभराने लक्षात आलं, पण दोन्ही वस्तु होत्या तशा परत मिळाल्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
दि. १४ सप्टे. ला टि.म.वि. गुलटेकडी येथे काही कामानिमित्त गेलो होतो . दुपारी २ वाजता घरी आलो तर आपले पाकीट पडले आहे असा साक्षात्कार झाला ! पाकीटात ४-५०० रुपये , २ क्रेडिट कार्डे , २ डेबीट कार्डे आणि ड्रायविंग लायसेन्स असा ऐवज होता. भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा जेवायला बसलो , जेवत असताना विटुकाकूने जे काही ऐकवले तेही निमूटपणाने गिळले. तिच्या मते मी ताबडतोब कार्डे रद्द करायला हवीत. मी शांतच होतो आणि पाकीट ज्याला सापडले ती व्यक्ती नक्की फोन करेल हा विश्वास होता. ( अशावेळी मी शांत असलो की विटुकाकू भयानक चिडते असा अनुभव असल्याने फक्त अस्वस्थ असल्याचे नाटक केले ) ..

निर्णय आणि नकारात्मकता....

वारा ·

काळा पहाड 18/09/2014 - 10:42
हमी घाटी लोगांचे दुकानमंदी जात नई. माल जुना असते किंवा सर्विस भेटत नई किंवा आटवड्यात चारच दिवस दुकान उगडते किंवा उद्दटासारका बोलते किंवा सगल्यात म्हत्वाचा मंजे तेला माल इकायला इंट्रेस्ट्च नस्ते. मग जाते हमी मारवाड्यांच्या दुकानात. आणि काय सांगायचं ते म्हंतो मी..

काळा पहाड 18/09/2014 - 10:42
हमी घाटी लोगांचे दुकानमंदी जात नई. माल जुना असते किंवा सर्विस भेटत नई किंवा आटवड्यात चारच दिवस दुकान उगडते किंवा उद्दटासारका बोलते किंवा सगल्यात म्हत्वाचा मंजे तेला माल इकायला इंट्रेस्ट्च नस्ते. मग जाते हमी मारवाड्यांच्या दुकानात. आणि काय सांगायचं ते म्हंतो मी..
दैनंदीन जिवनात आपण छोटेमोठे अनेक निर्णय घेत असतो. जसे टुथपेस्ट पासुन ड्रेस वापरण्या पर्यंत. ऑफीसला निघायच्या वेळे पासुन परत घरी परत येई पर्यंत. रोजच्या गोष्टींसाठी सहसा निर्णय घ्यावे पण लागत नाहीत , ते सगळ आपसुखच होत. पण असा कधी विचार केलाय का की नेमकी तिच गोष्ट का केली जाते? अस काय कारण असत की आपण एक ठरावीकच टूथपेस्ट का वापरतो, दुसरी का नाही? किंवा आपण एक ठरावीकच रस्ता का वापरतो? दुसरा का वापरत नाही? किंवा एक ठरावीक टाईपचे ड्रेसिंग का वापरतो? हाच क्रायटेरीया मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा लागु होतो का? उदाहरणार्थ , आपण एका ठरावीक कंपनीत काम का करतो? किंवा एका ठरावीक शहरात का राहतो?

टोमॅटो बास्केट सलाद

जागु ·

गवि 17/09/2014 - 12:22
सुंदर आहे. कल्पकतेला दाद.. पण एक मात्र पाहिलेय की अश्या शोभिवंत सॅलड्सबाबत (होडी, टोपली, चेहरा इत्यादि), ... ती दिसायला छान दिसतात, पण खाताना अवघड होतात. म्हणजे त्यात घटकांचे प्रमाण फार असमान होते. उदा. सदर सॅलडमधे टोमॅटो फार जास्त आहे (क्वांटिटी आणि बाईटसाईझ दोन्हीबाबतीत), आणि इतर घटक तुलनेत थोडे. यामुळे मिश्र सॅलडची चव यात येत नाही. टोमॅटोचा आंबटपणा जास्त होतो इत्यादि. शिवाय वेस्टेज खूप होते. पाहुणे इतका आख्खा टोमॅटो खात नाहीत, ब-याचदा आतले पदार्थ खातात आणि बाहेरची परडी वगैरे फेकली जाते. हेच कलिंगडाची किंवा इतर सजावट याबाबतही पाहिलेय.

In reply to by गवि

गवि, उपहारगृहातील फुड कार्व्हींग हे नयनसुख देण्यासाठी जास्त आणि उपयुक्ततेसाठी कमी असते. नयन सुख मिळाल्याने खाण्याचा 'मुड' बनतो आणि तुम्हाला जेवणाचा जास्त आनंद मिळतो. वेस्टेज टाळता येते. दुसर्‍या कशात वापर करून. जसे, व्हेज कटलेट, व्हेज मंचुरिअन, व्हेज गोल्ड कॉइन्स इ.इ.इ.

In reply to by गवि

कवितानागेश 17/09/2014 - 13:11
अरेच्चा! ही सजवलेली सॅलेद्स आपल्याला खायला ठेवली असतात का? मी आजपर्यंत पाहिलेली, हात पोचणार नाही अशा ठिकाणे कुठेतरी लांब ठेवली असतात. :(

माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम. सॅलड बकेट मस्तच आहेत. नक्कीच, प्रथम पारितोषिक पात्र.

सविता००१ 17/09/2014 - 13:14
माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम असच म्हणते. मस्तच गं. मला खूप आवडली ही डीश

जागु 17/09/2014 - 15:33
गवि धन्यवाद. तुमचे म्हणणे काही अंशी बरोबर आहे. पण लहान मुलांना असे प्रकार खायला आवडतात. सलाद न खाणारी मुल बास्केट आहे म्हणून खातात. शिवाय राहिलेल जिन्नस इतर पदार्थांसाठी वापरता येतच. लिमाऊजेट, टवाळ कार्टा, गणपा, प्रभाकर काका, सविता, अजया, मदनबाण धन्यवाद.

शिद 17/09/2014 - 17:01
मस्त पण तेव्हढ्याच निगूतीनं बनवलेला प्रकार. छान दिसताहेत टॉमेटो बास्केट्स.
स्पर्धेत अव्वल नंबर काढल्या बद्दल आभिनंदन.
जाणकारांनी प्रकाश टाकावा. आम्हीपण अभिनंदन करू.

गवि 17/09/2014 - 12:22
सुंदर आहे. कल्पकतेला दाद.. पण एक मात्र पाहिलेय की अश्या शोभिवंत सॅलड्सबाबत (होडी, टोपली, चेहरा इत्यादि), ... ती दिसायला छान दिसतात, पण खाताना अवघड होतात. म्हणजे त्यात घटकांचे प्रमाण फार असमान होते. उदा. सदर सॅलडमधे टोमॅटो फार जास्त आहे (क्वांटिटी आणि बाईटसाईझ दोन्हीबाबतीत), आणि इतर घटक तुलनेत थोडे. यामुळे मिश्र सॅलडची चव यात येत नाही. टोमॅटोचा आंबटपणा जास्त होतो इत्यादि. शिवाय वेस्टेज खूप होते. पाहुणे इतका आख्खा टोमॅटो खात नाहीत, ब-याचदा आतले पदार्थ खातात आणि बाहेरची परडी वगैरे फेकली जाते. हेच कलिंगडाची किंवा इतर सजावट याबाबतही पाहिलेय.

In reply to by गवि

गवि, उपहारगृहातील फुड कार्व्हींग हे नयनसुख देण्यासाठी जास्त आणि उपयुक्ततेसाठी कमी असते. नयन सुख मिळाल्याने खाण्याचा 'मुड' बनतो आणि तुम्हाला जेवणाचा जास्त आनंद मिळतो. वेस्टेज टाळता येते. दुसर्‍या कशात वापर करून. जसे, व्हेज कटलेट, व्हेज मंचुरिअन, व्हेज गोल्ड कॉइन्स इ.इ.इ.

In reply to by गवि

कवितानागेश 17/09/2014 - 13:11
अरेच्चा! ही सजवलेली सॅलेद्स आपल्याला खायला ठेवली असतात का? मी आजपर्यंत पाहिलेली, हात पोचणार नाही अशा ठिकाणे कुठेतरी लांब ठेवली असतात. :(

माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम. सॅलड बकेट मस्तच आहेत. नक्कीच, प्रथम पारितोषिक पात्र.

सविता००१ 17/09/2014 - 13:14
माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम असच म्हणते. मस्तच गं. मला खूप आवडली ही डीश

जागु 17/09/2014 - 15:33
गवि धन्यवाद. तुमचे म्हणणे काही अंशी बरोबर आहे. पण लहान मुलांना असे प्रकार खायला आवडतात. सलाद न खाणारी मुल बास्केट आहे म्हणून खातात. शिवाय राहिलेल जिन्नस इतर पदार्थांसाठी वापरता येतच. लिमाऊजेट, टवाळ कार्टा, गणपा, प्रभाकर काका, सविता, अजया, मदनबाण धन्यवाद.

शिद 17/09/2014 - 17:01
मस्त पण तेव्हढ्याच निगूतीनं बनवलेला प्रकार. छान दिसताहेत टॉमेटो बास्केट्स.
स्पर्धेत अव्वल नंबर काढल्या बद्दल आभिनंदन.
जाणकारांनी प्रकाश टाकावा. आम्हीपण अभिनंदन करू.
मायबोली.कॉम वर गणेशोत्सवा निमित्त आता कशाला शिजायची बात नामक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत माझ्या खालील कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारीतोषि़ मिळून माबो मास्टर शेफ हा इ-अ‍ॅवॉर्ड मिळाला.

जेवणाची चव

कहर ·

In reply to by गवि

मीही हल्ली बाजार आणि मॉल मधे जिन्स घातलेल्या अनेक आयांना पाहतो, तो किती तरी शॉर्ट टॉप आणि लहान मुलांना बाजारात घेऊन चाललेली ती खरेदी. त्या जीन्सवाल्या आईचं मुलाकडे लक्ष नै. मला तर अशी आई सहनच होत नै. हे सर्व होतंय बाजारातल्या फळांवरील रासायनिक खतांमुळे. बाकी कै नै. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

कोकोकोला आणि पेप्सीवरुन आठवलं. शक्यतो जीन्सवाल्या स्त्रीया तोंडाला बाटली लावून ते पेय पितांना सर्रास दिसतील पण सहावारी आणि नऊवारी नेसणा-या स्त्रीया शक्यतो तसं करतांना दिसत नाही, (असेल तर जाहिराती सोडून वरीजनल फ़ोटो टाका) कारण सामाजिक भान त्यांनीच टीकवून ठेवलं आहे. नैतिक मुल्यांचा -हास होतो तो जीन्समुळे, नेलपॊलीश, लिप्ष्टीक, मुळे. हातातल्या काचेच्या बांगड्या गेल्या आणि ब्रासलेट आल्या. जीन्सवाल्या आयांना काचेच्या बांगड्यांची लाज वाटते. खरी संस्कृती आणि जी काही शिल्लक मूल्य टीकली आहेत ती केवळ नऊवारी सहावारी साड्यांमुळेच. आजही खेड्यापाड्यातल्या ’आया’ मुळेच संस्कृती टीकून आहे. ( चार वारी आणि पाचवारी साडी असते पण सालं ती नेसता येत नै म्हणे) जिन्सच्या ऐवजी चारवारी आणि पाचवारी घातल्या असत्या तरी आई नावाची संस्कृती टीकली असती असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रुमानी 17/09/2014 - 12:57
काय हे काय चालु आहे? आई नावाची संस्कृती कपड्यानवर आधरीत नै ये असे मला वाटते...! बकि तुमचे चालु देत..! :)

In reply to by रुमानी

अरे वारे वा. असं कसं चालु दे....! आयांची कै जवाबदारी नै का ? (फ.मु.शिंदे यांची माफी मागून आई नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय) आई एक नाव असतं घरातल्या घरात जीन्स घातलेलं गाव असतं ! बाजार करायला जाते नऊवारी सह तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही मिपा पांगते प्रतिसादांचे बाजार उठतात उदास धाग्यात उमाळे दाटतात. आई असतो एक जिन्सचा धागा चिमुरड्यासह बाजार करणारी समईतली जागा आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 17/09/2014 - 13:17
आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.
जीन्स घातली की डीएनेमधले आईपणाचे जीन्स नष्ट होतात की काय =))

In reply to by बॅटमॅन

जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 17/09/2014 - 13:25
जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच.
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे!

In reply to by रुमानी

रुमानी 17/09/2014 - 13:24
बाप जीन्स,प्यांट, बरमुडा मधे वावरतोय मग कै बाप नावाची संस्कृती किवा बापाचे संस्कार कमी झाले तर..!? धोतर घालनारेच बाप फक्त बाप (वडिल) संस्कृती टीकवनार तर...! :)

In reply to by रुमानी

बॅटमॅन 17/09/2014 - 14:11
हाहाहाहाहा, संस्कृतीला बापांनी कधीच वार्‍यावर सोडलेय म्हणजे. अन सर्व जबाबदारी आईवर सोपवून उंडारायला मोकळे की काय?

In reply to by पोटे

सुहास.. 17/09/2014 - 16:37
भाषांतर करुन घ्या ब्वा !! I look around and wonder why do people look at a married woman differently?? She might look better dressed, maybe wearing an ornament or two, that mark her married.. But she's still a girl at heart, sindoor and bindi don't make her a woman.. She may be still learning how to run a home, she still might be struggling taking care of not just herself but two and more people, she might not always like to hear 'what does your husband do'.. Marriage doesn't suddenly turn a girl into a woman.. For that matter having kids doesn't necessarily do the same either.. Celebrate who she really is, celebrate the child in her.. She may be anyone around you, ur friend, ur sister, ur mother, a total stranger.. She's not supposed to be responsible for innumerous things, countless chores, it's just her desire for perfection that she does what she does.. This is for every wonderful woman I know.. Grow up.. But take your own sweet time & let the li'l girl in you live forever.. And for the men- Cherish her, spoil her and most importantly let her 'be herself'.. She wasn't born to take care of you, it's her heart that makes her do so.

In reply to by स्वप्नांची राणी

पैसा 17/09/2014 - 10:53
आहे का तुझ्याकडे? नसली तर शिवून घे. झाशीची राणी, ताराराणी, कित्तूरची राणी सगळ्याजणी नौवारी नेसून लढाया करत होत्या. माहित आहे ना?

In reply to by पैसा

नसली तर शिवून घे.
शिवून? छे छे!!! शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! आमची आजी ही नेहमीच्या वापरात नऊवारी नेसायची... आमची आई आणि पत्नी ह्या नेहमीच्या वापरात नसल्या तरी गोव्याला देवाला गेल्यावर (देवाला गंडवायला!!) नऊवारी नेसत.. पण ती अखंड सलग नऊवारी! शिवलेली तोतया नऊवारी नव्हे!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पैसा 18/09/2014 - 11:37
ओ पिडां काका, ते तुमच्या जमान्यातलं वायलं! ह्या आताच्या पोरींना नौवारीची घडी तरी करता येणारे का? तरी बिचारीला कसंही चांगली आई व्हायचंय म्हणून उपाय सांगितला! तर हे आले सौस्क्रुतीरक्षक धावून!

In reply to by पैसा

सूड 18/09/2014 - 14:48
>>शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! प्रचंड सहमत !! हल्ली शिवलेले कद वैगरे वापरायची पण फ्याशन आलीये, प्रचंड गचाळ दिसतं ते!!

In reply to by पैसा

हा हा हा!!! :) ज्योताय, तुझ्याही आधीपासून, मिपाच्या जवळजवळ जन्मापासून मिपावर आहे मी. पण मला "सौस्क्रुतीरक्षक" पदवी देणारी तू पहिलीच, आणि बहुदा एकमेव!!! हे म्हणजे, पट्ठे बापूरावाला त्याच्या एकसष्टीला 'किर्तनकेसरी' असा किताब देण्यापैकी आहे!!! ;)

In reply to by सूड

होय, अजाणतेपणान तरूणपणी पारायणां केली आणि मग जाणतेपण आल्यावर फेकून दिलो!!! अजून सखोल चर्चा करूशी वाटल्यार नवो वेगळो स्वतंत्र धागो काढ!!!!

पैसा 17/09/2014 - 10:51
पण कहर, तुमच्या आईकडे बहुधा वेळ भरपूर उपलब्ध होता, पैसे थोडे कमी असतील. या जीन्स घालणार्‍या आईकडे पैसे जास्त असतील, पण ती कदाचित ती १२ तास नोकरी करत असेल. मात्र बाजारात जाऊन भाजी आणते आहे ना! मुलांना-बाकी घरच्यांना जमेल तेवढं नीट खायला घालायची भावना तीच असते! जीन्स घातली आणि नीटनेटकं राहिलं म्हणून ती घराकडे दुर्लक्ष करत असेल असा सरसकट विचार करू नये!

In reply to by पैसा

काळा पहाड 17/09/2014 - 10:59
अरे पण त्यामुळी बाकीच्या गरीबांचं जीणं महाग होत आहे ना! यांना वेळ नसतो बार्गेनिंग करायला त्यामुळे हे भैया लोक सांगतात घ्यायचं तर घ्या नाही तर या साळकाया माळकाया आहेतच खरेदी करायला. आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला? बर घराची पूर्ण खर्चाची जबाबदारी घ्यायची धमक आहे का? तर ती पण नाही. फक्त ती सो कॉल्ड टाइट जीन्स आणि लूज टीशर्ट विकत घेवून (तिथेपण बार्गेनिंग न करता तिथे पण महागाई करत) उधळण्यासाठी बाकीच्या समाजानं भोगायचं का?

In reply to by काळा पहाड

पैसा 17/09/2014 - 11:45
आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला?
तुम्ही कशाला सांगाल हो! या बायांनाच अकला नाहीत हे खरं. :P यांचे नवरे हापिसात बसून मिपावर चकाट्या पिटत असणार आणि या चाल्ल्या पोराला सोबत घेऊन बाजारात भाज्या आणायला! कुणी सांगितलंय हे करायला नाही का! नवर्‍यालाच सांगायचं बाबारे, तू एकतर पोराला तरी सांभाळ, स्वयंपाक तरी कर, भाज्या तरी आण, नाहीतर मला सुखाने घरात बसू दे! हाकानाका! बाकी आमचे काही आंतरजालीय मित्रवर्य म्हणतात की या लोकांमुळेच अर्थव्यवस्था सुधारते आहे. काय ब्रं क्रावं?

In reply to by पैसा

काळा पहाड 17/09/2014 - 12:22
अर्थव्यवस्था म्हणजे सर्वांचा समान विकास असं नव्हे बरं. अर्थव्यवस्था सुधारणारच की हो सिस्टीम मध्ये लिक्विडिटी वाढली की, त्यात काय नवल? पण त्यामुळे श्री. अंबानींचा फायदा वाढतो फक्त, तुमचा माझा नव्हे.

In reply to by पैसा

गवि 17/09/2014 - 10:59
एक स्त्रीच असल्या कपड्यांना नीटनेटके म्हणून उघड समर्थन करताना पाहून शरमेने मान खाली गेली. स्त्रीच स्त्रीची वैरी म्हणतात ते पुन्हा पटले. अहो असे कपडे घालून नेलपोलिश लावणारी अन दुधीत नखही न खुपसू इच्छिणारी बाई स्वत: घरी स्वैपाक करत असणे शक्य आहे का? सर्वकाळ किटीपार्ट्यांत मग्न असणार अन ती कच्चीबच्ची कामवाल्या बाईच्या हातची बेचव दुधीची भाजी किंवा घरी मागवलेल्या बाजारु पिझ्झ्याचे तुकडे मोडत टीव्ही पाहात आईची वाट पाहात बसणार..चिमणीची पिल्लं घरट्यात वाट पाहतात तशी. तुम्हाला आत काहीच कालवत नाही?

In reply to by गवि

पैसा 17/09/2014 - 11:11
गवि, तुम्ही माझे डोळे उघडलेत. माझं हृदयपरिवर्तन झालं. आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही. तसेच वस्त्रांमधे बदल करायचा प्रयत्न करीन. (बादवे वल्कले कुठे मिळतात हो? वल्कलम साडीचा पत्ता सांगू नका. तो मला माहित आहे. :P ) लिपस्टिक नेलपॉलिश फेकून देईन. आणखी काय राहिलं? (खुद से बातां: हो, वल्लीच्या दगडाच्या दर्पण सुंदर्‍या पण नटण्यामुरडण्यात कित्ती वर्षं घालवतात बघा! आम्हीच काय घोडं मारलंय?)

In reply to by पैसा

आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही.
मुलींची खरेदी या आधीही किमान ५ तासाच्या आधी उरकते ह्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. =))

In reply to by पैसा

विदा नै ये कोणता पण मला जीन्स वाल्या स्त्रीया घरात मन लावून काम करीत असतील असे वाट्तच नै. जीन्स वाल्या स्त्रीयांना सतत दुस-याच्या घरचं कौतुक असतं. दुस-याचं फर्नीचर, गाडी,बंगला, सुख सोयी सुविधा. यात रमलेले असल्यामुळे किंवा स्वप्नाळु वृत्तीमुळे त्यांना आपलं घर झाडुन घ्यायचंही जीवावर येतं. सहावारी नौवारी नेसलेल्या स्त्रीयांचं असं नसतं ! त्यांची स्वप्न छोटी असतात आणि घरावर त्यांचं लै प्रेम असतं. (विदा नै पण असं वाटतं ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसक 20/09/2014 - 00:22
कुठल्या जगात वावरता तुम्ही???? आजच्या स्त्रिया जीन्स घालतात हे मान्य आहे. बाहेर काम करण्यासाठी नऊवारी कशी सोईस्कर होईल याच स्पष्टिकरण आहे का काही तुमच्याकडे?

संपादीत.

In reply to by यसवायजी

कोकणीतलं 'वगी रंव' म्हणजे मराठीत 'गप बस' -पिवळाशास्त्री डांबिस कोकणी-मराठी भाषांतरकार (नांवे नोंदवा, नांवे नोंदवा, नांवे नोंदवा: आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!!!)

