मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सायकलींग... (भाग १)

मोदक ·

श्रीरंग_जोशी Tue, 09/09/2014 - 22:22
अनेक महिने मोदकने लेखनसन्यास व प्रतिसादसन्यास घेतला होता. या काळात संपूर्ण लक्ष सायकलिंगवर केंद्रीत केलेले दिसत आहे. या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच. यावेळचे लेखन अभ्यासपूर्ण तर आहेच व त्यास अनुभवाची जोड मिळालेली आहे. एका नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरची लेखमालिका वाचायला मिळणार याचा आनंद आहे. सायकलिंगमधील पुढचे टप्पे गाठण्यास शुभेच्छा.

सुहास.. Tue, 09/09/2014 - 22:23
पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी) >>> लय भारी रे गड्या ...बोपदेव घाटात बाईक ला दम लागतोय ..सायकल मारलीस !! धन्य आहेस

In reply to by सुहास..

मोदक Wed, 09/10/2014 - 15:15
:) खरं आहे.. बोपदेव घाट आणि पाबे घाट आम्ही आत्तापर्यंत सर केलेले अवघड घाटांपैकी आहेत. बोपदेव घाटाची उंची अचानक वाढत जाते. . घाट उतरल्यानंतर सहज पुढच्या चाकाला हात लावून बघितला, तीव्र उतारावर सतत ब्रेक लावल्याने आणि एकंदर झालेल्या घर्षणाने रिम प्रचंड तापली होती - सणसणून चटका बसला.

एस Tue, 09/09/2014 - 22:46
अभिनंदन. मस्त सुरुवात.

रवीराज Tue, 09/09/2014 - 23:22
पुणे पुन्हा सायकलींचे शहर होउ लागले आहे, हि चांगली गोष्ट आहे.

स्पंदना Wed, 09/10/2014 - 05:01
बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप आहे या सायकलींग मागे? गप घरात टीव्हीपुढे पडुन रहायच सोडुन नाही त्या भानगडी कुणी सांगीतल्या आहेत देव जाणे. काय एकेक थेर तरी? आणि एव्ह्ढा पैसा सायकल विकत घ्यायला? त्यात एखादा स्मार्ट फोन बीन घ्यायचा, मिरवायच सोडुन.......

मोदकराव बरेच दिवसानी बोर्डावर दिसले. पण काय एन्ट्री मारली आहे. एकदम दिवार मधल्या बच्चन सारखी जबरदस्त. सायकल चालवण्याचे पण वेड लागते. तुमचे हे वेड फार आवडले. ते असेच टिकुन रहावे या साठी अनेक शुभेच्छा. रच्याकने मी सुध्दा रोज हापिसची बस पकडायला सायकल वरुनच बस स्टॉप पर्यंत जातो. रोज सकाळी पाच कि.मी. आणि संध्याकाळी ५ कि.मी. असे मागची ६ वर्ष करत आहे. पैजारबुवा

In reply to by श्रीरंग_जोशी

नळ स्टॉपला टेलिफोन एक्सचेंजच्या मागे. एकदम सेफ जागा आहे. बाकी. दिवसभर सायकलवर असण्याचे दिवस गेले आता. कालिजात असताना दिवसभर भटकायचो सायकली वरुन. पैजारबुवा,

पिलीयन रायडर Wed, 09/10/2014 - 09:51
खरं सांगायचं तर तू सायकल बद्दल चौकशा सुरू केल्यास तेव्हा मलाही हे एक खुळ आहे असंच वाटलं होतं.. पण तू चक्क इतकं मनावर घेतलस!! क्या बात है!! खुप दिवसांनी इथे आलास.. येत रहा बाबा.. ८ तास हापिसात पाट्या टाकत असशील तर १० मिनिटं इथेही डोकावुन जात जा!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाखु Wed, 09/10/2014 - 14:59
ईथे गणपती बाप्प आम्हाला पावले आणि "मोद(क)" अवतरला.

In reply to by मोदक

चौकटराजा गुरुवार, 09/11/2014 - 08:55
शेवटी मोदकाच्या आयुष्यात एक " ती" आली याचा आनंद आहे ! बाकी सायकल चालविण्यामुळे दर शनिवारी हादडायला वेळ मिळाला नसेल त्यामुळे जरा फिगर सुधारली असल्यास " ती" ला त्याचे श्रेय द्यायलाच पाहिजे. @ मोदक , बघ लेका इथं किती लोकानी तुझं स्वागत केलं आहे ते ! खुंटा हलवून तू मिपातलं स्थान पक्कं केल आहेस बुवा ! आता मी पण शिंग मोडून एक सायकल घेउ म्हण्तो !

समीरसूर Wed, 09/10/2014 - 10:33
आपल्या जिद्दीला, झपाटलेपणाला सलाम! इतकी लांबची अंतरे सायकलने कापणे खूप अवघड आहे. अशी आव्हाने पेलणे खरोखर आयुष्याला एक नवा झळाळता अर्थ देते. लिखाण तर मस्तच! अजून येऊ द्या. :-) बघतो मला काही प्रेरणा मिळतेय का? (सायकल चालविण्याची नव्हे; आयुष्याचा असा काही दमदार अर्थ गवसतोय का हे चाचपडून पाहण्याची). :-) आपल्याला अनेक शुभेच्छा!

सविता००१ Wed, 09/10/2014 - 12:16
मस्तच रे. आता पटापट पुढचे भाग लिहि. काय काय नवीनच कळालं आज मला सायकल बद्द्ल.

इनिगोय Wed, 09/10/2014 - 13:05
आजच हा लेख वाचला. आणि नेल्सन मंडेलांचं हे वाक्यही ... There is no passion to be found playing small - in settling for a life that is less than the one you are capable of living. You're a very good example of this.. नवनवे उपक्रम हाती घेऊन तू ते नेटाने + अभ्यासपूर्ण तयारीने पार पाडतोस, याचं कौतुक आणि अचंबाही वाटतो. अनेक शुभेच्छा. आणि अर्थातच पुभाप्र.

बाळ सप्रे Wed, 09/10/2014 - 14:08
छान!! बाकी सायकल कशी नसावी हे हळूहळू कळत जाते याबाबतीत एकदम सहमत.. उच्चप्रतीच्या सायकलमुळे कामगिरीत बराच फरक पडतो.. या सीझनमध्ये २०० BRM करण्याचा माझाही मानस आहे..

In reply to by बाळ सप्रे

कपिलमुनी Wed, 09/10/2014 - 15:44
BRM = Brevet des Randonneurs Mondiaux. Brevets are long-distance, free-paced cycling events. Each rider can ride at his or her own pace. The BRMs are 200-, 300-, 400-, 600-, or 1000- kilometer long. The rules require to ride the brevets in a specific time limit (e.g., you have 40 hours to ride a 600 km brevet and 75 hours for a 1000 km). Therefore you don’t have much down time and you have to ride at night... with a reflective vest and strong lights ! Riders are self-reliant (they don’t have a support vehicle). A brevet is not a race. It’s a challenge. There is no ranking. All finishers are equal. Participants are called randonneurs.
आज नवीन शब्द कळला

मोदक Wed, 09/10/2014 - 15:24
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. पाठीवर मारलेल्या कौतुकाच्या थापांबद्द्ल विशेष आभार्स.. पण थांबा. अब्बी म्येन म्याच बाकी हय. :) बाळ सप्रे - BRM साठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर बिन्धास्त सांगा. माहिती हवी असेल, सोबत लांब राईडला जायचे असेल किंवा BRM रूटवर प्रॅक्टीस करायची असेल तर कधीही हाक मारा.

सूड Wed, 09/10/2014 - 16:39
याचप्रकारे लवकरात लवकर आमच्या सिक्स पॅक अ‍ॅब्स उगवून त्या कशा उगवल्या याचे लीळामृत लिहावयाची संधी आम्हाला मिळो हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!! :)

खटपट्या गुरुवार, 09/11/2014 - 05:17
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. रोज सराव चालू केला आहे. स्टैमिना वाढल्यावर अजून चांगली (हलकी आणि कमी श्रमात जास्त पळणारी) सायकल घेण्याचा विचार आहे. मोदक यांची मदत मिळेलच हि आशा !! nil

In reply to by खटपट्या

मदनबाण गुरुवार, 09/11/2014 - 10:04
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. हिकडं का तिकडं ? बाकी या धाग्यामुळे लहानपणाचे दिवस आठवले होते, तिर्थरुपांनी त्यावेळी मला STREET CAT सायकल घेउन दिली होती... या साकलची मस्त जाहिरात लागायची.बूम बूम शाका लाका बूम बूम शाक, स्ट्रीट कॅट गॉना रॉक यू बॅक अशी त्याची जिंगल होती, त्याकाळातली ती वेगळी सायकल होती. बरीच सायकल चालवली, स्लो सायकलींग च्या स्पर्धत एकदा बक्षिस सुद्धा मिळालं होत ! गेले दिन गेले... मध्यंतरी एकदा सायकल घेण्याची उर्मी आली होती, पण राह्यलच बघा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

In reply to by मदनबाण

खटपट्या गुरुवार, 09/11/2014 - 10:54
माझ्या हिकड घेतलीय ! तुमच्या तिकड सायकल चालवण्यासारखी परिस्थिती राहिली नाही आता ! तिकड आल्यावर तिकड बी चालवू कि !!

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/11/2014 - 08:13
तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन आठवडयातुन कमीत कमी २ ते ३ वेळा कंपनीमधे सायकलवर जाणार आहे. शालेय जीवनामधला आमचा रणगाडा दुरुस्त करुन घेतोय आज. (विकांत सत्कारणी लागणार आज). =))

मोदक गुरुवार, 09/11/2014 - 18:54
राम्राम मंडळी, मिपाकरांचा सायकलींगचा उत्साह बघता ट्रेक करताना.. या धाग्याच्या धर्तीवर "सायकलींग करताना.." असा धागा काढावयाचे मनात आहे. तुम्हाला सायकलींग विषयी असलेले प्रश्न, शंका एखादी माहिती हवी असल्यास याच धाग्याच्या प्रतिसादात विचारले तरी चालेल. माझ्या अल्पज्ञानानुसार प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन. एखादे उत्तर माहिती नसल्यास आपण मिळून शोधूया. आपला, मोदक.

विअर्ड विक्स गुरुवार, 09/11/2014 - 23:13
सायकलिंग वर लेखमाला पाहून उत्सुकता चाळवली. हा विषय तसा इथे दुर्लक्षितच होता. यंदाच कार्यालयातील ३५ + मित्राने BRM 200 नि 400 पूर्ण केल्या पण 600 हुकली. आपला लेख त्याला जरूर वाचावयास देईन. आपल्याप्रमाणेच सायकलीच्या किमती बघून बेत पुढे ढकलत होतो. पण या महिन्यातच second hand तरी सायकल घेण्याचा विचार आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, एकदा तरी देकॅथालोन ला चक्कर मारा. आता नाशकात सुद्धा उघडले आहे. लेखमालेसाठी नि सायकलिंग साठी शुभेच्छा......

In reply to by विअर्ड विक्स

मोदक Sat, 09/13/2014 - 13:24
धन्यवाद.. डेकॅथलॉन ला नेहमी जाणे होते. तेथे एकदा "One Minute Fast Cycling" स्पर्धा झाली होती त्यामध्ये माझा दुसरा नंबर आला. :)

विलासराव Sat, 09/13/2014 - 14:09
माझ्या डोक्यात हे खुळ आलय हे तुम्हाला कसं समजलं मोदकशेठ? मला पण आपलं म्हणा. आनी आवाज द्या. पन आमच्याकडे अजुन सायकल नाही,इथुन सुरवात आहे. पण वांदा नाय आपल्या डोसक्यात एकदा बसलं ना मग आपण ते करणारच. फक्त योग्य मार्ग्दर्शन तुम्ही करा म्हणजे झालं. आमची आजची प्रेरणा ही पहा: http://www.loksatta.com/vruthanta-news/a-cycle-journey-from-panvel-to-siachen-900686/

शिद Mon, 09/15/2014 - 20:07
८ वी ते १० वी शाळेत 'टेक्निकल' विषय होता पण त्याचे वर्ग शाळेपासून ३-४ किमी. लांब होते मग त्यावेळी रु. १५००/- ला एक नविन सायकल विकत घेतली होती. ती सायकल जवळजवळ ७-८ वर्षे मजबूत वापरली पण नंतर हळूहळु वापर कमी होऊ लागल्यामूळे विकली. पहील्या परदेशवारीत सायकल चालवण्याची पुन्हा संधी मिळाली व ठरवलं की भारतात गेलो की पुन्हा नविन सायकल विकत घ्यायची. घरी आल्यावर मस्त नविन सायकल विकत घेतली, अगदी २ र्‍या फोटोत दाखवल्याप्रमाणे (फक्त तिला गिअर्स नव्हते). वडील सकाळी ऑफिसला जाताना स्टेशनपर्यंत सायकल घेऊन जायचे व येताना मी घरी घेऊन यायचो. विकांताला किरकोळ कामं करण्यासाठी, कंटाळा आला की पाय मोकळे करण्यासाठी, नविन-नविन रस्ते शोधण्यासाठी (हि माझी आवड) इ. कारणांसाठी सुद्धा आम्ही ती सायकल १-२ वर्षे भरपूर वापरली. एका सकाळी वडीलांनी नेहमी प्रमाणे नेहमीच्या जागेवर सायकल लॉक करुन ठेवली होती पण संध्याकाळी सायकल गायब झाली होती. कुठल्यातरी हरामखोराने (भरपूर शिव्या येत आहेत आता लिहीताना पण...) नविन सायकल दिसली म्हणून १५०-२०० सायकलींमधून बरोबर आमचीच सायकल चोरून नेली होती. सगळीकडे शोधून व पार्कींगवाल्याला विचारुन देखील काहीच उत्तर मिळलं नाही तेव्हा पोलिसांत रीतसर तक्रार केली पण आजतागायत आमची सायकल मिळाली नाही व बहूतेक कधीच मिळणार नाही. ह्या असल्या प्रसंगामूळे आता नविन सायकल विकत घ्येण्यास मन धजावत नाही व घरचे देखील परवानगी देणार नाहीत. :(

पिंगू Tue, 09/16/2014 - 21:54
सध्या तरी माझ्या घोड्याची मुरगळलेली मान ठीक करुन थोड्या अंतराच्या राईडस करतोय. तेव्हा लवकरच शक्य असेल, तेव्हा पुढील कार्यक्रम सुरु करेन.

चढ आल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त दम लागणे, सायकलचा स्पीड वाढवता न येणे, साध्या उतारावरही पेडल्सची क्षमता संपणे वगैरे वगैरे. आता कोणत्या प्रकारची सायकल घ्यावी याच्या संकल्पना स्पष्ट होत होत्या.
आजकाल ह्या स्टेपपोतूर आलोय. बाकी लोअर बैकचा थोडासा इश्यू जाणवला होता. त्याव्यतिरिक्त सगळ झकास.

In reply to by मोदक

श्रीरंग_जोशी Tue, 04/14/2015 - 18:54
माझाही गणेशा झालाय. पहिला फोटोचा दुवा चेपूचा दिसतोय. शेअरींग काढून टाकले आहेस का? कदाचित इतर कुणाच्या पेजवरून दुवा दिला होता का?

श्रीरंग_जोशी Tue, 09/09/2014 - 22:22
अनेक महिने मोदकने लेखनसन्यास व प्रतिसादसन्यास घेतला होता. या काळात संपूर्ण लक्ष सायकलिंगवर केंद्रीत केलेले दिसत आहे. या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच. यावेळचे लेखन अभ्यासपूर्ण तर आहेच व त्यास अनुभवाची जोड मिळालेली आहे. एका नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरची लेखमालिका वाचायला मिळणार याचा आनंद आहे. सायकलिंगमधील पुढचे टप्पे गाठण्यास शुभेच्छा.

सुहास.. Tue, 09/09/2014 - 22:23
पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी) >>> लय भारी रे गड्या ...बोपदेव घाटात बाईक ला दम लागतोय ..सायकल मारलीस !! धन्य आहेस

In reply to by सुहास..

मोदक Wed, 09/10/2014 - 15:15
:) खरं आहे.. बोपदेव घाट आणि पाबे घाट आम्ही आत्तापर्यंत सर केलेले अवघड घाटांपैकी आहेत. बोपदेव घाटाची उंची अचानक वाढत जाते. . घाट उतरल्यानंतर सहज पुढच्या चाकाला हात लावून बघितला, तीव्र उतारावर सतत ब्रेक लावल्याने आणि एकंदर झालेल्या घर्षणाने रिम प्रचंड तापली होती - सणसणून चटका बसला.

एस Tue, 09/09/2014 - 22:46
अभिनंदन. मस्त सुरुवात.

रवीराज Tue, 09/09/2014 - 23:22
पुणे पुन्हा सायकलींचे शहर होउ लागले आहे, हि चांगली गोष्ट आहे.

स्पंदना Wed, 09/10/2014 - 05:01
बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप आहे या सायकलींग मागे? गप घरात टीव्हीपुढे पडुन रहायच सोडुन नाही त्या भानगडी कुणी सांगीतल्या आहेत देव जाणे. काय एकेक थेर तरी? आणि एव्ह्ढा पैसा सायकल विकत घ्यायला? त्यात एखादा स्मार्ट फोन बीन घ्यायचा, मिरवायच सोडुन.......

मोदकराव बरेच दिवसानी बोर्डावर दिसले. पण काय एन्ट्री मारली आहे. एकदम दिवार मधल्या बच्चन सारखी जबरदस्त. सायकल चालवण्याचे पण वेड लागते. तुमचे हे वेड फार आवडले. ते असेच टिकुन रहावे या साठी अनेक शुभेच्छा. रच्याकने मी सुध्दा रोज हापिसची बस पकडायला सायकल वरुनच बस स्टॉप पर्यंत जातो. रोज सकाळी पाच कि.मी. आणि संध्याकाळी ५ कि.मी. असे मागची ६ वर्ष करत आहे. पैजारबुवा

In reply to by श्रीरंग_जोशी

नळ स्टॉपला टेलिफोन एक्सचेंजच्या मागे. एकदम सेफ जागा आहे. बाकी. दिवसभर सायकलवर असण्याचे दिवस गेले आता. कालिजात असताना दिवसभर भटकायचो सायकली वरुन. पैजारबुवा,

पिलीयन रायडर Wed, 09/10/2014 - 09:51
खरं सांगायचं तर तू सायकल बद्दल चौकशा सुरू केल्यास तेव्हा मलाही हे एक खुळ आहे असंच वाटलं होतं.. पण तू चक्क इतकं मनावर घेतलस!! क्या बात है!! खुप दिवसांनी इथे आलास.. येत रहा बाबा.. ८ तास हापिसात पाट्या टाकत असशील तर १० मिनिटं इथेही डोकावुन जात जा!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाखु Wed, 09/10/2014 - 14:59
ईथे गणपती बाप्प आम्हाला पावले आणि "मोद(क)" अवतरला.

In reply to by मोदक

चौकटराजा गुरुवार, 09/11/2014 - 08:55
शेवटी मोदकाच्या आयुष्यात एक " ती" आली याचा आनंद आहे ! बाकी सायकल चालविण्यामुळे दर शनिवारी हादडायला वेळ मिळाला नसेल त्यामुळे जरा फिगर सुधारली असल्यास " ती" ला त्याचे श्रेय द्यायलाच पाहिजे. @ मोदक , बघ लेका इथं किती लोकानी तुझं स्वागत केलं आहे ते ! खुंटा हलवून तू मिपातलं स्थान पक्कं केल आहेस बुवा ! आता मी पण शिंग मोडून एक सायकल घेउ म्हण्तो !

समीरसूर Wed, 09/10/2014 - 10:33
आपल्या जिद्दीला, झपाटलेपणाला सलाम! इतकी लांबची अंतरे सायकलने कापणे खूप अवघड आहे. अशी आव्हाने पेलणे खरोखर आयुष्याला एक नवा झळाळता अर्थ देते. लिखाण तर मस्तच! अजून येऊ द्या. :-) बघतो मला काही प्रेरणा मिळतेय का? (सायकल चालविण्याची नव्हे; आयुष्याचा असा काही दमदार अर्थ गवसतोय का हे चाचपडून पाहण्याची). :-) आपल्याला अनेक शुभेच्छा!

सविता००१ Wed, 09/10/2014 - 12:16
मस्तच रे. आता पटापट पुढचे भाग लिहि. काय काय नवीनच कळालं आज मला सायकल बद्द्ल.

इनिगोय Wed, 09/10/2014 - 13:05
आजच हा लेख वाचला. आणि नेल्सन मंडेलांचं हे वाक्यही ... There is no passion to be found playing small - in settling for a life that is less than the one you are capable of living. You're a very good example of this.. नवनवे उपक्रम हाती घेऊन तू ते नेटाने + अभ्यासपूर्ण तयारीने पार पाडतोस, याचं कौतुक आणि अचंबाही वाटतो. अनेक शुभेच्छा. आणि अर्थातच पुभाप्र.

बाळ सप्रे Wed, 09/10/2014 - 14:08
छान!! बाकी सायकल कशी नसावी हे हळूहळू कळत जाते याबाबतीत एकदम सहमत.. उच्चप्रतीच्या सायकलमुळे कामगिरीत बराच फरक पडतो.. या सीझनमध्ये २०० BRM करण्याचा माझाही मानस आहे..

In reply to by बाळ सप्रे

कपिलमुनी Wed, 09/10/2014 - 15:44
BRM = Brevet des Randonneurs Mondiaux. Brevets are long-distance, free-paced cycling events. Each rider can ride at his or her own pace. The BRMs are 200-, 300-, 400-, 600-, or 1000- kilometer long. The rules require to ride the brevets in a specific time limit (e.g., you have 40 hours to ride a 600 km brevet and 75 hours for a 1000 km). Therefore you don’t have much down time and you have to ride at night... with a reflective vest and strong lights ! Riders are self-reliant (they don’t have a support vehicle). A brevet is not a race. It’s a challenge. There is no ranking. All finishers are equal. Participants are called randonneurs.
आज नवीन शब्द कळला

मोदक Wed, 09/10/2014 - 15:24
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. पाठीवर मारलेल्या कौतुकाच्या थापांबद्द्ल विशेष आभार्स.. पण थांबा. अब्बी म्येन म्याच बाकी हय. :) बाळ सप्रे - BRM साठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर बिन्धास्त सांगा. माहिती हवी असेल, सोबत लांब राईडला जायचे असेल किंवा BRM रूटवर प्रॅक्टीस करायची असेल तर कधीही हाक मारा.

सूड Wed, 09/10/2014 - 16:39
याचप्रकारे लवकरात लवकर आमच्या सिक्स पॅक अ‍ॅब्स उगवून त्या कशा उगवल्या याचे लीळामृत लिहावयाची संधी आम्हाला मिळो हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!! :)

खटपट्या गुरुवार, 09/11/2014 - 05:17
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. रोज सराव चालू केला आहे. स्टैमिना वाढल्यावर अजून चांगली (हलकी आणि कमी श्रमात जास्त पळणारी) सायकल घेण्याचा विचार आहे. मोदक यांची मदत मिळेलच हि आशा !! nil

In reply to by खटपट्या

मदनबाण गुरुवार, 09/11/2014 - 10:04
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. हिकडं का तिकडं ? बाकी या धाग्यामुळे लहानपणाचे दिवस आठवले होते, तिर्थरुपांनी त्यावेळी मला STREET CAT सायकल घेउन दिली होती... या साकलची मस्त जाहिरात लागायची.बूम बूम शाका लाका बूम बूम शाक, स्ट्रीट कॅट गॉना रॉक यू बॅक अशी त्याची जिंगल होती, त्याकाळातली ती वेगळी सायकल होती. बरीच सायकल चालवली, स्लो सायकलींग च्या स्पर्धत एकदा बक्षिस सुद्धा मिळालं होत ! गेले दिन गेले... मध्यंतरी एकदा सायकल घेण्याची उर्मी आली होती, पण राह्यलच बघा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

In reply to by मदनबाण

खटपट्या गुरुवार, 09/11/2014 - 10:54
माझ्या हिकड घेतलीय ! तुमच्या तिकड सायकल चालवण्यासारखी परिस्थिती राहिली नाही आता ! तिकड आल्यावर तिकड बी चालवू कि !!