In reply to by पिवळा डांबिस

यसवायजी 20/09/2014 - 10:30
असेच वाटले होते पण खात्री करुन घेतली. बाकी पिडांकाका, तुमच्याकडे शिकवणी लावण्यास अपुन तय्यार हय. @ सुलभ दर >> हा शबुद फकस्त एकाच ठिकाणी वाचून सवय हाय त्यामुळे :))

In reply to by पिवळा डांबिस

सूड 22/09/2014 - 15:51
>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!! हायला अपशब्द !! मग तर शिकायलाच पाह्यजे. शिकवणी कधीपासून ते बोला. ;)

सुबोध खरे 17/09/2014 - 10:54
साहेब, काळा चष्मा काढा. एक काळ असा होता जेंव्हा आपण मिळवत असलेल्या पगाराचा मोठा हिस्सा हा अन्नधान्याच्या खरेदीत जात असे. आता परिस्थिती तशी नाही. चार ठिकाणी विचारून आणि चौकशी करून आपण फारतर दहा रुपये वाचवाल म्हणजे महिन्याला तीनशे.एवढे पैसे तर आपण मिसळपाव च्या रुंद पट्ट्यासाठीचा वापरता/फुकट घालवता. एके काळी या तीनशे रुपयांची किंमत दहा हजारा एवढी होती. आमच्या घराजवळ एक दोन भाजीवाले आहेत जे उत्तम दर्ज्याची भाजी ठेवतात भाव थोडा जास्त असतो पण निवडून घ्यायची गरज नाही. आमची आई एके काळी आपण म्हणता तशी चिकित्सा करीत भाजी विकत घेत होती पण आता ती म्हणते कि कुठे कटकट करायची चार पैसे जास्त गेले तरी चालतात.भाजी किडकी खराब निघाली असे होत नाही. आमची आई जुन्या पिढीतीलच आहे ( वय ७०+) आणि तिने चेहेर्याला पावडर सोडून कोणतेही प्रसाधन लावलेले नाही कि साडी शिवाय कोणताही पेहराव केलेला नाही. आमच्या आईच्या जेवणाची चव आजही तशीच आहे.

In reply to by सुबोध खरे

कहर 17/09/2014 - 11:53
मान्य आहे कि तुमच्या घराजवळील भाजीवाले चांगली भाजी देतात … पण जर कधी तुमच्या आईने बाजारातून निवडून भाजी आणली आणि तुमच्या त्या भैय्या भाजीवाल्याने भाजी दिलि तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल ?

In reply to by कहर

भैय्या वाल्यालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण त्याने धावपळ वाचवली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कहर 17/09/2014 - 12:59
राव मै क्या बोल रहा हू तुम क्या बोल रहे हो। मी भाजीके बारेमे बोल रहा हू । मै आई के बारेमे बोल रहा हू ।

In reply to by कहर

मै भी तो आईकेच बारे मे बोल रहा हु. आई की धावपळ भैय्याने बचायी है ना. बाकी थ्यांक्स..! अर्धा सुटीचा दिवस आपल्यामुळे छान गेला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 17/09/2014 - 11:08
तो भैया हो. बाकी ती बाई मराठीच असणार. भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्‍या कोणाची? बहुधा नवश्रीमंतांपैकी असणार.

In reply to by काळा पहाड

णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)). सगळ्यांनी प्रयत्न करुन बघा. हिंदी बोलायचचं नाही भैय्याशी आणि लुंगीवाल्यांशी. फायदे दोन आहेत, एक म्हणजे मराठीत बोलल्याचं समाधान आणि दुसरं म्हणजे ह्या लुंग्या-सुंग्याना मोडकं-तोडकं का होईना पण मराठी मधे बोलायला लावल्याचं समाधान.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ समजण्यासारखे आहे. पण आपण शुद्ध मराठीत बोलत असलो तरी मराठी रिक्षावाले, टॅक्सीवाले यांचे मोडकेतोडके हिंदी बोलातात त्याचा नक्की राग येतो. "अरे बाबा, मी मराठी बोलतोय. तूही मराठी आहेस. तेव्हा हिंदीवर अत्याचार करण्याऐवजी माझ्याशी मराठीतच बोल." असे म्हतले तरी एखाद्या मराठी वाक्यानंतर त्यांची गाडी परत तुटक्या हिंदीकडेच जाते असा अनुभव आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. =))... बाकी मधे एकदा मुंबईला जाताना एक लुंगीछाप टी.सी. होता. तो मा़झ्यासमोरच्या एका मराठी माणसाला म्हणाला की, 'तुम मराठी लोग मुफ्त मे मिला तो कुत्ता भी खा जायेगा'. त्याची शुद्ध मराठीतुन अक्कल काढली होती. लुंगी सुटायची वेळ आली होती त्याची. साले माजुरडे बाहेरुन येऊन आपल्यालाचं शिव्या देणार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड 17/09/2014 - 22:08
>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. प्रचंड सहमत!! मागे एकदा भाज्याची लेणी बघून लोकलने येताना उत्तरभारतीयीणीनं असंच डोकं सटकवलं होते. चार शब्द ऐकवल्या वर 'अब ऐस्सी मराठ्ठी सिख के जाऊंगी यहॉं से के बस देखते रेना' असा तोंडाचा पट्टा तिच्या नवर्‍यासदृश दिसणार्‍या प्राण्याकडे आकुर्डीला उतरेस्तवर सुरु ठेवला होता तिने.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होकाका 18/09/2014 - 06:57
१००% सहमत!
णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)).
Marketing करणार्‍या पोरापोरींचा फोन आला की मी शुद्ध मराठीत बोलायला सुरुवात करतो. त्यांना सांगतो की मला फक्त मराठीच कळतं. त्रासदायक असे अर्घे फोन आपसूक बंद होतात. तसंच restuarants, malls मध्ये. कष्टमवर असल्याने त्यांना झक्कत मराठीत बोलावंच लागतं आणि ते सुद्धा चेहेरा गोड ठेवून.

स्पंदना 17/09/2014 - 11:17
आमच्याकडे आई कध्धीच भाजी आणायची नाही. नेहमी बाबाच आणायचे. या चिमुरडीचे बाबा का बरे भाजी आणात नाही आहेत? किती बर त्या आईने करायचं? आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला?

In reply to by स्पंदना

गवि 17/09/2014 - 11:32
बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे बाप..स्नानसंध्या, परवचा , संस्कार यांची जबाबदारी धुडकावून क्लबात दारु पीत बिझनेस वाढवत बसायचे.. बाहेर बापाच्या चपला वाजल्या की पोरांची डोकी अभ्यासाच्या पुस्तकात जात.. ती बापांची पिढी आता गेली. आता बाप लोक दारु पैसा अन लाचखोरीच्या मार्गाला लागलेत. मुलांकडून काय अपेक्षा करणार ?

In reply to by गवि

विजुभाऊ 17/09/2014 - 13:29
बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप लोक तसलेच. उगाच नाही पब आणि बाप या दोन्ही शब्दांत सारखीच अक्षरे आहेत. रमा आणि मार तसेच मर आणि रम या शब्दांचेही तसेच नैका. आपल्या संस्कृतीने भाषेवर सुद्धा कित्त्त्त्त्त्त्त्ती छाआआआआआआन संस्कार केलेले आहेत.

In reply to by विजुभाऊ

गवि 17/09/2014 - 13:38
विजुभाऊ, मुळात पाश्चात्य देशांनी आपल्या देशाची नवी कोवळी पिढी मुळातूनच पोखरण्यासाठी हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव.

In reply to by गवि

विजुभाऊ 17/09/2014 - 13:49
हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव
. हे आजचे नाही. पुरातन काळी सोमरस वैग्रे असायचे. त्यावेळेस तर मोठमोठ्ठे ऋषी देखील सोमयाग करायचे. यज्ञाच्या नावाखाली बार्बेक्यू करायचे. तोकडे कपडे तर आपल्या सारख्या देशाला नवे नाहीत. आपली मुळी वल्कल संस्कृती होती. मोंगल आले आणि त्यानी त्यांचे संपूर्ण अंग झाकणारे कपडे आपल्यावर लादले. अन्यथा आपले बहुतेक पुरण पुरुष अर्धवस्त्र असायचे. आपण आपला दैदीप्यमान इतिहास विसरलो हीच आपली मोठ्ठी घोडचूऊऊऊऊऊऊऊक आहे. अन्यथा त्या पाश्चात्य देशांतील भुरट्या गोष्टीनी कशाला आपल्याला काही झाले असते. आपल्या संस्कृतीतील गांजा ( सोमवल्ली) , अफू , भांग या पुढे तंबाखु / विदेशी दारू क्षुल्लकच की....

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ 17/09/2014 - 13:31
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे संस्काराचा भाग का आहे?
हे काय बोलणं झाल्लं भौ. श्रावणीला पंचगव्य खाणे हा देखील संस्काराचाच भाग आहे.

In reply to by अनुप ढेरे

धन्या 18/09/2014 - 00:20
आमच्या संस्कृतच्या मास्तरीण बाईंनी वर्षभर रामरक्षा घोकून घेतली होती. संस्कार बिंस्कार होणे खुप दुरची गोष्ट आपण जे घोकतोय त्याचा अर्थ काय असावा हे ही कधी कळले नाही. आम्ही कधी सार्थ रामरक्षा वाचली नाही, मास्तरीण बाई कधी अर्थ समजावून देण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत. बरं लोक म्हणतात तसे उच्चार स्पष्ट होतात, जीभेला वळण लागते वगैरे म्हणतात तसेही काही झाले नाही. "आत सज्जा धनुषा विशूष स्पूशा" वगैरे म्हणताना जीव अगदी मेताकुटीला यायचा.

In reply to by स्पंदना

समीरसूर 17/09/2014 - 14:42
>>> आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला? पटलं. विशेषतः बोल्डमधलं जास्त पटलं. पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं. पण पुरुषांपेक्षा घरातल्या बायका (कमवत्या असल्या तर अधिकच आणि कमवत्या नसल्या तरीही कमवत्या नवर्‍यापेक्षा नक्कीच जास्त) नवर्‍यापेक्षा जास्त कामे करतात असे मला वाटते. नवरा कामावर गेला म्हणजे त्याची ९-१० तास बर्‍याच कटकटीच्या कामांतून सुटका होते. शिवाय कामाच्या ठिकाणी मन रमावे असे बरेच काही असते. कँटीन, गप्पा, इंटरनेट, वातानुकुलन, छान छान दिसणार्‍या मुली/बायका, त्यांच्याशी थोडे मनाला गुदगुल्या करणारे फ्लर्टिंग, चहा-बिडीचे हक्काचे ब्रेक्स, लंचटाईममधला टाईमपास, वगैरे. आमच्या कंपनीत शुक्रवारी पोरींना अक्षरश: ऊत येतो. कंपनीचे नियम आहेत म्हणून नाहीतर पोरी वन पीस बिकीनीतच आल्या असत्या (हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय?). असो. त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. आणि ही कामे खरोखर किचकट आणि कंटाळवाणी आहेत. कमवती बायको असेल तर तिची तर कमालच आहे. घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! :-) या पार्श्वभूमीवर नवर्‍यांनी घरातल्या काही कामांना हातभार लावणे आणि बायकोला थोडा दिलासा मिळेल असे वागणे ही काळाची गरज आहे.

In reply to by समीरसूर

बॅटमॅन 17/09/2014 - 14:46
पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं.
हे पाहिजे असणं नैसर्गिक अन सेक्सी बायको पाहिजे असणं म्हणजे हावरटपणा आहे म्हणे.

In reply to by समीरसूर

त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. अगदी हिच सर्व कामे, नोकरी करून आणि कुरकुर न करता, करणारे अनेक नवरे (माझ्यासकट) पाहिलेले आहेत. म्हणजे, बा

In reply to by समीरसूर

सहमत आहे. पण नवर्‍यांच्या कित्येक वाईट सवयी त्यांना त्यांच्या बायकांनीच लावलेल्या असतात. (माझ्या काळा बद्दल बोलतो आहे). नवर्‍याने हातात कुंचा घेऊन कचरा काढणे, स्वयंपाक करणे, बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालणे, गिरणीत दळण नेणे/आणणे, भाजी आणणे आदी अनेक कामांना कांही बायका विरोध करतात. 'आमच्या ह्यांना अगदी माझ्या हातचा गरम गरम स्वयंपाकच लागतो.' 'आमच्याकडे तिन्ही वेळेला ताज्या गरम गरमच पोळ्या पानात पडाव्या लागतात.' वगैरे वाक्य अगदी अभिमानाने मिरविणार्‍या बायका पाहिल्या आहेत. मुलांना (मुलग्यांना), नवर्‍यांना चुकीच्या पद्धतीने लाडावून ठेवणार्‍या बायकाही कमी नाहीत.

In reply to by समीरसूर

>>>>घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! आपलाही सलाम

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास पाटील 18/09/2014 - 16:43
> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच !! खरे कि काय? कि आजकाल बायकाच घरातले सगळे निर्णय घेतात फक्त व्यवहार सोडून ?

In reply to by समीरसूर

कहर 17/09/2014 - 15:00
हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय? खरे तर मलाही नाही कळले हे… याच्यावर चर्चा व्हायलाच हवी

In reply to by समीरसूर

कवितानागेश 17/09/2014 - 17:31
कदाचित प्रत्येकीचं उत्तर वेगळं असेल. १. प्रचन्ड उकाडा- त्यामुळे फार कपडे सहन होत नाहीत. (सरळ कारण) २. हल्ली तसेच मिळतात. फॅशन आहे. शिम्पी तसेच शिवतो. (लाटेत वाहाणं.) ३. अमकीतमकी हिरॉईन हेच घालते. (हे सगळ्यात मोठं कारण.) ४. बॉयफ्रेन्डला आवडतं. (वेडेपणा) ५. ज्याला बॉयफ्रेन्ड बनवून घ्ययचय, त्याला आवडेल असं वाटतं. (अजून एक वेडेपणा) ६. लोक लक्ष देतात (?). मस्त वाटतं. (नाहीतर घरात कुणी लक्षच देत नव्हतं!) ७. मी किती सुंदर दिसते! ते दाखवायलाच हवं. (स्वतःला वस्तू समजून मिरवणं) ८. लोक बघत बसतात. त्यांना गंड्वता येतं.( हुशारी/लबाडी) अशीच अजून पुष्कळ कारणं मिळतील..

In reply to by मंदार कात्रे

आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. यात वाईट काहीच नाही. फक्त आपण पण तितकेच योग्य असायला / व्हायला हवे हे ही तितकेच खरे आहे :)

सस्नेह 17/09/2014 - 11:40
अहो मग तुम्हीच जात जा ना भाजी खरेदीला ? क्वालिटी भाजीपण मिळेल अन वेळही मस्त जाईल जीन्स टीशर्ट बघत ! बायकांनीच भाजी खरेदी करायचं पेटंट घेतलंय का ?

टवाळ कार्टा 17/09/2014 - 11:48
शीतावरुन भाताची परिक्षा
ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची.
हे म्हणजे त्या भाजीवाल्याचे नुस्कान नाही का? आधीच कोणितरी नख खुपसलेली काकडी/दुधी कोण घेणार?

च्यायला, सगळे वर्णन वाचल्यावर मोठ्या उत्सुकतेने फोटु पाहिला. पण त्यात घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपातली ती ललना कुठेच न दिसल्या मुळे प्रचंड निराश झालो. तिचा फोटु असायला पाहिजे होता म्हणजे मग लेखकाचे ऑब्जेक्षन नक्की कशाला आहे ते समजले असते. पैजारबुवा,

या धाग्याच्या लेखक आणि प्रतिसादकांना प्रेम्ळ सूच्ना: हा धागा (प्रतिसादांसकट) पी दिपीकाला पाठवला आहे. आता तुम्चं तुमीच सांभाळा ! ;) :)

मनीषा 17/09/2014 - 12:56
*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad: कहर झाला आता . त्या मॉ डर्न ललनेला कुणीतरी चंगलं वळण लावायला पाहिजे .

कवितानागेश 17/09/2014 - 13:06
नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी आजपर्यंत कुणालाही सैल जीन्स घातलेलं पाहिलं नाहीये. जीन्स घट्टच असायला हवी. भाजी नीट बघून निवडून घ्यावी हे मात्र खरंय. :)

In reply to by कवितानागेश

खरच गं...जरा सैल जीन्स घातली आणि ति घसरली की मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल....जगु द्या जरा..

In reply to by स्वप्नांची राणी

मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल
असे झाले तर मग मागे वळुन म्हणायचे "आता माझी सटकली" हा.का.ना.का!

बॅटमॅन 17/09/2014 - 13:14
इतके नियम धडाधड मोडणार्‍या त्या अहंकारी, दुष्ट वैट्ट इ.इ. ललनेचा फोटो न टाकल्यामुळे या धाग्याचा अन धागाकर्त्याचाही निषेध म्हणून काहीतरी करावे म्हणतो. काय सुचवता लोक्स?

In reply to by बॅटमॅन

1234 भाजीचा ललनेचा आणि खट्याळा छकुल्याचा जीन्स चा आणि सैलसर टीशर्टचा पैजारबुवा (फोटु अंजा वरुन साभार)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बॅटमॅन 17/09/2014 - 14:19
ही नक्की ललना आहे का???? =)) अंमळ कन्फ्यूजनच होतंय खरं. पण तरी धन्यवाद पैजारबुवा!

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ 17/09/2014 - 13:34
पाचकिलो मिरची घेतली या आब्जेक्षनेबल काय आहे? तिला बहुतेक मिरचीचे वाळवण करायचे असेल किंवा हिरवी मिरची वाळ्वून त्याचे पांढरे तिखट करायचे असेल रच्याकाने : पांढरे तिखट वापरले की चटणीला तो तपकिरी रंग येत नै म्हणे.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 19/09/2014 - 10:58
स पेठेत. . ते "जिवाला खा जिवाला खा.अनरसे सामोसेवाले "त्यांच्या समोर. ज्ञानप्रबोधिनीच्या लायनीत हत्तीगणपतीच्या जवळपास. इतका पत्ता बास झाला का? आणखी एक तुम्ही दुकाना कडे तोंड केले तर डावा कान उत्तर आनि उजवा कान दक्षीण दिशेत राहील अशा अवस्थेतच पांढरे तिखट उपलब्ध होईल.

In reply to by सुहास पाटील

सूड 17/09/2014 - 15:31
>>५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे ५ रुपयाची मिरची काय सांगता?? तुम्ही सांगितलंत म्हणून हो, नाहीतर आम्हाला शिंचं कुठलं कळायला!

In reply to by कवितानागेश

अग, माऊ ताई, पाच किलो मिरची नाही ग, पाच कि मिर्ची म्हणजे पाच रुपयाची मिरची … म्हींदी आहे ते … विशेष कोर्स करावे लागतात त्यासाठी ..... :P आणि पाच किलो मिरची घेतली तर खर्डाच करावा लागेल तिला.

In reply to by गवि

मीही हल्ली बाजार आणि मॉल मधे जिन्स घातलेल्या अनेक आयांना पाहतो, तो किती तरी शॉर्ट टॉप आणि लहान मुलांना बाजारात घेऊन चाललेली ती खरेदी. त्या जीन्सवाल्या आईचं मुलाकडे लक्ष नै. मला तर अशी आई सहनच होत नै. हे सर्व होतंय बाजारातल्या फळांवरील रासायनिक खतांमुळे. बाकी कै नै. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

कोकोकोला आणि पेप्सीवरुन आठवलं. शक्यतो जीन्सवाल्या स्त्रीया तोंडाला बाटली लावून ते पेय पितांना सर्रास दिसतील पण सहावारी आणि नऊवारी नेसणा-या स्त्रीया शक्यतो तसं करतांना दिसत नाही, (असेल तर जाहिराती सोडून वरीजनल फ़ोटो टाका) कारण सामाजिक भान त्यांनीच टीकवून ठेवलं आहे. नैतिक मुल्यांचा -हास होतो तो जीन्समुळे, नेलपॊलीश, लिप्ष्टीक, मुळे. हातातल्या काचेच्या बांगड्या गेल्या आणि ब्रासलेट आल्या. जीन्सवाल्या आयांना काचेच्या बांगड्यांची लाज वाटते. खरी संस्कृती आणि जी काही शिल्लक मूल्य टीकली आहेत ती केवळ नऊवारी सहावारी साड्यांमुळेच. आजही खेड्यापाड्यातल्या ’आया’ मुळेच संस्कृती टीकून आहे. ( चार वारी आणि पाचवारी साडी असते पण सालं ती नेसता येत नै म्हणे) जिन्सच्या ऐवजी चारवारी आणि पाचवारी घातल्या असत्या तरी आई नावाची संस्कृती टीकली असती असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रुमानी 17/09/2014 - 12:57
काय हे काय चालु आहे? आई नावाची संस्कृती कपड्यानवर आधरीत नै ये असे मला वाटते...! बकि तुमचे चालु देत..! :)

In reply to by रुमानी

अरे वारे वा. असं कसं चालु दे....! आयांची कै जवाबदारी नै का ? (फ.मु.शिंदे यांची माफी मागून आई नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय) आई एक नाव असतं घरातल्या घरात जीन्स घातलेलं गाव असतं ! बाजार करायला जाते नऊवारी सह तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही मिपा पांगते प्रतिसादांचे बाजार उठतात उदास धाग्यात उमाळे दाटतात. आई असतो एक जिन्सचा धागा चिमुरड्यासह बाजार करणारी समईतली जागा आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 17/09/2014 - 13:17
आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.
जीन्स घातली की डीएनेमधले आईपणाचे जीन्स नष्ट होतात की काय =))

In reply to by बॅटमॅन

जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 17/09/2014 - 13:25
जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच.
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे!

In reply to by रुमानी

रुमानी 17/09/2014 - 13:24
बाप जीन्स,प्यांट, बरमुडा मधे वावरतोय मग कै बाप नावाची संस्कृती किवा बापाचे संस्कार कमी झाले तर..!? धोतर घालनारेच बाप फक्त बाप (वडिल) संस्कृती टीकवनार तर...! :)

In reply to by रुमानी

बॅटमॅन 17/09/2014 - 14:11
हाहाहाहाहा, संस्कृतीला बापांनी कधीच वार्‍यावर सोडलेय म्हणजे. अन सर्व जबाबदारी आईवर सोपवून उंडारायला मोकळे की काय?

In reply to by पोटे

सुहास.. 17/09/2014 - 16:37
भाषांतर करुन घ्या ब्वा !! I look around and wonder why do people look at a married woman differently?? She might look better dressed, maybe wearing an ornament or two, that mark her married.. But she's still a girl at heart, sindoor and bindi don't make her a woman.. She may be still learning how to run a home, she still might be struggling taking care of not just herself but two and more people, she might not always like to hear 'what does your husband do'.. Marriage doesn't suddenly turn a girl into a woman.. For that matter having kids doesn't necessarily do the same either.. Celebrate who she really is, celebrate the child in her.. She may be anyone around you, ur friend, ur sister, ur mother, a total stranger.. She's not supposed to be responsible for innumerous things, countless chores, it's just her desire for perfection that she does what she does.. This is for every wonderful woman I know.. Grow up.. But take your own sweet time & let the li'l girl in you live forever.. And for the men- Cherish her, spoil her and most importantly let her 'be herself'.. She wasn't born to take care of you, it's her heart that makes her do so.

In reply to by स्वप्नांची राणी

पैसा 17/09/2014 - 10:53
आहे का तुझ्याकडे? नसली तर शिवून घे. झाशीची राणी, ताराराणी, कित्तूरची राणी सगळ्याजणी नौवारी नेसून लढाया करत होत्या. माहित आहे ना?

In reply to by पैसा

नसली तर शिवून घे.
शिवून? छे छे!!! शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! आमची आजी ही नेहमीच्या वापरात नऊवारी नेसायची... आमची आई आणि पत्नी ह्या नेहमीच्या वापरात नसल्या तरी गोव्याला देवाला गेल्यावर (देवाला गंडवायला!!) नऊवारी नेसत.. पण ती अखंड सलग नऊवारी! शिवलेली तोतया नऊवारी नव्हे!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पैसा 18/09/2014 - 11:37
ओ पिडां काका, ते तुमच्या जमान्यातलं वायलं! ह्या आताच्या पोरींना नौवारीची घडी तरी करता येणारे का? तरी बिचारीला कसंही चांगली आई व्हायचंय म्हणून उपाय सांगितला! तर हे आले सौस्क्रुतीरक्षक धावून!

In reply to by पैसा

सूड 18/09/2014 - 14:48
>>शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! प्रचंड सहमत !! हल्ली शिवलेले कद वैगरे वापरायची पण फ्याशन आलीये, प्रचंड गचाळ दिसतं ते!!

In reply to by पैसा

हा हा हा!!! :) ज्योताय, तुझ्याही आधीपासून, मिपाच्या जवळजवळ जन्मापासून मिपावर आहे मी. पण मला "सौस्क्रुतीरक्षक" पदवी देणारी तू पहिलीच, आणि बहुदा एकमेव!!! हे म्हणजे, पट्ठे बापूरावाला त्याच्या एकसष्टीला 'किर्तनकेसरी' असा किताब देण्यापैकी आहे!!! ;)

In reply to by सूड

होय, अजाणतेपणान तरूणपणी पारायणां केली आणि मग जाणतेपण आल्यावर फेकून दिलो!!! अजून सखोल चर्चा करूशी वाटल्यार नवो वेगळो स्वतंत्र धागो काढ!!!!

पैसा 17/09/2014 - 10:51
पण कहर, तुमच्या आईकडे बहुधा वेळ भरपूर उपलब्ध होता, पैसे थोडे कमी असतील. या जीन्स घालणार्‍या आईकडे पैसे जास्त असतील, पण ती कदाचित ती १२ तास नोकरी करत असेल. मात्र बाजारात जाऊन भाजी आणते आहे ना! मुलांना-बाकी घरच्यांना जमेल तेवढं नीट खायला घालायची भावना तीच असते! जीन्स घातली आणि नीटनेटकं राहिलं म्हणून ती घराकडे दुर्लक्ष करत असेल असा सरसकट विचार करू नये!

In reply to by पैसा

काळा पहाड 17/09/2014 - 10:59
अरे पण त्यामुळी बाकीच्या गरीबांचं जीणं महाग होत आहे ना! यांना वेळ नसतो बार्गेनिंग करायला त्यामुळे हे भैया लोक सांगतात घ्यायचं तर घ्या नाही तर या साळकाया माळकाया आहेतच खरेदी करायला. आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला? बर घराची पूर्ण खर्चाची जबाबदारी घ्यायची धमक आहे का? तर ती पण नाही. फक्त ती सो कॉल्ड टाइट जीन्स आणि लूज टीशर्ट विकत घेवून (तिथेपण बार्गेनिंग न करता तिथे पण महागाई करत) उधळण्यासाठी बाकीच्या समाजानं भोगायचं का?

In reply to by काळा पहाड

पैसा 17/09/2014 - 11:45
आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला?
तुम्ही कशाला सांगाल हो! या बायांनाच अकला नाहीत हे खरं. :P यांचे नवरे हापिसात बसून मिपावर चकाट्या पिटत असणार आणि या चाल्ल्या पोराला सोबत घेऊन बाजारात भाज्या आणायला! कुणी सांगितलंय हे करायला नाही का! नवर्‍यालाच सांगायचं बाबारे, तू एकतर पोराला तरी सांभाळ, स्वयंपाक तरी कर, भाज्या तरी आण, नाहीतर मला सुखाने घरात बसू दे! हाकानाका! बाकी आमचे काही आंतरजालीय मित्रवर्य म्हणतात की या लोकांमुळेच अर्थव्यवस्था सुधारते आहे. काय ब्रं क्रावं?

In reply to by पैसा

काळा पहाड 17/09/2014 - 12:22
अर्थव्यवस्था म्हणजे सर्वांचा समान विकास असं नव्हे बरं. अर्थव्यवस्था सुधारणारच की हो सिस्टीम मध्ये लिक्विडिटी वाढली की, त्यात काय नवल? पण त्यामुळे श्री. अंबानींचा फायदा वाढतो फक्त, तुमचा माझा नव्हे.

In reply to by पैसा

गवि 17/09/2014 - 10:59
एक स्त्रीच असल्या कपड्यांना नीटनेटके म्हणून उघड समर्थन करताना पाहून शरमेने मान खाली गेली. स्त्रीच स्त्रीची वैरी म्हणतात ते पुन्हा पटले. अहो असे कपडे घालून नेलपोलिश लावणारी अन दुधीत नखही न खुपसू इच्छिणारी बाई स्वत: घरी स्वैपाक करत असणे शक्य आहे का? सर्वकाळ किटीपार्ट्यांत मग्न असणार अन ती कच्चीबच्ची कामवाल्या बाईच्या हातची बेचव दुधीची भाजी किंवा घरी मागवलेल्या बाजारु पिझ्झ्याचे तुकडे मोडत टीव्ही पाहात आईची वाट पाहात बसणार..चिमणीची पिल्लं घरट्यात वाट पाहतात तशी. तुम्हाला आत काहीच कालवत नाही?

In reply to by गवि

पैसा 17/09/2014 - 11:11
गवि, तुम्ही माझे डोळे उघडलेत. माझं हृदयपरिवर्तन झालं. आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही. तसेच वस्त्रांमधे बदल करायचा प्रयत्न करीन. (बादवे वल्कले कुठे मिळतात हो? वल्कलम साडीचा पत्ता सांगू नका. तो मला माहित आहे. :P ) लिपस्टिक नेलपॉलिश फेकून देईन. आणखी काय राहिलं? (खुद से बातां: हो, वल्लीच्या दगडाच्या दर्पण सुंदर्‍या पण नटण्यामुरडण्यात कित्ती वर्षं घालवतात बघा! आम्हीच काय घोडं मारलंय?)

In reply to by पैसा

आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही.
मुलींची खरेदी या आधीही किमान ५ तासाच्या आधी उरकते ह्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. =))

In reply to by पैसा

विदा नै ये कोणता पण मला जीन्स वाल्या स्त्रीया घरात मन लावून काम करीत असतील असे वाट्तच नै. जीन्स वाल्या स्त्रीयांना सतत दुस-याच्या घरचं कौतुक असतं. दुस-याचं फर्नीचर, गाडी,बंगला, सुख सोयी सुविधा. यात रमलेले असल्यामुळे किंवा स्वप्नाळु वृत्तीमुळे त्यांना आपलं घर झाडुन घ्यायचंही जीवावर येतं. सहावारी नौवारी नेसलेल्या स्त्रीयांचं असं नसतं ! त्यांची स्वप्न छोटी असतात आणि घरावर त्यांचं लै प्रेम असतं. (विदा नै पण असं वाटतं ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसक 20/09/2014 - 00:22
कुठल्या जगात वावरता तुम्ही???? आजच्या स्त्रिया जीन्स घालतात हे मान्य आहे. बाहेर काम करण्यासाठी नऊवारी कशी सोईस्कर होईल याच स्पष्टिकरण आहे का काही तुमच्याकडे?

संपादीत.

In reply to by यसवायजी

कोकणीतलं 'वगी रंव' म्हणजे मराठीत 'गप बस' -पिवळाशास्त्री डांबिस कोकणी-मराठी भाषांतरकार (नांवे नोंदवा, नांवे नोंदवा, नांवे नोंदवा: आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!!!)

In reply to by पिवळा डांबिस

यसवायजी 20/09/2014 - 10:30
असेच वाटले होते पण खात्री करुन घेतली. बाकी पिडांकाका, तुमच्याकडे शिकवणी लावण्यास अपुन तय्यार हय. @ सुलभ दर >> हा शबुद फकस्त एकाच ठिकाणी वाचून सवय हाय त्यामुळे :))

In reply to by पिवळा डांबिस

सूड 22/09/2014 - 15:51
>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!! हायला अपशब्द !! मग तर शिकायलाच पाह्यजे. शिकवणी कधीपासून ते बोला. ;)

सुबोध खरे 17/09/2014 - 10:54
साहेब, काळा चष्मा काढा. एक काळ असा होता जेंव्हा आपण मिळवत असलेल्या पगाराचा मोठा हिस्सा हा अन्नधान्याच्या खरेदीत जात असे. आता परिस्थिती तशी नाही. चार ठिकाणी विचारून आणि चौकशी करून आपण फारतर दहा रुपये वाचवाल म्हणजे महिन्याला तीनशे.एवढे पैसे तर आपण मिसळपाव च्या रुंद पट्ट्यासाठीचा वापरता/फुकट घालवता. एके काळी या तीनशे रुपयांची किंमत दहा हजारा एवढी होती. आमच्या घराजवळ एक दोन भाजीवाले आहेत जे उत्तम दर्ज्याची भाजी ठेवतात भाव थोडा जास्त असतो पण निवडून घ्यायची गरज नाही. आमची आई एके काळी आपण म्हणता तशी चिकित्सा करीत भाजी विकत घेत होती पण आता ती म्हणते कि कुठे कटकट करायची चार पैसे जास्त गेले तरी चालतात.भाजी किडकी खराब निघाली असे होत नाही. आमची आई जुन्या पिढीतीलच आहे ( वय ७०+) आणि तिने चेहेर्याला पावडर सोडून कोणतेही प्रसाधन लावलेले नाही कि साडी शिवाय कोणताही पेहराव केलेला नाही. आमच्या आईच्या जेवणाची चव आजही तशीच आहे.

In reply to by सुबोध खरे

कहर 17/09/2014 - 11:53
मान्य आहे कि तुमच्या घराजवळील भाजीवाले चांगली भाजी देतात … पण जर कधी तुमच्या आईने बाजारातून निवडून भाजी आणली आणि तुमच्या त्या भैय्या भाजीवाल्याने भाजी दिलि तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल ?

In reply to by कहर

भैय्या वाल्यालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण त्याने धावपळ वाचवली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कहर 17/09/2014 - 12:59
राव मै क्या बोल रहा हू तुम क्या बोल रहे हो। मी भाजीके बारेमे बोल रहा हू । मै आई के बारेमे बोल रहा हू ।

In reply to by कहर

मै भी तो आईकेच बारे मे बोल रहा हु. आई की धावपळ भैय्याने बचायी है ना. बाकी थ्यांक्स..! अर्धा सुटीचा दिवस आपल्यामुळे छान गेला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 17/09/2014 - 11:08
तो भैया हो. बाकी ती बाई मराठीच असणार. भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्‍या कोणाची? बहुधा नवश्रीमंतांपैकी असणार.

In reply to by काळा पहाड

णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)). सगळ्यांनी प्रयत्न करुन बघा. हिंदी बोलायचचं नाही भैय्याशी आणि लुंगीवाल्यांशी. फायदे दोन आहेत, एक म्हणजे मराठीत बोलल्याचं समाधान आणि दुसरं म्हणजे ह्या लुंग्या-सुंग्याना मोडकं-तोडकं का होईना पण मराठी मधे बोलायला लावल्याचं समाधान.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ समजण्यासारखे आहे. पण आपण शुद्ध मराठीत बोलत असलो तरी मराठी रिक्षावाले, टॅक्सीवाले यांचे मोडकेतोडके हिंदी बोलातात त्याचा नक्की राग येतो. "अरे बाबा, मी मराठी बोलतोय. तूही मराठी आहेस. तेव्हा हिंदीवर अत्याचार करण्याऐवजी माझ्याशी मराठीतच बोल." असे म्हतले तरी एखाद्या मराठी वाक्यानंतर त्यांची गाडी परत तुटक्या हिंदीकडेच जाते असा अनुभव आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. =))... बाकी मधे एकदा मुंबईला जाताना एक लुंगीछाप टी.सी. होता. तो मा़झ्यासमोरच्या एका मराठी माणसाला म्हणाला की, 'तुम मराठी लोग मुफ्त मे मिला तो कुत्ता भी खा जायेगा'. त्याची शुद्ध मराठीतुन अक्कल काढली होती. लुंगी सुटायची वेळ आली होती त्याची. साले माजुरडे बाहेरुन येऊन आपल्यालाचं शिव्या देणार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड 17/09/2014 - 22:08
>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. प्रचंड सहमत!! मागे एकदा भाज्याची लेणी बघून लोकलने येताना उत्तरभारतीयीणीनं असंच डोकं सटकवलं होते. चार शब्द ऐकवल्या वर 'अब ऐस्सी मराठ्ठी सिख के जाऊंगी यहॉं से के बस देखते रेना' असा तोंडाचा पट्टा तिच्या नवर्‍यासदृश दिसणार्‍या प्राण्याकडे आकुर्डीला उतरेस्तवर सुरु ठेवला होता तिने.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होकाका 18/09/2014 - 06:57
१००% सहमत!
णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)).
Marketing करणार्‍या पोरापोरींचा फोन आला की मी शुद्ध मराठीत बोलायला सुरुवात करतो. त्यांना सांगतो की मला फक्त मराठीच कळतं. त्रासदायक असे अर्घे फोन आपसूक बंद होतात. तसंच restuarants, malls मध्ये. कष्टमवर असल्याने त्यांना झक्कत मराठीत बोलावंच लागतं आणि ते सुद्धा चेहेरा गोड ठेवून.

स्पंदना 17/09/2014 - 11:17
आमच्याकडे आई कध्धीच भाजी आणायची नाही. नेहमी बाबाच आणायचे. या चिमुरडीचे बाबा का बरे भाजी आणात नाही आहेत? किती बर त्या आईने करायचं? आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला?

In reply to by स्पंदना

गवि 17/09/2014 - 11:32
बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे बाप..स्नानसंध्या, परवचा , संस्कार यांची जबाबदारी धुडकावून क्लबात दारु पीत बिझनेस वाढवत बसायचे.. बाहेर बापाच्या चपला वाजल्या की पोरांची डोकी अभ्यासाच्या पुस्तकात जात.. ती बापांची पिढी आता गेली. आता बाप लोक दारु पैसा अन लाचखोरीच्या मार्गाला लागलेत. मुलांकडून काय अपेक्षा करणार ?

In reply to by गवि

विजुभाऊ 17/09/2014 - 13:29
बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप लोक तसलेच. उगाच नाही पब आणि बाप या दोन्ही शब्दांत सारखीच अक्षरे आहेत. रमा आणि मार तसेच मर आणि रम या शब्दांचेही तसेच नैका. आपल्या संस्कृतीने भाषेवर सुद्धा कित्त्त्त्त्त्त्त्ती छाआआआआआआन संस्कार केलेले आहेत.

In reply to by विजुभाऊ

गवि 17/09/2014 - 13:38
विजुभाऊ, मुळात पाश्चात्य देशांनी आपल्या देशाची नवी कोवळी पिढी मुळातूनच पोखरण्यासाठी हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव.

In reply to by गवि

विजुभाऊ 17/09/2014 - 13:49
हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव
. हे आजचे नाही. पुरातन काळी सोमरस वैग्रे असायचे. त्यावेळेस तर मोठमोठ्ठे ऋषी देखील सोमयाग करायचे. यज्ञाच्या नावाखाली बार्बेक्यू करायचे. तोकडे कपडे तर आपल्या सारख्या देशाला नवे नाहीत. आपली मुळी वल्कल संस्कृती होती. मोंगल आले आणि त्यानी त्यांचे संपूर्ण अंग झाकणारे कपडे आपल्यावर लादले. अन्यथा आपले बहुतेक पुरण पुरुष अर्धवस्त्र असायचे. आपण आपला दैदीप्यमान इतिहास विसरलो हीच आपली मोठ्ठी घोडचूऊऊऊऊऊऊऊक आहे. अन्यथा त्या पाश्चात्य देशांतील भुरट्या गोष्टीनी कशाला आपल्याला काही झाले असते. आपल्या संस्कृतीतील गांजा ( सोमवल्ली) , अफू , भांग या पुढे तंबाखु / विदेशी दारू क्षुल्लकच की....

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ 17/09/2014 - 13:31
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे संस्काराचा भाग का आहे?
हे काय बोलणं झाल्लं भौ. श्रावणीला पंचगव्य खाणे हा देखील संस्काराचाच भाग आहे.

In reply to by अनुप ढेरे

धन्या 18/09/2014 - 00:20
आमच्या संस्कृतच्या मास्तरीण बाईंनी वर्षभर रामरक्षा घोकून घेतली होती. संस्कार बिंस्कार होणे खुप दुरची गोष्ट आपण जे घोकतोय त्याचा अर्थ काय असावा हे ही कधी कळले नाही. आम्ही कधी सार्थ रामरक्षा वाचली नाही, मास्तरीण बाई कधी अर्थ समजावून देण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत. बरं लोक म्हणतात तसे उच्चार स्पष्ट होतात, जीभेला वळण लागते वगैरे म्हणतात तसेही काही झाले नाही. "आत सज्जा धनुषा विशूष स्पूशा" वगैरे म्हणताना जीव अगदी मेताकुटीला यायचा.

In reply to by स्पंदना

समीरसूर 17/09/2014 - 14:42
>>> आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला? पटलं. विशेषतः बोल्डमधलं जास्त पटलं. पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं. पण पुरुषांपेक्षा घरातल्या बायका (कमवत्या असल्या तर अधिकच आणि कमवत्या नसल्या तरीही कमवत्या नवर्‍यापेक्षा नक्कीच जास्त) नवर्‍यापेक्षा जास्त कामे करतात असे मला वाटते. नवरा कामावर गेला म्हणजे त्याची ९-१० तास बर्‍याच कटकटीच्या कामांतून सुटका होते. शिवाय कामाच्या ठिकाणी मन रमावे असे बरेच काही असते. कँटीन, गप्पा, इंटरनेट, वातानुकुलन, छान छान दिसणार्‍या मुली/बायका, त्यांच्याशी थोडे मनाला गुदगुल्या करणारे फ्लर्टिंग, चहा-बिडीचे हक्काचे ब्रेक्स, लंचटाईममधला टाईमपास, वगैरे. आमच्या कंपनीत शुक्रवारी पोरींना अक्षरश: ऊत येतो. कंपनीचे नियम आहेत म्हणून नाहीतर पोरी वन पीस बिकीनीतच आल्या असत्या (हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय?). असो. त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. आणि ही कामे खरोखर किचकट आणि कंटाळवाणी आहेत. कमवती बायको असेल तर तिची तर कमालच आहे. घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! :-) या पार्श्वभूमीवर नवर्‍यांनी घरातल्या काही कामांना हातभार लावणे आणि बायकोला थोडा दिलासा मिळेल असे वागणे ही काळाची गरज आहे.

In reply to by समीरसूर

बॅटमॅन 17/09/2014 - 14:46
पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं.
हे पाहिजे असणं नैसर्गिक अन सेक्सी बायको पाहिजे असणं म्हणजे हावरटपणा आहे म्हणे.

In reply to by समीरसूर

त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. अगदी हिच सर्व कामे, नोकरी करून आणि कुरकुर न करता, करणारे अनेक नवरे (माझ्यासकट) पाहिलेले आहेत. म्हणजे, बा

In reply to by समीरसूर

सहमत आहे. पण नवर्‍यांच्या कित्येक वाईट सवयी त्यांना त्यांच्या बायकांनीच लावलेल्या असतात. (माझ्या काळा बद्दल बोलतो आहे). नवर्‍याने हातात कुंचा घेऊन कचरा काढणे, स्वयंपाक करणे, बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालणे, गिरणीत दळण नेणे/आणणे, भाजी आणणे आदी अनेक कामांना कांही बायका विरोध करतात. 'आमच्या ह्यांना अगदी माझ्या हातचा गरम गरम स्वयंपाकच लागतो.' 'आमच्याकडे तिन्ही वेळेला ताज्या गरम गरमच पोळ्या पानात पडाव्या लागतात.' वगैरे वाक्य अगदी अभिमानाने मिरविणार्‍या बायका पाहिल्या आहेत. मुलांना (मुलग्यांना), नवर्‍यांना चुकीच्या पद्धतीने लाडावून ठेवणार्‍या बायकाही कमी नाहीत.