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/11/2014 - 08:13
तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन आठवडयातुन कमीत कमी २ ते ३ वेळा कंपनीमधे सायकलवर जाणार आहे. शालेय जीवनामधला आमचा रणगाडा दुरुस्त करुन घेतोय आज. (विकांत सत्कारणी लागणार आज). =))

मोदक गुरुवार, 09/11/2014 - 18:54
राम्राम मंडळी, मिपाकरांचा सायकलींगचा उत्साह बघता ट्रेक करताना.. या धाग्याच्या धर्तीवर "सायकलींग करताना.." असा धागा काढावयाचे मनात आहे. तुम्हाला सायकलींग विषयी असलेले प्रश्न, शंका एखादी माहिती हवी असल्यास याच धाग्याच्या प्रतिसादात विचारले तरी चालेल. माझ्या अल्पज्ञानानुसार प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन. एखादे उत्तर माहिती नसल्यास आपण मिळून शोधूया. आपला, मोदक.

विअर्ड विक्स गुरुवार, 09/11/2014 - 23:13
सायकलिंग वर लेखमाला पाहून उत्सुकता चाळवली. हा विषय तसा इथे दुर्लक्षितच होता. यंदाच कार्यालयातील ३५ + मित्राने BRM 200 नि 400 पूर्ण केल्या पण 600 हुकली. आपला लेख त्याला जरूर वाचावयास देईन. आपल्याप्रमाणेच सायकलीच्या किमती बघून बेत पुढे ढकलत होतो. पण या महिन्यातच second hand तरी सायकल घेण्याचा विचार आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, एकदा तरी देकॅथालोन ला चक्कर मारा. आता नाशकात सुद्धा उघडले आहे. लेखमालेसाठी नि सायकलिंग साठी शुभेच्छा......

In reply to by विअर्ड विक्स

मोदक Sat, 09/13/2014 - 13:24
धन्यवाद.. डेकॅथलॉन ला नेहमी जाणे होते. तेथे एकदा "One Minute Fast Cycling" स्पर्धा झाली होती त्यामध्ये माझा दुसरा नंबर आला. :)

विलासराव Sat, 09/13/2014 - 14:09
माझ्या डोक्यात हे खुळ आलय हे तुम्हाला कसं समजलं मोदकशेठ? मला पण आपलं म्हणा. आनी आवाज द्या. पन आमच्याकडे अजुन सायकल नाही,इथुन सुरवात आहे. पण वांदा नाय आपल्या डोसक्यात एकदा बसलं ना मग आपण ते करणारच. फक्त योग्य मार्ग्दर्शन तुम्ही करा म्हणजे झालं. आमची आजची प्रेरणा ही पहा: http://www.loksatta.com/vruthanta-news/a-cycle-journey-from-panvel-to-siachen-900686/

शिद Mon, 09/15/2014 - 20:07
८ वी ते १० वी शाळेत 'टेक्निकल' विषय होता पण त्याचे वर्ग शाळेपासून ३-४ किमी. लांब होते मग त्यावेळी रु. १५००/- ला एक नविन सायकल विकत घेतली होती. ती सायकल जवळजवळ ७-८ वर्षे मजबूत वापरली पण नंतर हळूहळु वापर कमी होऊ लागल्यामूळे विकली. पहील्या परदेशवारीत सायकल चालवण्याची पुन्हा संधी मिळाली व ठरवलं की भारतात गेलो की पुन्हा नविन सायकल विकत घ्यायची. घरी आल्यावर मस्त नविन सायकल विकत घेतली, अगदी २ र्‍या फोटोत दाखवल्याप्रमाणे (फक्त तिला गिअर्स नव्हते). वडील सकाळी ऑफिसला जाताना स्टेशनपर्यंत सायकल घेऊन जायचे व येताना मी घरी घेऊन यायचो. विकांताला किरकोळ कामं करण्यासाठी, कंटाळा आला की पाय मोकळे करण्यासाठी, नविन-नविन रस्ते शोधण्यासाठी (हि माझी आवड) इ. कारणांसाठी सुद्धा आम्ही ती सायकल १-२ वर्षे भरपूर वापरली. एका सकाळी वडीलांनी नेहमी प्रमाणे नेहमीच्या जागेवर सायकल लॉक करुन ठेवली होती पण संध्याकाळी सायकल गायब झाली होती. कुठल्यातरी हरामखोराने (भरपूर शिव्या येत आहेत आता लिहीताना पण...) नविन सायकल दिसली म्हणून १५०-२०० सायकलींमधून बरोबर आमचीच सायकल चोरून नेली होती. सगळीकडे शोधून व पार्कींगवाल्याला विचारुन देखील काहीच उत्तर मिळलं नाही तेव्हा पोलिसांत रीतसर तक्रार केली पण आजतागायत आमची सायकल मिळाली नाही व बहूतेक कधीच मिळणार नाही. ह्या असल्या प्रसंगामूळे आता नविन सायकल विकत घ्येण्यास मन धजावत नाही व घरचे देखील परवानगी देणार नाहीत. :(

पिंगू Tue, 09/16/2014 - 21:54
सध्या तरी माझ्या घोड्याची मुरगळलेली मान ठीक करुन थोड्या अंतराच्या राईडस करतोय. तेव्हा लवकरच शक्य असेल, तेव्हा पुढील कार्यक्रम सुरु करेन.

चढ आल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त दम लागणे, सायकलचा स्पीड वाढवता न येणे, साध्या उतारावरही पेडल्सची क्षमता संपणे वगैरे वगैरे. आता कोणत्या प्रकारची सायकल घ्यावी याच्या संकल्पना स्पष्ट होत होत्या.
आजकाल ह्या स्टेपपोतूर आलोय. बाकी लोअर बैकचा थोडासा इश्यू जाणवला होता. त्याव्यतिरिक्त सगळ झकास.

In reply to by मोदक

श्रीरंग_जोशी Tue, 04/14/2015 - 18:54
माझाही गणेशा झालाय. पहिला फोटोचा दुवा चेपूचा दिसतोय. शेअरींग काढून टाकले आहेस का? कदाचित इतर कुणाच्या पेजवरून दुवा दिला होता का?
उत्तरायण साठी झालेली पुणे ते बडोदा ट्रीप मनाप्रमाणे पार पडल्यामुळे २०१४ सालाची सुरूवात झकास झाली होती. ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१३ पासूनच माझी गुजरात ट्रीपची तयारी सुरू होती तेथून परत येतानाच "आता पुढे काय..?" असा प्रश्नही डोकावत होता. त्या ट्रीपचा हँगओव्हर उतरण्यात दोनेक आठवडे गेले दरम्यान भीमाशंकर / गिरवली वगैरे भटकंती झाली.

The morning after..

निखळानंद ·

In reply to by सूड

निखळानंद Tue, 09/09/2014 - 17:10
टिळकांनी सुरु केलेला हा गणेशोत्सव नक्कीच नाही.. सार्वजनिक असलेले काहीच आता चांगले असत नाही.. मला वाटतं समूहानी करण्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी एक चांगला नेता असावा लागतो. गल्लोगल्ली चांगले नेते येणार कुठुन ? योग्य मार्गदर्शना अभावी मग मेंढरं हैदोस घालतात...

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 17:24
सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निखळानंद Tue, 09/09/2014 - 17:37
अहो चांगली खाज असलेले कार्यकर्ते ही आहेत म्हणून त्यांच्या गौरवा साठीच तर मी हा धागा काढला. नाहीतर 'गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप' या विषयावर इतर धागे आहेतच.. सगळ्या अनागोंदीत काहीतरी चांगले बघावे म्हणून मी या चौपाटी स्वछ करणा-या कार्यकर्त्यांकडे मोर्चा वळवला..

In reply to by निखळानंद

सूड Tue, 09/09/2014 - 17:43
नवीन दिसतांय म्हणून सांगतो, प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देत बसू नका. एकदा मिपार्पणमस्तु केलंत की आभाराचं भाषण द्यायला एक प्रतिसाद टाकावा. *हे माझं मत झालं, शेवटी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ;)

In reply to by काळा पहाड

सूड Tue, 09/09/2014 - 17:28
>>सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत. शब्दाशब्दाशी सहमत !! *HAPPY*

सवंगडी Wed, 09/10/2014 - 08:41
आव्ह तुमचं म्हणणं एकदम खर हाय बगा. पन आपल्याकडे कायदाच लोकांना हवीतशी भक्ती करायची परवांगी देतो न. मंग हे लोक तिथ पण केस खेळतील अन जिकतील पन. आजचा पेपर वाचला तर चांगल्या बातम्या आइवजि गणेशोत्सवाचे वाभाडे काढणाऱ्या बातम्याच जादा. अन त्यात तुमी अश्या pill वगैरे ची नावं घेता ते पण तेवढच खर हाय. मेडिकल मधी त्याप्रमाने मिळणाऱ्या साधनांची इक्री लई वाढते नवरात्र,रंगपंचमी,गणपती या काळात. आता सार्वजनिक उत्सव हे कमाईच साधन हाये. कोन बंद करायची भाषा करणार?

पैसा Wed, 09/10/2014 - 09:10
चांगले उपक्रम करणार्‍यांचे अभिनंदन आणि आभार! त्यांचं काम नेहमीच दुर्लक्षित रहातं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता सगळे सार्वजनिक उत्सव बंद करावेत यावर सहमत आहे.

In reply to by सूड

निखळानंद Tue, 09/09/2014 - 17:10
टिळकांनी सुरु केलेला हा गणेशोत्सव नक्कीच नाही.. सार्वजनिक असलेले काहीच आता चांगले असत नाही.. मला वाटतं समूहानी करण्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी एक चांगला नेता असावा लागतो. गल्लोगल्ली चांगले नेते येणार कुठुन ? योग्य मार्गदर्शना अभावी मग मेंढरं हैदोस घालतात...

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 17:24
सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निखळानंद Tue, 09/09/2014 - 17:37
अहो चांगली खाज असलेले कार्यकर्ते ही आहेत म्हणून त्यांच्या गौरवा साठीच तर मी हा धागा काढला. नाहीतर 'गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप' या विषयावर इतर धागे आहेतच.. सगळ्या अनागोंदीत काहीतरी चांगले बघावे म्हणून मी या चौपाटी स्वछ करणा-या कार्यकर्त्यांकडे मोर्चा वळवला..

In reply to by निखळानंद

सूड Tue, 09/09/2014 - 17:43
नवीन दिसतांय म्हणून सांगतो, प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देत बसू नका. एकदा मिपार्पणमस्तु केलंत की आभाराचं भाषण द्यायला एक प्रतिसाद टाकावा. *हे माझं मत झालं, शेवटी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ;)

In reply to by काळा पहाड

सूड Tue, 09/09/2014 - 17:28
>>सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत. शब्दाशब्दाशी सहमत !! *HAPPY*

सवंगडी Wed, 09/10/2014 - 08:41
आव्ह तुमचं म्हणणं एकदम खर हाय बगा. पन आपल्याकडे कायदाच लोकांना हवीतशी भक्ती करायची परवांगी देतो न. मंग हे लोक तिथ पण केस खेळतील अन जिकतील पन. आजचा पेपर वाचला तर चांगल्या बातम्या आइवजि गणेशोत्सवाचे वाभाडे काढणाऱ्या बातम्याच जादा. अन त्यात तुमी अश्या pill वगैरे ची नावं घेता ते पण तेवढच खर हाय. मेडिकल मधी त्याप्रमाने मिळणाऱ्या साधनांची इक्री लई वाढते नवरात्र,रंगपंचमी,गणपती या काळात. आता सार्वजनिक उत्सव हे कमाईच साधन हाये. कोन बंद करायची भाषा करणार?

पैसा Wed, 09/10/2014 - 09:10
चांगले उपक्रम करणार्‍यांचे अभिनंदन आणि आभार! त्यांचं काम नेहमीच दुर्लक्षित रहातं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता सगळे सार्वजनिक उत्सव बंद करावेत यावर सहमत आहे.
आदल्या रात्री उत्सव साजरा करताना अनवधानाने, जोशात किंवा धुंदीत काही खबरदारी घ्यायची राहून गेली तर त्यातून काही अनपेक्षित, अनावश्यक असे घडू नये म्हणून बाजारात 'The morning after pill' मिळते. सुजाण आणि समंजस लोक ती घेतात.. पण दहा दिवस दणक्यात उत्सव साजरा केल्यावर आणि दहाव्या रात्री त्याचा कर्णकर्कश परिपाक मोठ्या धामधुमीत केल्यानंतर अकराव्या सकाळी त्याच्या परिणामांची तमा न बाळगता आपण आपल्या कामाला लागतो. किंबहुना आपल्या जल्लोशी उत्सवाचे काही दुष्परिणाम असू शकतील हे आपल्या गावीही नसते.. But all is not lost....

नास्तिक आणि विकृती

arunjoshi123 ·

In reply to by सुहास..

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 17:25
आपली शंका रास्त आहे. विकृती असू शकेल म्हणत जास्त इलॅबोरेट न करता लेख तेथेच संपवला आहे. ------------ मग एक उदाहरण देतो. भविष्यकालीन एक समाज आहे. त्यातले सर्व लोक नास्तिक आहेत. त्यांना सद्यकालीन लेगसींमधे कोणतीही विशेष आस्था नाही म्हणा वा त्यांचे ज्ञान नाही म्हणा. त्यांना विज्ञानाचे पण खूप ज्ञान आहे असे मानू. त्यांचे आपसांत वर्तन कसे असावे हा प्रश्न घेऊ. ------------ त्यांचे स्वातंत्र्य या मूल्याबद्दलचे मत काय असेल पाहू. स्वातंत्र्य प्रत्येकाला असावे हे सत्कृतदर्शनी बरोबर वाटते. पण आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रत्येकाची क्षमता समान नसते. मग प्रत्येकाचे स्वातंत्र्य हे क्षमतेच्या प्रमाणात असावे का हा प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर हो असे यायची बरीच संभावना आहे. आता स्वातंत्र्य शब्दाला कोणते स्वातंत्र्य, किती, कधी हे सांगीतल्याशिवाय अर्थ नाही. मग संचारस्वातंत्र्याचे म्हणायचे झाले तर जास्त क्षम लोक जास्त संचार करतील (इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करतील). लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी क्रूड होईल. हे समीकरण सर्वत्र लावले तर आजच्या दृष्टीने हे वर्तन अनिष्ट वाटू शकते. --------------- आता अस्तिक देखिल आम्ही सारी ईश्वराची लेकरे, त्यात हा जवळचा हा दूरचा म्हणत अन्याय करतात. पण तो व्यवस्थागत अन्याय झाला, ती काही ऑफिशियल लाईन नाही. जेव्हा कि नास्तिकांचे भेदभावी वागणे हेच न्याय असेल, तो अन्याय म्हणून तक्रार करायची सोय नसेल. --------------- क्रूड उदाहरण सध्याला टाळत आहे.

In reply to by सुहास..

सुहास.. Tue, 09/09/2014 - 19:39
उगा पुस्तकातील संदर्भ उगाळण्याची सवय नाही आपल्याला ...माझं जे स्पष्ट मत आहे ते सांगतो .. आस्तिक म्हणतो ...देव आहे ....शोध घेत नाही ! नास्तिक म्हणतो ...देव नाही ...शोध घेत नाही ! , मग ईश्वर आहे की नाही याचा शोध कसा घ्यायच्या ...तुला प्रचीती आली ..छान !! तुझ्याकडे ठेव ..लोकांना बोंबंलुन सांगु नको ...त्याच श्रेष्ठत्व त्यामुळे टिकुन राहील ...कारण दुसर्‍याला ( ज्याला आपण बोंबंलुन सांगतो आहे , त्याला येईलच असे नाही ) आली तर अजुन अजुन चान चान ...पण नाही आली तर तो तुला खोटारड म्हणणार ...आस्तिक वि. नास्तिकाच असच आहे ...देव दगडात आहे तसा तो मानवात ही आहे , की मानव स्वतःच देव आहे ? की माणसाने देव घडविला ? की देवाने माणुस घडविला ? काय अर्थ आहे का या प्रश्नात आणि त्याची अशी प्रतवारी करुन अहवाल (पिसे) काढण्यात ...ज्याचे डोळे उघडतील त्याला दिसेल , आणी ज्याचा हात तुटेल तो त्याच्याच गळ्यात पडेल. एक बेवड्यासाठी , त्याला ती( वारुणी ) क्षणभर का असेना मिळालेली तृप्ती हा त्याच्या देव नसु शकतो का ? लहान मुलाला हातात लिमलेट च्या गोळ्या मिळाल्या तर त्याल त्यात देव सापडत नसावा का ? एखाद्या मजुराला, घरात पैशाची अडचण असताना, कामगार कट्ट्यावर एखाद्याने कामासाठी अ‍ॅडव्हान्स देउन उचललं की तो ठेकेदार त्याच्यासाठी देव नसतो का ? साधं तहान लागलेल्या एखाद्याला जर कोणी पाणी पाजलं तरी त्यात देव दिसतो ...मग आस्तिकाचा देव आणि त्या नास्तिकाचा देव कसा ठरविणार ? दोन्ही एकाच दिशेला धावत आहेत असे नाही का वाटत ...हसु येते जेव्हा सैध्दांतिक माणसे " योगायोग " हा शब्द वापरतात ..मी ज्याने हे म्हटले त्याला दोन एकदा तरी उच्चारायला लावतो ..." योगायोग " माझी मत पटतील असे नाही , पटली नाहीत तरी चालेल ! पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !! अक्षरश : उत आला हे विषय वाचुन वाचुन ..पाच वर्षे मिपावर या विषयावर नुसता किस पाडला जातोय ...दया करा , जगु द्या ..काही तरी नवीन वाचु द्या ...ही नम्र विनंती !!! आजची सही : माणुस हा चुकीचा पुतळा आहे , हे जर खर धरलं तर , पुतळा ही देखील माणसाचीच चुक आहे हे गृहीत धरुन चालावं

In reply to by सुहास..

arunjoshi123 गुरुवार, 09/11/2014 - 23:27
पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !!
आपल्या स्वतःच्या प्रतिसादात तुम्ही येथल्या दोन पकाऊ चर्चा सांगीतल्या आहेत. १. देव कशाला म्हणावे? वा देव भेटला केव्हा म्हणावे? आणि २. देव आहे कि नाही? ------------------------- मी मांडलेला विषय वेगळा आहे. यात देव देव असे १०० जागी लिहिले असले तरी देव चर्चेच्या केंद्रस्थानी नाही. चर्चेच्या केंद्रस्थानी मानवी मूल्ये आहेत. तुमचं आणि माझं वागणं आहे. देव काय आहे आणि देव आहे की नाही (किंवा विश्व का आहे आणि कसं आहे) या तांत्रिक्/वैज्ञानिक्/अध्यात्मिक दोन प्रश्नांची उत्तरे न देता वा नीट न देता देव मानावा का नाही अशी चर्चा आहे. त्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं हा फार असंभव प्रकार आहे म्हणून थेट तिसरा प्रश्न - "आता मी देव मानावा का? (किंवा हे जग सप्रयोजन आहे कि अप्रयोजित)" हा पहिला प्रश्न केला आहे.

In reply to by arunjoshi123

हाडक्या Tue, 09/09/2014 - 19:36
हा हा हा.. यावर आमच्या आवडत्या दक्षिण बाग (south park) मालिकेत एक भाग आहे, 'गो गॉड गो' म्हणून .. त्याचा हा एक विडिओ सर्वसाधारण कथा अशी की, भविष्यात नास्तिक जग आहे पण ते दोन तुकड्यात विभागले आहे एक म्हणजे Unified Atheist League (UAL) आणि दुसरे म्हणजे United Atheist Alliance (UAA). त्यांच्या भांडणाचा विषय पण मजेशीर आहे तो म्हणजे या दोहोंपैकी कोणते नाव जास्त logical आहे. मग लई गमजा. (त्या पडद्यावर पहा इच्छा असल्यास). मला वाटतंय तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे गमतीशीरपणे मांडलय.

चौकटराजा Tue, 09/09/2014 - 17:09
मला अनुभवानुसार , निरिक्षणानुसार असे वाटते की सर्वच तत्वज्ञाने ही फार मोठ्या अर्थाने सत्य आहेत व भ्रमही .हा सगळा उहापोह फार व्यापक अर्थाने विश्वाचाच भाग आहे. पण एका वेगळ्या नजरेने पाहिले असता हे फक्त विकसित मेंदूचे खेळ आहेत. याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा. ( 'अर्थ नाही' असे म्हणत नाही कारण माझे निरिक्षण विश्वाच्या बाहेरूनचे नाही) .सबब माक्झे तत्वज्ञान हा देखील एक भ्रम असू शकतो.

In reply to by चौकटराजा

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 17:55
याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा.
असू शकतं. बर्‍याच तत्त्वज्ञानाला निसर्गाच्या पातळीवर अर्थ नसावा. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामधे अनंत तत्त्वज्ञाने विकसित झाली आहेत. पण अर्थशास्त्रच मूळात मूळ मानवी भावनांचा आदर करण्यासाठी (to respect needs of humanity) झाला आहे. तर जेव्हा मानवी भावनांना तिलांजली दिली जाते तेव्हा आर्थिक तत्त्वज्ञाने आहेत असे वाटू लागते. असो. मात्र ईश्वरविषयक तत्त्वज्ञानात एक नैसर्गिकता मला दिसते. ती मी ईथे नमूद करणे गरजेचे मानतो. आपण जर ईश्वर (त्याच्या तम तम भाव वाचक विशेषणांसह) नाही असे मानले तर ब्रह्मांडात मनुष्य स्वतः एक भौतिक वस्तू बनून राहतो. इतर अनेक वस्तुंसारखी अजून एक वस्तू. काही सब्-अ‍ॅटोमिक पार्टिकल्स, काही अणू, काही रेणू. अशा अणूंचे बनलेले संयुग. अशी अनेक संयुगे एकत्र येतात तेव्हा एक केमिकल कॉप्लेक्स बनते. तर माणूस म्हणजे तसा एक काँप्लेक्स. अशा संयुगसंचाचे (माणसांचे) भौतिक, रासायनिक गुणधर्म एक यादी बनवून लिहून काढता यावेत. (आज माहित नाहीत, पण कधी व्हायची शक्यता नाकारता येत नाही.). मग ज्याला आपण आपले सजीवत्व म्हणतो, जाणिव म्हणतो वा भावना म्हणतो त्या वास्तवात या किचकट गुणधर्मांना दिलेली सोपी नावे आहेत असे होते. त्यांना या जड गुणधर्मांपलिकडे अर्थ नाही. या सगळ्याचा स्रोत काय? तर निसर्गाचे नियम. सगळे लागलेले न लागलेले शोध. ते कसे ठरले? तर निसर्गाच्या नियमांनी. पुन्हा ते कसे बनले? तर निसर्गाच्या नियमांनी(देवानी जग बनवलं तर देवाला कोणी बनवलं चा सायंटिफिक इक्विवॅलेंट). भौतिकशास्त्रात ज्याला ऑब्जेक्ट म्हणून पाहतात तसे माणसाकडे पाहिले जाऊ शकते. ईथे मला नीट वाक्यरचना करता येत नाहीय, पण मनुष्याला अन्य वस्तुंप्रमाणेच एक वस्तु मानणे (तिचे केवळ गुणधर्म वेगळे) हे त्याला एक प्रकारे मृत ठरवल्यासारखं आहे. मग ईश्वराच्या (त्याच्या विशेषणांसहित) असण्यानं/मानण्यानं माणसाच्या अस्तित्वाला सजीवत्व येतं. अर्थ प्राप्त होतो. ईश्वराचं नक्की स्वरुप काय हे एक मिनिट बाजूला ठेऊ. पण ईश्वरनिर्मित मनुष्य हा 'आईबापांनी जन्म दिलेला पोर' वाटतो जेव्हा कि ईश्वरहिन विश्वातला मनुष्य हा 'कोण कोठल्या पर्वतावरून वाहत आलेला मनुष्याकृती दगड' वाटतो. आपण आज आपलं ऐहिक स्वरुप काय आहे हे अधिकाधिक उत्तमपणे जाणून घेऊ लागलो आहोत. परंतु, मूल:स्वरुपाचा प्रश्न हा स्रोताचा शोध घेतल्याशिवाय सुटणार नाही. आणि स्रोत निर्जीव असेल तर त्यात का म्हणून सजीवत्व यावे?