In reply to by समीरसूर

>>>>घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! आपलाही सलाम

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास पाटील 18/09/2014 - 16:43
> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच !! खरे कि काय? कि आजकाल बायकाच घरातले सगळे निर्णय घेतात फक्त व्यवहार सोडून ?

In reply to by समीरसूर

कहर 17/09/2014 - 15:00
हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय? खरे तर मलाही नाही कळले हे… याच्यावर चर्चा व्हायलाच हवी

In reply to by समीरसूर

कवितानागेश 17/09/2014 - 17:31
कदाचित प्रत्येकीचं उत्तर वेगळं असेल. १. प्रचन्ड उकाडा- त्यामुळे फार कपडे सहन होत नाहीत. (सरळ कारण) २. हल्ली तसेच मिळतात. फॅशन आहे. शिम्पी तसेच शिवतो. (लाटेत वाहाणं.) ३. अमकीतमकी हिरॉईन हेच घालते. (हे सगळ्यात मोठं कारण.) ४. बॉयफ्रेन्डला आवडतं. (वेडेपणा) ५. ज्याला बॉयफ्रेन्ड बनवून घ्ययचय, त्याला आवडेल असं वाटतं. (अजून एक वेडेपणा) ६. लोक लक्ष देतात (?). मस्त वाटतं. (नाहीतर घरात कुणी लक्षच देत नव्हतं!) ७. मी किती सुंदर दिसते! ते दाखवायलाच हवं. (स्वतःला वस्तू समजून मिरवणं) ८. लोक बघत बसतात. त्यांना गंड्वता येतं.( हुशारी/लबाडी) अशीच अजून पुष्कळ कारणं मिळतील..

In reply to by मंदार कात्रे

आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. यात वाईट काहीच नाही. फक्त आपण पण तितकेच योग्य असायला / व्हायला हवे हे ही तितकेच खरे आहे :)

सस्नेह 17/09/2014 - 11:40
अहो मग तुम्हीच जात जा ना भाजी खरेदीला ? क्वालिटी भाजीपण मिळेल अन वेळही मस्त जाईल जीन्स टीशर्ट बघत ! बायकांनीच भाजी खरेदी करायचं पेटंट घेतलंय का ?

टवाळ कार्टा 17/09/2014 - 11:48
शीतावरुन भाताची परिक्षा
ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची.
हे म्हणजे त्या भाजीवाल्याचे नुस्कान नाही का? आधीच कोणितरी नख खुपसलेली काकडी/दुधी कोण घेणार?

च्यायला, सगळे वर्णन वाचल्यावर मोठ्या उत्सुकतेने फोटु पाहिला. पण त्यात घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपातली ती ललना कुठेच न दिसल्या मुळे प्रचंड निराश झालो. तिचा फोटु असायला पाहिजे होता म्हणजे मग लेखकाचे ऑब्जेक्षन नक्की कशाला आहे ते समजले असते. पैजारबुवा,

या धाग्याच्या लेखक आणि प्रतिसादकांना प्रेम्ळ सूच्ना: हा धागा (प्रतिसादांसकट) पी दिपीकाला पाठवला आहे. आता तुम्चं तुमीच सांभाळा ! ;) :)

मनीषा 17/09/2014 - 12:56
*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad: कहर झाला आता . त्या मॉ डर्न ललनेला कुणीतरी चंगलं वळण लावायला पाहिजे .

कवितानागेश 17/09/2014 - 13:06
नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी आजपर्यंत कुणालाही सैल जीन्स घातलेलं पाहिलं नाहीये. जीन्स घट्टच असायला हवी. भाजी नीट बघून निवडून घ्यावी हे मात्र खरंय. :)

In reply to by कवितानागेश

खरच गं...जरा सैल जीन्स घातली आणि ति घसरली की मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल....जगु द्या जरा..

In reply to by स्वप्नांची राणी

मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल
असे झाले तर मग मागे वळुन म्हणायचे "आता माझी सटकली" हा.का.ना.का!

बॅटमॅन 17/09/2014 - 13:14
इतके नियम धडाधड मोडणार्‍या त्या अहंकारी, दुष्ट वैट्ट इ.इ. ललनेचा फोटो न टाकल्यामुळे या धाग्याचा अन धागाकर्त्याचाही निषेध म्हणून काहीतरी करावे म्हणतो. काय सुचवता लोक्स?

In reply to by बॅटमॅन

1234 भाजीचा ललनेचा आणि खट्याळा छकुल्याचा जीन्स चा आणि सैलसर टीशर्टचा पैजारबुवा (फोटु अंजा वरुन साभार)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बॅटमॅन 17/09/2014 - 14:19
ही नक्की ललना आहे का???? =)) अंमळ कन्फ्यूजनच होतंय खरं. पण तरी धन्यवाद पैजारबुवा!

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ 17/09/2014 - 13:34
पाचकिलो मिरची घेतली या आब्जेक्षनेबल काय आहे? तिला बहुतेक मिरचीचे वाळवण करायचे असेल किंवा हिरवी मिरची वाळ्वून त्याचे पांढरे तिखट करायचे असेल रच्याकाने : पांढरे तिखट वापरले की चटणीला तो तपकिरी रंग येत नै म्हणे.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 19/09/2014 - 10:58
स पेठेत. . ते "जिवाला खा जिवाला खा.अनरसे सामोसेवाले "त्यांच्या समोर. ज्ञानप्रबोधिनीच्या लायनीत हत्तीगणपतीच्या जवळपास. इतका पत्ता बास झाला का? आणखी एक तुम्ही दुकाना कडे तोंड केले तर डावा कान उत्तर आनि उजवा कान दक्षीण दिशेत राहील अशा अवस्थेतच पांढरे तिखट उपलब्ध होईल.

In reply to by सुहास पाटील

सूड 17/09/2014 - 15:31
>>५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे ५ रुपयाची मिरची काय सांगता?? तुम्ही सांगितलंत म्हणून हो, नाहीतर आम्हाला शिंचं कुठलं कळायला!

In reply to by कवितानागेश

अग, माऊ ताई, पाच किलो मिरची नाही ग, पाच कि मिर्ची म्हणजे पाच रुपयाची मिरची … म्हींदी आहे ते … विशेष कोर्स करावे लागतात त्यासाठी ..... :P आणि पाच किलो मिरची घेतली तर खर्डाच करावा लागेल तिला.
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची.

बाजार

संदीप डांगे ·

विलासराव 16/09/2014 - 22:15
सगळं खरय. त्यामुळेच आपल्याकडे टीव्ही नाही. बाकी जग आपल्या गतीने चालतच रहाते आनी समाजही.

टवाळ कार्टा 16/09/2014 - 22:33
एकच वेळेस १० प्रकरणे समर्थपणे हाताळणारे हेच १६ वर्षीय तरुण तरुणी मी स्वतः बघितले आहेत
हे फक्त आत्ताच गेल्या ७०-८० वर्षांत सुरु झाले???

बाजाराच्या क्लूप्त्यांना किती बळी पडायचे? अंग प्रदर्शन किती करायचे? (आमच्या काळी मुलांनाही शर्टाचे वरचे बटन उघडे टाकायला मनाई होती.) पाश्चात्यांचे कसले अनुकरण करायचे? मॉल मध्ये जाऊन काय खरेदी करायचे? वगैरे वगैरे वरील लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर प्रत्येकाच्या हातात असते. काय चांगलं आहे काय वाईट आहे, बाहेरच्या प्रभावाचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे सर्वथा आपल्याच हाती असतं. पूर्वीच्या काळापेक्षा हल्ली प्रलोभनं वाढली असली तरी संस्कारांचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे घरचे संस्कार व्यवस्थित असतील तर किंचित काळ मुले भरकटली तरी स्वतःच विचार करून योग्य मार्गावर पुन्हा येतातच. आमच्या काळीही चरस, गांजा, सिगरेट, दारू, वेश्या हि प्रलोभनं होतीच पण घरचे संस्कार बळकट होते. असो. लेखन बरेच एकतर्फी वाटले. मार्केट, तरूण पिढी ह्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याऐवजी मागच्या पिढीचीही जबाबदारी आहे ती त्यांनी नीट पार पाडलेली जाणवत नाही. माझ्या एक पिढी पुढच्या पालकांना (आत्ता चाळीशीत असणारे) संस्कारांचे महत्व कळले आहे का? ते आपल्या मुलांसमोर कसे वागतात? ऐहिकतेला किती महत्त्व देतात? ह्याचा अभ्यास केला तर फार थोडे पालक संस्कारी दिसतात. (निदान मराठी समाजात दिसतात तरी). बाकी जी हौस मला लहानपणी करायची होती पण पैशा अभावी (किंवा घरच्यांच्या विरोधामुळे) करायला मिळाली नाही ती हौस मी माझ्या मुलांवर भागवते/भागवतो. असेच चित्र जास्त दिसते. त्यामुळे मुलांना ही 'ऐहिकता म्हणजेच आयुष्य' असा चुकीचा संदेश फार लहान वयातच पोहोचवला जातो आहे. लाड करावेत पण लाडाने मुलं बिघडत तर नाही नं ह्यावर ही बारीक लक्ष असावे. तिसरी गोष्ट, जे जे पैसे फेकून आयतं मिळतं आहे ते ते अंगिकारील्याने 'इझी लाईफ' चा पुरस्कार होतो आहे. घरी कांही करण्याऐवजी तयार प्रोसेस्डफुडचा वाढता वापर. अगदी इडल्या, ढोकळे, लोणची, उपमा ह्यांची तयार पाकिटं, तयार पंजाबी डिशेशची पाकिटं, एव्हढेच काय अनारशाचं पीठ, मोड आलेली कडधान्य, चिरून ठेवलेल्या भाज्या, चायनिझसाठी मिश्र भाज्या, चिझ आणि ब्रेडचा वाढता वापर ह्या चुकीच्या वातावरणात आपण पुढच्या पिढीला वाढवितो आहोत. त्यांना ह्याचीच सवय लागली तर जबाबदार कोण? मुळात आपणच ह्या प्रलोभनांना बळी का पडतो? असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत. तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते.

विलासराव 17/09/2014 - 09:24
असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत. तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते. हे तर सत्य आहेच याबद्दल शंकाच नाही. तरीही या कंपन्यांच्या जाहीरातींना बळी पडणारा फार मोठा सुशिक्षीत वर्ग आहे. याचे कारण त्या जाहीराती आपल्या अंतर्मनावर छाप टाकतात, जिथे बहुतेकांचे काही चालत नाही. जवळ-जवळ ते आपल्याला ती वस्तु घ्यायला भाग पाडतात. मि स्वतः अशा जाहीरातीना कधीही भुललो नसलो तरीही आजुबाजुला, मित्रमैत्रीनींच्या अनुभावावरुन हे मत मांडत आहे.

चिनार 17/09/2014 - 09:24
आपण नमूद केलेले सगळेच मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. १००% सहमत नसलो तरी ८०% नक्कीच सहमत आहे . डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याबद्दल आभार !!

गवि 17/09/2014 - 11:26
हल्लीची पिढी पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने पुरती नासली आहे. व्हॅलेंटाईन डे , पिझ्झाबर्गर, mall culture ही सर्वच या नव्या पिढीची विषारी फळे. कीड लागलीय समाजाला. स्वातंत्र्यासाठी उसळणारं रक्त गोठलंय आणि त्यात अल्कोहोल आणि ड्रग्ज मिसळलेत. आमच्यावेळी असं नव्हतं.. हल्ली.. आजकाल कली शिरलाय पश्चिमेकडून. सर्वात आधी malls बंद केले पाहिजेत आणि मग डिश टीव्ही , हिंसा अन सेक्सने भरलेले सिनेमे, जीन्स टीशर्टची फॅडे.. तरच या नव्या बेफाम झालेल्या पिढीलातरणोपाय आहे. पण ही सर्व स्वप्नेच आहेत. पुढे काळोख आहे. प्रत्येकाने आपल्या स्वत: पासून सुरुवात करावी.. किमान जीन टीशर्ट, तंग कपडे, जंक फूड , एसी गाड्या उडवणे इतके तरी सोडावे.

In reply to by टवाळ कार्टा

गवि 17/09/2014 - 11:37
त्यांचे समर्थन करणे सोडा. आणि अंधानुकरणही. भारतातली जुनी कालमापन पद्धती पहा.. घटका पळे.. अगदी सूक्ष्म कालगणनेचे भान होते आपल्याकडे. दुर्दैवाने आपण पाश्चात्यांचे उदाहरण यासाठी घेतो. अंधानुकरण आहे म्हणजे आहेच्च. बस्स.

पैसा 17/09/2014 - 12:12
व्हॅलेंटाईन डे आणि त्याचे मार्केटिंग यावर बर्‍याच उलट सुलट चर्चा झाल्या. हेच काय, आता सगळ्याचेच बाजारीकरण झाले आहे आणि स्वतःला किती वाचवू म्हटले तरी ते कठीण आहे. सगळ्याच बाबतीत आपले डोके खांद्यावर असू द्यावे हे खरे.

हे नव्याजुन्याचे वाद अनादी आणि अनंत आहेत. जोपर्यंत प्रचलित चाली-रिती-विचार-कृतींना लोकंना जास्त सोईचा आणि / अथवा पसंत असणारा पर्याय निर्माण केला जात नाही, तोपर्यंत त्याविरुद्धचा ओरडा म्हणजे अरण्यरुदनच ठरते. तेव्हा बदल हवा असेल तर तसा पर्याय निर्माण करायची आणि तो लोकांना समजावून द्यायची तयारी ठेवा. अन्यथा, "सिस्टिम कशी खराब आहे" या प्रकारच्या दिवाणखान्यात केलेल्या चर्चा रूढ झालेल्या आहेतच ! :)

मनीषा 17/09/2014 - 12:45
पण खरच आजच्या सारखी मुजोरी, बेफिकिरी, भडकपणा, बेमुवर्तपणा, कुठल्या काळात होती?
़ कुठल्या काळात नव्हती? अनादी -अनंत कळापासून माणूस असाच आहे. उगीच काळाला दोष देण्यात काहीच अर्थं नाही . मॉल संस्कृतीत मला काहीच वावगं नाही . सध्याच्या जीवनशैली मधे ती एक सुखकर सोयच आहे . आणि फसण्यासाठी मॉल मधेच जायची आवश्यकता नाही . फसणारा कुठेही फसतोच . सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ?

In reply to by मनीषा

इरसाल 18/09/2014 - 13:23
सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ? अहो लंकेत रावणाने गोल्ड सुक (सोन्याचा मॉल) उघडला होता. आणी तो सुवर्णमृग त्याची अ‍ॅड्व्हर्टाईज करण्यासाठीच तर पाठवला होता. मग मैया ला हवा तो मृग मग मॉलला जावेच लागले ना.

सुहास.. 17/09/2014 - 16:30
महाप्रचंड उणिवा असलेला लेख ...आणि त्यावरुन टरारुन फुगलेल्या संधीसाधु वयस्कारांना नव्या पिढीला झोडण्याची इच्चा प्रबळ केल्याबद्दल अभिनंदन ;) २० % तथ्य आहे मान्य करतो, पण पुर्ण नव्या पिढीला जनरायलज्ड करायचं काही समजल नाही , या वर्षीचा कोल्हापुरात ला प्रेमदिन कसा साजरा झाला माहीत नसावे लेखकाला ( लेख २०११ चा आहे...नाही का ? ) ..कॉलेजच्या तरुण - तरुणींनी ते गुलाब ई. बाजुला ठेवुन एक महाप्रचंड मोर्चा नेला होता महानगरपालिकेवर, टोल विरोधात , तंग कपडे आणि तोकडे कपडे यामुळे लक्ष जाते हे मान्य ...पण मग तिकडेच लक्ष जाते , दुसर्‍यांनी म्हणजे ज्यांनी तसे केले नाही तिकडे लक्ष ( अगदी लेखकाचे ही ) गेलेले दिसत नाही .....दुसरी बाब जी लोक नाव ठेवतात ...त्या पिढीवर जबाबदारी होती आम्हाल घडवायची ...हे म्हणजे पालक म्हणुन " अरे , हा दिवसभर मोबाईल वर गेम्स खेळत असतो , आत्ताशी १२ वर्षांचा आहे " अरे बाबा , १२ वर्षांचा असताना मोबाईल दिला कोणी रे त्याचया हातात ..बर दुसरीकडे नाही दिला तर अरे यार पोरगं लयच बॅकवर्ड आहे रे तुझ ( आमच्या बंधुराजांना आमच्य समोर एकवलय गेलय ) आता बोला ...अश्याच बर्‍याच उणीवा आहेत लेखात ...एककल्ली झालाय .. डांगेशेठ लेखन शैली चांगली आहे, थोडा एककल्ली पणा जाणवतोय ईतकचं !!

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 19/09/2014 - 18:46
म्हाईत न्हाई बॉ. पण विंग्रजीच्या तासाला हा शब्द आला की लै दंगा व्हायचा. आणी मास्तरनं कितीही सायलेंट सायलेंट असं कोकललं तरी आमचा 'ड' दणकून असायचा. :))

विलासराव 16/09/2014 - 22:15
सगळं खरय. त्यामुळेच आपल्याकडे टीव्ही नाही. बाकी जग आपल्या गतीने चालतच रहाते आनी समाजही.

टवाळ कार्टा 16/09/2014 - 22:33
एकच वेळेस १० प्रकरणे समर्थपणे हाताळणारे हेच १६ वर्षीय तरुण तरुणी मी स्वतः बघितले आहेत
हे फक्त आत्ताच गेल्या ७०-८० वर्षांत सुरु झाले???

बाजाराच्या क्लूप्त्यांना किती बळी पडायचे? अंग प्रदर्शन किती करायचे? (आमच्या काळी मुलांनाही शर्टाचे वरचे बटन उघडे टाकायला मनाई होती.) पाश्चात्यांचे कसले अनुकरण करायचे? मॉल मध्ये जाऊन काय खरेदी करायचे? वगैरे वगैरे वरील लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर प्रत्येकाच्या हातात असते. काय चांगलं आहे काय वाईट आहे, बाहेरच्या प्रभावाचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे सर्वथा आपल्याच हाती असतं. पूर्वीच्या काळापेक्षा हल्ली प्रलोभनं वाढली असली तरी संस्कारांचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे घरचे संस्कार व्यवस्थित असतील तर किंचित काळ मुले भरकटली तरी स्वतःच विचार करून योग्य मार्गावर पुन्हा येतातच. आमच्या काळीही चरस, गांजा, सिगरेट, दारू, वेश्या हि प्रलोभनं होतीच पण घरचे संस्कार बळकट होते. असो. लेखन बरेच एकतर्फी वाटले. मार्केट, तरूण पिढी ह्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याऐवजी मागच्या पिढीचीही जबाबदारी आहे ती त्यांनी नीट पार पाडलेली जाणवत नाही. माझ्या एक पिढी पुढच्या पालकांना (आत्ता चाळीशीत असणारे) संस्कारांचे महत्व कळले आहे का? ते आपल्या मुलांसमोर कसे वागतात? ऐहिकतेला किती महत्त्व देतात? ह्याचा अभ्यास केला तर फार थोडे पालक संस्कारी दिसतात. (निदान मराठी समाजात दिसतात तरी). बाकी जी हौस मला लहानपणी करायची होती पण पैशा अभावी (किंवा घरच्यांच्या विरोधामुळे) करायला मिळाली नाही ती हौस मी माझ्या मुलांवर भागवते/भागवतो. असेच चित्र जास्त दिसते. त्यामुळे मुलांना ही 'ऐहिकता म्हणजेच आयुष्य' असा चुकीचा संदेश फार लहान वयातच पोहोचवला जातो आहे. लाड करावेत पण लाडाने मुलं बिघडत तर नाही नं ह्यावर ही बारीक लक्ष असावे. तिसरी गोष्ट, जे जे पैसे फेकून आयतं मिळतं आहे ते ते अंगिकारील्याने 'इझी लाईफ' चा पुरस्कार होतो आहे. घरी कांही करण्याऐवजी तयार प्रोसेस्डफुडचा वाढता वापर. अगदी इडल्या, ढोकळे, लोणची, उपमा ह्यांची तयार पाकिटं, तयार पंजाबी डिशेशची पाकिटं, एव्हढेच काय अनारशाचं पीठ, मोड आलेली कडधान्य, चिरून ठेवलेल्या भाज्या, चायनिझसाठी मिश्र भाज्या, चिझ आणि ब्रेडचा वाढता वापर ह्या चुकीच्या वातावरणात आपण पुढच्या पिढीला वाढवितो आहोत. त्यांना ह्याचीच सवय लागली तर जबाबदार कोण? मुळात आपणच ह्या प्रलोभनांना बळी का पडतो? असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत. तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते.

विलासराव 17/09/2014 - 09:24
असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत. तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते. हे तर सत्य आहेच याबद्दल शंकाच नाही. तरीही या कंपन्यांच्या जाहीरातींना बळी पडणारा फार मोठा सुशिक्षीत वर्ग आहे. याचे कारण त्या जाहीराती आपल्या अंतर्मनावर छाप टाकतात, जिथे बहुतेकांचे काही चालत नाही. जवळ-जवळ ते आपल्याला ती वस्तु घ्यायला भाग पाडतात. मि स्वतः अशा जाहीरातीना कधीही भुललो नसलो तरीही आजुबाजुला, मित्रमैत्रीनींच्या अनुभावावरुन हे मत मांडत आहे.

चिनार 17/09/2014 - 09:24
आपण नमूद केलेले सगळेच मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. १००% सहमत नसलो तरी ८०% नक्कीच सहमत आहे . डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याबद्दल आभार !!