In reply to by arunjoshi123

स्त्रोत निर्जीवच आहे, यावर डॅनियल डेनेट या फीलोसॉफरने छान आर्ग्युमेंट केले आहे, consciouness explained या त्याच्या पुस्तकात. कार्टेशियन थिएटर कन्सेप्ट उपयोगी पडेल. http://www.wikipedia.org/wiki/Cartesian_theater

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 18:26
त्या लिंकमधे जाणिवेच्या स्रोताची चर्चा आहे. वर मला अभिप्रेत विश्वाचा स्रोत आहे. --------------- तो निर्जीव मानला तर आपण सजीव उरत नाही.

In reply to by बॅटमॅन

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 18:33
ठिक आहे. मी पटवून घेतो. तू मला एक जिवंत पेशी आणि तीच पेशी मेली तर दोहोंत फरक काय असतो/घडतो ते सांग.

In reply to by arunjoshi123

पेशींचे कार्य प्रोटीन सिंथेसीसचे असते, प्रोटीन तयार करणारे कारखाने. कुठले प्रोटीन तयार करायचे याची माहीती genetic code वा DNA त असते, जर पेशीतला असा महत्वाचा भाग डॅमेज झाला तर पेशी मृत होते वा ति ठराविक प्रोटीन तयार करु शकत नाही, जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.बंद पडलेले व चालू घड्याळ यात जो फरक असतो तोच.

In reply to by नानासाहेब नेफळे

ता. क- पेशी जीवंत वा मृत नसते, ती फक्त चालू कि बंद एवढाच फरक असतो.जीवंत वा मृत या मानवी संकल्पना आहे, घड्याळ बंद पडल्यानंतर ते मेले असे आपण म्हणता का?

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 19:49
१. प्रोटीन सिंथेसिस आणि पेशी या काही एकमेकांना आयडेंटिफाय करायच्या संकल्पना नाहीत. अनंत प्रकारच्या पेशींचा प्रोटीन सिंथेसिशशी काही एक संबंध नसतो. (स्वतःचे बनणे सोडून) २. पेशी बंद चालू असते असे म्हणता येते. पण ती जिवंत मृत देखिल असते. सजीव सृष्टी ही (नुसती लोकशाही पाळायची म्हटली तर) एकपेशीय सजींवांच्या हातात कायमची आहे असे समजा. इतकेच काय आपले पूर्वज देखिल कधीकाळी एकपेशी सजीव होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 19:51
जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.
अशी ब्रह्मवाक्ये म्हणजे गंमत आहे. दुरुस्त करणे वेगळे आणि जिवंत करणे वेगळे. मी बॅटमॅनला जो मूळ प्रशन विचारला तो सुलभ असावा म्हणून पेशीवर विचारला. जीत व मृत देहात काय फरक आहे असा तो प्रश्न आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात प्रचंड विद्युत दाबाखाली वीज पडली ,काही अमिनो आम्लांचे रेणु या प्रचंड दाब व तापमानाखाली फ्युज झाले आणि सेल्फ रेप्लीकेटींग काँम्प्लेक्स तयार झाले ,पूढे याच काँम्प्लेक्सचे पेशीत रुपांतर होऊन सजीव अस्तित्वात आले,त्यामुळे भौतिक जगाशिवाय काही अस्तित्वात नाही, अध्यात्म वगैरे या कल्पना खोट्या आहेत, असे काहीही नसते.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 18:31
अशा एकूण सात थेर्‍या आहेत. आपण हीच मानता का? तर हे रेणू ते मानव अशी चर्चा रोचक असेल. (म्हणजे प्रक्रिया माहित असणे गरजेचे नाही, पण बहुतेक गोष्टी शुड काँप्लाय द लार्जर स्कीम.)

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , खरंतर तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये हे कळुन चुकलय ...तुम्ही ठार स्वमतांध आहे ह्यावर आमचे आमच्याशी एकमत झाले आहे पण तुमच्या निमित्ताने आम्हाला रिव्हिजन करता येते म्हणुन लिहितो आहे ... अध्यात्माचे जाऊ दे , तुम्ही रेने देकार्त हे नाव ऐकले आहे का ? त्याचे मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी हे पुस्तक वाचले आहे का ? फ्री आहे गुगल्वर मिळेल त्यातील किमान पहिला चॅप्टर Meditation I: Concerning Those Things That Can Be Called into Doubt तरी वाचुन काढा ( बायदवे तो ब्राह्मण नव्हता बर कां ! ) १)इंद्रियांना अनुभवता येणार्‍या सगळ्या गोष्टी खर्‍या असतील असे नाही , रादर कोनती खरी अन कोणती खोटी हे ठरवायला आपल्याकडे योग्य मानदंडच नाहीये , २) आपल्याला जे काही ज्ञानहोत असते ते सारेच अनुभवजन्य आसते . आम्ल विद्युतदाब रेणु तापमान वगैरेवगैरे जे तुम्ही म्हणता आहात ते सारेच तुमच्या ज्ञानेद्रियांतर्फे तुमच्या मेंदुला कळालेले असते ३) आता अर्ग्युमेन्ट १ आणि २ एकत्रपणे पाहिल्यास असे तात्पर्य निघते की आपले सारेच ज्ञान हे डुबीयस / अर्थात शंकास्पद आहे ४) आता अर्ग्युमेन्ट ३ चे निगेशन असे होईल की आपले कोनतेच ज्ञान सत्य आहे असे आपण ठामपणे म्हणु शकत नाही . कधीतरी लीप ऑफ फेथ घेण्याचा प्रयत्न करा राव ! आपल्याला कळत नाही ते नसतेच , खोटे असते , किंव्वा ब्राह्मणी कावा असतो ही असली विचारसरणी जरा बाजुला ठेवलीत तर जरा मोठ्ठे व्हाल ! शुभेच्छा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 20:17
सहमत आहे. माणसाला अ‍ॅबसॉल्यूट काँटेक्स्ट मधे सारी गृहितके मांडून कोणतेही एक सत्य देखिल प्रस्थापित असंभव असावे. सत्य सिद्धतेत द मॅटर गेट्स सो मेसी, कि शेवटी सोडून द्यावं लागतं. म्हणून अस्तिक गोलगोल बोलतात. ------------ पण सत्य प्रस्थापित होवो वा न होवो, काय मानायचं काय काय नाही ही मानवी मर्जी आहे. म्हणून अख्ख्या ब्रह्मांडाचं संपूर्ण सुसूत्र आणि तिन्ही काळांचं (किमान भूत आणि वर्तमान) ज्ञान होत नाही तोपर्यंत मर्जी चालणार आहे. ------------ अंततः प्रश्न स्वतःस 'एका अपघाताचा परिपाक' मानायचे कि 'एक बुद्ध्या रचना' मानायचे हा उरतो. याचं उत्तर काहीही दिल्यानं सध्याला तरी फरक पडणार नाही, पण एक काळ असा जरूर असेल फरक पडेल. आपला संवाद 'वरून अभिप्रेत, सार्थ, मॉनिटर्ड, इ इ " आहे कि ' इंटर मशिन कम्यूनिकेशन' आहे हे आणि अशा सगळ्या गोष्टी ठरायला ही सर्वोच्च फिलॉसॉफी कामाची ठरेल.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Wed, 09/10/2014 - 11:27
ईंटेलिजेंट डिजाईन म्हणजे काय त्याची माझी जी अल्पशी कल्पना त्याप्रमाणे ते लोक माझ्या एकूण विचारांपैकी काही सबसेट मानणारे असू शकतात. मी कोणतीही प्रचलित फिलॉसॉफी मानत नाही. ही तत्त्वज्ञाने कळून घ्यावी/यावी इतकी बुद्धी मला नाही. नुसत्या "काळ" या वैज्ञानिक संकल्पनेवर मी शेकडो पाने वाचली आहेत. पण अजूनही काळ मंदावला, थांबला म्हटले कि माझे डोके गरगरते. तसेच योगी "जाणिवेच्या पलिकडे" ही संज्ञा वापरतात तेव्हा माझी जाणिवच रुद्ध होते. सबब मी केवळ पटलेल्या, रॉ सत्यांचा पाईक आहे. त्यात ज्ञानाच्या पारंपारिक ते अपारंपारिक शाखांच्या कोणत्याही एका संकल्पनेला माझी सहानुभूती असू शकते, दुसरीला नसू शकते. ---------------------- एक संदर्भ घेतला (स्थळ, काळ, इ इ ); आणि काही गृहितके केली; आणि काही विधाने सत्ये असली वा सत्ये मानली तर जी तार्किक डिडक्शन्स येतात, त्यापलिकडे मला फार काही डिफेंड करता येत नाही.

In reply to by arunjoshi123

तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे जाते? एखाद्या ईझममध्ये बसवा बुवा! बर्याचदा आपण भौतिकवाद, अधिभौतिकवाद, आस्तिकवाद ,तर्कवाद ,गूढवाद, मिस्टीसिझम, द्वैतवाद यामध्ये झोके घेत असल्याने, कुठल्या पाँईंट ऑफ रेफरन्सने चर्चेला सुरवात करावी या संभ्रमात प्रतिवादी पडतो...

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Wed, 09/10/2014 - 12:49
नानासाहेब, आपणांस निश्चित असे उत्तर देऊ शकणार नाही. असले वाद तर जाऊच द्या पण अगदी विज्ञानाचे नियम देखिल खूप सारा संदर्भ, गृहितके आणि मर्यादा स्पष्टपणे दिल्याशिवाय मानू नये अशा मताचा मी आहे. ------------ मानवजातीच्या इतिहासात जितक्या संस्कृती उदयास आल्या त्यात फारच अल्प अवधी/प्रांत वगळला तर सर्वत्र लोक इश्वर मानणारेच निघाले आहेत. त्यामुळे आजची जी मूल्ये आहेत ती अशी 'तेथून' आली आहेत असे सर्वसाधारण लोक मानतात. आता नव्या युगात 'तेथे' काहीच नाहीच नाही असे मानून वागायचे तर नवी मूल्ये कोणती? कारण हळूहळू लेगसीचा परिणाम नष्ट होणार आणि नविन मूल्ये ही नव्या "टॉप लेवल तत्त्वज्ञानावर आधारित" अशी येणार. याचे सूचक म्हणून आपण खाली अंतरा आनंद यांचा प्रतिसाद वाचा. त्यात एक रोचक/भयंकर (जे काय ते) नास्तिकी विचार आहे. तो म्हणजे "विश्वात विकृत असे काही नसतेच." ही हालत आजच आहे. उद्या हाच मूल्याधार होणार आहे. कारण 'तेथली' जागा खाली केली कि 'तेथे' काय भरायचे याचे चिकार ऑप्शन्स उभी राहतात. ------------------- मी सर्वसाधारणपणे वाटले आहे कि ईश्वराचे जे खरे खोटे वर्णन जगात झाले/होते आहे, त्याने आजची मूल्ये अशी आहेत. ईश्वर गायब, मूल्ये गायब. मग जग कसे असेल? किंबहुना विकृत असेल. किमान आज त्याची कल्पना केली, चित्र मांडले, तर नक्कीच फार विकृत दिसेल. ------------------- मी स्वतः कोणत्या लेबलाखाली मोडतो याचा या चर्चेवर परिणाम न व्हावा. पण अदरवाईज जाणायचे असेल तर मी कट्टर प्रतिगामी विचारांचा माणूस आहे. "निसर्गाच्या तांत्रिक नियमांचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग व्हावा" हा एक मोघम नैसर्गिक्/पुरोगामी विचार सोडला तर जगातला एकही पुरोगामी विचार मला सत्कृतदर्शनी मान्य नसावा असे वाटते.

In reply to by arunjoshi123

ह्म्म. ईश्वर संकल्पना निकालात निघाल्याने लोक कसे विकृत होतील ते सांगता का जरा? अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत. जपान कोरीया चायना सिंगापूर मलेशिया विएटनाम कंबोडीया वगैरे बौद्धधर्मीय देशात एट्रोसिटीज आपल्या पेक्षा कमी आहेत ,याचे काय कारण असावे? जगाचे देवघर असे बिरुद मिळवणारा देश बलात्कार्याँचा देश म्हणुन ओळखला जायला लागला आहे याची काय कारणमिमांसा द्याल? नास्तिक जपानात भ्रष्टाचार फारच कमी व आस्तिक भारतात भ्रष्टाचार प्रचंड याची" ईश्वरामुळे नैतिक मुल्य टिकुन आहे" या तुमच्या गृहितकाशी कशी सांगड घालणार? देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 गुरुवार, 09/11/2014 - 14:29
अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत.
धर्माचे आणि अर्थिक प्रगतीचे कोणते कोरीलेशन नसावे. आर्थिक प्रगती वेगळ्याच कारणांनी ठरते. इतिहासात कधी काळी उलट अवस्था होती. अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. --------------- जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? निसर्गात कुठे शांती, भूतदया, क्षमा असते म्हणून ती पाहून गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांना तसे वागायला सांगीतले? रँडमली? रँडमलीच असेल उद्या दुसरा एखादा नास्तिकी भलतेच काही तत्त्व सांगू शकतो. लेखात म्हटल्याप्रमाणे पापिलवार नास्तिकवादाचा शोधच मुळी अस्तिकांचे गैरवर्तन नियंत्रित करायला झाला. अस्तिकांना जगाचा स्रोत (देव) आणि मानवी मूल्ये यांच्यापैकी एकाचे चयन करायचा प्रसंग आला (वास्तविक यायला नको, पण माणसाचं खुरापाती डोकं आणतं असले प्रसंग) तेव्हा त्यांनी स्रोताचे चयन केले आणि मूल्ये धाब्यावर बसवली. त्यातून समाजात अनिष्टता माजली. तेव्हा या युगप्रवर्तक लोकांनी स्रोत नावाची संकल्पना फेकून देऊन फक्त मूल्ये असलेला समाज बनवायचा प्रयत्न केला. पण या सगळ्याने ज्या मूळ समाजात चांगली मूल्ये आली ती ईश्वर या संकल्पने मुळेच/पासूनच आली हे सत्य बाद होत नाही. उद्या (१००-२०० वर्षांनी) हा सारा इतिहासच मिटवला वा त्याचे उपयोजन मूल्ये शून्यवत मानले वा हे सगळं इरिलेवंट मानलं तर अस्तिक लोक पुन्हा तीच मूल्ये स्वीकारतील. अस्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन चुकते, पण त्यांचा भाव बरोबर असतो. देवाला आहुती द्या. का? देव खुश व्हावा म्हणून. का? त्याची आमच्यावर दया असेल? का पाहिजे दया? कारण तो आमचे कल्याण करेल, आम्हाला सुखी ठेवेल. सुखी म्हणजे कसे? अन्न, पाणी, घर, धन, सुरक्षा, मनःशांती, कुपित होऊन नुकसान करणार नाही, इ. इ. नास्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन अचूक असते. म्हणजे त्यांना माहित असलेली सत्ये ते सुसूत्र, सुसंगत जोडतात. पण त्यांचा भाव हा घोळाचा विषय आहे. त्यामुळे ते जी नविन व्यवस्था आणतील ती "आजच्या चष्म्याने" कशी दिसेल हे चिंताजनक आहे. -------------------
देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.
आज जगात केवळ अस्तिकवादच आहे. आपण ईथे चांगले चांगले म्हणून दिलेल्या देशांची लोकसंख्या जगाच्या २०-२५% असावी. पण जगात नास्तिक आहेतच १०%. (ते ही सगळे पश्चिमेत.) आज अस्तिकांचं विकृतीकरण प्रचंड झालं आहे हे वास्तव आहे. ते कोणी अमान्य करू नये. पण याला पर्याय म्हणून येणारी नास्तिकी व्यवस्था जसजशी मोठमोठी होत जाईल, तसतशी त्यातही विकृतीकरण येणार. ते नैसर्गिक, टाळता न येणारं आहे. पण विषय तो नाही. आज अस्तिकांपेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ, चांगले हे दाखवायच्या स्पर्धेत नास्तिक लोक जास्त चांगली मूल्ये पाळतात. पण माझा मुद्दा असा आहे कि जेव्हा असे प्रेशर नसेल, तेव्हा (जी नैसर्गिक अल्पशी विकृती असते ती दुर्लक्षिली तर) केवळ मूळ तत्त्वज्ञानच वांझोटे आहे म्हणून नास्तिकी व्यवस्था प्रचंड प्रमाणात विकृत निघू शकतात. कारण या लोकांना विचार करायला स्टार्टिंग पॉईंट (देव) नाही, स्टार्टिंग फिलॉसॉफी (शाश्वत मूल्यांची संकल्पना, निसर्गाच्या सर्व घटकांतील कनेक्ट, जीवनाचे काहीतरी प्रयोजन, फलानं, ढिमकानं.)नाही. मग ते लोक सृष्टीत कसं वागायचं हे स्वतः ठरवणार. आता मग अशा नास्तिक लोकांची एक कलेक्टिव फिलॉसोफी असेल का? तर हो. ती काय? देव नाही...बिग बँग्...उत्क्रांती...मास्लो...भौतिकशास्त्राचे नियम...सार्‍या शास्त्रांचे सारे नियम्...स्वतः केलेली सारी निरीक्षणे...त्यातून काढलेले अर्थ. इतकं जगण्यासाठी पुरेसं आहे का? नाही (नाही मधला ही ठेक्यात!)! कारण कितीही माहिती असली तरी काही निर्णय/मते पूर्णतः स्वयंभू ("व्यक्तिवर सोडलेले") उरतात. तांत्रिक दृष्ट्या ते निर्णय चूक वा बरोबर म्हणता येत नाहीत. मौलिक दृष्ट्या फटकन सांगता येतात. देवाच्या भितीनं लोक कसे वागतात याचं उदाहरण देण्यापूर्वी लोक स्वतः काय आहोत याचं असेसमेंट कसं करतात हे पाहणं औचित्यपूर्ण ठरेल. देव आहे नि असा असा आहे नि आपलं नि त्याचं नातं असं असं आहे हे मानल्यावर एक काँट्रक्ट निर्माण होतं. या कराराचा शक्यतो अव्हेर न करणारा माणूस तोच अस्तिक मानला पाहिजे. मी देव तर मानतो पण मी वागणार माझ्या मनाप्रमाणे, माझ्या स्वार्थासाठी, करार गेला तेल लावत म्हणणारास अस्तिक म्हणावे का? आज जगातले बरेच लोक स्वतःस अस्तिक मानतात, पण त्यांचा अस्तिकत्वाचा फार वेगळा असतो. देव या संकल्पनेच्या नावाखाली चार प्रथा पाळून हवे तसे वागणारास अस्तिक म्हणता येणार नाही. हस्तिदंती मनोर्‍यातील पिवळेधम्मक ब्रह्मतत्त्व खाली येऊन कोण्याच्या हातात पडेपर्यंत त्याचे गढूळ पाणी झालेले असते. तीच गत नास्तिकांची देखिल आहे. केवळ देव नाही म्हटल्याने पुरे होत नाही. पुढे काय? तुम्ही इतकी तत्त्वे, नियम, मूल्ये पाळता ते का? बिग बँग ते तुम्ही असा प्रवास झाला असेल, आणि आज एक भौतिक पदार्थ म्हणून तुमचे काही गुणधर्म असतील, तर ऐष करून घ्या ना. काय मागे पुढे बघता? तुम्हाला काय थांबवते? चोरी करू नये. का? तो एक पदार्थ, तुम्ही एक पदार्थ. आणा ना घरी. घ्या ना भोग. कायदा पाळावा. का? कायदा पाळावा असे दाखवावे. प्रत्यक्ष कधी पाळू नये. शेवटी आपण या जगातली आपापले गुणधर्म (म्हणजे भावना, वासना, इच्छा, इइ)असणारी एक इंडेपेंडेंट बाब आहोत. लक्षात घ्या, बरेच अस्तिक लोक दांभिक आहेत आणि त्यांची व्यवस्था वाईट आहे हे मला मान्यच आहे. पण लवकरच हे अस्तिकी दांभिकही नास्तिक होत आहेत (दांभिक लोक नास्तिक होणे सोपे असते, किंबहुना ते अलरडी नास्तिकच असतात.) नि उरलेले सगळे सामान्य लोकही हळूहळू नास्तिक होऊ लागले आहेत. -------------- मी मूळ लेखात दिलेला ईश्वरप्रणित "इंटेंडेड कनेक्टेड" कनेक्ट शब्द वापरला आहे. तो नसला तर (विचारी, विवेकी मनाचे) काय होते त्याचे उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. समजा एका नास्तिक स्त्रीसमोर बाळाला दूध पाजायचा प्रश्न आहे. ती काय काय विचार करू शकते पहा - १. बाळाला दूध पाजल्याने फिगर खराब होते का? झाली तर पुन्हा सामान्य होणे सोपे आहे का? २. बाळा सहा महिनेच दूध पाजवावे का? (१८० व्या दिवशी बटन बंद केल्यासारखे, सुस्कारा सोडत दूध बंद करणे.) ३. बाळाला पहिले सहा महिने देखिल दूध नाही पाजवले तर चालते. पावडर मिल्कवर अनेक बाळे वाढतातच. ४. माझे सौंदर्य जास्त महत्त्वाचे का बाळाला नैसर्गिक दूध देणे? ५. बाळाला नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता आईचे दूध न दिल्याने कमी होईल का? पण इतर आईचे दूध न मिळालेली बालके देखिल चिकार आजारी पडताना दिसतात. ६. बाळाला कोणते दूध दिले आहे याचा ५ वर्षांनी फरक पडत नाही. दहा वर्षांनी तर फार कमी. केवळ (ती ही फार अल्प) रिस्क आहे, म्हणू किती काळजी घ्यावी. ७. बाळाच्या दूधाच्या पावडर्स बाजारात परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. मग माझे सौंदर्य महत्त्वाचे कि ...? ८. बाळाला दूध पाजवायला मला हरकत नाही. पण त्यासाठी नेहमी त्याच्याजवळ असावे लागते. मग मी माझे करीयर, इ काँप्रोमाईज करू का? का करू? ९. मी बाळापासून दूर राहिले तर त्याच्या मानसिक सौख्याचे काय? आई म्हणजे बाळाचा होलसोल फ्रेंड. १०. बाळ एकलकोंडे इ राहिले तर तो परिणाम नंतर इलाज करून काढून टाकता येतो का? ११. बाळाला दूध आणि दूधामुळे द्यावी लागणारी सोबत हे इतके क्लिष्ट प्रश्न आहेत कि त्यांच्यासाठी आयुष्यात बाळच नको हा पर्याय निवडावा का? १२. आता मी कमिट केले कि आवश्यक तितके काँप्रोमाइज करू तर माझी कमिटमेंट तितक काळ टिकेल काय? मंजे कोणी इतका पाँइंट बाय पाँइंट विचार करत नाही, पण सबकाँशस मनात हे सगळं चालतच असतं. In the United States, breastfeeding durations fall far short of these guidelines.5 In 2005, 74.2% of US infants were breastfed at least once after delivery, but only 31.5% were exclusively breastfed at age 3 months, and just 11.9% were exclusively breastfed at age 6 months. अमेरिकेत जगात सर्वात जास्त प्रमाणात नास्तिक आणि तत्सम लोक आहेत. ६ महिने फक्त ब्रेस्ट फीडींग करावे असे "मेडिकल कम्यूनिटी" म्हणते. वरचे आकडे काय सांगत आहेत? फक्त १२% केसेसमधे हा सल्ला मानला जातो (तरी अलिकडे या विषयावर तिकडे प्रचंड जनजागृती झाली आहे त्यानंतर). दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे. तर मुद्दा ब्रेस्टफिडींगचा नाही, नास्तिक लोक जेव्हा "स्वनिर्णय" घेतात तेव्हा तो कितीतरी प्रकारचा आणि म्हणून पॉसिबली डेंजरस असू शकतो. इथे अत्यंत नाजूक विषय घेतला आहे, लहान बाळाचे अन्न, म्हणून निर्णय सारे योग्यच भासू शकतात. पण जेव्हा विषय वेगळे असतील तेव्हा निर्णय अधिक क्रूर भासू शकतील.