गवि 17/09/2014 - 11:26
हल्लीची पिढी पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने पुरती नासली आहे. व्हॅलेंटाईन डे , पिझ्झाबर्गर, mall culture ही सर्वच या नव्या पिढीची विषारी फळे. कीड लागलीय समाजाला. स्वातंत्र्यासाठी उसळणारं रक्त गोठलंय आणि त्यात अल्कोहोल आणि ड्रग्ज मिसळलेत. आमच्यावेळी असं नव्हतं.. हल्ली.. आजकाल कली शिरलाय पश्चिमेकडून. सर्वात आधी malls बंद केले पाहिजेत आणि मग डिश टीव्ही , हिंसा अन सेक्सने भरलेले सिनेमे, जीन्स टीशर्टची फॅडे.. तरच या नव्या बेफाम झालेल्या पिढीलातरणोपाय आहे. पण ही सर्व स्वप्नेच आहेत. पुढे काळोख आहे. प्रत्येकाने आपल्या स्वत: पासून सुरुवात करावी.. किमान जीन टीशर्ट, तंग कपडे, जंक फूड , एसी गाड्या उडवणे इतके तरी सोडावे.

In reply to by टवाळ कार्टा

गवि 17/09/2014 - 11:37
त्यांचे समर्थन करणे सोडा. आणि अंधानुकरणही. भारतातली जुनी कालमापन पद्धती पहा.. घटका पळे.. अगदी सूक्ष्म कालगणनेचे भान होते आपल्याकडे. दुर्दैवाने आपण पाश्चात्यांचे उदाहरण यासाठी घेतो. अंधानुकरण आहे म्हणजे आहेच्च. बस्स.

पैसा 17/09/2014 - 12:12
व्हॅलेंटाईन डे आणि त्याचे मार्केटिंग यावर बर्‍याच उलट सुलट चर्चा झाल्या. हेच काय, आता सगळ्याचेच बाजारीकरण झाले आहे आणि स्वतःला किती वाचवू म्हटले तरी ते कठीण आहे. सगळ्याच बाबतीत आपले डोके खांद्यावर असू द्यावे हे खरे.

हे नव्याजुन्याचे वाद अनादी आणि अनंत आहेत. जोपर्यंत प्रचलित चाली-रिती-विचार-कृतींना लोकंना जास्त सोईचा आणि / अथवा पसंत असणारा पर्याय निर्माण केला जात नाही, तोपर्यंत त्याविरुद्धचा ओरडा म्हणजे अरण्यरुदनच ठरते. तेव्हा बदल हवा असेल तर तसा पर्याय निर्माण करायची आणि तो लोकांना समजावून द्यायची तयारी ठेवा. अन्यथा, "सिस्टिम कशी खराब आहे" या प्रकारच्या दिवाणखान्यात केलेल्या चर्चा रूढ झालेल्या आहेतच ! :)

मनीषा 17/09/2014 - 12:45
पण खरच आजच्या सारखी मुजोरी, बेफिकिरी, भडकपणा, बेमुवर्तपणा, कुठल्या काळात होती?
़ कुठल्या काळात नव्हती? अनादी -अनंत कळापासून माणूस असाच आहे. उगीच काळाला दोष देण्यात काहीच अर्थं नाही . मॉल संस्कृतीत मला काहीच वावगं नाही . सध्याच्या जीवनशैली मधे ती एक सुखकर सोयच आहे . आणि फसण्यासाठी मॉल मधेच जायची आवश्यकता नाही . फसणारा कुठेही फसतोच . सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ?

In reply to by मनीषा

इरसाल 18/09/2014 - 13:23
सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ? अहो लंकेत रावणाने गोल्ड सुक (सोन्याचा मॉल) उघडला होता. आणी तो सुवर्णमृग त्याची अ‍ॅड्व्हर्टाईज करण्यासाठीच तर पाठवला होता. मग मैया ला हवा तो मृग मग मॉलला जावेच लागले ना.

सुहास.. 17/09/2014 - 16:30
महाप्रचंड उणिवा असलेला लेख ...आणि त्यावरुन टरारुन फुगलेल्या संधीसाधु वयस्कारांना नव्या पिढीला झोडण्याची इच्चा प्रबळ केल्याबद्दल अभिनंदन ;) २० % तथ्य आहे मान्य करतो, पण पुर्ण नव्या पिढीला जनरायलज्ड करायचं काही समजल नाही , या वर्षीचा कोल्हापुरात ला प्रेमदिन कसा साजरा झाला माहीत नसावे लेखकाला ( लेख २०११ चा आहे...नाही का ? ) ..कॉलेजच्या तरुण - तरुणींनी ते गुलाब ई. बाजुला ठेवुन एक महाप्रचंड मोर्चा नेला होता महानगरपालिकेवर, टोल विरोधात , तंग कपडे आणि तोकडे कपडे यामुळे लक्ष जाते हे मान्य ...पण मग तिकडेच लक्ष जाते , दुसर्‍यांनी म्हणजे ज्यांनी तसे केले नाही तिकडे लक्ष ( अगदी लेखकाचे ही ) गेलेले दिसत नाही .....दुसरी बाब जी लोक नाव ठेवतात ...त्या पिढीवर जबाबदारी होती आम्हाल घडवायची ...हे म्हणजे पालक म्हणुन " अरे , हा दिवसभर मोबाईल वर गेम्स खेळत असतो , आत्ताशी १२ वर्षांचा आहे " अरे बाबा , १२ वर्षांचा असताना मोबाईल दिला कोणी रे त्याचया हातात ..बर दुसरीकडे नाही दिला तर अरे यार पोरगं लयच बॅकवर्ड आहे रे तुझ ( आमच्या बंधुराजांना आमच्य समोर एकवलय गेलय ) आता बोला ...अश्याच बर्‍याच उणीवा आहेत लेखात ...एककल्ली झालाय .. डांगेशेठ लेखन शैली चांगली आहे, थोडा एककल्ली पणा जाणवतोय ईतकचं !!

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 19/09/2014 - 18:46
म्हाईत न्हाई बॉ. पण विंग्रजीच्या तासाला हा शब्द आला की लै दंगा व्हायचा. आणी मास्तरनं कितीही सायलेंट सायलेंट असं कोकललं तरी आमचा 'ड' दणकून असायचा. :))
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा हा लेख फेब्रुवारी २०११ चा आहे. त्यामुळे त्या संदर्भाने वाचावा. काही बाबतीत माझी मते बदललेली असू शकतात. सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. कारण अजून तरी मी शिकणे आणि समजून घेणे थांबवले नाही ___________________________ अलीकडेच आपण एक जाहिरात बघितली असेल. कपड्याच्या दुकानात एक ग्राहक शिरतो. त्याला काही बोलू न देता दुकानदार धडधड आपल्या पसंतीचे कपडे त्याच्या अंगावर चढवून मोकळा. वरून सांगतो कि हेच तुम्हाला चांगले दिसेल. वर वर पाहता ती कंपनी आपल्याला सांगते आहे कि आम्ही तुमच्याशी असे वागत नाही. तुम्हाला हवा तो बुके आम्ही देऊ.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४

धर्मराजमुटके ·

आदूबाळ 16/09/2014 - 22:26
क्लिंटनभौ व्हेर आर यो? माझे अंदाजः १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? --> होईल. पंचवीस वर्षांचा लिप्ताळा महिन्यात तोडणार नाहीत. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? --> भाजपच्या. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. --> भाजपला. उद्धोयुगातली सेना काय पटत नाय ब्वा. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? --> एकत्र. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? --> नाय देणार. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? --> हो, वाटतं. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? --> देवेंद्र फडणवीस ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? --> त्यांच्या नाड्या थंड होतील.

In reply to by खटपट्या

उत्तर वर दिलेच आहे. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट.

In reply to by आदूबाळ

क्लिंटनसेठ जिथे असाल तेथून लवकर परत या...! :) माझे अंदाजः १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? शंभर टक्के होईल. वेगवेगळे लढण्याचा दम कोणात नाही. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? सेना आणि भाजप अशा दोघांमधे विखुरल्या जातील. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. आपलं मत भाजपाला जाण्याची शक्यता. सेनेचं उद्ध्व नेतृत्त्व मला टील एंड पर्यंत पटणार नाही. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? शप्पथ लै कंटाळलो या सरकारला. बदल हवा आहे. (वाटल्यास पुढच्या वेळी वाटल्यास पुन्हा हेच आले पाहिजेत असे म्हणेन. पण बस अब सहा नही जाता) ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? हो. किती दिवस एकमेकांच्या कुबड्या वापरायच्या आणि महाराष्ट्रात असे किती पक्ष आहेत की जर हे बहुमतात नै आले तर दुसरे येतील. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? चिठ्ठ्या काढा पण देवेंद्र फडनीस नको. (जास्त हुशार माणूस सिष्टीममधे काही करु शकत नाही) मतदार आणि मिपावर प्रतिसाद लिहिणारे चंचल असतात यांच्या मताची ग्यारंटी नसते, माझंही तसंच आहे. -दिलीप बिरुटे (चंचल मिपाकर आणि मतदार)

काळा पहाड 16/09/2014 - 23:39
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? होईल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? भाजप ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. उद्धोजी हे एककल्ली, अननुभवी आणि अपरिपक्व आहेत. सेनेकडे चांगले सोडा, नेतेच कुठायत? ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? छे! ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. अ‍ॅक्च्युअली बाबा, पण त्यांचा पक्ष चुकला. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? भोपळा

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? काही सेनेच्या काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. सेनेला. कारण उद्धव यांचे धोरणी व दूरदर्शी नेतृत्व. राज्यात व केंद्रात सत्ता नसतानाही त्यांनी पक्षाला व्यवस्थित सांभाळले. मुख्य म्हणजे निवडणुकींतील लाभ डोळ्यापुढे न ठेवता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार लढा दिला. गेल्या दशकात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कुणीच एवढे लढले नाही. शिवाय राज्य सरकारची धोरणे राज्यातच ठरायला हवी. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र (ते वेगळे लढल्यास महायुतीचे अधिक नुकसान करतील. जसे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत घडले.) ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही देणार ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? गेल्या खेपेपेक्षा कमीच

रमेश आठवले 17/09/2014 - 04:11
जर भाजपा आणि शिवसेना भांडले आणि त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर पुढील पर्याय निर्माण होऊ शकतात. १.दोघांनाही १४४ जागा एकट्याने मिळणार नाहीत. २. निवडणुकी नंतर दोघांच्या आमदारांची बेरीज १४४ च्या जवळ पोचली,तर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येतील. ज्या पार्टीची सदस्य संख्या जास्त असेल त्या पार्टीचा मुख्य मंत्री होईल. ३. जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेचे आस्तित्वच धोक्यात येईल. ही पार्टी फक्त महाराष्ट्रात आहे आणि तिला घडवणारे बाळासाहेब आता नाहीत. उद्धव यांनी राजकारणात कधी रस दाखविला न्हवता आणि ते घराणेशाही पद्धतीने शिवसेना प्रमुख झाले आहेत. त्यांच्या विरुद्ध त्यांचा तुल्यबल चुलतभाऊ आहे. म्हणून उद्धवने भाजपाशी नमते घेणे शिवसेनेच्या हिताचे आहे.

हुप्प्या 17/09/2014 - 05:52
मोदी लाटेमुळे भाजपाला आत्मविश्वास आला आहे असे वाटते. पण तो अती होऊन गर्वाचे घर खाली येऊ नये. दोन्ही पक्ष आपल्या हिताकरता भांडत असले तरी एक मतदार म्हणून मला हे निराशाजनक वाटते. आघाडीच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार, वशिलेबाजी, गलथानपणा, अंदाधुंद इतकी उघड दिसत असताना, निवडणुकांना वेळ थोडाच राहिला असताना, सत्ताधारी लोकांची लक्तरे वेशीवर टांगायच्या ऐवजी आपापसातल्या लाथाळ्या बघाव्या लागणे क्लेषकारक आहेच. पण अशाने मतदार "मग काँग्रेसच बरी" म्हणून पुन्हा काँग्रेसकडे वळेल आणि पुन्हा हेच दादा बाबा बोकांडी बसतील अशी भीती आहे. तशात भाजपाविषयी भटजी आणी शेटजींचा पक्ष असे अभिप्राय अनेक संकेतस्थळी वाचायला मिळाले आहेत त्यामुळे ह्या मतदानाला नको ते जातीय वळण लागू शकेल. शिवसेनेने मुंबईत काय दिवे लावले आहेत ते सगळ्यांना दिसतेच आहे. त्यामुळे युती सत्तेवर आल्यावर अगदी सोन्याचा धूर निघेल असे आजिबात नाही. पण निदान खाणारी तोंडे बदलतील. नवी बांडगुळे रुजायला थोडा वेळ लागेल. निदान तोवर काहीतरी बरे दिसेल अशी आशा. १. युती अगदी तुटली नाही तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणे शक्य आहे. २. मित्रपक्ष हे नगण्य पक्ष आहेत. त्यांच्या समर्थनाचा तसा काही फायदा नाही. युतीला शेतकरी, दलित असल्या गटांमधे प्रातिनिधित्व असल्याचा दावा करता येतो इतकेच. त्यातले आठवले म्हणजे अत्यंत गाळीव नग आहे. ३. भाजपाला मत. कारण शिवसेनेने इतकी वर्षे मुंबईत सत्ता असून काहीही नवे करुन दाखवलेले नाही. तोच भ्रष्टाचार, तीच गुंडगिरी. अगदी बाळासाहेब ठाकरे असतानाही मला शिवसेना कधी मनापासून आवडली नाही. घराणेशाही, गुंडगिरी ह्यात शिवसेना काँग्रेसच्या तोडीची आहे. ४. एकत्र. ५. राष्ट्रवादी वा काँग्रेस कुणालाही मत देण्याची इच्छा नाही. ६. हो. ७. देवेंद्र फडणवीस आले तर बरे. पण तावडे वा पंकजा मुंडेही चालतील. ठाकरे नकोत. ८. निवडणुकीनंतर मनसेत खास दम नसेल

१९९९ आणि २००४ मध्ये याच दळभद्री पणाने युती ने सत्ता गमावली . मी भाजप आणि मोदी भक्त नाही . असलोच तर टीकाकार आहे . पण महाराष्ट्र पुरत बोलायचं झाल्यास आघाडी सरकार ला बदलण्याची नितांत गरज आहे . मग भले युती असो वा तिसरी आघाडी . साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर . मोदी , उद्धव , शहा यांना याची जाणीव असेल हि अपेक्षा

विवेक्पूजा 17/09/2014 - 10:35
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. सेनेची अरेरावी, मारधाड पटत नाही. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? सध्य परिस्थितीत नक्किच नाही. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? शक्यताच नाही. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? मनसेचा प्रभाव वाटत नाही.

अक्षरमित्र 17/09/2014 - 14:24
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होणार नाही. वेगवेगळे लढतील. शिवसेना वेगळे होण्याची घोषणा सर्वप्रथम करेल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? काही सेनेच्या बाजूने काही भाजपाच्या. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. सेनेला करणार. भाजप हा योग्य पर्याय आहे हे माहित आहे, शिवसेना गुंडापुंडांची संघटना होती हे मान्य तरीही उद्धव ठाकरेंसाठी भावनिक मुद्द्यांवर सेनेला मतदान करणार. फक्त नंतर उद्धवबरोबर आदित्याचेही पाय दाबावे नाही लागले म्हणजे मिळविली. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. हे चोर फार हुशार आहेत. पण धरणांना नव्या पद्धतीने पाणीपुरवठा करु शकणार्‍यांना स्वतंत्र लढावेसे वाटते जे मला वाटते योग्य आहे. जर शिवसेना स्वतंत्र लढली तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल. नंतर सेना किंवा भाजप किंवा काँग्रेस कोणालाही पाठींबा देईल. ते शिवाशिव पाळत नाहीत. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? कोणालाही नाही. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय. प्रत्येकाचे खरे वजन एकदा कळलेच पाहिजे. जर स्वतंत्र लढले तर शिवसेना भाजपपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. नंतर युतीचा पर्याय आहेच. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? काहीच नाही. आमच्या वयाच्या पोरांची लग्न होऊन दोन दोन पोरे झाली त्यांना पण अ़़जून निळी प्रिंट येत नाहिये. वर यांच्याकडे रिपोर्ट मागायची सोय नाही. पाच वर्षाने विचारा म्हणतात.

In reply to by धर्मराजमुटके

अक्षरमित्र 19/09/2014 - 17:46
मी काहीही तोडल नाहीये. पण एक अंदाज बरोबर आलाय तेव्हा बक्षीस तयार ठेवा. ठाकरे विल बी नेक्स्ट सीएम. बाळासाहेबांना जे जमल नाही ते उद्धव करुन दाखवणार.

In reply to by धर्मराजमुटके

समीरसूर 20/09/2014 - 12:16
कालची रात्रीची बातमी. युतीवर एकमत. युती होणारच. युतीशिवाय दोघांना पर्याय नाही. अहंगंड राजकारणात फारसा उपयोगात येत नाही हे भाजप आणी शिवसेना दोन्ही पक्ष जाणतात. शिवसेनेची ताकत भाजपमुळे आहे हे ठाकरेंना माहिती आहे आणि महराष्ट्रात शिवसेनेला अजूनही किंमत आहे हे भाजपला माहिती आहे. युती तोडण्याचा मूर्खपणा ते कदापि करणार नाहीत यात शंका नाही.

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? >>> युती होणार हे नक्की . आमच्या अंदाजे शिवसेना भाजप १५०-१२० अशी मांडवली होईल . २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? >>> बहुतेक सगळे शिवसेनेच्या बाजुला राहतील असा अंदाज आहे . ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण >>> नोटा. आमचे मत शिवेन्द्रराजे भोसले ह्यांनाच :) अर्थात ते भाजप शिवसेनेच्या बाजुला आले किंव्वा अपक्ष उभेराहिले तर ... पण तशी शक्यता नाही . म्हणुन नोटा ! ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? >>> एकत्रच लढणार ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? >>> नोटा. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? >>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? >>> देवेन्द फडणवीस . ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? >>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !

दुश्यन्त 17/09/2014 - 15:48
१) सेना भाजप एकत्रच लढतील. मात्र भाजपने ताठा सोडून द्यावा. निम्म्या जागा शिवसेना देणार नाही आणि तेच बरोबर आहे. २) दोघे वेगवेगळे लढले तर भाजपचे जास्त नुकसान होईल. सेनेकडे संघटन आणि कडवे सैनिक जास्त चांगले आहे. ३) कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढो अगर स्वतंत्र लोक त्यांना घरी बसवणार आहेत. ४) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. महायुतीत तेच राज्यभर सर्वमान्य होईल असे नेते आहेत. भाजपकडे स्व मुंडे होते आता काही प्रमाणात गडकरी आहेत मात्र ते केंद्रातच राहतील. फडणवीस हुशार असतील मात्र ते किंवा तावडे किंवा खडसे/ मुनगुण्टिवार यांना दरवेळेस मोदी-शहा यांना विचारून वागावे लागेल. पृथ्वी बाबा किंवा अशोक चव्हाण सोनियांकडे चकरा मारत तसाच प्रकार होईल.राज्याचे निर्णय राज्यातच घेतले जावेत.उद्धव यांना संधी मिळायला हवी. काहीही असो बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी सेना नुसती सांभाळली नाही तर वाढवली पण आहे. याचबरोबर सेना भाजप २.५/२.५ वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतील ही पण एक शक्यता आहे. ५) आत्ताच्या घडीला मनसेने आपल्या जागा राखल्या किंवा १० पर्यंत जरी आमदार आणले तरी ती त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरेल. कारण लोकसभेतली त्यांची संशयास्पद भूमिका, वडा -सूप वाद, मनसेला मत= कॉंग्रेसला मदत हे सूत्र, नाशकातला कारभार यामुळे त्यांना ओहोटी लागलेलीच आहे. फार काही मिळवता नाही आल तरी आहे ते गमावले नाही तरी त्यांना पुढे (२०१९ ला) त्याचा फायदा होवू शकतो. . कॉंग्रेस राष्ट्रवादीचा भ्रष्ट, अनागोंदी कारभार, दडपशाही, सत्तेची गुर्मी याला लोक वैतागले आहेत. जनता आघाडीला घरी बसवणार यात शंका नाही. सेना भाजपने याचा किती लाभ घ्यायचा हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

बॅटमॅन 17/09/2014 - 15:51
युतीला जागावाटपात जागा कमी पडत असतील तर शेजारच्या राज्यातल्या जागा भाड्याने घ्या. - निवडणूक आयोग.

In reply to by बॅटमॅन

नाव आडनाव 17/09/2014 - 16:05
कालंच आठवले एका मुलखतीत म्हणत होते - जागा आम्हाला पण कमि मिळायला नको आणि त्याना पण. तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं कि आठवले बहुतेक हा ब्रेकिन्ग विचार मांड्तात कि काय - टोटल जागा २८८ नाहि तर महा युतितील प्रत्येक पक्षांच्या अपेक्षित जागा जितक्या आहेत त्याच्या बेरजे इतकि करा :)

दुश्यन्त 17/09/2014 - 15:58
साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर +१

मदनबाण 17/09/2014 - 16:03
१ शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - युती ही दोन्ही पक्षांची गरज आहे. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही. पाण्या ऐवजी ** पिण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी जरुर मद द्यावे. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही, कमळाबाई आणि धनुष्यबाण एकत्र असल्याने फरक पडतो म्हणुन. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? आधी ब्लू प्रींट मधे काय आहे ते सांगा.मग कळेलच प्रभाव पडतो की नाही. तारिख जवळच आहे म्हणा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

दुश्यन्त 17/09/2014 - 16:13
जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची सत्ता न येणे हे मोदी-शहा यांना सुद्धा परवडणारे नाही. केंद्रात सत्ता आल्यावर महाराष्ट्र/ हरयाणा निवडणुका म्हणजे त्यांची मोठी टेस्ट आहे. महाराष्ट्र गमावले तर त्यांची पण मोठी नाचक्की होईल. उत्तरेत पोटनिवडणुकांत काय झालेय ते आपण पाहतोच आहे. तसेच मोदींना राज्यसभेत अजून बहुमत नाही, ते मिळवायचे असेल तर एक एक राज्ये एनडीए'कडे आणावी लागतील. महाराष्ट्र गमावणे सेना भाजप दोघांना परवडणारे नाही.

विवेकपटाईत 17/09/2014 - 19:42
महाराष्ट्राच्या निवडणुका आधीचा गदारोळ पाहून समर्थ वचन आठवले: '
  1. दोखे भांडता तिसर्यास जाये'
  2. काही उग्रस्थिती सांडावी. काही सौज्य्ता धरावी.
  3. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा
  4. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे
ज्या युती किंवा आघाडीतल्या दलांना हे कळेल ते सत्तेवर येतील.

शिद 17/09/2014 - 19:58
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युती होईल, वेगळं लढण्याची दोघांची ही तेव्हढी ताकद नाही व परीस्थिती देखील.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
खोबरं तिथं चांगभलं. ज्यांचे आमदार जास्त तिकडे मोर्चा वळवतील.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
एकत्रच लढतील...जाऊन जाऊन जाणार कुठं? घड्याळ शेवटी हातातचं घालवं लागतं.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
नो. नेवर.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
वाटतं तर खरं पण आपल्या वाटण्याने काय होणार आहे. तसं झालं तर त्यांना त्याची औकात तरी कळेल की कोण किती पाण्यात आहेत ते?
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
उद्धोवजी ठाकरे नको पण दुसरा समर्थ असा पर्याय पण उपलब्ध नाही.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
ह्या निवडणूकीत राजसाहेबांनी थंड घेऊन उमेदवार उभे नाही केलेत तर बरे होईल. उगाच युतीची मतं फुटतील व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होईल ते वगळं.

सुहास पाटील 17/09/2014 - 20:02
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? >>> युती होणार हे नक्की . जर युती झाली नाहीच तर मात्र शिवसेनाचा भ्रमानिवास होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? >>> जो जास्त पैसे देईल त्याचा बाजूने ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण >>> अर्थात भाजप फक्त मोदिमुळे ! ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? >>> एकत्रच लढणार. कोनात दम नाही वेगळे लढ्याचा ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? >>> नोटा. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? >>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? >>> सांगू शकत नाही ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? >>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !

दुश्यन्त 17/09/2014 - 20:13
@शिद: बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही. बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते. लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.

In reply to by दुश्यन्त

शिद 17/09/2014 - 20:22
बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते.
हो खरंय. पण ह्या वेळी चित्र कदाचित वेगळं असेल. लोकसभेच्यावेळी काँग्रेसने उमेदवार मागे घेतला खरा पण बविआ बरोबर प्रचारासाठी नाही उतरले.
लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.
पण त्यामागे बरंच अर्थकारण होतं. गंदा है पर धंदा है ये.

भाते 17/09/2014 - 20:59
१. दोघांनाही युती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. २. ज्या मडक्यात पाणी जास्त असेल, तिकडेच कावळे जमणार ना! ३. माझे मत सेनेला असेल. भाजपा वाल्यांचा विदर्भ वेगळा काढायचा डाव आहे. सेनावाले त्यांच्याबरोबर (युती करणार) असतील तर ते नक्कीच ह्याला विरोध करतील. नाहीतर, एकटे भाजपावाले मुंबईसुध्दा वेगळी करायला पुढेमागे बघणार नाहीत. ४. भांडू दे त्यांना आपसात. गरज पडल्यास शेवटी एकत्र येतीलच ते! ५. कोणालाही नाही. १२/१२/१२ हि तारीख दिली होती महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी यांनी. सध्या २०१४ मध्ये सुद्धा टाटा आणि अंबानी सोडले तर बाकी सर्व ठिकाणी सलग २४ तास वीज कायम आहे हे अशक्य आहे (रविवार आणि सणवार सोडुन). ६. अशक्य. कोणताही पक्ष अशी हिंमत करणार नाही. ७. महायुतीमध्ये नक्की होणारा चालेल. ८. २०१९ च्या निवडणुकीत मनसे हा पक्ष अस्तित्वात नसेल.

श्रीगुरुजी 17/09/2014 - 21:08
>>> १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होईलच अशी १०० टक्के खात्री नाही. परंतु युती तुटण्यापेक्षा युती होण्याचीच जास्त शक्यता आहे. शिवसेनेने कितीही डरकाळ्या मारल्या तरी महाराष्ट्रात भाजपच्या तुलनेत शिवसेनेला कमी जनाधार आहे हे उद्धव ठाकरे जाणून आहेत. त्यामुळे युती करणे ही भाजपपेक्षा शिवसेनेची जास्त गरज आहे. इतके दिवस केंद्रात सत्ता येण्यासाठी मदत हवी या कारणासाठी भाजपने शिवसेनेची मुजोरी सहन केली होती. परंतु आता केंद्रात शिवसेनेची गरज नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी फारकत घेण्याची भाजपची इच्छा होती. ती संधी आता आली आहे. शिवसेनेने जागा वाढवून दिल्या नाहीत तर भाजप उर्वरीत मित्रपक्षांशी स्वतंत्रपणे युती करून निवडणुक लढवेल. शिवसेना १५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने अस्वस्थ आहे. अजून ५ वर्षे सत्तेबाहेर राहण्याची सेनेची तयारी नाही. शिवसेनेसाठी महाराष्ट्र हे एकमेव राज्य सत्ता देऊ शकते. याउलट भाजप केंद्रात व इतर अनेक राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिले तरी भाजपला चालण्यासारखे आहे, पण ते शिवसेनेला परवडणारे नाही. शिवसेनेत राहून सत्ता मिळत नाही हे लक्षात आल्यावर राणे व इतर अनेक जण काँग्रेसमध्ये गेले. या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तर तसेच होईल. त्या तुलनेत भाजपची स्थिती मजबूत आहे. आता शिवसेनेने आगाऊपणा करून युती तोडली तर सत्ता मिळणार नाहीच. पण २०१७ मध्ये मुम्बई, ठाणे, कल्याण्-डोंबिवली अशा अनेक महापालिकेतून शिवसेना सत्तेबाहेर जाईल. शिवसेनेचा प्राण मुम्बई महापालिकेच्या पोपटात आहे. तीच हातातून गेली तर शिवसेना कायमची संपेल हे ठाकरे नक्कीच ओळखून आहेत. >>> २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? सर्वजण भाजपच्याच वळचणीला येतील. कारण महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपचा जनाधार सुरवातीपासूनच जास्त आहे. १९८० मध्ये भाजप स्थापनेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर १२ जागा मिळविल्या होत्या. याउलट १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसशी युती करूनसुद्धा शिवसेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. तसेच १९८० विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. १९८५ मध्ये सुद्धा शिवसेनेला स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आणता आला होता. >>> ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजपला. कारण भाजपकडे प्रगल्भ नेतृत्व व विचारधारा आहे. शिवसेनेकडे फक्त बेजबाबदार ताकद आहे. शिवसेनेकडे आर्थिक, आंतरराष्ट्रीय, सामाजिक असे कोणतेही धोरण नाही. शिवसेना हा तसा बेभरवशाचा व बर्‍यापैकी विश्वासघातकी पक्ष आहे. मराठी, मराठी घोषणा देऊन शिवसेनेने प्रत्यक्षात अनेक अमराठी व्यक्तींनाच पुढे आणले आहे. त्यामुळे भाजपलाच मत देणार. >>> ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? या दोन लुटारू टोळ्या एकत्रच लढणार. >>>५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? कोणालाही नाही. मी या जन्मात किंवा कोणत्याही पुढील जन्मात या देशद्रोह्यांना कधीही मत देणार नाही. >>> ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय >>> ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? खरं तर अविनाश धर्माधिकारींनी पुढील मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. >>> ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? शून्य. २००९ मध्ये युतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी काँ-राकाँ च्या आशिर्वादाने मनसेने अवतार धारण केला होता. त्या निवडणुकीत युतीचे ३८ उमेदवार पाडल्यानंतर (व त्याआधी लोकसभेत युतीचे १०-१२ उमेदवार पाडल्यानंतर) मनसेचे अवतारकार्य पूर्ण झाले. आता २०१४ च्या निवडणुकीनंतर मनसे निजधामाला जाईल.

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? जर वेगवेगळे लढले तर दोघेही सरकार स्थापू शकत नाहीत. अशावेळेस त्यांचे मित्रपक्ष हे त्यांचे मित्रपक्ष रहाणार नाहीत. ते दुसर्‍यांबरोबर सत्तेच्या वळचणीला जातील. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. दोघांनाही नाही, कारण मुळातच या युतीला मत दिलं नसतं! :) ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. पण जरी वेगवेगळे लढले तरी निवडणुकीनंतर सत्ता मिळायची शक्यता निर्माण झाल्यास परत एकत्र येण्याइतका लवचिकपणा (किंवा सत्तालोलुपता म्हणा) या दोघांकडेही आहे. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? दोघांनाही नाही. एकत्र नाही, स्वतंत्रपणेही नाही... :) ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? लई ब्येस! बघूयात तरी कोण किती पाण्यात आहे ते!! :) ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? अंदाज करता येत नाही त्यामुळे पास... ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? सत्ता मिळणं अशक्यच, पण तिच्या मताला महत्व मिळण्याइतपत आमदार निवडून येतील असं मला वाटतंय! (हा फक्त माझा अंदाज आहे, याचं समर्थन करण्यास कंपनी जबाबदार नाही!!!) :)

अर्धवटराव 18/09/2014 - 02:24
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? --> युती होईल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? --> जास्त करुन भाजपाच्या बाजुने. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. --> भाजपला. महाराष्ट्रात केंद्रविरोधी सत्ता येणे राज्याच्या हिताचं नाहि. गुज्जु भाया आधिच तंगड्या अडवतय. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? --> बहुतेक वेगवेगळे. शरद पवारांनी युतीच्या पारड्यात सत्ता टाकण्याची सुपारी घेतली आहे असा दाट संशय आहे मला. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? --> राष्ट्रवादीला. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? --> नाहि. युती, काँग्रेस आणि रा.वा. अशी लढत व्हावी असं वाटतं. सध्या केंद्रातल्या विरोधीपक्ष राजकारणाचा अवकाश व्यापायला राज्यात जास्तीत जास्त नॉन काँग्रेस पक्षांना बळ मिळावं असं वाटतं. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? --> थोरले पवार काका दिल्ली सोडुन महाराष्ट्रात परत यावे असं वाटतं. पृथ्वीराजबाबांची एक गांधी घराण्याची निष्ठा सोडली तर तेही काहि वाईट नाहित. नितीन गडकरी म्हणालो असतो पण ते सी.एम. मटेरीअल नाहित. त्यांनी तडफेने आपल्या खात्यांचा कारभार निपटावा हेच उत्तम. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? --> फार कमि. १० जागा म्हणजे डोक्यावरुन पाणि.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या महिना दीड महिना अगोदर वृत्तपत्रात इंकाँने दिलेली जाहिरात आठवते. त्यात स्व. बाळासाहेब व स्व. प्रमोद महाजन यांचे फोटो होते. बाळासाहेबांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "भाजपा अधाशी आहे." महाजनांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "बाळासाहेबांचे गणित कच्चे असावे, नाही तर त्यांनी असे म्हंटले नसते." सर्वात खाली महाराष्ट्रासाठी एकच सक्षम पर्याय, इंकाँ असे काहीसे लिहिले होते :-).

समीरसूर 18/09/2014 - 13:58
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होणारच. दोघांनाही सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते कुठलीच रिस्क घेणार नाहीत. त्यांना ते परवडणार नाही. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? हा प्रश्नच येणार नाही कारण युती होणारच आहे. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. असे जर घडले तर माझे मत भाजपलाच असेल. थोडीफार सभ्यता शिल्लक असलेला एकमेव पक्ष आहे तो. शिवाय गुंडगिरी वगैरे जास्त नाही या पक्षात. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्रच लढतील. वेगवेगळे लढून त्यांना आधीच झालेला शक्तिपात अजून वाढवण्याची इच्छा नसणार असे वाटते. राष्ट्रवादीची काही चाल असली तर बहुधा वेगळे लढून मग जो कोणी सत्तेत येईल त्याला टेकू देऊन सत्तेचा मलिदा हादडायचा अशी असू शकेल. पवारसाहेब सत्तेसाठी अल कायदा किंवा बोको हरामशी देखील हातमिळवणी करू शकतात यात अजिबात शंका नाही. पण तसे केल्यास त्यांची आणि राष्ट्रवादीची आधीच रसातळाला गेलेली विश्वासार्हता संपुष्टात येईल आणि कदाचित पुढच्या खेपेला राष्ट्रवादीचे अस्तित्व संपलेले असेल. शिवाय भाजप आणि शिवसेना असला डोईजड पक्ष भागीदार म्हणून घेणार नाही आणि घेतला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या सगळ्या जांगडगुत्त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच निवडणूक लढवतील यात शंका नाही. त्यांना दुसरा पर्यायच नाही. राष्ट्रवादीला तर अजिबातच नाही. बेगर्स आर नॉट चुझर्स... ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? हे स्वतंत्र लढले तरी माझे मत शक्यतो भाजपलाच जाणार. या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली काय किंवा स्वतंत्र लढवली काय, भाजप+शिवसेना मैदानात असल्यावर माझे मत भाजपलाच जाणार. कारण वर नमूद केलेच आहे. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील तर मग त्यातल्या त्यात बर्‍या (म्हणजे कमी भ्रष्ट, कमी गुंड, कमी माजोर्डा) उमेदवाराला मत देणार. कुठल्याही परिस्थितीत (म्हणजे अपरिहार्य परिस्थिती, जसे की आजारपण, अचानक बाहेर जावे लागणे, इत्यादी सोडून) मतदान करणार. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही. सत्तास्थापनेसाठी जी मारामारी आणि घोडेबाजार होतील ते भयानक असतील. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? खरं म्हणजे कुणीच दमदार नेता नाहीये. तरी पण नितीन गडकरी व्हावेत असं वाटतं. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? फारसा नाही. मनसेला १० च्या आतच जागा मिळतील असे वाटते. खरं म्हणजे या पक्षाचं नाव 'ब्लूप्रिंट निर्माण सेना' असंच ठेवलं पाहिजे. राज ठाकरे कमालीचा वाचाळ माणूस आहे. जे बोलतो त्यातलं अर्धा टक्का देखील कृतीत आणत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा हा पक्ष थंड असतो. काही ठोस कार्यक्रम हाती घेत नाही. 'टोल'धाडीमध्ये मनसेला बराच आर्थिक फायदा झाला असावा. नाहीतर रस्ते, वीज, पाणी, शेतकर्‍यांचे प्रश्न, वाहतूक, इत्यादी गंभीर विषय असतांना टोलसारखा कमी महत्वाचा प्रश्न त्यांनी इतक्या 'धडाडीने' हाताळला नसता आणि स्वभावाप्रमाणे सोडून दिला नसता.

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युति होनरच २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? वरिल उत्तरामुळे प्रश्न गैर लागु. तरि पन भा ज प ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. जैतापुर वर राज्यचे भवितव्य अवलम्बुन आहे म्हनुन भा ज प ला मत. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? वेगळे लढतिल. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि ंइमि? मि कराड दक्शिन च मतदार आहे म्हनुन प्रुथ्विराजान मत. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाहि. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? प्रुथ्विरज चव्हान ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? नाहि.

राज्यापुढील आव्हाने पाहिली तर पृथ्वीराज चव्हाणच राज्याला तारून नेऊ शकतील असे वाटते.शिकलेला,व्यवस्थित तार्किक बोलणारा,जातिय्,धार्मिक उन्मादाविरोधात असणारा असा राजकारणी राज्यास लाभावा हे आमचे सुदैव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 19/09/2014 - 12:01
१. बर्‍याच अंशी सहमत. विशेष करून बिल्डरांना बुच लावायचा प्रकार भयंकर आवडला. २. तरी सुद्धा भाजप चे सध्याचे सगळे मंत्री शेटजी भटजी आहेत आणि बहुजनांना तिथे थारा नाही असं यांच्याच सहकारी पक्षानं म्हटलंय. हा जातियवाद नव्हे? याचा निषेध बाबांनी केल्याचं काही ऐकले नाही.

योगी९०० 19/09/2014 - 12:10
शिवसेना-भाजप यांची २५ वर्षांची युती दोन्ही पक्षांच्या हट्टामुळे संपुष्टात आली अशी झी वर बातमी आहे. मा. स्व. बाळासाहेब आणि स्व. मुंडे-महाजन यांच्यापैकी एक जरी कोणी असायला हवा होता असे वाटले.

आदूबाळ 16/09/2014 - 22:26
क्लिंटनभौ व्हेर आर यो? माझे अंदाजः १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? --> होईल. पंचवीस वर्षांचा लिप्ताळा महिन्यात तोडणार नाहीत. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? --> भाजपच्या. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. --> भाजपला. उद्धोयुगातली सेना काय पटत नाय ब्वा. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? --> एकत्र. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? --> नाय देणार. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? --> हो, वाटतं. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? --> देवेंद्र फडणवीस ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? --> त्यांच्या नाड्या थंड होतील.

In reply to by खटपट्या

उत्तर वर दिलेच आहे. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट.

In reply to by आदूबाळ

क्लिंटनसेठ जिथे असाल तेथून लवकर परत या...! :) माझे अंदाजः १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? शंभर टक्के होईल. वेगवेगळे लढण्याचा दम कोणात नाही. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? सेना आणि भाजप अशा दोघांमधे विखुरल्या जातील. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. आपलं मत भाजपाला जाण्याची शक्यता. सेनेचं उद्ध्व नेतृत्त्व मला टील एंड पर्यंत पटणार नाही. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? शप्पथ लै कंटाळलो या सरकारला. बदल हवा आहे. (वाटल्यास पुढच्या वेळी वाटल्यास पुन्हा हेच आले पाहिजेत असे म्हणेन. पण बस अब सहा नही जाता) ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? हो. किती दिवस एकमेकांच्या कुबड्या वापरायच्या आणि महाराष्ट्रात असे किती पक्ष आहेत की जर हे बहुमतात नै आले तर दुसरे येतील. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? चिठ्ठ्या काढा पण देवेंद्र फडनीस नको. (जास्त हुशार माणूस सिष्टीममधे काही करु शकत नाही) मतदार आणि मिपावर प्रतिसाद लिहिणारे चंचल असतात यांच्या मताची ग्यारंटी नसते, माझंही तसंच आहे. -दिलीप बिरुटे (चंचल मिपाकर आणि मतदार)

काळा पहाड 16/09/2014 - 23:39
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? होईल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? भाजप ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. उद्धोजी हे एककल्ली, अननुभवी आणि अपरिपक्व आहेत. सेनेकडे चांगले सोडा, नेतेच कुठायत? ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? छे! ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. अ‍ॅक्च्युअली बाबा, पण त्यांचा पक्ष चुकला. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? भोपळा

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? काही सेनेच्या काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. सेनेला. कारण उद्धव यांचे धोरणी व दूरदर्शी नेतृत्व. राज्यात व केंद्रात सत्ता नसतानाही त्यांनी पक्षाला व्यवस्थित सांभाळले. मुख्य म्हणजे निवडणुकींतील लाभ डोळ्यापुढे न ठेवता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार लढा दिला. गेल्या दशकात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कुणीच एवढे लढले नाही. शिवाय राज्य सरकारची धोरणे राज्यातच ठरायला हवी. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र (ते वेगळे लढल्यास महायुतीचे अधिक नुकसान करतील. जसे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत घडले.) ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही देणार ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? गेल्या खेपेपेक्षा कमीच

रमेश आठवले 17/09/2014 - 04:11
जर भाजपा आणि शिवसेना भांडले आणि त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर पुढील पर्याय निर्माण होऊ शकतात. १.दोघांनाही १४४ जागा एकट्याने मिळणार नाहीत. २. निवडणुकी नंतर दोघांच्या आमदारांची बेरीज १४४ च्या जवळ पोचली,तर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येतील. ज्या पार्टीची सदस्य संख्या जास्त असेल त्या पार्टीचा मुख्य मंत्री होईल. ३. जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेचे आस्तित्वच धोक्यात येईल. ही पार्टी फक्त महाराष्ट्रात आहे आणि तिला घडवणारे बाळासाहेब आता नाहीत. उद्धव यांनी राजकारणात कधी रस दाखविला न्हवता आणि ते घराणेशाही पद्धतीने शिवसेना प्रमुख झाले आहेत. त्यांच्या विरुद्ध त्यांचा तुल्यबल चुलतभाऊ आहे. म्हणून उद्धवने भाजपाशी नमते घेणे शिवसेनेच्या हिताचे आहे.