In reply to by arunjoshi123

सुहास.. गुरुवार, 09/11/2014 - 14:44
जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? आणि अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. नेमक काय म्हणायचे आहे ? वरच वाक्य म्हणजे प्रश्न पडलाय , आणि दुसर वाल्य म्हणजे स्वताच एखाद प्रमाणभुत अभ्यास करून मत ( वा मताची पिंक ) टाकल्यासारखे वाटले . ( हल्ली नास्तिक कम्पेर करताना बौध्द , जैन चा वापर करवा लागतोय की कुरापत काढल्या जातेय मुद्दाम ) जाता जाता : बौध्द संकल्पनेत ईश्वरीय संकल्पना नाकारली गेली की नाही हे नंतर पाहु, पण तशीच ती स्वीकारली ही गेली नाही. सांगीतले असे होते की कुठल्याही परिस्थितीत तुमची बुध्दी जागृत पाहिजे , मग तुम्ही अस्तीक असा वा नास्तिक ..जर बुध्दी ला पटत असेल तर देव स्विकारावा वा नाही , कुणीतरी नाभीतनं जन्म घेतलाय आणि मग रेटुन सांगतोय वा अंधपणाने नाही . ..कुठली ही कृती असो आस्तिकतेची वा नास्तिकतेची !! कॉमन सेन्स आहे ..दोम ठिकाणि चार चमत्काराच्या गफ्फा मारल्या गेल्यात , म्हणुन ते स्विकारव इतक अंधत्व कदाचित त्या काळी आलेल असावा, आजच्या जमान्यात दुध पिणार्‍यांची आणि पाजणार्‍यांची ही लाज निघाली हे नोंद घेण्यासारखे ) ...इति लेखन सीमा

In reply to by arunjoshi123

सुहास.. गुरुवार, 09/11/2014 - 15:14
नाही मुद्दा रेटायचाच असेल तर मी पण मराठवाड्याचाच आहे जोशी साहेब !! ;) अर्थात काही शप्पथ नाही घेतलेली की लिहीणार नाही ते ...ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्‍या बौध्द धम्मातही लिहिलेले आहे

In reply to by सुहास..

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 19:13
.ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्‍या बौध्द धम्मातही लिहिलेले आहे
हे कूठे लिहिले आहे ? धम्मपद मध्ये ? ह्याचा रेफरन्स मिळेल का ?

In reply to by सुहास..

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/11/2014 - 16:53
माणसाला निस्वार्थी बनवणारे जनुक सापडले. http://www.sciencedaily.com/releases/2010/11/101108072309.htm हे जनुक व त्याचे स्पेसिफीक व्हॅरिएन्ट स्त्रीकडे आले तर नास्तिक असली तिचे निस्वार्थी वर्तन बदलणार नाही.वरती याच स्वरुपाची ऑक्सीटोसीन संप्रेरकाच्या भूमिकेची लिंक दिलेली आहे.आता यावर विश्वास न ठेवता शेंदूर फासलेल्या दगडधोंड्यांकडून वा आकाशातल्या बापाकडून नैतिकता येते असाच जर कुणाचा दावा असेल पूढे चर्चा करण्यात अर्थ नाही.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 15:52
तद्दन निरर्थक नास्तिकद्वेष्टा प्रतिसाद. बाकी, आस्तिक स्त्रिया 'देवाला बाळ अर्पण करण्या' च्या नावाखाली बाळ बळीही देऊ शकतात. पण तुम्हांला ते कधीच दिसणार नाही. स्वतःचे सगळे पूर्वग्रह नास्तिकांवर थापले की काम संपले इतकाच उद्देश असेल तर येस! काँग्रॅट्स!

In reply to by arunjoshi123

टवाळ कार्टा गुरुवार, 09/11/2014 - 19:12
ब्रेस्टफिडींगमुळे फिगर खराब होते हा शोध कुठे लागला??? उलट फिगर राखायला मदतच होते

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 19:15
तुमची फिगरची व्याख्या काय आहे ? बायदवे कुठुन कुठे चाललीये ही चर्चा =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:20
नास्तिक = हरामखोर, चु*, स्वार्थी, इ.इ. किडकी विशेषणे अगोदरच फीड करून लिहिलेला लेख आहे ओ. प्रतिक्रियातरी कशा येणार? शेवटी गार्बेज इन गार्बेज औट.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 19:29
आस्तिकतेचा चांगुलपणाशी अन नास्तिकतेचा हरामखोरपणाशी काही एक संबंध नाहीये ....जसा की ब्रेस्टफीडींगचा फिगरमेन्टेन्सशी . मी आस्तिकअसुन ब्येक्कार स्वारथी माणसे पाहीली आहेत ( माझा आवडत्या मंदीराचे सचिव महोदय डोळ्यासमोर आले ) अन नास्तिक असुन खुप चांगली माणसेही पाहीली आहेत जसा की ***** ***** ***** ***** =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:35
अगदी अगदी...जे प्रूव्ह करायचे तेच अगोदर अझ्यूम करून 'सेल्फ एव्हिडंट फ्रॉम द अ‍ॅक्झियम' म्हटले की काम झाले, नै ;)

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:51
बादरायण संबंध आहे खरा. पण वैसे तो राहुलबाबाने देखील आस्तिकपणा आणि बलात्काराची लिंक कोणे एके काळी लावली होतीच की, त्यात काय इशेश =))

In reply to by टवाळ कार्टा

arunjoshi123 गुरुवार, 09/11/2014 - 19:41
तुमचं म्हणणं बरोबर आहे. दूध पाजवल्यामुळे फिगर खराब होत नाही. पण प्रेग्नन्सीमुळे होते. वरच्या माझ्या उदाहरणात ती चूक सुधारायला लागेल. ----------------- बाय द वे, हे उदाहरण महत्त्वाचं नाही. मला फक्त नैतिक काँफ्लिक्ट म्हणजे काय ते लिहायचे होते. दूध पाजणे च्या जागी प्रेग्नंट होणे घ्या. त्याने फिगरवर परिणाम होतोच.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:45
म्हणजे नास्तिक बायकांना पोरे नको असतात असेच ना? कित्ती विनोदी विचार =)) बर याला सपोर्ट, विदा काय? काहीच नाही. आहे ते फक्त तर्कट. अन दोहोंमध्ये कॉजल लिंक कशामुळे लावली? वाटलं म्हणून लावली. सारासार विचार तो काय कुणा मूर्खानेच करावा! स्त्रियासुद्धा पाशवी असतात च्या चालीवर नास्तिक बायकांनी समाजाची वाट लावली इ.इ. धागा काढा, ३०० कुठेच नाही जाणार. प्लीजच!

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 गुरुवार, 09/11/2014 - 23:07
माझ्या सबब प्रतिसादातले उदाहरण बर्‍याच अंगांनी गंडलेले आहे. एक बुद्धिमान, विवेकी, विचार "विशुद्ध नास्तिक" आणि एक बुद्धिमान विवेकी विचारी "विशुद्ध अस्तिक" त्याच रियल लाईफ सर्कमस्टान्स मधे कसे विचार करतील नि वागतील असे ते उदाहरण द्यायचे होते. (माझ्यासारख्या निर्बुद्ध, अविवेकी, अर्धविचारी आणि ईश्वर विषयक विचारांबाबत कंफ्यूज्ड असलेल्या माणसाकडून असे उदाहरण समर्पकपणे दिले जाणे म्हणजे असंभव काम आहे.) पण तरीही नैतिक प्रश्नावर विचार नास्तिकी क्रौय समोर यायची शक्यता आहे असे थोडेफार मांडायचा यत्न केला आहे. नविन सोपे उदाहरण सुचेल तेव्हा ते लिहिन.

In reply to by arunjoshi123

Rajesh K Sat, 09/13/2014 - 19:36
१)
दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे.
माणूस हा गाय, म्हैस, ई. प्राण्यांचे दुध काढून वापरतो. हे योग्य आहे कि अयोग्य यावर आस्तिक वादाचे काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल. २) एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर आस्तिक वाद्यात मतभिन्नता असेल तर कसे वागायचे हे कोण ठरविणार? सर्व प्रश्नाची उत्तरे धार्मिक ग्रंथांत नसतात किंवा वेगवेगळ्या ग्रंथांत वेगळी असतात. तेंव्हा काय करावयाचे? उदा. घटस्फोट, भोजन, ई. प्रश्नांवर आस्तिक वाद्यात प्रचंड मतभिन्नता आहे.

सूड Tue, 09/09/2014 - 17:32
>>म्हणजे मूल्ये जितकी धडाधड बदलत आहेत तितक्या वेगाने जीन्स बदलत नाहीत. खरंच मागच्या दिवाळीत बाराशेला घेतलेल्या त्याच कंपनीच्या त्याच जीन्सचे मूल्य या गणपतीत सोळाशे होते. खरेदी करायला काय्येक वाव नाही.

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 18:25
@अजो - भारतात तर ९९% आस्तिक आहेत, पण विकृती ते सुद्धा सामुहिक रितीने वागण्यातली विकृती हा प्रकार भारतातच जास्त आहे. आत्ता १० दिवस आपण सर्वांन्नी त्याचा अनुभव घेतला आहेच

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 18:37
मला भारतात ९९% टक्के अस्तिक असे वाटत नाही. म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. या विषयावर बहुतेकांनी एक वाक्यानेही विचार केलेला नसतो. ------------------ लेख त्यांचेबद्दल नाही. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिक. किप ऑल क्रिमिनल्स आउटसाईड डिस्कशन.

In reply to by arunjoshi123

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 18:46
म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिक
आयला हे भारीच आहे. तुम्हीच ठरवणार की कोण आस्तिक आणि कोण नाही.

In reply to by प्रसाद१९७१

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 20:05
नाय हो साहेब. ठरवणार तुम्हीच. तसं मी लिहिलं देखिल आहे कि तुम्हीच ठरवा म्हणून. --------- या चर्चेत संदर्भात काही सिंपलीफिकेशन अपेक्षित आहे. म्हणून केवळ हा सबसेट विचारात घ्यायची विनंती.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ Tue, 09/09/2014 - 19:28
नास्तिक म्हणजे हरामखोर क्रिमिनल्स असे एकदा अगोदर मानले की पुढे तर्कटे काहीही लावता येतात हो.
अगदी बरोब्बर. बहुतेक आस्तिक स्वतःची मते इतराम्वर लादत असतात. त्यांना देवादिकांबद्दल बिनतोड तर्कट सांगितले की ते देवाबद्दल वाईट ऐकायचे नाही . असे ऐकणे हे सुद्धा पाप आहे या नावाखाली स्वतःचा पराभव लपवतात. आणि पलायन करतात. सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.

In reply to by विजुभाऊ

हाडक्या Tue, 09/09/2014 - 19:45
सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.
आणि हा उत्तुंग षटकार..! ;)

In reply to by विजुभाऊ

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/11/2014 - 12:25
पण मग अंनिसवाले सगळे नास्तिक होते / आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तुमच्या कडे विदा आहे का एखादा?

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 20:03
असं नस्तंय वो आक्का. सगळा विचार करुन करुन दमल्यावर जिथं बुद्धीची झेप थांबते तिथं आस्तिकतेचे विचार सुरु होतात. तुमचं (म्हणजे तुम्चं नाही, वरच्या कुणाकुणाचं) ते रेणूंचं कडबोळं आधी गप्प पडलेलं ते आपसुक कसं काय हलू लागलं त्याबद्दल जरा समजून घ्यायचंय. अर्थात ते कधी ना कधी बंद पडणार आहेच त्यामुळं फार कौतुक वाटत नाही. मुळात रेणू आले कुठून ह्याबद्दलच प्रश्न आहे. बाकी चालू आहेच.

तिमा Tue, 09/09/2014 - 20:29
तुम्ही आस्तिक आणि नास्तिक असे दोनच सरधोपट प्रकार का लिहिले आहेत ? बाई किंवा पुरुष एवढे दोनच प्रकार असतात का? त्या मधल्या प्रकारातही कितीतरी प्रकार असतात. उदा. माझा देवपूजेवर विश्वास नाही, किंबहुना कुठल्याच कर्मकांडावर विश्वास नाही. पण मानवी शरीरातल्या गुंतागुंतीच्या रचना बघितल्या की वाटतं, हे सगळे डिझाईन करणारा किती थोर इंजिनियर असेल! माझा भविष्यावर अनुभवाने विश्वास बसला आहे. तरीही मी त्याच्या मागे धावत नाही. प्रत्येक कार्याला मुहूर्त बघत नाही. मी आई वडिलांची श्राध्दे केली नाहीत. त्यांच्या अस्थी देखील स्मशानातून आणल्या नाहीत. (हेही त्यांच्याच इच्छेनुसार आणि मलाही पटले म्हणून) आता सांगा, मी आस्तिक की नास्तिक? मी वागतो ती प्रकृती की विकृती ?

In reply to by तिमा

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 20:38
कोणत्या संदर्भात चर्चा करायची आहे हे लेखात स्पष्ट आहे. हा प्रतिसाद इथे अवांतर वाटत आहे. ----------------- सर्वसाधारणपणे मूल्यांना कोणताच आधार नसेल तर (म्हणजे नवी मूल्ये बनवायच्या प्रोसेसला कोणताच लेगसी गायडन्स नसेल तर) मूल्ये कशी बनतात (आज पाहिले तर ती चांगली दिसतील कि वाईट) असा विषय आहे.

काउबॉय Wed, 09/10/2014 - 01:38
मला स्वत:ला कोणीच नास्तिक दिसत नाही. आस्तिक म्हणजे विश्वास ठेउन असणारे अन नास्तिक म्हणजे विश्वास न ठेवता पुरावा आधार मानणारे हां भेद केला तर जगात कोणी नास्तिकवादाने जगु शकतो ही कल्पनाही निर्माण होत नाही. अथवा नास्तिक असण्याची क्षमता कोम्ब्डे आधी की अण्डे याचे निश्चित उत्तर जाण्नाराच राखु शकतो असे वाटते

मृत्युन्जय Wed, 09/10/2014 - 09:57
अनेको शतके धर्ममार्तंड स्वत:चा धर्म, अध्यात्म आणि देव लोकांवर लादत होते आता तर्काच्या मुद्यावर सो कॉल्ड नास्तिक स्वतःची मते आस्तिकांवर लादण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. प्रत्येकाला इतरांना त्रास न देता किंवा आक्रस्ताळेपणे स्वतःची मते इतरांवर न लादता का जगता येत नाही कुणास ठाऊक?

अंतरा आनंद Wed, 09/10/2014 - 11:14
नक्की प्रश्न काय आहे ? "आस्तिक श्रद्धावान असल्याने विक्रृत असण्याचा संभव कमी तर नास्तिकांकडे श्रद्धा नसल्याने त्यांच्यामध्ये विकृती आढळण्याचा संभव जास्त " असं तुमचं म्हणणं आहे असं मानून मी पुढे लिहीतेय. (१) मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं, तर अपवाद असतात. मानव निसर्गाचा भाग असला तरी मानवी समाज , त्याचे नीतीनियम हा काही निसर्गाचा भाग नाही. (२) आस्तिक हा कुठल्याही धर्माचा असो, तो ऐहिक जीवनापेक्षा पारलौकिक जीवनाची आस जास्त बाळगतो . मग ती हिंदूंमधील मोक्षप्राप्ती असो का मुस्लिमांतील जन्नतची चाह. त्यामुळेच आस्तिक माणूस हा या मानवी समाजातले नियम पायदळी तुडवण्याची शक्यता जास्त कारण त्याला त्यापेक्षा पारलौकिक जीवनाचे नियम ( त्याच्या त्याच्या धर्माचरणाने सांगीतलेले ) जास्त महत्वाचे वाटतात आणि तो ते पाळतो. नास्तिक हा श्रध्दावान नसतो पण मानवी समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी जे नियम आहेत ते तो मानतो कारण तो जगतोय तेच जीवन मानतो दुसर्‍या ( म्रृत्युनंतरच्या जीवनाशी त्याला देणं घेणं नसतं. त्यामुळे तो ते नियम पाळायचा संभव जास्त. त्याची कशावर श्रध्धा नसेल तरी मानवी जीवन सुरळीत चालण्यासाठीच्या रचनेवर त्याचा विश्वास असतो. आता उदाहरणं . विकृती हा उगा मोठा शब्द झाला आपण दोषपुर्ण वागणूक म्हणूया. (१) आतिथीनं खायला मागिअतलं म्हणून आपल्या बाळाचं मांस शिजवून त्याला खायला घालणारी चांगुणा - श्रीयाळ हे आता विकृत मानले जातील . पण पुराणात अतिथीधर्माचे पालन करण्याचे उदाहरण म्हणून ही गोष्ट आहे. (२) गरोदर बायकोला कोणाच्यातरी संशयावरून वनात सोडणारा राम हा राजधर्म पाळत होता. (३) बापाच्या सांगण्यावरून आईचा वध करणारा परशुराम . ही तीनही दोषपुर्ण वागण्याची उदाहरणे. मी ज्या गोष्टी ऐकल्यात त्या बद्द्लच मी बोलू शकते त्यामुळे जशी पुराणातील उदाहरणे दिली तशी कुराणाशी वा बायबलशी संबधीत उअदाहरणे मला नाही देता येणार पण आज जगभरातले मुस्लीम अतिरेकी आस्तिकच आहेत . मुळात १००% अस्तिक किंवा नास्तिक असं कोणी नसतंच . बरेचसे लोक कुंपणावरचेच असतात. कुणी संस्कार म्हणून, सवय म्हणून अस्तिक असतात. त्यांनाही कधीकधी नास्तीक व्हावसं वाटतं; तर नास्तिकांनाही कधी का होईना सर्व आधार सुटल्यावर ( मनातल्या मनात का होईना ) आस्तिक होता येतं. ईथेही ९९% लोकं हे असेच कुंपणावरलेच असतील त्यामुळे मुळातच ही चर्चाच चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे. .

In reply to by अंतरा आनंद

arunjoshi123 Wed, 09/10/2014 - 11:49
लेखाच्या मर्माला हात घालणारा पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मी आपणांस काही दिवसांत २-३ प्रतिसादांत उत्तर देईन. (मला माझे उत्तर भाषादौर्बल्यात वाहवून जाऊ द्यायचे नाही म्हणून.). तोपर्यंत कृपया वाट पहा.

In reply to by अंतरा आनंद

चौकटराजा Wed, 09/10/2014 - 17:15
मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं मानव हा फार दुतोंड्या (double standard) वाला लबाड प्राणी आहे. मग " जंगलका राज" येईल असे म्हणत म्हणत त्याने अनेक कायदे नीती नियम केले आहेत. शिक्षा असतात तरीही ते कायदे मोडले जात असतात.कारण स्खलनशीलता ही चलना साठी आवश्यक असलेली निसर्गनिर्मित गोष्ट आहे.आज पहा ३० ट़क्के व्यवसाय उदा. पोलीस, वकील न्यायालये, कुलूपे,फाशीचेदोरखंड, दंडाच्या पावत्या करणारे ठिकठिकाणचे कर्मचारी, पोर्ट मार्टेम स्टाफ या सर्वांचे जीवन या स्खलनशीलतेवर आधारित आहे. आपण साधारणपणे असे म्हणू शकतो की उत्पत्ती , स्थिती व लय याचा हिशेब नीट चालू रहावा यासाठी काम करणार्‍या फोर्सेस मधे " विकृति" सामील असते. या अर्थाने " देव" फार ग्रेट आहे. म्हणून त्याच्या पूजेला चाललेला भक्त देखील केदारनाथला वाहून जाताना देव स्थितप्रद्न होता. कारण त्याच्यावर " लय" घडवून आणण्याचा बोजा तिन्ही त्रिकाळ असतो.

In reply to by सुहास..

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 17:25
आपली शंका रास्त आहे. विकृती असू शकेल म्हणत जास्त इलॅबोरेट न करता लेख तेथेच संपवला आहे. ------------ मग एक उदाहरण देतो. भविष्यकालीन एक समाज आहे. त्यातले सर्व लोक नास्तिक आहेत. त्यांना सद्यकालीन लेगसींमधे कोणतीही विशेष आस्था नाही म्हणा वा त्यांचे ज्ञान नाही म्हणा. त्यांना विज्ञानाचे पण खूप ज्ञान आहे असे मानू. त्यांचे आपसांत वर्तन कसे असावे हा प्रश्न घेऊ. ------------ त्यांचे स्वातंत्र्य या मूल्याबद्दलचे मत काय असेल पाहू. स्वातंत्र्य प्रत्येकाला असावे हे सत्कृतदर्शनी बरोबर वाटते. पण आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रत्येकाची क्षमता समान नसते. मग प्रत्येकाचे स्वातंत्र्य हे क्षमतेच्या प्रमाणात असावे का हा प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर हो असे यायची बरीच संभावना आहे. आता स्वातंत्र्य शब्दाला कोणते स्वातंत्र्य, किती, कधी हे सांगीतल्याशिवाय अर्थ नाही. मग संचारस्वातंत्र्याचे म्हणायचे झाले तर जास्त क्षम लोक जास्त संचार करतील (इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करतील). लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी क्रूड होईल. हे समीकरण सर्वत्र लावले तर आजच्या दृष्टीने हे वर्तन अनिष्ट वाटू शकते. --------------- आता अस्तिक देखिल आम्ही सारी ईश्वराची लेकरे, त्यात हा जवळचा हा दूरचा म्हणत अन्याय करतात. पण तो व्यवस्थागत अन्याय झाला, ती काही ऑफिशियल लाईन नाही. जेव्हा कि नास्तिकांचे भेदभावी वागणे हेच न्याय असेल, तो अन्याय म्हणून तक्रार करायची सोय नसेल. --------------- क्रूड उदाहरण सध्याला टाळत आहे.

In reply to by सुहास..

सुहास.. Tue, 09/09/2014 - 19:39
उगा पुस्तकातील संदर्भ उगाळण्याची सवय नाही आपल्याला ...माझं जे स्पष्ट मत आहे ते सांगतो .. आस्तिक म्हणतो ...देव आहे ....शोध घेत नाही ! नास्तिक म्हणतो ...देव नाही ...शोध घेत नाही ! , मग ईश्वर आहे की नाही याचा शोध कसा घ्यायच्या ...तुला प्रचीती आली ..छान !! तुझ्याकडे ठेव ..लोकांना बोंबंलुन सांगु नको ...त्याच श्रेष्ठत्व त्यामुळे टिकुन राहील ...कारण दुसर्‍याला ( ज्याला आपण बोंबंलुन सांगतो आहे , त्याला येईलच असे नाही ) आली तर अजुन अजुन चान चान ...पण नाही आली तर तो तुला खोटारड म्हणणार ...आस्तिक वि. नास्तिकाच असच आहे ...देव दगडात आहे तसा तो मानवात ही आहे , की मानव स्वतःच देव आहे ? की माणसाने देव घडविला ? की देवाने माणुस घडविला ? काय अर्थ आहे का या प्रश्नात आणि त्याची अशी प्रतवारी करुन अहवाल (पिसे) काढण्यात ...ज्याचे डोळे उघडतील त्याला दिसेल , आणी ज्याचा हात तुटेल तो त्याच्याच गळ्यात पडेल. एक बेवड्यासाठी , त्याला ती( वारुणी ) क्षणभर का असेना मिळालेली तृप्ती हा त्याच्या देव नसु शकतो का ? लहान मुलाला हातात लिमलेट च्या गोळ्या मिळाल्या तर त्याल त्यात देव सापडत नसावा का ? एखाद्या मजुराला, घरात पैशाची अडचण असताना, कामगार कट्ट्यावर एखाद्याने कामासाठी अ‍ॅडव्हान्स देउन उचललं की तो ठेकेदार त्याच्यासाठी देव नसतो का ? साधं तहान लागलेल्या एखाद्याला जर कोणी पाणी पाजलं तरी त्यात देव दिसतो ...मग आस्तिकाचा देव आणि त्या नास्तिकाचा देव कसा ठरविणार ? दोन्ही एकाच दिशेला धावत आहेत असे नाही का वाटत ...हसु येते जेव्हा सैध्दांतिक माणसे " योगायोग " हा शब्द वापरतात ..मी ज्याने हे म्हटले त्याला दोन एकदा तरी उच्चारायला लावतो ..." योगायोग " माझी मत पटतील असे नाही , पटली नाहीत तरी चालेल ! पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !! अक्षरश : उत आला हे विषय वाचुन वाचुन ..पाच वर्षे मिपावर या विषयावर नुसता किस पाडला जातोय ...दया करा , जगु द्या ..काही तरी नवीन वाचु द्या ...ही नम्र विनंती !!! आजची सही : माणुस हा चुकीचा पुतळा आहे , हे जर खर धरलं तर , पुतळा ही देखील माणसाचीच चुक आहे हे गृहीत धरुन चालावं

In reply to by सुहास..

arunjoshi123 गुरुवार, 09/11/2014 - 23:27
पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !!
आपल्या स्वतःच्या प्रतिसादात तुम्ही येथल्या दोन पकाऊ चर्चा सांगीतल्या आहेत. १. देव कशाला म्हणावे? वा देव भेटला केव्हा म्हणावे? आणि २. देव आहे कि नाही? ------------------------- मी मांडलेला विषय वेगळा आहे. यात देव देव असे १०० जागी लिहिले असले तरी देव चर्चेच्या केंद्रस्थानी नाही. चर्चेच्या केंद्रस्थानी मानवी मूल्ये आहेत. तुमचं आणि माझं वागणं आहे. देव काय आहे आणि देव आहे की नाही (किंवा विश्व का आहे आणि कसं आहे) या तांत्रिक्/वैज्ञानिक्/अध्यात्मिक दोन प्रश्नांची उत्तरे न देता वा नीट न देता देव मानावा का नाही अशी चर्चा आहे. त्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं हा फार असंभव प्रकार आहे म्हणून थेट तिसरा प्रश्न - "आता मी देव मानावा का? (किंवा हे जग सप्रयोजन आहे कि अप्रयोजित)" हा पहिला प्रश्न केला आहे.

In reply to by arunjoshi123

हाडक्या Tue, 09/09/2014 - 19:36
हा हा हा.. यावर आमच्या आवडत्या दक्षिण बाग (south park) मालिकेत एक भाग आहे, 'गो गॉड गो' म्हणून .. त्याचा हा एक विडिओ सर्वसाधारण कथा अशी की, भविष्यात नास्तिक जग आहे पण ते दोन तुकड्यात विभागले आहे एक म्हणजे Unified Atheist League (UAL) आणि दुसरे म्हणजे United Atheist Alliance (UAA). त्यांच्या भांडणाचा विषय पण मजेशीर आहे तो म्हणजे या दोहोंपैकी कोणते नाव जास्त logical आहे. मग लई गमजा. (त्या पडद्यावर पहा इच्छा असल्यास). मला वाटतंय तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे गमतीशीरपणे मांडलय.

चौकटराजा Tue, 09/09/2014 - 17:09
मला अनुभवानुसार , निरिक्षणानुसार असे वाटते की सर्वच तत्वज्ञाने ही फार मोठ्या अर्थाने सत्य आहेत व भ्रमही .हा सगळा उहापोह फार व्यापक अर्थाने विश्वाचाच भाग आहे. पण एका वेगळ्या नजरेने पाहिले असता हे फक्त विकसित मेंदूचे खेळ आहेत. याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा. ( 'अर्थ नाही' असे म्हणत नाही कारण माझे निरिक्षण विश्वाच्या बाहेरूनचे नाही) .सबब माक्झे तत्वज्ञान हा देखील एक भ्रम असू शकतो.

In reply to by चौकटराजा

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 17:55
याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा.
असू शकतं. बर्‍याच तत्त्वज्ञानाला निसर्गाच्या पातळीवर अर्थ नसावा. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामधे अनंत तत्त्वज्ञाने विकसित झाली आहेत. पण अर्थशास्त्रच मूळात मूळ मानवी भावनांचा आदर करण्यासाठी (to respect needs of humanity) झाला आहे. तर जेव्हा मानवी भावनांना तिलांजली दिली जाते तेव्हा आर्थिक तत्त्वज्ञाने आहेत असे वाटू लागते. असो. मात्र ईश्वरविषयक तत्त्वज्ञानात एक नैसर्गिकता मला दिसते. ती मी ईथे नमूद करणे गरजेचे मानतो. आपण जर ईश्वर (त्याच्या तम तम भाव वाचक विशेषणांसह) नाही असे मानले तर ब्रह्मांडात मनुष्य स्वतः एक भौतिक वस्तू बनून राहतो. इतर अनेक वस्तुंसारखी अजून एक वस्तू. काही सब्-अ‍ॅटोमिक पार्टिकल्स, काही अणू, काही रेणू. अशा अणूंचे बनलेले संयुग. अशी अनेक संयुगे एकत्र येतात तेव्हा एक केमिकल कॉप्लेक्स बनते. तर माणूस म्हणजे तसा एक काँप्लेक्स. अशा संयुगसंचाचे (माणसांचे) भौतिक, रासायनिक गुणधर्म एक यादी बनवून लिहून काढता यावेत. (आज माहित नाहीत, पण कधी व्हायची शक्यता नाकारता येत नाही.). मग ज्याला आपण आपले सजीवत्व म्हणतो, जाणिव म्हणतो वा भावना म्हणतो त्या वास्तवात या किचकट गुणधर्मांना दिलेली सोपी नावे आहेत असे होते. त्यांना या जड गुणधर्मांपलिकडे अर्थ नाही. या सगळ्याचा स्रोत काय? तर निसर्गाचे नियम. सगळे लागलेले न लागलेले शोध. ते कसे ठरले? तर निसर्गाच्या नियमांनी. पुन्हा ते कसे बनले? तर निसर्गाच्या नियमांनी(देवानी जग बनवलं तर देवाला कोणी बनवलं चा सायंटिफिक इक्विवॅलेंट). भौतिकशास्त्रात ज्याला ऑब्जेक्ट म्हणून पाहतात तसे माणसाकडे पाहिले जाऊ शकते. ईथे मला नीट वाक्यरचना करता येत नाहीय, पण मनुष्याला अन्य वस्तुंप्रमाणेच एक वस्तु मानणे (तिचे केवळ गुणधर्म वेगळे) हे त्याला एक प्रकारे मृत ठरवल्यासारखं आहे. मग ईश्वराच्या (त्याच्या विशेषणांसहित) असण्यानं/मानण्यानं माणसाच्या अस्तित्वाला सजीवत्व येतं. अर्थ प्राप्त होतो. ईश्वराचं नक्की स्वरुप काय हे एक मिनिट बाजूला ठेऊ. पण ईश्वरनिर्मित मनुष्य हा 'आईबापांनी जन्म दिलेला पोर' वाटतो जेव्हा कि ईश्वरहिन विश्वातला मनुष्य हा 'कोण कोठल्या पर्वतावरून वाहत आलेला मनुष्याकृती दगड' वाटतो. आपण आज आपलं ऐहिक स्वरुप काय आहे हे अधिकाधिक उत्तमपणे जाणून घेऊ लागलो आहोत. परंतु, मूल:स्वरुपाचा प्रश्न हा स्रोताचा शोध घेतल्याशिवाय सुटणार नाही. आणि स्रोत निर्जीव असेल तर त्यात का म्हणून सजीवत्व यावे?

In reply to by arunjoshi123

स्त्रोत निर्जीवच आहे, यावर डॅनियल डेनेट या फीलोसॉफरने छान आर्ग्युमेंट केले आहे, consciouness explained या त्याच्या पुस्तकात. कार्टेशियन थिएटर कन्सेप्ट उपयोगी पडेल. http://www.wikipedia.org/wiki/Cartesian_theater

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 18:26
त्या लिंकमधे जाणिवेच्या स्रोताची चर्चा आहे. वर मला अभिप्रेत विश्वाचा स्रोत आहे. --------------- तो निर्जीव मानला तर आपण सजीव उरत नाही.

In reply to by बॅटमॅन

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 18:33
ठिक आहे. मी पटवून घेतो. तू मला एक जिवंत पेशी आणि तीच पेशी मेली तर दोहोंत फरक काय असतो/घडतो ते सांग.

In reply to by arunjoshi123

पेशींचे कार्य प्रोटीन सिंथेसीसचे असते, प्रोटीन तयार करणारे कारखाने. कुठले प्रोटीन तयार करायचे याची माहीती genetic code वा DNA त असते, जर पेशीतला असा महत्वाचा भाग डॅमेज झाला तर पेशी मृत होते वा ति ठराविक प्रोटीन तयार करु शकत नाही, जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.बंद पडलेले व चालू घड्याळ यात जो फरक असतो तोच.

In reply to by नानासाहेब नेफळे

ता. क- पेशी जीवंत वा मृत नसते, ती फक्त चालू कि बंद एवढाच फरक असतो.जीवंत वा मृत या मानवी संकल्पना आहे, घड्याळ बंद पडल्यानंतर ते मेले असे आपण म्हणता का?

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 19:49
१. प्रोटीन सिंथेसिस आणि पेशी या काही एकमेकांना आयडेंटिफाय करायच्या संकल्पना नाहीत. अनंत प्रकारच्या पेशींचा प्रोटीन सिंथेसिशशी काही एक संबंध नसतो. (स्वतःचे बनणे सोडून) २. पेशी बंद चालू असते असे म्हणता येते. पण ती जिवंत मृत देखिल असते. सजीव सृष्टी ही (नुसती लोकशाही पाळायची म्हटली तर) एकपेशीय सजींवांच्या हातात कायमची आहे असे समजा. इतकेच काय आपले पूर्वज देखिल कधीकाळी एकपेशी सजीव होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 19:51
जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.
अशी ब्रह्मवाक्ये म्हणजे गंमत आहे. दुरुस्त करणे वेगळे आणि जिवंत करणे वेगळे. मी बॅटमॅनला जो मूळ प्रशन विचारला तो सुलभ असावा म्हणून पेशीवर विचारला. जीत व मृत देहात काय फरक आहे असा तो प्रश्न आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात प्रचंड विद्युत दाबाखाली वीज पडली ,काही अमिनो आम्लांचे रेणु या प्रचंड दाब व तापमानाखाली फ्युज झाले आणि सेल्फ रेप्लीकेटींग काँम्प्लेक्स तयार झाले ,पूढे याच काँम्प्लेक्सचे पेशीत रुपांतर होऊन सजीव अस्तित्वात आले,त्यामुळे भौतिक जगाशिवाय काही अस्तित्वात नाही, अध्यात्म वगैरे या कल्पना खोट्या आहेत, असे काहीही नसते.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 18:31
अशा एकूण सात थेर्‍या आहेत. आपण हीच मानता का? तर हे रेणू ते मानव अशी चर्चा रोचक असेल. (म्हणजे प्रक्रिया माहित असणे गरजेचे नाही, पण बहुतेक गोष्टी शुड काँप्लाय द लार्जर स्कीम.)

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , खरंतर तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये हे कळुन चुकलय ...तुम्ही ठार स्वमतांध आहे ह्यावर आमचे आमच्याशी एकमत झाले आहे पण तुमच्या निमित्ताने आम्हाला रिव्हिजन करता येते म्हणुन लिहितो आहे ... अध्यात्माचे जाऊ दे , तुम्ही रेने देकार्त हे नाव ऐकले आहे का ? त्याचे मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी हे पुस्तक वाचले आहे का ? फ्री आहे गुगल्वर मिळेल त्यातील किमान पहिला चॅप्टर Meditation I: Concerning Those Things That Can Be Called into Doubt तरी वाचुन काढा ( बायदवे तो ब्राह्मण नव्हता बर कां ! ) १)इंद्रियांना अनुभवता येणार्‍या सगळ्या गोष्टी खर्‍या असतील असे नाही , रादर कोनती खरी अन कोणती खोटी हे ठरवायला आपल्याकडे योग्य मानदंडच नाहीये , २) आपल्याला जे काही ज्ञानहोत असते ते सारेच अनुभवजन्य आसते . आम्ल विद्युतदाब रेणु तापमान वगैरेवगैरे जे तुम्ही म्हणता आहात ते सारेच तुमच्या ज्ञानेद्रियांतर्फे तुमच्या मेंदुला कळालेले असते ३) आता अर्ग्युमेन्ट १ आणि २ एकत्रपणे पाहिल्यास असे तात्पर्य निघते की आपले सारेच ज्ञान हे डुबीयस / अर्थात शंकास्पद आहे ४) आता अर्ग्युमेन्ट ३ चे निगेशन असे होईल की आपले कोनतेच ज्ञान सत्य आहे असे आपण ठामपणे म्हणु शकत नाही . कधीतरी लीप ऑफ फेथ घेण्याचा प्रयत्न करा राव ! आपल्याला कळत नाही ते नसतेच , खोटे असते , किंव्वा ब्राह्मणी कावा असतो ही असली विचारसरणी जरा बाजुला ठेवलीत तर जरा मोठ्ठे व्हाल ! शुभेच्छा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 20:17
सहमत आहे. माणसाला अ‍ॅबसॉल्यूट काँटेक्स्ट मधे सारी गृहितके मांडून कोणतेही एक सत्य देखिल प्रस्थापित असंभव असावे. सत्य सिद्धतेत द मॅटर गेट्स सो मेसी, कि शेवटी सोडून द्यावं लागतं. म्हणून अस्तिक गोलगोल बोलतात. ------------ पण सत्य प्रस्थापित होवो वा न होवो, काय मानायचं काय काय नाही ही मानवी मर्जी आहे. म्हणून अख्ख्या ब्रह्मांडाचं संपूर्ण सुसूत्र आणि तिन्ही काळांचं (किमान भूत आणि वर्तमान) ज्ञान होत नाही तोपर्यंत मर्जी चालणार आहे. ------------ अंततः प्रश्न स्वतःस 'एका अपघाताचा परिपाक' मानायचे कि 'एक बुद्ध्या रचना' मानायचे हा उरतो. याचं उत्तर काहीही दिल्यानं सध्याला तरी फरक पडणार नाही, पण एक काळ असा जरूर असेल फरक पडेल. आपला संवाद 'वरून अभिप्रेत, सार्थ, मॉनिटर्ड, इ इ " आहे कि ' इंटर मशिन कम्यूनिकेशन' आहे हे आणि अशा सगळ्या गोष्टी ठरायला ही सर्वोच्च फिलॉसॉफी कामाची ठरेल.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Wed, 09/10/2014 - 11:27
ईंटेलिजेंट डिजाईन म्हणजे काय त्याची माझी जी अल्पशी कल्पना त्याप्रमाणे ते लोक माझ्या एकूण विचारांपैकी काही सबसेट मानणारे असू शकतात. मी कोणतीही प्रचलित फिलॉसॉफी मानत नाही. ही तत्त्वज्ञाने कळून घ्यावी/यावी इतकी बुद्धी मला नाही. नुसत्या "काळ" या वैज्ञानिक संकल्पनेवर मी शेकडो पाने वाचली आहेत. पण अजूनही काळ मंदावला, थांबला म्हटले कि माझे डोके गरगरते. तसेच योगी "जाणिवेच्या पलिकडे" ही संज्ञा वापरतात तेव्हा माझी जाणिवच रुद्ध होते. सबब मी केवळ पटलेल्या, रॉ सत्यांचा पाईक आहे. त्यात ज्ञानाच्या पारंपारिक ते अपारंपारिक शाखांच्या कोणत्याही एका संकल्पनेला माझी सहानुभूती असू शकते, दुसरीला नसू शकते. ---------------------- एक संदर्भ घेतला (स्थळ, काळ, इ इ ); आणि काही गृहितके केली; आणि काही विधाने सत्ये असली वा सत्ये मानली तर जी तार्किक डिडक्शन्स येतात, त्यापलिकडे मला फार काही डिफेंड करता येत नाही.

In reply to by arunjoshi123

तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे जाते? एखाद्या ईझममध्ये बसवा बुवा! बर्याचदा आपण भौतिकवाद, अधिभौतिकवाद, आस्तिकवाद ,तर्कवाद ,गूढवाद, मिस्टीसिझम, द्वैतवाद यामध्ये झोके घेत असल्याने, कुठल्या पाँईंट ऑफ रेफरन्सने चर्चेला सुरवात करावी या संभ्रमात प्रतिवादी पडतो...

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 Wed, 09/10/2014 - 12:49
नानासाहेब, आपणांस निश्चित असे उत्तर देऊ शकणार नाही. असले वाद तर जाऊच द्या पण अगदी विज्ञानाचे नियम देखिल खूप सारा संदर्भ, गृहितके आणि मर्यादा स्पष्टपणे दिल्याशिवाय मानू नये अशा मताचा मी आहे. ------------ मानवजातीच्या इतिहासात जितक्या संस्कृती उदयास आल्या त्यात फारच अल्प अवधी/प्रांत वगळला तर सर्वत्र लोक इश्वर मानणारेच निघाले आहेत. त्यामुळे आजची जी मूल्ये आहेत ती अशी 'तेथून' आली आहेत असे सर्वसाधारण लोक मानतात. आता नव्या युगात 'तेथे' काहीच नाहीच नाही असे मानून वागायचे तर नवी मूल्ये कोणती? कारण हळूहळू लेगसीचा परिणाम नष्ट होणार आणि नविन मूल्ये ही नव्या "टॉप लेवल तत्त्वज्ञानावर आधारित" अशी येणार. याचे सूचक म्हणून आपण खाली अंतरा आनंद यांचा प्रतिसाद वाचा. त्यात एक रोचक/भयंकर (जे काय ते) नास्तिकी विचार आहे. तो म्हणजे "विश्वात विकृत असे काही नसतेच." ही हालत आजच आहे. उद्या हाच मूल्याधार होणार आहे. कारण 'तेथली' जागा खाली केली कि 'तेथे' काय भरायचे याचे चिकार ऑप्शन्स उभी राहतात. ------------------- मी सर्वसाधारणपणे वाटले आहे कि ईश्वराचे जे खरे खोटे वर्णन जगात झाले/होते आहे, त्याने आजची मूल्ये अशी आहेत. ईश्वर गायब, मूल्ये गायब. मग जग कसे असेल? किंबहुना विकृत असेल. किमान आज त्याची कल्पना केली, चित्र मांडले, तर नक्कीच फार विकृत दिसेल. ------------------- मी स्वतः कोणत्या लेबलाखाली मोडतो याचा या चर्चेवर परिणाम न व्हावा. पण अदरवाईज जाणायचे असेल तर मी कट्टर प्रतिगामी विचारांचा माणूस आहे. "निसर्गाच्या तांत्रिक नियमांचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग व्हावा" हा एक मोघम नैसर्गिक्/पुरोगामी विचार सोडला तर जगातला एकही पुरोगामी विचार मला सत्कृतदर्शनी मान्य नसावा असे वाटते.

In reply to by arunjoshi123

ह्म्म. ईश्वर संकल्पना निकालात निघाल्याने लोक कसे विकृत होतील ते सांगता का जरा? अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत. जपान कोरीया चायना सिंगापूर मलेशिया विएटनाम कंबोडीया वगैरे बौद्धधर्मीय देशात एट्रोसिटीज आपल्या पेक्षा कमी आहेत ,याचे काय कारण असावे? जगाचे देवघर असे बिरुद मिळवणारा देश बलात्कार्याँचा देश म्हणुन ओळखला जायला लागला आहे याची काय कारणमिमांसा द्याल? नास्तिक जपानात भ्रष्टाचार फारच कमी व आस्तिक भारतात भ्रष्टाचार प्रचंड याची" ईश्वरामुळे नैतिक मुल्य टिकुन आहे" या तुमच्या गृहितकाशी कशी सांगड घालणार? देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 गुरुवार, 09/11/2014 - 14:29
अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत.
धर्माचे आणि अर्थिक प्रगतीचे कोणते कोरीलेशन नसावे. आर्थिक प्रगती वेगळ्याच कारणांनी ठरते. इतिहासात कधी काळी उलट अवस्था होती. अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. --------------- जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? निसर्गात कुठे शांती, भूतदया, क्षमा असते म्हणून ती पाहून गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांना तसे वागायला सांगीतले? रँडमली? रँडमलीच असेल उद्या दुसरा एखादा नास्तिकी भलतेच काही तत्त्व सांगू शकतो. लेखात म्हटल्याप्रमाणे पापिलवार नास्तिकवादाचा शोधच मुळी अस्तिकांचे गैरवर्तन नियंत्रित करायला झाला. अस्तिकांना जगाचा स्रोत (देव) आणि मानवी मूल्ये यांच्यापैकी एकाचे चयन करायचा प्रसंग आला (वास्तविक यायला नको, पण माणसाचं खुरापाती डोकं आणतं असले प्रसंग) तेव्हा त्यांनी स्रोताचे चयन केले आणि मूल्ये धाब्यावर बसवली. त्यातून समाजात अनिष्टता माजली. तेव्हा या युगप्रवर्तक लोकांनी स्रोत नावाची संकल्पना फेकून देऊन फक्त मूल्ये असलेला समाज बनवायचा प्रयत्न केला. पण या सगळ्याने ज्या मूळ समाजात चांगली मूल्ये आली ती ईश्वर या संकल्पने मुळेच/पासूनच आली हे सत्य बाद होत नाही. उद्या (१००-२०० वर्षांनी) हा सारा इतिहासच मिटवला वा त्याचे उपयोजन मूल्ये शून्यवत मानले वा हे सगळं इरिलेवंट मानलं तर अस्तिक लोक पुन्हा तीच मूल्ये स्वीकारतील. अस्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन चुकते, पण त्यांचा भाव बरोबर असतो. देवाला आहुती द्या. का? देव खुश व्हावा म्हणून. का? त्याची आमच्यावर दया असेल? का पाहिजे दया? कारण तो आमचे कल्याण करेल, आम्हाला सुखी ठेवेल. सुखी म्हणजे कसे? अन्न, पाणी, घर, धन, सुरक्षा, मनःशांती, कुपित होऊन नुकसान करणार नाही, इ. इ. नास्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन अचूक असते. म्हणजे त्यांना माहित असलेली सत्ये ते सुसूत्र, सुसंगत जोडतात. पण त्यांचा भाव हा घोळाचा विषय आहे. त्यामुळे ते जी नविन व्यवस्था आणतील ती "आजच्या चष्म्याने" कशी दिसेल हे चिंताजनक आहे. -------------------
देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.
आज जगात केवळ अस्तिकवादच आहे. आपण ईथे चांगले चांगले म्हणून दिलेल्या देशांची लोकसंख्या जगाच्या २०-२५% असावी. पण जगात नास्तिक आहेतच १०%. (ते ही सगळे पश्चिमेत.) आज अस्तिकांचं विकृतीकरण प्रचंड झालं आहे हे वास्तव आहे. ते कोणी अमान्य करू नये. पण याला पर्याय म्हणून येणारी नास्तिकी व्यवस्था जसजशी मोठमोठी होत जाईल, तसतशी त्यातही विकृतीकरण येणार. ते नैसर्गिक, टाळता न येणारं आहे. पण विषय तो नाही. आज अस्तिकांपेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ, चांगले हे दाखवायच्या स्पर्धेत नास्तिक लोक जास्त चांगली मूल्ये पाळतात. पण माझा मुद्दा असा आहे कि जेव्हा असे प्रेशर नसेल, तेव्हा (जी नैसर्गिक अल्पशी विकृती असते ती दुर्लक्षिली तर) केवळ मूळ तत्त्वज्ञानच वांझोटे आहे म्हणून नास्तिकी व्यवस्था प्रचंड प्रमाणात विकृत निघू शकतात. कारण या लोकांना विचार करायला स्टार्टिंग पॉईंट (देव) नाही, स्टार्टिंग फिलॉसॉफी (शाश्वत मूल्यांची संकल्पना, निसर्गाच्या सर्व घटकांतील कनेक्ट, जीवनाचे काहीतरी प्रयोजन, फलानं, ढिमकानं.)नाही. मग ते लोक सृष्टीत कसं वागायचं हे स्वतः ठरवणार. आता मग अशा नास्तिक लोकांची एक कलेक्टिव फिलॉसोफी असेल का? तर हो. ती काय? देव नाही...बिग बँग्...उत्क्रांती...मास्लो...भौतिकशास्त्राचे नियम...सार्‍या शास्त्रांचे सारे नियम्...स्वतः केलेली सारी निरीक्षणे...त्यातून काढलेले अर्थ. इतकं जगण्यासाठी पुरेसं आहे का? नाही (नाही मधला ही ठेक्यात!)! कारण कितीही माहिती असली तरी काही निर्णय/मते पूर्णतः स्वयंभू ("व्यक्तिवर सोडलेले") उरतात. तांत्रिक दृष्ट्या ते निर्णय चूक वा बरोबर म्हणता येत नाहीत. मौलिक दृष्ट्या फटकन सांगता येतात. देवाच्या भितीनं लोक कसे वागतात याचं उदाहरण देण्यापूर्वी लोक स्वतः काय आहोत याचं असेसमेंट कसं करतात हे पाहणं औचित्यपूर्ण ठरेल. देव आहे नि असा असा आहे नि आपलं नि त्याचं नातं असं असं आहे हे मानल्यावर एक काँट्रक्ट निर्माण होतं. या कराराचा शक्यतो अव्हेर न करणारा माणूस तोच अस्तिक मानला पाहिजे. मी देव तर मानतो पण मी वागणार माझ्या मनाप्रमाणे, माझ्या स्वार्थासाठी, करार गेला तेल लावत म्हणणारास अस्तिक म्हणावे का? आज जगातले बरेच लोक स्वतःस अस्तिक मानतात, पण त्यांचा अस्तिकत्वाचा फार वेगळा असतो. देव या संकल्पनेच्या नावाखाली चार प्रथा पाळून हवे तसे वागणारास अस्तिक म्हणता येणार नाही. हस्तिदंती मनोर्‍यातील पिवळेधम्मक ब्रह्मतत्त्व खाली येऊन कोण्याच्या हातात पडेपर्यंत त्याचे गढूळ पाणी झालेले असते. तीच गत नास्तिकांची देखिल आहे. केवळ देव नाही म्हटल्याने पुरे होत नाही. पुढे काय? तुम्ही इतकी तत्त्वे, नियम, मूल्ये पाळता ते का? बिग बँग ते तुम्ही असा प्रवास झाला असेल, आणि आज एक भौतिक पदार्थ म्हणून तुमचे काही गुणधर्म असतील, तर ऐष करून घ्या ना. काय मागे पुढे बघता? तुम्हाला काय थांबवते? चोरी करू नये. का? तो एक पदार्थ, तुम्ही एक पदार्थ. आणा ना घरी. घ्या ना भोग. कायदा पाळावा. का? कायदा पाळावा असे दाखवावे. प्रत्यक्ष कधी पाळू नये. शेवटी आपण या जगातली आपापले गुणधर्म (म्हणजे भावना, वासना, इच्छा, इइ)असणारी एक इंडेपेंडेंट बाब आहोत. लक्षात घ्या, बरेच अस्तिक लोक दांभिक आहेत आणि त्यांची व्यवस्था वाईट आहे हे मला मान्यच आहे. पण लवकरच हे अस्तिकी दांभिकही नास्तिक होत आहेत (दांभिक लोक नास्तिक होणे सोपे असते, किंबहुना ते अलरडी नास्तिकच असतात.) नि उरलेले सगळे सामान्य लोकही हळूहळू नास्तिक होऊ लागले आहेत. -------------- मी मूळ लेखात दिलेला ईश्वरप्रणित "इंटेंडेड कनेक्टेड" कनेक्ट शब्द वापरला आहे. तो नसला तर (विचारी, विवेकी मनाचे) काय होते त्याचे उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. समजा एका नास्तिक स्त्रीसमोर बाळाला दूध पाजायचा प्रश्न आहे. ती काय काय विचार करू शकते पहा - १. बाळाला दूध पाजल्याने फिगर खराब होते का? झाली तर पुन्हा सामान्य होणे सोपे आहे का? २. बाळा सहा महिनेच दूध पाजवावे का? (१८० व्या दिवशी बटन बंद केल्यासारखे, सुस्कारा सोडत दूध बंद करणे.) ३. बाळाला पहिले सहा महिने देखिल दूध नाही पाजवले तर चालते. पावडर मिल्कवर अनेक बाळे वाढतातच. ४. माझे सौंदर्य जास्त महत्त्वाचे का बाळाला नैसर्गिक दूध देणे? ५. बाळाला नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता आईचे दूध न दिल्याने कमी होईल का? पण इतर आईचे दूध न मिळालेली बालके देखिल चिकार आजारी पडताना दिसतात. ६. बाळाला कोणते दूध दिले आहे याचा ५ वर्षांनी फरक पडत नाही. दहा वर्षांनी तर फार कमी. केवळ (ती ही फार अल्प) रिस्क आहे, म्हणू किती काळजी घ्यावी. ७. बाळाच्या दूधाच्या पावडर्स बाजारात परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. मग माझे सौंदर्य महत्त्वाचे कि ...? ८. बाळाला दूध पाजवायला मला हरकत नाही. पण त्यासाठी नेहमी त्याच्याजवळ असावे लागते. मग मी माझे करीयर, इ काँप्रोमाईज करू का? का करू? ९. मी बाळापासून दूर राहिले तर त्याच्या मानसिक सौख्याचे काय? आई म्हणजे बाळाचा होलसोल फ्रेंड. १०. बाळ एकलकोंडे इ राहिले तर तो परिणाम नंतर इलाज करून काढून टाकता येतो का? ११. बाळाला दूध आणि दूधामुळे द्यावी लागणारी सोबत हे इतके क्लिष्ट प्रश्न आहेत कि त्यांच्यासाठी आयुष्यात बाळच नको हा पर्याय निवडावा का? १२. आता मी कमिट केले कि आवश्यक तितके काँप्रोमाइज करू तर माझी कमिटमेंट तितक काळ टिकेल काय? मंजे कोणी इतका पाँइंट बाय पाँइंट विचार करत नाही, पण सबकाँशस मनात हे सगळं चालतच असतं. In the United States, breastfeeding durations fall far short of these guidelines.5 In 2005, 74.2% of US infants were breastfed at least once after delivery, but only 31.5% were exclusively breastfed at age 3 months, and just 11.9% were exclusively breastfed at age 6 months. अमेरिकेत जगात सर्वात जास्त प्रमाणात नास्तिक आणि तत्सम लोक आहेत. ६ महिने फक्त ब्रेस्ट फीडींग करावे असे "मेडिकल कम्यूनिटी" म्हणते. वरचे आकडे काय सांगत आहेत? फक्त १२% केसेसमधे हा सल्ला मानला जातो (तरी अलिकडे या विषयावर तिकडे प्रचंड जनजागृती झाली आहे त्यानंतर). दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे. तर मुद्दा ब्रेस्टफिडींगचा नाही, नास्तिक लोक जेव्हा "स्वनिर्णय" घेतात तेव्हा तो कितीतरी प्रकारचा आणि म्हणून पॉसिबली डेंजरस असू शकतो. इथे अत्यंत नाजूक विषय घेतला आहे, लहान बाळाचे अन्न, म्हणून निर्णय सारे योग्यच भासू शकतात. पण जेव्हा विषय वेगळे असतील तेव्हा निर्णय अधिक क्रूर भासू शकतील.

In reply to by arunjoshi123

सुहास.. गुरुवार, 09/11/2014 - 14:44
जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? आणि अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. नेमक काय म्हणायचे आहे ? वरच वाक्य म्हणजे प्रश्न पडलाय , आणि दुसर वाल्य म्हणजे स्वताच एखाद प्रमाणभुत अभ्यास करून मत ( वा मताची पिंक ) टाकल्यासारखे वाटले . ( हल्ली नास्तिक कम्पेर करताना बौध्द , जैन चा वापर करवा लागतोय की कुरापत काढल्या जातेय मुद्दाम ) जाता जाता : बौध्द संकल्पनेत ईश्वरीय संकल्पना नाकारली गेली की नाही हे नंतर पाहु, पण तशीच ती स्वीकारली ही गेली नाही. सांगीतले असे होते की कुठल्याही परिस्थितीत तुमची बुध्दी जागृत पाहिजे , मग तुम्ही अस्तीक असा वा नास्तिक ..जर बुध्दी ला पटत असेल तर देव स्विकारावा वा नाही , कुणीतरी नाभीतनं जन्म घेतलाय आणि मग रेटुन सांगतोय वा अंधपणाने नाही . ..कुठली ही कृती असो आस्तिकतेची वा नास्तिकतेची !! कॉमन सेन्स आहे ..दोम ठिकाणि चार चमत्काराच्या गफ्फा मारल्या गेल्यात , म्हणुन ते स्विकारव इतक अंधत्व कदाचित त्या काळी आलेल असावा, आजच्या जमान्यात दुध पिणार्‍यांची आणि पाजणार्‍यांची ही लाज निघाली हे नोंद घेण्यासारखे ) ...इति लेखन सीमा

In reply to by arunjoshi123

सुहास.. गुरुवार, 09/11/2014 - 15:14
नाही मुद्दा रेटायचाच असेल तर मी पण मराठवाड्याचाच आहे जोशी साहेब !! ;) अर्थात काही शप्पथ नाही घेतलेली की लिहीणार नाही ते ...ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्‍या बौध्द धम्मातही लिहिलेले आहे

In reply to by सुहास..

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 19:13
.ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्‍या बौध्द धम्मातही लिहिलेले आहे
हे कूठे लिहिले आहे ? धम्मपद मध्ये ? ह्याचा रेफरन्स मिळेल का ?

In reply to by सुहास..

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/11/2014 - 16:53
माणसाला निस्वार्थी बनवणारे जनुक सापडले. http://www.sciencedaily.com/releases/2010/11/101108072309.htm हे जनुक व त्याचे स्पेसिफीक व्हॅरिएन्ट स्त्रीकडे आले तर नास्तिक असली तिचे निस्वार्थी वर्तन बदलणार नाही.वरती याच स्वरुपाची ऑक्सीटोसीन संप्रेरकाच्या भूमिकेची लिंक दिलेली आहे.आता यावर विश्वास न ठेवता शेंदूर फासलेल्या दगडधोंड्यांकडून वा आकाशातल्या बापाकडून नैतिकता येते असाच जर कुणाचा दावा असेल पूढे चर्चा करण्यात अर्थ नाही.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 15:52
तद्दन निरर्थक नास्तिकद्वेष्टा प्रतिसाद. बाकी, आस्तिक स्त्रिया 'देवाला बाळ अर्पण करण्या' च्या नावाखाली बाळ बळीही देऊ शकतात. पण तुम्हांला ते कधीच दिसणार नाही. स्वतःचे सगळे पूर्वग्रह नास्तिकांवर थापले की काम संपले इतकाच उद्देश असेल तर येस! काँग्रॅट्स!

In reply to by arunjoshi123

टवाळ कार्टा गुरुवार, 09/11/2014 - 19:12
ब्रेस्टफिडींगमुळे फिगर खराब होते हा शोध कुठे लागला??? उलट फिगर राखायला मदतच होते

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 19:15
तुमची फिगरची व्याख्या काय आहे ? बायदवे कुठुन कुठे चाललीये ही चर्चा =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:20
नास्तिक = हरामखोर, चु*, स्वार्थी, इ.इ. किडकी विशेषणे अगोदरच फीड करून लिहिलेला लेख आहे ओ. प्रतिक्रियातरी कशा येणार? शेवटी गार्बेज इन गार्बेज औट.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 19:29
आस्तिकतेचा चांगुलपणाशी अन नास्तिकतेचा हरामखोरपणाशी काही एक संबंध नाहीये ....जसा की ब्रेस्टफीडींगचा फिगरमेन्टेन्सशी . मी आस्तिकअसुन ब्येक्कार स्वारथी माणसे पाहीली आहेत ( माझा आवडत्या मंदीराचे सचिव महोदय डोळ्यासमोर आले ) अन नास्तिक असुन खुप चांगली माणसेही पाहीली आहेत जसा की ***** ***** ***** ***** =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:35
अगदी अगदी...जे प्रूव्ह करायचे तेच अगोदर अझ्यूम करून 'सेल्फ एव्हिडंट फ्रॉम द अ‍ॅक्झियम' म्हटले की काम झाले, नै ;)

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:51
बादरायण संबंध आहे खरा. पण वैसे तो राहुलबाबाने देखील आस्तिकपणा आणि बलात्काराची लिंक कोणे एके काळी लावली होतीच की, त्यात काय इशेश =))

In reply to by टवाळ कार्टा

arunjoshi123 गुरुवार, 09/11/2014 - 19:41
तुमचं म्हणणं बरोबर आहे. दूध पाजवल्यामुळे फिगर खराब होत नाही. पण प्रेग्नन्सीमुळे होते. वरच्या माझ्या उदाहरणात ती चूक सुधारायला लागेल. ----------------- बाय द वे, हे उदाहरण महत्त्वाचं नाही. मला फक्त नैतिक काँफ्लिक्ट म्हणजे काय ते लिहायचे होते. दूध पाजणे च्या जागी प्रेग्नंट होणे घ्या. त्याने फिगरवर परिणाम होतोच.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 19:45
म्हणजे नास्तिक बायकांना पोरे नको असतात असेच ना? कित्ती विनोदी विचार =)) बर याला सपोर्ट, विदा काय? काहीच नाही. आहे ते फक्त तर्कट. अन दोहोंमध्ये कॉजल लिंक कशामुळे लावली? वाटलं म्हणून लावली. सारासार विचार तो काय कुणा मूर्खानेच करावा! स्त्रियासुद्धा पाशवी असतात च्या चालीवर नास्तिक बायकांनी समाजाची वाट लावली इ.इ. धागा काढा, ३०० कुठेच नाही जाणार. प्लीजच!

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 गुरुवार, 09/11/2014 - 23:07
माझ्या सबब प्रतिसादातले उदाहरण बर्‍याच अंगांनी गंडलेले आहे. एक बुद्धिमान, विवेकी, विचार "विशुद्ध नास्तिक" आणि एक बुद्धिमान विवेकी विचारी "विशुद्ध अस्तिक" त्याच रियल लाईफ सर्कमस्टान्स मधे कसे विचार करतील नि वागतील असे ते उदाहरण द्यायचे होते. (माझ्यासारख्या निर्बुद्ध, अविवेकी, अर्धविचारी आणि ईश्वर विषयक विचारांबाबत कंफ्यूज्ड असलेल्या माणसाकडून असे उदाहरण समर्पकपणे दिले जाणे म्हणजे असंभव काम आहे.) पण तरीही नैतिक प्रश्नावर विचार नास्तिकी क्रौय समोर यायची शक्यता आहे असे थोडेफार मांडायचा यत्न केला आहे. नविन सोपे उदाहरण सुचेल तेव्हा ते लिहिन.

In reply to by arunjoshi123

Rajesh K Sat, 09/13/2014 - 19:36
१)
दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे.
माणूस हा गाय, म्हैस, ई. प्राण्यांचे दुध काढून वापरतो. हे योग्य आहे कि अयोग्य यावर आस्तिक वादाचे काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल. २) एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर आस्तिक वाद्यात मतभिन्नता असेल तर कसे वागायचे हे कोण ठरविणार? सर्व प्रश्नाची उत्तरे धार्मिक ग्रंथांत नसतात किंवा वेगवेगळ्या ग्रंथांत वेगळी असतात. तेंव्हा काय करावयाचे? उदा. घटस्फोट, भोजन, ई. प्रश्नांवर आस्तिक वाद्यात प्रचंड मतभिन्नता आहे.

सूड Tue, 09/09/2014 - 17:32
>>म्हणजे मूल्ये जितकी धडाधड बदलत आहेत तितक्या वेगाने जीन्स बदलत नाहीत. खरंच मागच्या दिवाळीत बाराशेला घेतलेल्या त्याच कंपनीच्या त्याच जीन्सचे मूल्य या गणपतीत सोळाशे होते. खरेदी करायला काय्येक वाव नाही.

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 18:25
@अजो - भारतात तर ९९% आस्तिक आहेत, पण विकृती ते सुद्धा सामुहिक रितीने वागण्यातली विकृती हा प्रकार भारतातच जास्त आहे. आत्ता १० दिवस आपण सर्वांन्नी त्याचा अनुभव घेतला आहेच

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 18:37
मला भारतात ९९% टक्के अस्तिक असे वाटत नाही. म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. या विषयावर बहुतेकांनी एक वाक्यानेही विचार केलेला नसतो. ------------------ लेख त्यांचेबद्दल नाही. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिक. किप ऑल क्रिमिनल्स आउटसाईड डिस्कशन.

In reply to by arunjoshi123

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 18:46
म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिक
आयला हे भारीच आहे. तुम्हीच ठरवणार की कोण आस्तिक आणि कोण नाही.

In reply to by प्रसाद१९७१

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 20:05
नाय हो साहेब. ठरवणार तुम्हीच. तसं मी लिहिलं देखिल आहे कि तुम्हीच ठरवा म्हणून. --------- या चर्चेत संदर्भात काही सिंपलीफिकेशन अपेक्षित आहे. म्हणून केवळ हा सबसेट विचारात घ्यायची विनंती.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ Tue, 09/09/2014 - 19:28
नास्तिक म्हणजे हरामखोर क्रिमिनल्स असे एकदा अगोदर मानले की पुढे तर्कटे काहीही लावता येतात हो.
अगदी बरोब्बर. बहुतेक आस्तिक स्वतःची मते इतराम्वर लादत असतात. त्यांना देवादिकांबद्दल बिनतोड तर्कट सांगितले की ते देवाबद्दल वाईट ऐकायचे नाही . असे ऐकणे हे सुद्धा पाप आहे या नावाखाली स्वतःचा पराभव लपवतात. आणि पलायन करतात. सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.

In reply to by विजुभाऊ

हाडक्या Tue, 09/09/2014 - 19:45
सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.
आणि हा उत्तुंग षटकार..! ;)

In reply to by विजुभाऊ

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/11/2014 - 12:25
पण मग अंनिसवाले सगळे नास्तिक होते / आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तुमच्या कडे विदा आहे का एखादा?

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 20:03
असं नस्तंय वो आक्का. सगळा विचार करुन करुन दमल्यावर जिथं बुद्धीची झेप थांबते तिथं आस्तिकतेचे विचार सुरु होतात. तुमचं (म्हणजे तुम्चं नाही, वरच्या कुणाकुणाचं) ते रेणूंचं कडबोळं आधी गप्प पडलेलं ते आपसुक कसं काय हलू लागलं त्याबद्दल जरा समजून घ्यायचंय. अर्थात ते कधी ना कधी बंद पडणार आहेच त्यामुळं फार कौतुक वाटत नाही. मुळात रेणू आले कुठून ह्याबद्दलच प्रश्न आहे. बाकी चालू आहेच.

तिमा Tue, 09/09/2014 - 20:29
तुम्ही आस्तिक आणि नास्तिक असे दोनच सरधोपट प्रकार का लिहिले आहेत ? बाई किंवा पुरुष एवढे दोनच प्रकार असतात का? त्या मधल्या प्रकारातही कितीतरी प्रकार असतात. उदा. माझा देवपूजेवर विश्वास नाही, किंबहुना कुठल्याच कर्मकांडावर विश्वास नाही. पण मानवी शरीरातल्या गुंतागुंतीच्या रचना बघितल्या की वाटतं, हे सगळे डिझाईन करणारा किती थोर इंजिनियर असेल! माझा भविष्यावर अनुभवाने विश्वास बसला आहे. तरीही मी त्याच्या मागे धावत नाही. प्रत्येक कार्याला मुहूर्त बघत नाही. मी आई वडिलांची श्राध्दे केली नाहीत. त्यांच्या अस्थी देखील स्मशानातून आणल्या नाहीत. (हेही त्यांच्याच इच्छेनुसार आणि मलाही पटले म्हणून) आता सांगा, मी आस्तिक की नास्तिक? मी वागतो ती प्रकृती की विकृती ?

In reply to by तिमा

arunjoshi123 Tue, 09/09/2014 - 20:38
कोणत्या संदर्भात चर्चा करायची आहे हे लेखात स्पष्ट आहे. हा प्रतिसाद इथे अवांतर वाटत आहे. ----------------- सर्वसाधारणपणे मूल्यांना कोणताच आधार नसेल तर (म्हणजे नवी मूल्ये बनवायच्या प्रोसेसला कोणताच लेगसी गायडन्स नसेल तर) मूल्ये कशी बनतात (आज पाहिले तर ती चांगली दिसतील कि वाईट) असा विषय आहे.

काउबॉय Wed, 09/10/2014 - 01:38
मला स्वत:ला कोणीच नास्तिक दिसत नाही. आस्तिक म्हणजे विश्वास ठेउन असणारे अन नास्तिक म्हणजे विश्वास न ठेवता पुरावा आधार मानणारे हां भेद केला तर जगात कोणी नास्तिकवादाने जगु शकतो ही कल्पनाही निर्माण होत नाही. अथवा नास्तिक असण्याची क्षमता कोम्ब्डे आधी की अण्डे याचे निश्चित उत्तर जाण्नाराच राखु शकतो असे वाटते

मृत्युन्जय Wed, 09/10/2014 - 09:57
अनेको शतके धर्ममार्तंड स्वत:चा धर्म, अध्यात्म आणि देव लोकांवर लादत होते आता तर्काच्या मुद्यावर सो कॉल्ड नास्तिक स्वतःची मते आस्तिकांवर लादण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. प्रत्येकाला इतरांना त्रास न देता किंवा आक्रस्ताळेपणे स्वतःची मते इतरांवर न लादता का जगता येत नाही कुणास ठाऊक?

अंतरा आनंद Wed, 09/10/2014 - 11:14
नक्की प्रश्न काय आहे ? "आस्तिक श्रद्धावान असल्याने विक्रृत असण्याचा संभव कमी तर नास्तिकांकडे श्रद्धा नसल्याने त्यांच्यामध्ये विकृती आढळण्याचा संभव जास्त " असं तुमचं म्हणणं आहे असं मानून मी पुढे लिहीतेय. (१) मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं, तर अपवाद असतात. मानव निसर्गाचा भाग असला तरी मानवी समाज , त्याचे नीतीनियम हा काही निसर्गाचा भाग नाही. (२) आस्तिक हा कुठल्याही धर्माचा असो, तो ऐहिक जीवनापेक्षा पारलौकिक जीवनाची आस जास्त बाळगतो . मग ती हिंदूंमधील मोक्षप्राप्ती असो का मुस्लिमांतील जन्नतची चाह. त्यामुळेच आस्तिक माणूस हा या मानवी समाजातले नियम पायदळी तुडवण्याची शक्यता जास्त कारण त्याला त्यापेक्षा पारलौकिक जीवनाचे नियम ( त्याच्या त्याच्या धर्माचरणाने सांगीतलेले ) जास्त महत्वाचे वाटतात आणि तो ते पाळतो. नास्तिक हा श्रध्दावान नसतो पण मानवी समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी जे नियम आहेत ते तो मानतो कारण तो जगतोय तेच जीवन मानतो दुसर्‍या ( म्रृत्युनंतरच्या जीवनाशी त्याला देणं घेणं नसतं. त्यामुळे तो ते नियम पाळायचा संभव जास्त. त्याची कशावर श्रध्धा नसेल तरी मानवी जीवन सुरळीत चालण्यासाठीच्या रचनेवर त्याचा विश्वास असतो. आता उदाहरणं . विकृती हा उगा मोठा शब्द झाला आपण दोषपुर्ण वागणूक म्हणूया. (१) आतिथीनं खायला मागिअतलं म्हणून आपल्या बाळाचं मांस शिजवून त्याला खायला घालणारी चांगुणा - श्रीयाळ हे आता विकृत मानले जातील . पण पुराणात अतिथीधर्माचे पालन करण्याचे उदाहरण म्हणून ही गोष्ट आहे. (२) गरोदर बायकोला कोणाच्यातरी संशयावरून वनात सोडणारा राम हा राजधर्म पाळत होता. (३) बापाच्या सांगण्यावरून आईचा वध करणारा परशुराम . ही तीनही दोषपुर्ण वागण्याची उदाहरणे. मी ज्या गोष्टी ऐकल्यात त्या बद्द्लच मी बोलू शकते त्यामुळे जशी पुराणातील उदाहरणे दिली तशी कुराणाशी वा बायबलशी संबधीत उअदाहरणे मला नाही देता येणार पण आज जगभरातले मुस्लीम अतिरेकी आस्तिकच आहेत . मुळात १००% अस्तिक किंवा नास्तिक असं कोणी नसतंच . बरेचसे लोक कुंपणावरचेच असतात. कुणी संस्कार म्हणून, सवय म्हणून अस्तिक असतात. त्यांनाही कधीकधी नास्तीक व्हावसं वाटतं; तर नास्तिकांनाही कधी का होईना सर्व आधार सुटल्यावर ( मनातल्या मनात का होईना ) आस्तिक होता येतं. ईथेही ९९% लोकं हे असेच कुंपणावरलेच असतील त्यामुळे मुळातच ही चर्चाच चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे. .

In reply to by अंतरा आनंद

arunjoshi123 Wed, 09/10/2014 - 11:49
लेखाच्या मर्माला हात घालणारा पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मी आपणांस काही दिवसांत २-३ प्रतिसादांत उत्तर देईन. (मला माझे उत्तर भाषादौर्बल्यात वाहवून जाऊ द्यायचे नाही म्हणून.). तोपर्यंत कृपया वाट पहा.

In reply to by अंतरा आनंद

चौकटराजा Wed, 09/10/2014 - 17:15
मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं मानव हा फार दुतोंड्या (double standard) वाला लबाड प्राणी आहे. मग " जंगलका राज" येईल असे म्हणत म्हणत त्याने अनेक कायदे नीती नियम केले आहेत. शिक्षा असतात तरीही ते कायदे मोडले जात असतात.कारण स्खलनशीलता ही चलना साठी आवश्यक असलेली निसर्गनिर्मित गोष्ट आहे.आज पहा ३० ट़क्के व्यवसाय उदा. पोलीस, वकील न्यायालये, कुलूपे,फाशीचेदोरखंड, दंडाच्या पावत्या करणारे ठिकठिकाणचे कर्मचारी, पोर्ट मार्टेम स्टाफ या सर्वांचे जीवन या स्खलनशीलतेवर आधारित आहे. आपण साधारणपणे असे म्हणू शकतो की उत्पत्ती , स्थिती व लय याचा हिशेब नीट चालू रहावा यासाठी काम करणार्‍या फोर्सेस मधे " विकृति" सामील असते. या अर्थाने " देव" फार ग्रेट आहे. म्हणून त्याच्या पूजेला चाललेला भक्त देखील केदारनाथला वाहून जाताना देव स्थितप्रद्न होता. कारण त्याच्यावर " लय" घडवून आणण्याचा बोजा तिन्ही त्रिकाळ असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
संकल्पना: नास्तिक म्हणजे कोण? तर मूलतः ईश्वर न मानणारे. म्हणजे हे जग निर्मिणारी, चालवणारी कोणी शक्ती नाही नि तिला अभिप्रेत असे कोणते संकेत जगात नाहीत असे मानणारे लोक. हे लोक बाकी काही मानोत न मानोत, इतके तत्त्वज्ञान तरी जरूर मानतात. आता अस्तिक म्हणजे कोण? तर देव म्हणून कोण्या शक्तीने जग निर्माण केले, ती ते चालवत आहे, ते कसे चालावे याचे तिला अभिप्रेत असे संकेत आहेत असे मानणारे लोक. हा देव नक्की काय आहे, कसा आहे आणि हे संकेत कोणते आहेत याबद्दल अस्तिकांत प्रचंड घोळ आहेत, भांडणे देखिल आहेत.

आदि कैलास, ॐ पर्वत दर्शन, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - १३

खुशि ·

एस Tue, 09/09/2014 - 18:52
हा लेख वाचून थोडा अंतर्मुख झालो. आपत्ती कोसळलेल्या जीवांचे काय हाल होतात, त्यापेक्षा त्यांना कोणत्या मन:स्थितीतून मार्ग काढावा लागतो आणि अशा प्रसंगी कुठली ओळख ना पाळख, कोण कोणाचे कोण अशा व्यक्तींकडून माणुसकीचा हात कसा पुढे होतो हे सगळे मनुष्यस्वभावाच्या चांगल्या पैलूंचे जसे दर्शन घडवते तसेच आयुष्यातील अपरिहार्य अस्थिरतेचीही आठवण करून देते. तुमची लेखनशैली साधीसुधी आणि प्रवाही आहे. लिहीत रहा.

स्पंदना गुरुवार, 09/11/2014 - 05:36
काय दैवलीला!! अंत्यसंस्कार तेथेच करायचा निर्णय योग्यच. वाचून कसतरी होतय. पण एकदा कोल्हापुरची एक फॅमीली दक्षिण भारत बघायला खाजगी जीप घेउन गेली होती ते आठवल. त्यातले कर्ते गृहस्थ वय ५० हार्टअ‍ॅटॅकने जीपमध्येच वारले. बरोबर पत्नी, मुले साधारण १६च्या आसपासची, बहीण अन मेव्हणे. एका लहाण गावात जीप थांबवुन डॉक्टरकडुन वारल्याची खात्री झाल्यावर जीप तशीच मागे फिरवली. भयानक म्हणजे त्यात त्यांनी ती बॉडी तशीच बसवुन आणली पोलीसांना संशय येउ नये म्हणुन. दोन की तीन दिवस न थांबता प्रवास करुन घरी आले. अन मग अंत्यसंस्कार. तोवर त्या देहाला .......राहू दे. नाही सांगत. कल्पना असेलच बर्‍याचजणांना.

एस Tue, 09/09/2014 - 18:52
हा लेख वाचून थोडा अंतर्मुख झालो. आपत्ती कोसळलेल्या जीवांचे काय हाल होतात, त्यापेक्षा त्यांना कोणत्या मन:स्थितीतून मार्ग काढावा लागतो आणि अशा प्रसंगी कुठली ओळख ना पाळख, कोण कोणाचे कोण अशा व्यक्तींकडून माणुसकीचा हात कसा पुढे होतो हे सगळे मनुष्यस्वभावाच्या चांगल्या पैलूंचे जसे दर्शन घडवते तसेच आयुष्यातील अपरिहार्य अस्थिरतेचीही आठवण करून देते. तुमची लेखनशैली साधीसुधी आणि प्रवाही आहे. लिहीत रहा.

स्पंदना गुरुवार, 09/11/2014 - 05:36
काय दैवलीला!! अंत्यसंस्कार तेथेच करायचा निर्णय योग्यच. वाचून कसतरी होतय. पण एकदा कोल्हापुरची एक फॅमीली दक्षिण भारत बघायला खाजगी जीप घेउन गेली होती ते आठवल. त्यातले कर्ते गृहस्थ वय ५० हार्टअ‍ॅटॅकने जीपमध्येच वारले. बरोबर पत्नी, मुले साधारण १६च्या आसपासची, बहीण अन मेव्हणे. एका लहाण गावात जीप थांबवुन डॉक्टरकडुन वारल्याची खात्री झाल्यावर जीप तशीच मागे फिरवली. भयानक म्हणजे त्यात त्यांनी ती बॉडी तशीच बसवुन आणली पोलीसांना संशय येउ नये म्हणुन. दोन की तीन दिवस न थांबता प्रवास करुन घरी आले. अन मग अंत्यसंस्कार. तोवर त्या देहाला .......राहू दे. नाही सांगत. कल्पना असेलच बर्‍याचजणांना.
सोळावा दिवस. आज २० किमीवरील बुधीला मुक्काम होणार होता. सकाळी पावणेसहाला चालायला सुरूवात केली. बॉडी चार वाजताच पुढे गेली होती. आठ लोकांनी एवढी जड खाट खांद्यावरून वाहून नेली होती. किती त्रास होत असेल त्यांना? नुसत्या विचारानेही कसेतरी होत होते. अनिता आणि मेहुणे घोड्यावरून आमच्याच बरोबर निघाले. मौसम खराबच होता, पावसाची रिपरिप सुरू होती. रेनकोट घालून हा कठीण चढ-उताराचा रस्ता, तुटक्या फुटक्या खडांज्या. त्यातच रस्ता निसरडा झालेला, रेनकोटमुळे भयंकर गरम होत होते. डाव्या हाताला कालीमैय्याने आज आणखीच रुद्रावतार धारण केलेला होता. नुसत्या आवाजाने धडकी भरत होती.

(चला ऑफीस आले आता...)

ऋषिकेश ·

सस्नेह Tue, 09/09/2014 - 09:46
ऑफिस सुटले की हो आता सर्फून सर्फून सगळ्या संस्थळान्चा झाला चोथा

सस्नेह Tue, 09/09/2014 - 09:46
ऑफिस सुटले की हो आता सर्फून सर्फून सगळ्या संस्थळान्चा झाला चोथा
लेखनविषय:
काव्यरस
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे मी बनेन ट्रोल सारे नुस्ते करा स्क्रोल मी वाट्टेल तसे पिंकायचे तुम्ही पकडापकडी खेळायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी संपादक बनेन सुचना देत सुटेन मी काहिंना ब्यान करायचे मग बंड तुम्ही पुकारायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी एकोळी टाकेन नंतर मजा बघेन तुम्ही भरपूर बॅशिंग करायचे तरी मी पयलाच म्हणायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| नुस्तेच फटू टाकेन तया प्रवासवर्णन म्हणेन तुम्ही तया भरपूर लाईकवायचे अजून येऊ द्या म्हणायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी मोदीद्वेष्टा व्हायचे तुम्ही समर्थक बनायच

मोग~याचा गजरा .....

अविनाशकुलकर्णी ·

रवीराज Tue, 09/09/2014 - 12:07
काय तो मोगरा आहा...काय त्याचा गंध... पार मनाला करुन टाकतो धुंद. आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद.... काय म्हणावे यांच्या अरसिक पणाला...मनाला?

In reply to by रवीराज

प्रणित Tue, 09/09/2014 - 16:04
तरीच....सरदार गुडघी असतात ते उगीच नाही. आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद...
जोक्स पोस्ट केल्यास खबरदार! Jul 24, 2014, 01.37AM IST म. टा. प्रतिनिधी, नागपूर फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी सोशल नेटवर्किंग साईट्सवर शीख समुदायांबाबत जोक्स पोस्ट करण्यात येतात. त्यामुळे या समुदायाच्या भावना दुखवल्या जातात. यापुढे अशाप्रकारचे जोक्स पोस्ट केल्यास संबंधिताला पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. याबाबतचे आदेश गुन्हे शाखेने दिले आहेत. तक्रार केल्यास कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. नागपूर शीख संगतचे संयोजक बलबीरसिंह रेणू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेतली. जोक्स, कमेंट्सच्या माध्यमातून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याबाबत रेणू यांनी पाठक यांचे लक्ष वेधले. रेणू यांनी पाठक यांना निवेदनातून कारवाईची मागणी केली. शीख समुदाय सत्यनिष्ठा, धाडस व त्यागाचे प्रतीक आहे, असेही रेणू यांनी पाठक यांना सांगितले. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधान व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रेणू यांनी केली. पोलिस आयुक्तांनी तत्काळ गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश राऊत यांनी परिपत्रक काढले. त्यानुसार शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, असे जोक्स किंवा पोस्ट टाकल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/jokes-on-sikhs/articleshow/38939224.cms

In reply to by रवीराज

आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद....
मा़झ्या आयुष्यात जेवढे सरदारजी मित्र आहेत ते सर्व अतिशय रसिक, बुद्धिमान आणि कर्तबगार आहेत. कुठल्या कर्मदरिद्री माणसानी सरदारजींवर जोक करायची प्रथा सुरु केली तो महामुर्ख असणारे. बाकी तुम्हाला सरदारजी टॅक्सीवाला, १०० रुपये आणि सरदारजींवर जोक करणार्‍यांची गोष्ट ठाऊक असेलचं.

In reply to by विजुभाऊ

टवाळ कार्टा Tue, 09/09/2014 - 14:16
भारतातील कोणत्या संस्कुतीत स्त्रीभ्रुणहत्या होत नाही? किंवा मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत नव्हता/लागत नाही???

प्रभाकर पेठकर Tue, 09/09/2014 - 14:06
अनुभव आणि अनुभव कथन दोन्ही खासच आहे. फक्त... >>>> मस्त ३ मोग~याचे गजरे खरेदी केले.. ३ मोगर्‍याचे नाही तर.... 'मोगर्‍याचे ३ गजरे खरेदी केले.' असे वाक्य हवे.

सविता००१ Tue, 09/09/2014 - 14:53
आमच्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी आई-वडील, भाउ आणि मी गेलो होतो. १० वर्षे झाली असतील. तेव्हा तिथल्या गुरुजींनी आईला आणि मला पूजेला बसणार तर गजरा किंवा फुलं केसात का माळली नाहीत असं विचारलं होतं. आम्ही पहिल्यांदाच तिकडे गेलो होतो. रीतिरिवाज फारसे माहित नव्हते तिथल्या देवळांमधले. तर स्वतः गुरुजींनी त्यांच्या मुलीला पाठवून गजरे मागवून घेतले, ते आम्हाला घालायला लावले आणि मग पूजा केली आईबाबांनी.

मदनबाण Tue, 09/09/2014 - 15:21
लेखाचे बदलेले शिषेक, लेखातला आधीचा गायब झालेला भाग... या वरुन अकु परत त्यांच्या मूळ पदावर येत आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

तिमा गुरुवार, 09/11/2014 - 16:52
मोगर्‍याचे गजरे लिहिताना तुम्ही 'मोग~याचे गजरे' असं लिहून त्यांना कोमेजवून टाकले आहे.

रवीराज Tue, 09/09/2014 - 12:07
काय तो मोगरा आहा...काय त्याचा गंध... पार मनाला करुन टाकतो धुंद. आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद.... काय म्हणावे यांच्या अरसिक पणाला...मनाला?

In reply to by रवीराज

प्रणित Tue, 09/09/2014 - 16:04
तरीच....सरदार गुडघी असतात ते उगीच नाही. आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद...
जोक्स पोस्ट केल्यास खबरदार! Jul 24, 2014, 01.37AM IST म. टा. प्रतिनिधी, नागपूर फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी सोशल नेटवर्किंग साईट्सवर शीख समुदायांबाबत जोक्स पोस्ट करण्यात येतात. त्यामुळे या समुदायाच्या भावना दुखवल्या जातात. यापुढे अशाप्रकारचे जोक्स पोस्ट केल्यास संबंधिताला पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. याबाबतचे आदेश गुन्हे शाखेने दिले आहेत. तक्रार केल्यास कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. नागपूर शीख संगतचे संयोजक बलबीरसिंह रेणू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेतली. जोक्स, कमेंट्सच्या माध्यमातून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याबाबत रेणू यांनी पाठक यांचे लक्ष वेधले. रेणू यांनी पाठक यांना निवेदनातून कारवाईची मागणी केली. शीख समुदाय सत्यनिष्ठा, धाडस व त्यागाचे प्रतीक आहे, असेही रेणू यांनी पाठक यांना सांगितले. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधान व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रेणू यांनी केली. पोलिस आयुक्तांनी तत्काळ गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश राऊत यांनी परिपत्रक काढले. त्यानुसार शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, असे जोक्स किंवा पोस्ट टाकल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/jokes-on-sikhs/articleshow/38939224.cms

In reply to by रवीराज

आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद....
मा़झ्या आयुष्यात जेवढे सरदारजी मित्र आहेत ते सर्व अतिशय रसिक, बुद्धिमान आणि कर्तबगार आहेत. कुठल्या कर्मदरिद्री माणसानी सरदारजींवर जोक करायची प्रथा सुरु केली तो महामुर्ख असणारे. बाकी तुम्हाला सरदारजी टॅक्सीवाला, १०० रुपये आणि सरदारजींवर जोक करणार्‍यांची गोष्ट ठाऊक असेलचं.

In reply to by विजुभाऊ

टवाळ कार्टा Tue, 09/09/2014 - 14:16
भारतातील कोणत्या संस्कुतीत स्त्रीभ्रुणहत्या होत नाही? किंवा मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत नव्हता/लागत नाही???

प्रभाकर पेठकर Tue, 09/09/2014 - 14:06
अनुभव आणि अनुभव कथन दोन्ही खासच आहे. फक्त... >>>> मस्त ३ मोग~याचे गजरे खरेदी केले.. ३ मोगर्‍याचे नाही तर.... 'मोगर्‍याचे ३ गजरे खरेदी केले.' असे वाक्य हवे.

सविता००१ Tue, 09/09/2014 - 14:53
आमच्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी आई-वडील, भाउ आणि मी गेलो होतो. १० वर्षे झाली असतील. तेव्हा तिथल्या गुरुजींनी आईला आणि मला पूजेला बसणार तर गजरा किंवा फुलं केसात का माळली नाहीत असं विचारलं होतं. आम्ही पहिल्यांदाच तिकडे गेलो होतो. रीतिरिवाज फारसे माहित नव्हते तिथल्या देवळांमधले. तर स्वतः गुरुजींनी त्यांच्या मुलीला पाठवून गजरे मागवून घेतले, ते आम्हाला घालायला लावले आणि मग पूजा केली आईबाबांनी.

मदनबाण Tue, 09/09/2014 - 15:21
लेखाचे बदलेले शिषेक, लेखातला आधीचा गायब झालेला भाग... या वरुन अकु परत त्यांच्या मूळ पदावर येत आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

तिमा गुरुवार, 09/11/2014 - 16:52
मोगर्‍याचे गजरे लिहिताना तुम्ही 'मोग~याचे गजरे' असं लिहून त्यांना कोमेजवून टाकले आहे.
लेखनविषय:
गोष्ट जुनी आहे लुधियाना ला "हीरो मॅजेस्टिक लिमिटेड" नावाची सायकल..

गणपती गेले (एकदाचे) गावाला !

सवंगडी ·

In reply to by इनिगोय

सवंगडी Tue, 09/09/2014 - 08:45
नवरात्री वर बंदी आली न राव … मागच्या तोरनाच्या मिरवणुकीत मारामाऱ्या केल्या पोट्ट्यांनी. … अन तेव्हा टाईम नसल.आचार संहिता ( इंग्रजीत इमर्जन्शी ) लागायची हाय उद्या पासून.

In reply to by सवंगडी

डांबरट Tue, 09/09/2014 - 09:01
तुमचे लेखन पाहून वाटते, तुम्ही पुण्याचे नाही. तसेच आम्हा पुणेकरांना घाबरता हे पण बरे झाले. अन्यथा तुमचेही विसर्जन झाले असते. आणि हो ते महाराष्ट्र बँकेबद्दल आणि त्यांच्या सेवाभावी स्टाफ बद्दल काही बोलू नये. ते आपणास पैसे देण्यास बांधील नाहीत. पाहिजे असल्यास तुमच्या विंचू गाडीला (तुमच्या स्कोर्पिओ ला ) लोन मिळेल.

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 18:27
सुटका झाली. आता माझा वर्षातला सर्वात आवडता पंधरवडा येणार. ना कोणाकडे बारसे, ना मुंजी, लग्ने. मिरवणुक नाही, डॉल्बी नाही. सगळीकडे कशी शांतता.

पैसा Tue, 09/09/2014 - 19:08
इतकं थोडक्यात का लिहिलय भौ? तो बिचारा बाप्पा कंटाळून गेला असेल. केव्हा एकदा घरी जातो असं झालं असणार त्याला.

In reply to by पैसा

सवंगडी Tue, 09/09/2014 - 20:29
पैसा, अहो पोटापान्याच पन बघव लागतंय. जगाचा न्याय हाये ,"जोवरी पैसा तोवरी बैसा"! आनी पहिल्यांदीच असं लिव्हल. म्हन्ल आवडतंय नाय आवडत. पन तुमच्या म्हणण्याने बर वाटलं.

In reply to by तिमा

सवंगडी Tue, 09/09/2014 - 21:50
आव्ह जे काय आसल ते आसल जाळायचे काम नाही… ! तसाही इथे कोन खरे (तीमा)तीर मारणारे आय डी बाळगून हायेत? लैच त्रास व्हत आसल तर admin साहेब हायेत त्यांना इचारा की.

In reply to by सूड

सवंगडी Tue, 09/09/2014 - 22:56
का घेता हो सूड ? नाचलो नाय व्हो. पण फ्लेक्स वर नाव अन फोटू यायचा म्हंजी कायतरी करायला लागतच. अन कोरडा दिस व्हता. आज श्रम परिहार का काय म्हणत्यात तो झाला.

In reply to by इनिगोय

सवंगडी Tue, 09/09/2014 - 08:45
नवरात्री वर बंदी आली न राव … मागच्या तोरनाच्या मिरवणुकीत मारामाऱ्या केल्या पोट्ट्यांनी. … अन तेव्हा टाईम नसल.आचार संहिता ( इंग्रजीत इमर्जन्शी ) लागायची हाय उद्या पासून.

In reply to by सवंगडी

डांबरट Tue, 09/09/2014 - 09:01
तुमचे लेखन पाहून वाटते, तुम्ही पुण्याचे नाही. तसेच आम्हा पुणेकरांना घाबरता हे पण बरे झाले. अन्यथा तुमचेही विसर्जन झाले असते. आणि हो ते महाराष्ट्र बँकेबद्दल आणि त्यांच्या सेवाभावी स्टाफ बद्दल काही बोलू नये. ते आपणास पैसे देण्यास बांधील नाहीत. पाहिजे असल्यास तुमच्या विंचू गाडीला (तुमच्या स्कोर्पिओ ला ) लोन मिळेल.

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 18:27
सुटका झाली. आता माझा वर्षातला सर्वात आवडता पंधरवडा येणार. ना कोणाकडे बारसे, ना मुंजी, लग्ने. मिरवणुक नाही, डॉल्बी नाही. सगळीकडे कशी शांतता.

पैसा Tue, 09/09/2014 - 19:08
इतकं थोडक्यात का लिहिलय भौ? तो बिचारा बाप्पा कंटाळून गेला असेल. केव्हा एकदा घरी जातो असं झालं असणार त्याला.

In reply to by पैसा

सवंगडी Tue, 09/09/2014 - 20:29
पैसा, अहो पोटापान्याच पन बघव लागतंय. जगाचा न्याय हाये ,"जोवरी पैसा तोवरी बैसा"! आनी पहिल्यांदीच असं लिव्हल. म्हन्ल आवडतंय नाय आवडत. पन तुमच्या म्हणण्याने बर वाटलं.

In reply to by तिमा

सवंगडी Tue, 09/09/2014 - 21:50
आव्ह जे काय आसल ते आसल जाळायचे काम नाही… ! तसाही इथे कोन खरे (तीमा)तीर मारणारे आय डी बाळगून हायेत? लैच त्रास व्हत आसल तर admin साहेब हायेत त्यांना इचारा की.

In reply to by सूड

सवंगडी Tue, 09/09/2014 - 22:56
का घेता हो सूड ? नाचलो नाय व्हो. पण फ्लेक्स वर नाव अन फोटू यायचा म्हंजी कायतरी करायला लागतच. अन कोरडा दिस व्हता. आज श्रम परिहार का काय म्हणत्यात तो झाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गणपती गेले (एकदाचे) गावाला ! गणेशोत्सव संपला न भो एकदाचा. व्हय असंच म्हणायची यळ व्हो पुणेकरांना याचा लै च राग येईन. पन तेचं काय मी मनाव घेत न्हाय. पन आज कसं सकाळ सकाळ शांत वाटतय. गेले धा दिस लई जाम झालं व्हत. या धा दिसात आमच्छ्या मंडळानी लई कामं केले. लोकांकडून लई पावत्या फाडल्या. पुण्याचे लोक लई डेंजर बरका… पैशे देताच न्हाईत. (महाराष्ट्र ब्यांक कॉलनी मध्ये पैसा माघायची टाप न्हाय आमची) पन केले जमा २ एक लाख. हा पन खर्च पन केला बरका. काल संध्याकाळ पासून राती २ वाजेपथूर एक ढोल ताशा पथक अन्ह्ल. तेन्ल्हाच अर्धा लाख गेले. नेक्ष्ट इअर साठी पैशे नको का ?

बिनडोक बनियान आणि मार्मीक मदिरा !

मारवा ·

सवंगडी Tue, 09/09/2014 - 09:17
ओ… काय लिव्हलंय तुमी ! बरका अब्यास तुमचा. पण वाचायला तरास कि हो… मधी मधी जागा सोडा कि राव. मदिरे बरोबर भारी लागतो.

आनन्दा Tue, 09/09/2014 - 10:58
ह्म्म.. मला वाटते हा फंडामेंटल फरक आहे. बनियान ची खरेदी किमान ब्रँड सिलेक्शन महिला वर्गच करत असावा. जसे की बायको नवर्‍याला सांगत असेल, तू की नेहमी अमूल माचोच घालत जा, म्हणजे मला चोरांची भीती नाही, वगैरे. वगैरेचा अर्थ वाचकांनी समजून घ्यावा. :) त्यामुळे त्या सार्‍या जाहिराती पण बायकांच्या सिरीयलसाऱख्याच आहेत. मदिरेचे याउलट अहे, त्यामुळे सारी क्रीएटिव्हिटी त्यामध्ये दिसते.

मदनबाण Tue, 09/09/2014 - 12:01
जबराट ! ;) मी जेव्हाजेव्हा बनियान म्हणेन तेव्हा तेव्हा तुम्ही मनातल्या मनात समजुन घेत चला की यात हे देखील इन्क्ल्युड आहे. अच्छा बाय डिफॉल्ट काय ! ;) राजपाल यादव कर्तव्यात कसुर न करता अगोदर विचारतो रुपा फ़्रंटलाइन पहना है ? अगर आपने रुपा फ़्रंटलाइन पहना है तो फिर रुपा क्या पेहेनेगी ? अशी टवाळ वाक्ये आमच्या मित्र मंडळीत होत. ;) ये तो बडा टॉइंग है. सना खान सना खान सना खान... ;) काय कपडे सॉलिड्ड धुतले आहेत ! ;) जाता जाता :- काही काळा पूर्वी मला वाटतं एका मदिरा कंपनीची प्रिमियम अ‍ॅपल जूस ची जाहिरात आली होती त्यात एक गच्च उरोजाची ललना दाखवण्यात आली, ग्लासचा एक घोट घेतल्यावर ललनेची वस्त्रे कमी होत जातात... पण वादग्रस्त झाल्याने ती बंद करण्यात आली. मला वाटतं {नक्की नाही} रमेश देव यांच्या मुलानी ती बनवलेली जाहिरात होती. कोणी जमल्यास यावर अधिक "प्रकाश" पाडावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण Tue, 09/09/2014 - 13:20
कोणितरी पहिल्यांदीच वापरला का हा शब्द नाही. गच्च /ट्च्च असे शब्द प्रयोग आधीही झाले आहेत. बाकी गंजीफ़्रॉक च्या आणि डिफॉल्टच्या जाहिरातीत स्त्रीयांचे काय काम असते ते अजुन मला कळलेले नाही ! म्हणे वस्त्रे पुरुषांची आणि त्याच्या जाहिरातीत स्त्रीया लागतातच ! जाता जाता :- वरच्या प्रतिसादात ज्या अ‍ॅपल ज्यूसच्या जाहिरातीचा उल्लेख केला होता ती जाहिरात सापडली !( AC Black Apple Juice ad }मला वाटतं... साल २००० च्या आधीची असावी ही जाहिरात. http://www.indiantvads.com/banned-tv-ads/ac-black-banned-ad-apple-juice.html

गवि Tue, 09/09/2014 - 13:26
छान.. यात इम्पिरियल ब्लू जाहिरातमालिका राहिली का ? गझल्सच्या पार्श्वसंगीतावर पुरुषी मनाचे अफलातून दर्शन.. हलकेफुलके.

In reply to by गवि

वाचताना इम्पिरियल ब्लू शोधत होतो. मदिरेच्या जाहिराती या विषयावर लिहिताना त्या जाहिरात मालिकेचा उल्लेख असलाच पाहिजे. पैजारबुवा,

सुहास.. Tue, 09/09/2014 - 16:35
सुपर्ब !! अवांतर : तुझा लेख आणि व्याकरणात इतक्या चुका ? जॉनी वॉकरचा प्रभाव की काय ;)

hemants.gokhale Wed, 09/10/2014 - 13:59
आशिच एक जाहिरात स्मिर्नोफ चि पन होति, स्मिर्नोफ च्या बातलिमधुन लोकान्कदे पाहिल्यावर मनस्स ऐवजि वेगवेग्ले प्रनि दिसतात. हिरो स्वताला पहातो तेत्य्यत्याला स्वताचे प्रतिबिम्बा पन प्रान्याचे दिसते. मस्त जाहिरत होति.

सवंगडी Tue, 09/09/2014 - 09:17
ओ… काय लिव्हलंय तुमी ! बरका अब्यास तुमचा. पण वाचायला तरास कि हो… मधी मधी जागा सोडा कि राव. मदिरे बरोबर भारी लागतो.

आनन्दा Tue, 09/09/2014 - 10:58
ह्म्म.. मला वाटते हा फंडामेंटल फरक आहे. बनियान ची खरेदी किमान ब्रँड सिलेक्शन महिला वर्गच करत असावा. जसे की बायको नवर्‍याला सांगत असेल, तू की नेहमी अमूल माचोच घालत जा, म्हणजे मला चोरांची भीती नाही, वगैरे. वगैरेचा अर्थ वाचकांनी समजून घ्यावा. :) त्यामुळे त्या सार्‍या जाहिराती पण बायकांच्या सिरीयलसाऱख्याच आहेत. मदिरेचे याउलट अहे, त्यामुळे सारी क्रीएटिव्हिटी त्यामध्ये दिसते.

मदनबाण Tue, 09/09/2014 - 12:01
जबराट ! ;) मी जेव्हाजेव्हा बनियान म्हणेन तेव्हा तेव्हा तुम्ही मनातल्या मनात समजुन घेत चला की यात हे देखील इन्क्ल्युड आहे. अच्छा बाय डिफॉल्ट काय ! ;) राजपाल यादव कर्तव्यात कसुर न करता अगोदर विचारतो रुपा फ़्रंटलाइन पहना है ? अगर आपने रुपा फ़्रंटलाइन पहना है तो फिर रुपा क्या पेहेनेगी ? अशी टवाळ वाक्ये आमच्या मित्र मंडळीत होत. ;) ये तो बडा टॉइंग है. सना खान सना खान सना खान... ;) काय कपडे सॉलिड्ड धुतले आहेत ! ;) जाता जाता :- काही काळा पूर्वी मला वाटतं एका मदिरा कंपनीची प्रिमियम अ‍ॅपल जूस ची जाहिरात आली होती त्यात एक गच्च उरोजाची ललना दाखवण्यात आली, ग्लासचा एक घोट घेतल्यावर ललनेची वस्त्रे कमी होत जातात... पण वादग्रस्त झाल्याने ती बंद करण्यात आली. मला वाटतं {नक्की नाही} रमेश देव यांच्या मुलानी ती बनवलेली जाहिरात होती. कोणी जमल्यास यावर अधिक "प्रकाश" पाडावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण Tue, 09/09/2014 - 13:20
कोणितरी पहिल्यांदीच वापरला का हा शब्द नाही. गच्च /ट्च्च असे शब्द प्रयोग आधीही झाले आहेत. बाकी गंजीफ़्रॉक च्या आणि डिफॉल्टच्या जाहिरातीत स्त्रीयांचे काय काम असते ते अजुन मला कळलेले नाही ! म्हणे वस्त्रे पुरुषांची आणि त्याच्या जाहिरातीत स्त्रीया लागतातच ! जाता जाता :- वरच्या प्रतिसादात ज्या अ‍ॅपल ज्यूसच्या जाहिरातीचा उल्लेख केला होता ती जाहिरात सापडली !( AC Black Apple Juice ad }मला वाटतं... साल २००० च्या आधीची असावी ही जाहिरात. http://www.indiantvads.com/banned-tv-ads/ac-black-banned-ad-apple-juice.html

गवि Tue, 09/09/2014 - 13:26
छान.. यात इम्पिरियल ब्लू जाहिरातमालिका राहिली का ? गझल्सच्या पार्श्वसंगीतावर पुरुषी मनाचे अफलातून दर्शन.. हलकेफुलके.

In reply to by गवि

वाचताना इम्पिरियल ब्लू शोधत होतो. मदिरेच्या जाहिराती या विषयावर लिहिताना त्या जाहिरात मालिकेचा उल्लेख असलाच पाहिजे. पैजारबुवा,

सुहास.. Tue, 09/09/2014 - 16:35
सुपर्ब !! अवांतर : तुझा लेख आणि व्याकरणात इतक्या चुका ? जॉनी वॉकरचा प्रभाव की काय ;)

hemants.gokhale Wed, 09/10/2014 - 13:59
आशिच एक जाहिरात स्मिर्नोफ चि पन होति, स्मिर्नोफ च्या बातलिमधुन लोकान्कदे पाहिल्यावर मनस्स ऐवजि वेगवेग्ले प्रनि दिसतात. हिरो स्वताला पहातो तेत्य्यत्याला स्वताचे प्रतिबिम्बा पन प्रान्याचे दिसते. मस्त जाहिरत होति.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बिइंग इडीयट मला इडीयट बॉक्स फ़ार आवडतो. मी बटाटा कोच ही आहे त्यामुळे तंगड्या वर करुन सतत बॉक्स बघत बसतो. सारख खात ही असतो (डीप्रेस्ड माणसं सारखी विनाकारण काही ना काही तोंडात टाकतच असतात त्याला स्ट्रेस इटींग अस कायतरी म्हणतात ) माझ वजन वाढतयं केस पांढरे होताहेत मात्र पगार काही केल्या वाढत नाहीये. सर्वच हातातुन निसटल्यासारख वाटतय. पुर्वीसारख पोरीं ना इम्प्रेस करणं जमतच नाहीये. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इम्प्रेस करण्याची तृष्णा च कमी कमी होत चाललीय हो हल्ली. हे म्हणजे खुप च झालय. हल्ली माझी आवडती मालिका होणार सुन मी ह्या घरची देखील मला अपील होत नाहीये.

मिरवणूक

धन्या ·

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 01:22
एकोणीस फेब्रुवारी, जयंती (तिथीप्रमाणे) चौदा एप्रिल, गणेशस्थापना ते अनंत चतुर्दशी (तारखेप्रमाणे), घटस्थापना ते दसरा (तारखेप्रमाणे), सहा डिसेंबर, पंचवीस डिसेंबर, एकतीस डिसेंबर, रोज पहाटे ५, दु. १२, दु. ४, सं. ७, रा. ९. अधेमधे श्रमपरिहार, लग्न, वाढदिवस, यात्रा इ.इ.

खटपट्या Tue, 09/09/2014 - 02:07
बस एवढीच मिळाली ? शोध घेतल्यास अजून सापडतील उदा. - लाल लाल पेप्सी कोला, पोरी पायजेल का तुला. (प्रतिसाद उडविल्या जाणार नाही अशी आशा करतो)

In reply to by खटपट्या

धन्या Tue, 09/09/2014 - 12:16
बस एवढीच मिळाली ?
ही गाणी प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. गणेशोत्सवाचा मुळ उद्देश केव्हाच बाजूला पडला आहे. ईश्वरपूजेच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेले पावित्र्य, मांगल्य, शांतता फेकून दिले आहे लोकांनी. असे उत्सव हे केवळ निमित्त आहेत, धिंगाणा घालण्यासाठी. जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात. हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत. निवडणुकांच्या दिवसांमध्ये त्याने पाजलेल्या बीयरला आणि खाऊ घातलेल्या चिकन आणि मटणाला जागून शहरभर घसा फाटेपर्यंत झिंदाबादच्या घोषणा देत पेट्रोल जाळत फीरणारी. तो वळवेल त्या दिशेला वळणारी. पूर्वी मी वृत्तपत्रांमधील दुचाक्यांच्या अपघातांच्या आणि त्यातील जिवीतहानीच्या बातम्यांनी व्यथित होत असे. म्हणून अशा बातम्यांचा जरा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. अशा बातम्यांमध्ये असणारा वयोगटातील दुचाकीचालक कसे गाडया चालवतात याकडे लक्ष देऊ लागलो. निष्कर्श हा होता, त्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा बेदरकारपणा हा एक घटक होता. त्यांना रहदारीच्या नियमांशी, रस्त्याच्या वेगमर्यादेशी, स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षीततेशी काही घेणं-देणं नाही. त्यांच्या भाषेच्या व्याकरणात "आ**ल्या" हे संबोधन आहे. जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये धिंगाणा घालणारा आणि दुचाकींवरुन मोठया वाहनांखाली जाणारा वर्ग वेगळा नाही.

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 13:07
हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत>>>>>>>>> उगाच ह्या लोकांना Victim असल्यासारखे वागवू नका. ही मेंढरे वगैरे काही नाहीत, ह्यांना माहीती आहे ते काय करत आहेत ते आणि दुसर्‍यांना ( दुसरे म्हणजे फ्लॅट मधे रहाणारे आणि नोकरी करणारे नालायक )त्रास होतो हेही माहीती आहे. हा त्रास जाणुन बुजुन देण्यात येतो. राजकारणी लोकांकडुन चांगली किम्मत वसूल पण करुन घेतात ही मेंढरे.

In reply to by धन्या

विटेकर Tue, 09/09/2014 - 13:28
तुमच्या प्रतिसादातच त्याचे उत्तर आहे.
राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं
मी या निष्कर्षापर्यन्त आता आलो आहे की , या देशाच्या दुरावस्थेला हे हरामखोर राजकारणी जबाबदार आहेत. ज्या ज्या क्षेत्रात त्यांची नजर गेली , ते ते क्षेत्र त्यांनी नासवले. यांना निवडणूकीच्यावेळी टपोरीगिरी करायला / दारु आणि पैसा वाटायला हे तरुण लागतात. आनि मग त्यांना पोसणे आले. हे नालायक अशा पिढ्याच्या पिढ्या नासवतात. हे मेले ( रां-चे लवकर मरत पण नाहीत ),की त्यांची पोरे/ पोरी/ पुतणे / भाचे तेच काम नेटाने पुढे सुरु ठेवतात. दारु आनि चिकन द्यायचे आणि विनासायास आपले काम काढून घ्यायचे ! याला उपाय एकच, तुम्ही -आम्ही मतदान करुन या नालायकांना हाकलून देणे. त्याची सुरुवात या लोकसभेच्यावेळी झाली. हेच स्पिरिट कायम ठेवले तर हळू हळूच पण परिस्थिती सुधारेल. काही काळ दगडापेक्षा वीट मऊ अशी स्थिती राहील पण आपण नेट लावला तर झक्कत जागेवर येतील. ज्या दिवशी आपण खरोखर काम केले तरच लोक निवडून देतात अन्यथा तुरंगात जावे लागते हे त्यांना एकदा कळले की मिरवणूकीतीलाच काय एकूण सार्वजनिक जीवनातील हा हिडीसपणा थांबेल.

In reply to by धन्या

जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात. अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . बाकी लेखाच्या (?) आशयाशी सहमत

In reply to by धन्या

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 15:22
गणेशोत्सवाचा मूळ उद्देश वगैरे लोक म्हणतात तेव्हा एक विचारावेसे वाटते- कुठला गणेशोत्सव? टिळकांनी सुरू केला तो उत्सव सामाजिक-राजकीय उद्देशाने. भक्ती इ. ला मेन स्थान त्यात नव्हते, ते आपलं उपचारापुरतं. त्या दृष्टीने पाहिले तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे. तस्मात भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल.

In reply to by बॅटमॅन

सूड Tue, 09/09/2014 - 15:46
>>भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल. सहमत !! :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 15:51
>>>> सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे. राजकीय अपप्रवृत्ती आणि भपका टाळला तर बरोबर आहे.

हिन्दून्चे सण हे फक्त दुसर्याना त्रास देण्यासाठी बनले आहेत. कोणता सण अपवाद आहे ? पूर्वी गुढिपाडवा हा शान्त्पणे घरी साजरा केला जाणारा सण होता. सध्या सकाळच्या वेळी प्रभातफेर्या काढून त्याचा सुद्धा चुतडा केला आहे. काही संस्कृती रक्षकाना हे पटणार नाही. पण त्रास जसा विसर्जन मिरवणूकीचा होतो तेव्हढाच या प्रभात फेर्‍यांचा सुद्धा होतो.. सगळिकडे सवंगपणा वाढत चालला आहे हेच खरे.. विसर्जनामध्ये श्रमजीवी असतील तर गुढीपाडव्याच्या प्रभात फेर्‍यांमध्ये बुद्धीजीवी.. एकन्दर काय तर पातळी तीच असते....

विटेकर Tue, 09/09/2014 - 12:41
तुम्हाला हिन्दू नववर्षाची सकाळची प्रभातफेरी खटकते आणि ३१ डिसें. च्या रात्री दारु पिऊन चालणार धांगडधिंगा चालतो का ? आणि "चुतडा" म्हणजे काय ? प्रभात फेरीमध्ये दारु पिऊन वरची गाणी गात कोणी हिडीस नाचत का? की टिका केली की बुद्धीजीवी काही बोलणार नाहीत असे तुम्हाला वाटते ? तुमचा नेमका प्रोब्लेम काय आहे ? विषय कोणत्या धर्माला टार्गेट केले आहे हा नसून टिका करताना काही सारासार विवेक आहे कि नाही हा प्रश्न आहे.

वरील गाण्यांची लिरिक्स शोधण्याचा प्रयत्न केला पण बर्‍याचशा लिन्क ऑफीसात बॅन आहेत ... (मला जर आयटी टीम ने ह्या प्रकरणात त्रॅक केले तर धन्या ती तुझी जबाबदारी अन मग तुझी काही खैर नाही *diablo* ) बर इथे लिरिक्स द्या ना लेको , मिपावर पण जरा नाचुन घेवुयात *dance4*

मी प्रवृत्ती बद्दल बोलत आहे... ठाण्यामध्ये या... रस्त्यावरील वाहतुकीचा झालेला बट्ट्याबोळ पहायला मिळेल.. भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा.. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की सगळ्या प्रकारात संकृतीच्या नावे धांगड्धिन्गा घालणे चालु आहे.. मग ते ३१ डिसेंबर असो नाही तर विसर्जन असो..

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 17:00
भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा
माझ्या अंदाजाने प्रभातफेरी फक्त आर एस एस ची असते. त्यातले तरूण आविर्भाव वगैरे करतात असं मला वाटत नाही. बाकीच्या प्रभात फेर्‍या असल्या तर मला माहीती नाही.

शिद Tue, 09/09/2014 - 14:13
डॉल्बीच्या दणदणाटाने ३ गणेशभक्तांचा मृत्यू गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. :(

In reply to by प्रभाकर पेठकर

सस्नेह Tue, 09/09/2014 - 15:42
आनंद कसला ? ही तर झिंग, बेहोशी, मस्ती...! देव अन नैतिकता याच नव्हे तर माणुसकी, सहानुभूती, दया यासुद्धा संवेदना यांच्या बोथट झाल्या आहेत. हा कसला समाज आपण घडवतो आहोत ? तरुणाईच्या या मानसिकतेला फक्त राजकारणीच जबाबदार आहेत का ? मिरवणुकांमध्ये नाचणारे तर समाजाच्या सर्व थरांमधले लोक दिसतात. पण बीभत्स गाणी अन नृत्ये करणारे मात्र आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातली तरुण मुले दिसतात. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ही कीड शिरली आहे. मला वाटतं , ही कीड कशी आहे त्याची वर्णने अन त्यावर चर्चा करण्यापेक्षा ती कशी काढता येईल यावर या माध्यमातून चर्चा व्हावी. यासाठी मला सुचलेले उपाय १)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे. २)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा. ३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी. आणखी कुणाला काही सुचत असल्यास लिहावे.

In reply to by सस्नेह

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 17:06
१)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे. २)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा. ३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी.
१. न्यायालयाने पाच थराच्या वर मनाई लावताच आव्हाड गुरूजी न्यायालयाच्या नावे कसे प्रेमळ स्वरात बोलत होते ते तुम्ही पाहिलंच असेल. २. हे जर सांगितलं तर स्व. ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव कसं "हिंदुंच्या सणावर बंधनं आणतायत" ची कॅसेट लावतात ते आपण पाहिलंच असेल. ३. असं जर काही सांगितलं तर दादा (धरण फेम) यांच्या कार्यकर्त्यांना "वसुली" करण्यावर बंधनं येणार नाहीत काय? तस्मात, राजकारण्यांना गाडा.. सगळं सुरळीत होईल.

अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . एकदम मान्य....

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 16:55
गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. Sad
नाही, मला अजिबात दु:ख झालं नाही. सगळे डॉल्बी वाले असेच "जावेत" ही देवाकडे प्रार्थना.

In reply to by काळा पहाड

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 17:41
डॉल्बी वाल्याला नाही अ‍ॅटॅक आला. डान्स करणार्‍या (दहीहंडीवाल्या) गोविंदाला आला. त्या आधी त्यानं किती टाकलेली, किती खा पी केलेलं त्याचा उल्लेख नाही बरं का! डॉल्बी मुळं अ‍ॅटॅक आला, दहीहंडीच्या डॉल्बीमुळं आला की डॉल्बी हे केवळ निमित्त झालं? एखाद्या लग्नात डॉल्बी लावली असती आणि तिथं कार्यकर्ता गेला असता तर अ‍ॅटॅक आला नसता असं काही नसावं. डॉल्बी वाईटच पण बाकी ३६४ दिवस काय करतात हे लोक पण त्याबरोबर महत्त्वाचं आहे की! अर्थात त्याबरोबरच दहीहंडीच्या वाढत्या थरांच्या पेक्षा लोकांच्या वाढत्या हव्यासाची काळजी जास्त वाटते आहे.

In reply to by प्यारे१

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 17:52
तेच ते. डॉल्बी लावणारा मस्त झोपला असेल घरी जावून सीडी लावल्यानंतर. हे नाचणारे अडाणढेंगे जे डॉल्बीवर नाचत होते, त्यांना म्हणतोय मी डॉल्बीवाले. बाकी आता ईंटर्व्ह्यु घेतो त्या मध्ये पब्लिक ला विचारणार आहे एक्स्ट्रा क्युरिक्युलर अ‍ॅक्टीव्हिटीज बद्दल. जर एखादा म्हणाला गणपती आणि तत्सम गोष्टीमध्ये भाग घेण्याची आवड आहे/होती, तर सरळ दरवाजा.

In reply to by काळा पहाड

कपिलमुनी Wed, 09/10/2014 - 16:50
आणि सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याची चुकीची भूमिका ! उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .

In reply to by कपिलमुनी

काळा पहाड Wed, 09/10/2014 - 17:09
उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .
तशाच, धर्म आणि राज्य या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नकोत का? जेव्हा ढोलताशा वाजवून लोकांच्या शांततेवर अतिक्रमण केलं जातं तेव्हा "खाजगी आयुष्य" आणि "सार्वजनिक व्यवहार" हे वेगवेगळे ठेवण्याबद्दल का ऐकून घेतलं जात नाही? धर्म हा तुमच्या चार भिंतींच्या आत हे सुशिक्षित जगाचं सूत्र असताना केवळ तुमच्या ध्वनीप्रदूषणाला विरोध केली तर मतं जातात म्हणूनच राजकीय संरक्षण आहे ना? आणि लोकांनी असा आरडा ओरडा करणार्‍या लोकांचा निषेध कसा करायचा? शांतता-प्रदूषण नावाची काही गोष्टच नसते ना! तेव्हा या आरडा ओरडीत शांतता हवी असणार्‍या माणसाचा आवाज कसा ऐकू जाणार? जरा विचारा लक्ष्मीरोड वर रहाणार्‍या लोकांच्या काय भावना आहेत गणेशोत्सवाबद्दल ते (टीपः मी तिथे नव्हे तर खूपच शांत