हुप्प्या 17/09/2014 - 05:52
मोदी लाटेमुळे भाजपाला आत्मविश्वास आला आहे असे वाटते. पण तो अती होऊन गर्वाचे घर खाली येऊ नये. दोन्ही पक्ष आपल्या हिताकरता भांडत असले तरी एक मतदार म्हणून मला हे निराशाजनक वाटते. आघाडीच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार, वशिलेबाजी, गलथानपणा, अंदाधुंद इतकी उघड दिसत असताना, निवडणुकांना वेळ थोडाच राहिला असताना, सत्ताधारी लोकांची लक्तरे वेशीवर टांगायच्या ऐवजी आपापसातल्या लाथाळ्या बघाव्या लागणे क्लेषकारक आहेच. पण अशाने मतदार "मग काँग्रेसच बरी" म्हणून पुन्हा काँग्रेसकडे वळेल आणि पुन्हा हेच दादा बाबा बोकांडी बसतील अशी भीती आहे. तशात भाजपाविषयी भटजी आणी शेटजींचा पक्ष असे अभिप्राय अनेक संकेतस्थळी वाचायला मिळाले आहेत त्यामुळे ह्या मतदानाला नको ते जातीय वळण लागू शकेल. शिवसेनेने मुंबईत काय दिवे लावले आहेत ते सगळ्यांना दिसतेच आहे. त्यामुळे युती सत्तेवर आल्यावर अगदी सोन्याचा धूर निघेल असे आजिबात नाही. पण निदान खाणारी तोंडे बदलतील. नवी बांडगुळे रुजायला थोडा वेळ लागेल. निदान तोवर काहीतरी बरे दिसेल अशी आशा. १. युती अगदी तुटली नाही तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणे शक्य आहे. २. मित्रपक्ष हे नगण्य पक्ष आहेत. त्यांच्या समर्थनाचा तसा काही फायदा नाही. युतीला शेतकरी, दलित असल्या गटांमधे प्रातिनिधित्व असल्याचा दावा करता येतो इतकेच. त्यातले आठवले म्हणजे अत्यंत गाळीव नग आहे. ३. भाजपाला मत. कारण शिवसेनेने इतकी वर्षे मुंबईत सत्ता असून काहीही नवे करुन दाखवलेले नाही. तोच भ्रष्टाचार, तीच गुंडगिरी. अगदी बाळासाहेब ठाकरे असतानाही मला शिवसेना कधी मनापासून आवडली नाही. घराणेशाही, गुंडगिरी ह्यात शिवसेना काँग्रेसच्या तोडीची आहे. ४. एकत्र. ५. राष्ट्रवादी वा काँग्रेस कुणालाही मत देण्याची इच्छा नाही. ६. हो. ७. देवेंद्र फडणवीस आले तर बरे. पण तावडे वा पंकजा मुंडेही चालतील. ठाकरे नकोत. ८. निवडणुकीनंतर मनसेत खास दम नसेल

१९९९ आणि २००४ मध्ये याच दळभद्री पणाने युती ने सत्ता गमावली . मी भाजप आणि मोदी भक्त नाही . असलोच तर टीकाकार आहे . पण महाराष्ट्र पुरत बोलायचं झाल्यास आघाडी सरकार ला बदलण्याची नितांत गरज आहे . मग भले युती असो वा तिसरी आघाडी . साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर . मोदी , उद्धव , शहा यांना याची जाणीव असेल हि अपेक्षा

विवेक्पूजा 17/09/2014 - 10:35
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. सेनेची अरेरावी, मारधाड पटत नाही. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? सध्य परिस्थितीत नक्किच नाही. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? शक्यताच नाही. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? मनसेचा प्रभाव वाटत नाही.

अक्षरमित्र 17/09/2014 - 14:24
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होणार नाही. वेगवेगळे लढतील. शिवसेना वेगळे होण्याची घोषणा सर्वप्रथम करेल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? काही सेनेच्या बाजूने काही भाजपाच्या. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. सेनेला करणार. भाजप हा योग्य पर्याय आहे हे माहित आहे, शिवसेना गुंडापुंडांची संघटना होती हे मान्य तरीही उद्धव ठाकरेंसाठी भावनिक मुद्द्यांवर सेनेला मतदान करणार. फक्त नंतर उद्धवबरोबर आदित्याचेही पाय दाबावे नाही लागले म्हणजे मिळविली. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. हे चोर फार हुशार आहेत. पण धरणांना नव्या पद्धतीने पाणीपुरवठा करु शकणार्‍यांना स्वतंत्र लढावेसे वाटते जे मला वाटते योग्य आहे. जर शिवसेना स्वतंत्र लढली तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल. नंतर सेना किंवा भाजप किंवा काँग्रेस कोणालाही पाठींबा देईल. ते शिवाशिव पाळत नाहीत. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? कोणालाही नाही. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय. प्रत्येकाचे खरे वजन एकदा कळलेच पाहिजे. जर स्वतंत्र लढले तर शिवसेना भाजपपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. नंतर युतीचा पर्याय आहेच. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? काहीच नाही. आमच्या वयाच्या पोरांची लग्न होऊन दोन दोन पोरे झाली त्यांना पण अ़़जून निळी प्रिंट येत नाहिये. वर यांच्याकडे रिपोर्ट मागायची सोय नाही. पाच वर्षाने विचारा म्हणतात.

In reply to by धर्मराजमुटके

अक्षरमित्र 19/09/2014 - 17:46
मी काहीही तोडल नाहीये. पण एक अंदाज बरोबर आलाय तेव्हा बक्षीस तयार ठेवा. ठाकरे विल बी नेक्स्ट सीएम. बाळासाहेबांना जे जमल नाही ते उद्धव करुन दाखवणार.

In reply to by धर्मराजमुटके

समीरसूर 20/09/2014 - 12:16
कालची रात्रीची बातमी. युतीवर एकमत. युती होणारच. युतीशिवाय दोघांना पर्याय नाही. अहंगंड राजकारणात फारसा उपयोगात येत नाही हे भाजप आणी शिवसेना दोन्ही पक्ष जाणतात. शिवसेनेची ताकत भाजपमुळे आहे हे ठाकरेंना माहिती आहे आणि महराष्ट्रात शिवसेनेला अजूनही किंमत आहे हे भाजपला माहिती आहे. युती तोडण्याचा मूर्खपणा ते कदापि करणार नाहीत यात शंका नाही.

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? >>> युती होणार हे नक्की . आमच्या अंदाजे शिवसेना भाजप १५०-१२० अशी मांडवली होईल . २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? >>> बहुतेक सगळे शिवसेनेच्या बाजुला राहतील असा अंदाज आहे . ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण >>> नोटा. आमचे मत शिवेन्द्रराजे भोसले ह्यांनाच :) अर्थात ते भाजप शिवसेनेच्या बाजुला आले किंव्वा अपक्ष उभेराहिले तर ... पण तशी शक्यता नाही . म्हणुन नोटा ! ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? >>> एकत्रच लढणार ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? >>> नोटा. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? >>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? >>> देवेन्द फडणवीस . ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? >>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !

दुश्यन्त 17/09/2014 - 15:48
१) सेना भाजप एकत्रच लढतील. मात्र भाजपने ताठा सोडून द्यावा. निम्म्या जागा शिवसेना देणार नाही आणि तेच बरोबर आहे. २) दोघे वेगवेगळे लढले तर भाजपचे जास्त नुकसान होईल. सेनेकडे संघटन आणि कडवे सैनिक जास्त चांगले आहे. ३) कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढो अगर स्वतंत्र लोक त्यांना घरी बसवणार आहेत. ४) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. महायुतीत तेच राज्यभर सर्वमान्य होईल असे नेते आहेत. भाजपकडे स्व मुंडे होते आता काही प्रमाणात गडकरी आहेत मात्र ते केंद्रातच राहतील. फडणवीस हुशार असतील मात्र ते किंवा तावडे किंवा खडसे/ मुनगुण्टिवार यांना दरवेळेस मोदी-शहा यांना विचारून वागावे लागेल. पृथ्वी बाबा किंवा अशोक चव्हाण सोनियांकडे चकरा मारत तसाच प्रकार होईल.राज्याचे निर्णय राज्यातच घेतले जावेत.उद्धव यांना संधी मिळायला हवी. काहीही असो बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी सेना नुसती सांभाळली नाही तर वाढवली पण आहे. याचबरोबर सेना भाजप २.५/२.५ वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतील ही पण एक शक्यता आहे. ५) आत्ताच्या घडीला मनसेने आपल्या जागा राखल्या किंवा १० पर्यंत जरी आमदार आणले तरी ती त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरेल. कारण लोकसभेतली त्यांची संशयास्पद भूमिका, वडा -सूप वाद, मनसेला मत= कॉंग्रेसला मदत हे सूत्र, नाशकातला कारभार यामुळे त्यांना ओहोटी लागलेलीच आहे. फार काही मिळवता नाही आल तरी आहे ते गमावले नाही तरी त्यांना पुढे (२०१९ ला) त्याचा फायदा होवू शकतो. . कॉंग्रेस राष्ट्रवादीचा भ्रष्ट, अनागोंदी कारभार, दडपशाही, सत्तेची गुर्मी याला लोक वैतागले आहेत. जनता आघाडीला घरी बसवणार यात शंका नाही. सेना भाजपने याचा किती लाभ घ्यायचा हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

बॅटमॅन 17/09/2014 - 15:51
युतीला जागावाटपात जागा कमी पडत असतील तर शेजारच्या राज्यातल्या जागा भाड्याने घ्या. - निवडणूक आयोग.

In reply to by बॅटमॅन

नाव आडनाव 17/09/2014 - 16:05
कालंच आठवले एका मुलखतीत म्हणत होते - जागा आम्हाला पण कमि मिळायला नको आणि त्याना पण. तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं कि आठवले बहुतेक हा ब्रेकिन्ग विचार मांड्तात कि काय - टोटल जागा २८८ नाहि तर महा युतितील प्रत्येक पक्षांच्या अपेक्षित जागा जितक्या आहेत त्याच्या बेरजे इतकि करा :)

दुश्यन्त 17/09/2014 - 15:58
साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर +१

मदनबाण 17/09/2014 - 16:03
१ शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - युती ही दोन्ही पक्षांची गरज आहे. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही. पाण्या ऐवजी ** पिण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी जरुर मद द्यावे. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही, कमळाबाई आणि धनुष्यबाण एकत्र असल्याने फरक पडतो म्हणुन. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? आधी ब्लू प्रींट मधे काय आहे ते सांगा.मग कळेलच प्रभाव पडतो की नाही. तारिख जवळच आहे म्हणा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

दुश्यन्त 17/09/2014 - 16:13
जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची सत्ता न येणे हे मोदी-शहा यांना सुद्धा परवडणारे नाही. केंद्रात सत्ता आल्यावर महाराष्ट्र/ हरयाणा निवडणुका म्हणजे त्यांची मोठी टेस्ट आहे. महाराष्ट्र गमावले तर त्यांची पण मोठी नाचक्की होईल. उत्तरेत पोटनिवडणुकांत काय झालेय ते आपण पाहतोच आहे. तसेच मोदींना राज्यसभेत अजून बहुमत नाही, ते मिळवायचे असेल तर एक एक राज्ये एनडीए'कडे आणावी लागतील. महाराष्ट्र गमावणे सेना भाजप दोघांना परवडणारे नाही.

विवेकपटाईत 17/09/2014 - 19:42
महाराष्ट्राच्या निवडणुका आधीचा गदारोळ पाहून समर्थ वचन आठवले: '
  1. दोखे भांडता तिसर्यास जाये'
  2. काही उग्रस्थिती सांडावी. काही सौज्य्ता धरावी.
  3. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा
  4. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे
ज्या युती किंवा आघाडीतल्या दलांना हे कळेल ते सत्तेवर येतील.

शिद 17/09/2014 - 19:58
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युती होईल, वेगळं लढण्याची दोघांची ही तेव्हढी ताकद नाही व परीस्थिती देखील.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
खोबरं तिथं चांगभलं. ज्यांचे आमदार जास्त तिकडे मोर्चा वळवतील.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
एकत्रच लढतील...जाऊन जाऊन जाणार कुठं? घड्याळ शेवटी हातातचं घालवं लागतं.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
नो. नेवर.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
वाटतं तर खरं पण आपल्या वाटण्याने काय होणार आहे. तसं झालं तर त्यांना त्याची औकात तरी कळेल की कोण किती पाण्यात आहेत ते?
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
उद्धोवजी ठाकरे नको पण दुसरा समर्थ असा पर्याय पण उपलब्ध नाही.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
ह्या निवडणूकीत राजसाहेबांनी थंड घेऊन उमेदवार उभे नाही केलेत तर बरे होईल. उगाच युतीची मतं फुटतील व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होईल ते वगळं.

सुहास पाटील 17/09/2014 - 20:02
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? >>> युती होणार हे नक्की . जर युती झाली नाहीच तर मात्र शिवसेनाचा भ्रमानिवास होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? >>> जो जास्त पैसे देईल त्याचा बाजूने ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण >>> अर्थात भाजप फक्त मोदिमुळे ! ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? >>> एकत्रच लढणार. कोनात दम नाही वेगळे लढ्याचा ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? >>> नोटा. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? >>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? >>> सांगू शकत नाही ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? >>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !

दुश्यन्त 17/09/2014 - 20:13
@शिद: बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही. बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते. लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.

In reply to by दुश्यन्त

शिद 17/09/2014 - 20:22
बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते.
हो खरंय. पण ह्या वेळी चित्र कदाचित वेगळं असेल. लोकसभेच्यावेळी काँग्रेसने उमेदवार मागे घेतला खरा पण बविआ बरोबर प्रचारासाठी नाही उतरले.
लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.
पण त्यामागे बरंच अर्थकारण होतं. गंदा है पर धंदा है ये.

भाते 17/09/2014 - 20:59
१. दोघांनाही युती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. २. ज्या मडक्यात पाणी जास्त असेल, तिकडेच कावळे जमणार ना! ३. माझे मत सेनेला असेल. भाजपा वाल्यांचा विदर्भ वेगळा काढायचा डाव आहे. सेनावाले त्यांच्याबरोबर (युती करणार) असतील तर ते नक्कीच ह्याला विरोध करतील. नाहीतर, एकटे भाजपावाले मुंबईसुध्दा वेगळी करायला पुढेमागे बघणार नाहीत. ४. भांडू दे त्यांना आपसात. गरज पडल्यास शेवटी एकत्र येतीलच ते! ५. कोणालाही नाही. १२/१२/१२ हि तारीख दिली होती महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी यांनी. सध्या २०१४ मध्ये सुद्धा टाटा आणि अंबानी सोडले तर बाकी सर्व ठिकाणी सलग २४ तास वीज कायम आहे हे अशक्य आहे (रविवार आणि सणवार सोडुन). ६. अशक्य. कोणताही पक्ष अशी हिंमत करणार नाही. ७. महायुतीमध्ये नक्की होणारा चालेल. ८. २०१९ च्या निवडणुकीत मनसे हा पक्ष अस्तित्वात नसेल.

श्रीगुरुजी 17/09/2014 - 21:08
>>> १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होईलच अशी १०० टक्के खात्री नाही. परंतु युती तुटण्यापेक्षा युती होण्याचीच जास्त शक्यता आहे. शिवसेनेने कितीही डरकाळ्या मारल्या तरी महाराष्ट्रात भाजपच्या तुलनेत शिवसेनेला कमी जनाधार आहे हे उद्धव ठाकरे जाणून आहेत. त्यामुळे युती करणे ही भाजपपेक्षा शिवसेनेची जास्त गरज आहे. इतके दिवस केंद्रात सत्ता येण्यासाठी मदत हवी या कारणासाठी भाजपने शिवसेनेची मुजोरी सहन केली होती. परंतु आता केंद्रात शिवसेनेची गरज नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी फारकत घेण्याची भाजपची इच्छा होती. ती संधी आता आली आहे. शिवसेनेने जागा वाढवून दिल्या नाहीत तर भाजप उर्वरीत मित्रपक्षांशी स्वतंत्रपणे युती करून निवडणुक लढवेल. शिवसेना १५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने अस्वस्थ आहे. अजून ५ वर्षे सत्तेबाहेर राहण्याची सेनेची तयारी नाही. शिवसेनेसाठी महाराष्ट्र हे एकमेव राज्य सत्ता देऊ शकते. याउलट भाजप केंद्रात व इतर अनेक राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिले तरी भाजपला चालण्यासारखे आहे, पण ते शिवसेनेला परवडणारे नाही. शिवसेनेत राहून सत्ता मिळत नाही हे लक्षात आल्यावर राणे व इतर अनेक जण काँग्रेसमध्ये गेले. या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तर तसेच होईल. त्या तुलनेत भाजपची स्थिती मजबूत आहे. आता शिवसेनेने आगाऊपणा करून युती तोडली तर सत्ता मिळणार नाहीच. पण २०१७ मध्ये मुम्बई, ठाणे, कल्याण्-डोंबिवली अशा अनेक महापालिकेतून शिवसेना सत्तेबाहेर जाईल. शिवसेनेचा प्राण मुम्बई महापालिकेच्या पोपटात आहे. तीच हातातून गेली तर शिवसेना कायमची संपेल हे ठाकरे नक्कीच ओळखून आहेत. >>> २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? सर्वजण भाजपच्याच वळचणीला येतील. कारण महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपचा जनाधार सुरवातीपासूनच जास्त आहे. १९८० मध्ये भाजप स्थापनेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर १२ जागा मिळविल्या होत्या. याउलट १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसशी युती करूनसुद्धा शिवसेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. तसेच १९८० विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. १९८५ मध्ये सुद्धा शिवसेनेला स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आणता आला होता. >>> ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजपला. कारण भाजपकडे प्रगल्भ नेतृत्व व विचारधारा आहे. शिवसेनेकडे फक्त बेजबाबदार ताकद आहे. शिवसेनेकडे आर्थिक, आंतरराष्ट्रीय, सामाजिक असे कोणतेही धोरण नाही. शिवसेना हा तसा बेभरवशाचा व बर्‍यापैकी विश्वासघातकी पक्ष आहे. मराठी, मराठी घोषणा देऊन शिवसेनेने प्रत्यक्षात अनेक अमराठी व्यक्तींनाच पुढे आणले आहे. त्यामुळे भाजपलाच मत देणार. >>> ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? या दोन लुटारू टोळ्या एकत्रच लढणार. >>>५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? कोणालाही नाही. मी या जन्मात किंवा कोणत्याही पुढील जन्मात या देशद्रोह्यांना कधीही मत देणार नाही. >>> ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय >>> ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? खरं तर अविनाश धर्माधिकारींनी पुढील मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. >>> ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? शून्य. २००९ मध्ये युतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी काँ-राकाँ च्या आशिर्वादाने मनसेने अवतार धारण केला होता. त्या निवडणुकीत युतीचे ३८ उमेदवार पाडल्यानंतर (व त्याआधी लोकसभेत युतीचे १०-१२ उमेदवार पाडल्यानंतर) मनसेचे अवतारकार्य पूर्ण झाले. आता २०१४ च्या निवडणुकीनंतर मनसे निजधामाला जाईल.

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? जर वेगवेगळे लढले तर दोघेही सरकार स्थापू शकत नाहीत. अशावेळेस त्यांचे मित्रपक्ष हे त्यांचे मित्रपक्ष रहाणार नाहीत. ते दुसर्‍यांबरोबर सत्तेच्या वळचणीला जातील. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. दोघांनाही नाही, कारण मुळातच या युतीला मत दिलं नसतं! :) ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. पण जरी वेगवेगळे लढले तरी निवडणुकीनंतर सत्ता मिळायची शक्यता निर्माण झाल्यास परत एकत्र येण्याइतका लवचिकपणा (किंवा सत्तालोलुपता म्हणा) या दोघांकडेही आहे. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? दोघांनाही नाही. एकत्र नाही, स्वतंत्रपणेही नाही... :) ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? लई ब्येस! बघूयात तरी कोण किती पाण्यात आहे ते!! :) ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? अंदाज करता येत नाही त्यामुळे पास... ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? सत्ता मिळणं अशक्यच, पण तिच्या मताला महत्व मिळण्याइतपत आमदार निवडून येतील असं मला वाटतंय! (हा फक्त माझा अंदाज आहे, याचं समर्थन करण्यास कंपनी जबाबदार नाही!!!) :)

अर्धवटराव 18/09/2014 - 02:24
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? --> युती होईल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? --> जास्त करुन भाजपाच्या बाजुने. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. --> भाजपला. महाराष्ट्रात केंद्रविरोधी सत्ता येणे राज्याच्या हिताचं नाहि. गुज्जु भाया आधिच तंगड्या अडवतय. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? --> बहुतेक वेगवेगळे. शरद पवारांनी युतीच्या पारड्यात सत्ता टाकण्याची सुपारी घेतली आहे असा दाट संशय आहे मला. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? --> राष्ट्रवादीला. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? --> नाहि. युती, काँग्रेस आणि रा.वा. अशी लढत व्हावी असं वाटतं. सध्या केंद्रातल्या विरोधीपक्ष राजकारणाचा अवकाश व्यापायला राज्यात जास्तीत जास्त नॉन काँग्रेस पक्षांना बळ मिळावं असं वाटतं. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? --> थोरले पवार काका दिल्ली सोडुन महाराष्ट्रात परत यावे असं वाटतं. पृथ्वीराजबाबांची एक गांधी घराण्याची निष्ठा सोडली तर तेही काहि वाईट नाहित. नितीन गडकरी म्हणालो असतो पण ते सी.एम. मटेरीअल नाहित. त्यांनी तडफेने आपल्या खात्यांचा कारभार निपटावा हेच उत्तम. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? --> फार कमि. १० जागा म्हणजे डोक्यावरुन पाणि.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या महिना दीड महिना अगोदर वृत्तपत्रात इंकाँने दिलेली जाहिरात आठवते. त्यात स्व. बाळासाहेब व स्व. प्रमोद महाजन यांचे फोटो होते. बाळासाहेबांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "भाजपा अधाशी आहे." महाजनांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "बाळासाहेबांचे गणित कच्चे असावे, नाही तर त्यांनी असे म्हंटले नसते." सर्वात खाली महाराष्ट्रासाठी एकच सक्षम पर्याय, इंकाँ असे काहीसे लिहिले होते :-).

समीरसूर 18/09/2014 - 13:58
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होणारच. दोघांनाही सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते कुठलीच रिस्क घेणार नाहीत. त्यांना ते परवडणार नाही. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? हा प्रश्नच येणार नाही कारण युती होणारच आहे. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. असे जर घडले तर माझे मत भाजपलाच असेल. थोडीफार सभ्यता शिल्लक असलेला एकमेव पक्ष आहे तो. शिवाय गुंडगिरी वगैरे जास्त नाही या पक्षात. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्रच लढतील. वेगवेगळे लढून त्यांना आधीच झालेला शक्तिपात अजून वाढवण्याची इच्छा नसणार असे वाटते. राष्ट्रवादीची काही चाल असली तर बहुधा वेगळे लढून मग जो कोणी सत्तेत येईल त्याला टेकू देऊन सत्तेचा मलिदा हादडायचा अशी असू शकेल. पवारसाहेब सत्तेसाठी अल कायदा किंवा बोको हरामशी देखील हातमिळवणी करू शकतात यात अजिबात शंका नाही. पण तसे केल्यास त्यांची आणि राष्ट्रवादीची आधीच रसातळाला गेलेली विश्वासार्हता संपुष्टात येईल आणि कदाचित पुढच्या खेपेला राष्ट्रवादीचे अस्तित्व संपलेले असेल. शिवाय भाजप आणि शिवसेना असला डोईजड पक्ष भागीदार म्हणून घेणार नाही आणि घेतला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या सगळ्या जांगडगुत्त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच निवडणूक लढवतील यात शंका नाही. त्यांना दुसरा पर्यायच नाही. राष्ट्रवादीला तर अजिबातच नाही. बेगर्स आर नॉट चुझर्स... ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? हे स्वतंत्र लढले तरी माझे मत शक्यतो भाजपलाच जाणार. या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली काय किंवा स्वतंत्र लढवली काय, भाजप+शिवसेना मैदानात असल्यावर माझे मत भाजपलाच जाणार. कारण वर नमूद केलेच आहे. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील तर मग त्यातल्या त्यात बर्‍या (म्हणजे कमी भ्रष्ट, कमी गुंड, कमी माजोर्डा) उमेदवाराला मत देणार. कुठल्याही परिस्थितीत (म्हणजे अपरिहार्य परिस्थिती, जसे की आजारपण, अचानक बाहेर जावे लागणे, इत्यादी सोडून) मतदान करणार. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही. सत्तास्थापनेसाठी जी मारामारी आणि घोडेबाजार होतील ते भयानक असतील. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? खरं म्हणजे कुणीच दमदार नेता नाहीये. तरी पण नितीन गडकरी व्हावेत असं वाटतं. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? फारसा नाही. मनसेला १० च्या आतच जागा मिळतील असे वाटते. खरं म्हणजे या पक्षाचं नाव 'ब्लूप्रिंट निर्माण सेना' असंच ठेवलं पाहिजे. राज ठाकरे कमालीचा वाचाळ माणूस आहे. जे बोलतो त्यातलं अर्धा टक्का देखील कृतीत आणत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा हा पक्ष थंड असतो. काही ठोस कार्यक्रम हाती घेत नाही. 'टोल'धाडीमध्ये मनसेला बराच आर्थिक फायदा झाला असावा. नाहीतर रस्ते, वीज, पाणी, शेतकर्‍यांचे प्रश्न, वाहतूक, इत्यादी गंभीर विषय असतांना टोलसारखा कमी महत्वाचा प्रश्न त्यांनी इतक्या 'धडाडीने' हाताळला नसता आणि स्वभावाप्रमाणे सोडून दिला नसता.

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युति होनरच २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? वरिल उत्तरामुळे प्रश्न गैर लागु. तरि पन भा ज प ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. जैतापुर वर राज्यचे भवितव्य अवलम्बुन आहे म्हनुन भा ज प ला मत. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? वेगळे लढतिल. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि ंइमि? मि कराड दक्शिन च मतदार आहे म्हनुन प्रुथ्विराजान मत. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाहि. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? प्रुथ्विरज चव्हान ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? नाहि.

राज्यापुढील आव्हाने पाहिली तर पृथ्वीराज चव्हाणच राज्याला तारून नेऊ शकतील असे वाटते.शिकलेला,व्यवस्थित तार्किक बोलणारा,जातिय्,धार्मिक उन्मादाविरोधात असणारा असा राजकारणी राज्यास लाभावा हे आमचे सुदैव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 19/09/2014 - 12:01
१. बर्‍याच अंशी सहमत. विशेष करून बिल्डरांना बुच लावायचा प्रकार भयंकर आवडला. २. तरी सुद्धा भाजप चे सध्याचे सगळे मंत्री शेटजी भटजी आहेत आणि बहुजनांना तिथे थारा नाही असं यांच्याच सहकारी पक्षानं म्हटलंय. हा जातियवाद नव्हे? याचा निषेध बाबांनी केल्याचं काही ऐकले नाही.

योगी९०० 19/09/2014 - 12:10
शिवसेना-भाजप यांची २५ वर्षांची युती दोन्ही पक्षांच्या हट्टामुळे संपुष्टात आली अशी झी वर बातमी आहे. मा. स्व. बाळासाहेब आणि स्व. मुंडे-महाजन यांच्यापैकी एक जरी कोणी असायला हवा होता असे वाटले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट :) १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ?

“” प्रियेविण उदास वाटे आज “” ----- “”मेघदूत “” कविकुलगुरू कालिदासांची “आर्त विराणी”

डॉ. दत्ता फाटक ·

प्रचेतस 16/09/2014 - 23:11
छान लिहिलंय. प्रत्येक शब्दाचा अर्थ न देता श्लोकाचा भावार्थ दिला असतात तर अधिक योग्य झाले असते.

In reply to by हरकाम्या

काउबॉय 17/09/2014 - 15:01
पण यायोगे हुच्च हभिरुछी हिन् ठरायचा धोका असल्याने तुमचा निषेध व्यक्त करतो अर्थात हे व्यक्तिगत मत आहे सार्वमत नाही याची जाण जोपासायची प्रार्थना आहे

कंजूस 28/05/2016 - 05:46
फाटक फार चांगला उपक्रम आहे. ( गिर्वाणवाणी आणि त्यातल्या साहित्याचे अप्रुप आठवीत असताना सहा महिनेच टिकले आणि स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून चार वर्ष पाठांतर केलं .) संस्कृतातलं काव्य संधिसमासांमुळे नकोसं वाटतं. #हा लेख अपूर्णच राहणार आहे- का बरं असं वाटलं सगा?

प्रचेतस 16/09/2014 - 23:11
छान लिहिलंय. प्रत्येक शब्दाचा अर्थ न देता श्लोकाचा भावार्थ दिला असतात तर अधिक योग्य झाले असते.

In reply to by हरकाम्या

काउबॉय 17/09/2014 - 15:01
पण यायोगे हुच्च हभिरुछी हिन् ठरायचा धोका असल्याने तुमचा निषेध व्यक्त करतो अर्थात हे व्यक्तिगत मत आहे सार्वमत नाही याची जाण जोपासायची प्रार्थना आहे

कंजूस 28/05/2016 - 05:46
फाटक फार चांगला उपक्रम आहे. ( गिर्वाणवाणी आणि त्यातल्या साहित्याचे अप्रुप आठवीत असताना सहा महिनेच टिकले आणि स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून चार वर्ष पाठांतर केलं .) संस्कृतातलं काव्य संधिसमासांमुळे नकोसं वाटतं. #हा लेख अपूर्णच राहणार आहे- का बरं असं वाटलं सगा?
लेखनविषय:
लेखनप्रकार
आषाढ श्रावणाचे दिस, कुंदधुंद पण मळभटलेलं, थोडसं उदास वातावरण, काहींसं हरवलेपण जाण-वणार, बाजूलाच कुठतरी पारव्यांचे घुटूर्घुम, अन् त्यात भर घालणारी अचानक त्या वातावरणाला पोषक अशी सुरावट कानी आली, “” रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात / प्रियावीण उदास वाटे आज “” श्रीमती शांताबाईच्या रसिल्या, भावनोत्कट काव्यपंग्तीच्या दुरून कुठूनतरी थोड्याशा आर्त विराणी लकेरी कानी आल्या अन आतुरलेले लोचनानी अंधारात प्रियतमाची अधीरतेने वाट पाहणारी म-दालसा नजरेसमोर उभी ठाकली.

थोडे अद्भुत थोडे गूढ - १० (अंतिम)

स्पार्टाकस ·

खटपट्या 16/09/2014 - 21:45
नेहमीप्रमाणे हाही भाग आवडला. मालिका संपतेय हे ऐकून निराश झालो. खरं तर तुम्हि आम्हाला या गोष्टींची सवय लावली होती. हिमालयातील यति बद्दल बरेच कुतूहल आहे. त्याबद्दल वाचायला आवडेल. पुढच्या मालिकेच्या प्रतीक्षेत

विनोद१८ 16/09/2014 - 22:31
एक उत्तम मालिका सादर केल्याबद्दल. मालिकेचा शेवट तर अप्रतिमच केलात, अतिशय अद्भुत कथा. खरोखरच या अशा कथांची सवय आपण आम्हाला लावली होतीत, अशाच मालिका यापुढेही येउद्यात. धन्यवाद.

रामपुरी 17/09/2014 - 04:07
एके ठिकाणी असाही संदर्भ मिळाला कि जसा हा माणूस गायब झाला तशीच त्याची पोलीसांच्या ताब्यातील कागदपत्रेही गायब झाली. जणू असा काही प्रकार घडलाच नव्हता अश्याप्रकारे सगळा मागमूस नाहीसा झाला. त्यामुळे ही सगळी गोष्टच खोटी असावी असाही एक तर्क मांडतात.

सुनील 17/09/2014 - 10:16
आपल्या जगाप्रमाणेच एक वेगळंच जग वेगळ्या मितीत आणि प्रतलावर अस्तित्वात आहे
याच कल्पनेवर आधारीत एक कथा नारळीकरांनी लिहिली आहे. लेखमाला आवडली.

स्पार्टाकस 17/09/2014 - 11:09
सर्वांचे मनापासून आभार! पुढची मालिका सध्या डोक्यात आहे. लवकरच सुरु करेन. बर्फाशी संबंधीत... ओळखा पाहू :)

In reply to by काउबॉय

स्पार्टाकस 17/09/2014 - 17:11
एव्हरेस्ट आणि अंटार्क्टीका-दक्षिण धृवावर लिहून झालंय एकदा. अर्थात हे दोन्ही विषयच असे आहेत की कितीही लिहीलं तरी कमीच आहे. परंतु पुढची मालिका त्यावर नाही :).

In reply to by स्पार्टाकस

गवि 17/09/2014 - 17:55
दुसरा गेस Dyatlov pass incident. रशियात बर्फात नऊ हायकर्स गूढपणे मरण पावले. मिपावरच कोणीतरी त्यावर लिहिलेलं आठवलं. सापडलं. http://misalpav.com/node/21803

In reply to by स्पार्टाकस

काउबॉय 18/09/2014 - 13:48
नक्कीच कुतूहल निर्माण झालय आपण काय लिहणार या बाबत. वाट बघत आहे.

मृत्युन्जय 17/09/2014 - 15:38
खुपच रंजक. मला तर वाटले होते ही लेखमाला अजुनही सुरु राहिल. अजुनही कितीतरी गूढ विषय बाकी आहेत की. पेरुतले डायमेंशनल डोअर्स, फिलाडेल्फिया प्रयोग आहे, लेरिना गार्शिया आहे. तुमच्याकडुन यावर वाचायला आवडेल.

ह्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून एक सत्य घटना सांगतो. ही घटना माझ्या वडिलांच्या सोबत घडली आहे. माझे वडील आता हयात नाहीत. परंतु त्यांनी ही घटना खूप वेळेला सांगितली आहे आम्हाला व इतरांना देखील आणि अक्षरश: सत्य आहे. काळ साधारण १९८५ च्या आस पास.वडील साधारण ३०-३२ चे. आम्ही नांदेड च्या जवळ असलेल्या लोहा ह्या गावी राहत होतो. वडील म. रा. वि. म. मध्ये कामाला असल्या मुळे त्यांची तिथे बदली झाली होती. तेव्हा आम्ही एका वाड्यात राहत होतो, अगदी जुना पद्धतीचा वाडा. त्यात एक मोठ्ठा चौक व मध्यभागी एक विहीर व तिला एक चौथरा. एका रात्री वडील लघवि साठी कॉमन टॉयलेट कडे गेले. परत येत असतांना त्यांना त्या विहिरी जवळ एक माणूस उभा असलेला दिसला. हा चांगला ६ फुट ऊंच होता. अगदी गोरापान. चेहरा अगदी तेज:पुंज. त्याने एक पीतांबरा सारखे वस्त्रा नेसले होते. त्याचा हातात कमंडलु होता. वेळ रात्रीची होती. सर्व जन झोपलेले होते आणि सर्व काही शांत. त्या माणसाच्या तेजामुळे थोडा प्रकाश निर्माण झाल्या सारखा होता. हा माणूस कोण आणि हा कोणाकडे आला आहे का? ह्याला कोण हवं आहे? ह्या विचाराने माझे वडील त्याच्या जवळ गेले. त्याला त्यांनी हे प्रश्न विचारले. थोडा वेळ म्हणजे अगदी २-५ मी. मध्ये हे सर्व झाले. वडिलांनी हे प्रश्न विचारले तेव्हा त्याने त्यांच्या कडे बघितले. तो थोडा हसला. स्मित हास्य. पण तो काहीच बोलला नाही. मग वडील त्याच्या थोडं जवळ गेले. आणि अचानक तो अदृश्य झाला. आणि अचानक सगळीकडे अंधार झाला. वडील चक्रावले. हा प्रकार त्यांना एकदम धक्कादायक होता. त्यांनी हा प्रकार दुसर्‍या दिवशी वाड्यात सगळ्यांना सांगितला. पण कोणालाच हे एक्सप्लेन करता नाही आलं. वडील नांदेड ला माझ्या आजोबांकडे गेले. आजोबा थोडे सत् पुरूष किंवा संत ह्या प्रकारातले होते. त्यांना बर्‍याच गोष्टी कळत ही असत. त्यांना ही गोष्ट वडिलांनी सांगितली. त्या वर ते म्हणाले. अरुण तुझी ही पूर्व जन्मीची पुण्याई आहे. त्या मुळे तुला तो दिसला. झालेली घटना इतकी जबरदस्त होती की ती माझ्या वडिलांच्या मनावर कायम कोरलेली राहिली. ते जेव्हा पण ही घटना सांगत असत तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येत असे. थोडं फार ह्या वरील घटने प्रमाणेच ही घडली. मला वाटतं की ही व्यक्ती देखील अशीच ४थ्या मिती तून आलेली वैगेरे असावी.

In reply to by देशपांडे अमोल

स्पार्टाकस 19/09/2014 - 00:53
अमोल, तुमच्या वडीलांनी पाहीलेला तो पुरुष निश्चितच वेगळ्या जगतातून आला असावा. परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे तो चुकून न होता काही विशीष्ट कारणासाठी आला असावा.

संपादकांना एक विनंती... ह्या लेखमालेचे सगळे भाग एकत्र करता आले तर उत्तम. परत वाचावीशी वाटली तर मुद्दाम शोधा-शोध करायला नको....

हकु 08/12/2016 - 14:20
अगदी अद्भुत! इतर ९ कथांप्रमाणेच ही कथा ही अतिशय उत्तम. मजा आली अक्खी लेखमाला वाचताना.

बरखा 08/12/2016 - 16:58
सगळेच भाग मस्त झाले आहेत. पुढ्च्या भागांच्या अपेक्षेत...

खटपट्या 16/09/2014 - 21:45
नेहमीप्रमाणे हाही भाग आवडला. मालिका संपतेय हे ऐकून निराश झालो. खरं तर तुम्हि आम्हाला या गोष्टींची सवय लावली होती. हिमालयातील यति बद्दल बरेच कुतूहल आहे. त्याबद्दल वाचायला आवडेल. पुढच्या मालिकेच्या प्रतीक्षेत

विनोद१८ 16/09/2014 - 22:31
एक उत्तम मालिका सादर केल्याबद्दल. मालिकेचा शेवट तर अप्रतिमच केलात, अतिशय अद्भुत कथा. खरोखरच या अशा कथांची सवय आपण आम्हाला लावली होतीत, अशाच मालिका यापुढेही येउद्यात. धन्यवाद.

रामपुरी 17/09/2014 - 04:07
एके ठिकाणी असाही संदर्भ मिळाला कि जसा हा माणूस गायब झाला तशीच त्याची पोलीसांच्या ताब्यातील कागदपत्रेही गायब झाली. जणू असा काही प्रकार घडलाच नव्हता अश्याप्रकारे सगळा मागमूस नाहीसा झाला. त्यामुळे ही सगळी गोष्टच खोटी असावी असाही एक तर्क मांडतात.

सुनील 17/09/2014 - 10:16
आपल्या जगाप्रमाणेच एक वेगळंच जग वेगळ्या मितीत आणि प्रतलावर अस्तित्वात आहे
याच कल्पनेवर आधारीत एक कथा नारळीकरांनी लिहिली आहे. लेखमाला आवडली.

स्पार्टाकस 17/09/2014 - 11:09
सर्वांचे मनापासून आभार! पुढची मालिका सध्या डोक्यात आहे. लवकरच सुरु करेन. बर्फाशी संबंधीत... ओळखा पाहू :)

In reply to by काउबॉय

स्पार्टाकस 17/09/2014 - 17:11
एव्हरेस्ट आणि अंटार्क्टीका-दक्षिण धृवावर लिहून झालंय एकदा. अर्थात हे दोन्ही विषयच असे आहेत की कितीही लिहीलं तरी कमीच आहे. परंतु पुढची मालिका त्यावर नाही :).

In reply to by स्पार्टाकस

गवि 17/09/2014 - 17:55
दुसरा गेस Dyatlov pass incident. रशियात बर्फात नऊ हायकर्स गूढपणे मरण पावले. मिपावरच कोणीतरी त्यावर लिहिलेलं आठवलं. सापडलं. http://misalpav.com/node/21803

In reply to by स्पार्टाकस

काउबॉय 18/09/2014 - 13:48
नक्कीच कुतूहल निर्माण झालय आपण काय लिहणार या बाबत. वाट बघत आहे.

मृत्युन्जय 17/09/2014 - 15:38
खुपच रंजक. मला तर वाटले होते ही लेखमाला अजुनही सुरु राहिल. अजुनही कितीतरी गूढ विषय बाकी आहेत की. पेरुतले डायमेंशनल डोअर्स, फिलाडेल्फिया प्रयोग आहे, लेरिना गार्शिया आहे. तुमच्याकडुन यावर वाचायला आवडेल.

ह्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून एक सत्य घटना सांगतो. ही घटना माझ्या वडिलांच्या सोबत घडली आहे. माझे वडील आता हयात नाहीत. परंतु त्यांनी ही घटना खूप वेळेला सांगितली आहे आम्हाला व इतरांना देखील आणि अक्षरश: सत्य आहे. काळ साधारण १९८५ च्या आस पास.वडील साधारण ३०-३२ चे. आम्ही नांदेड च्या जवळ असलेल्या लोहा ह्या गावी राहत होतो. वडील म. रा. वि. म. मध्ये कामाला असल्या मुळे त्यांची तिथे बदली झाली होती. तेव्हा आम्ही एका वाड्यात राहत होतो, अगदी जुना पद्धतीचा वाडा. त्यात एक मोठ्ठा चौक व मध्यभागी एक विहीर व तिला एक चौथरा. एका रात्री वडील लघवि साठी कॉमन टॉयलेट कडे गेले. परत येत असतांना त्यांना त्या विहिरी जवळ एक माणूस उभा असलेला दिसला. हा चांगला ६ फुट ऊंच होता. अगदी गोरापान. चेहरा अगदी तेज:पुंज. त्याने एक पीतांबरा सारखे वस्त्रा नेसले होते. त्याचा हातात कमंडलु होता. वेळ रात्रीची होती. सर्व जन झोपलेले होते आणि सर्व काही शांत. त्या माणसाच्या तेजामुळे थोडा प्रकाश निर्माण झाल्या सारखा होता. हा माणूस कोण आणि हा कोणाकडे आला आहे का? ह्याला कोण हवं आहे? ह्या विचाराने माझे वडील त्याच्या जवळ गेले. त्याला त्यांनी हे प्रश्न विचारले. थोडा वेळ म्हणजे अगदी २-५ मी. मध्ये हे सर्व झाले. वडिलांनी हे प्रश्न विचारले तेव्हा त्याने त्यांच्या कडे बघितले. तो थोडा हसला. स्मित हास्य. पण तो काहीच बोलला नाही. मग वडील त्याच्या थोडं जवळ गेले. आणि अचानक तो अदृश्य झाला. आणि अचानक सगळीकडे अंधार झाला. वडील चक्रावले. हा प्रकार त्यांना एकदम धक्कादायक होता. त्यांनी हा प्रकार दुसर्‍या दिवशी वाड्यात सगळ्यांना सांगितला. पण कोणालाच हे एक्सप्लेन करता नाही आलं. वडील नांदेड ला माझ्या आजोबांकडे गेले. आजोबा थोडे सत् पुरूष किंवा संत ह्या प्रकारातले होते. त्यांना बर्‍याच गोष्टी कळत ही असत. त्यांना ही गोष्ट वडिलांनी सांगितली. त्या वर ते म्हणाले. अरुण तुझी ही पूर्व जन्मीची पुण्याई आहे. त्या मुळे तुला तो दिसला. झालेली घटना इतकी जबरदस्त होती की ती माझ्या वडिलांच्या मनावर कायम कोरलेली राहिली. ते जेव्हा पण ही घटना सांगत असत तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येत असे. थोडं फार ह्या वरील घटने प्रमाणेच ही घडली. मला वाटतं की ही व्यक्ती देखील अशीच ४थ्या मिती तून आलेली वैगेरे असावी.

In reply to by देशपांडे अमोल

स्पार्टाकस 19/09/2014 - 00:53
अमोल, तुमच्या वडीलांनी पाहीलेला तो पुरुष निश्चितच वेगळ्या जगतातून आला असावा. परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे तो चुकून न होता काही विशीष्ट कारणासाठी आला असावा.

संपादकांना एक विनंती... ह्या लेखमालेचे सगळे भाग एकत्र करता आले तर उत्तम. परत वाचावीशी वाटली तर मुद्दाम शोधा-शोध करायला नको....

हकु 08/12/2016 - 14:20
अगदी अद्भुत! इतर ९ कथांप्रमाणेच ही कथा ही अतिशय उत्तम. मजा आली अक्खी लेखमाला वाचताना.

बरखा 08/12/2016 - 16:58
सगळेच भाग मस्त झाले आहेत. पुढ्च्या भागांच्या अपेक्षेत...
लेखनविषय:
लेखनप्रकार
थोडे अद्भुत थोडे गूढ ही लेखमालिका आज संपली. ही लेखमालिका प्रकाशीत करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे.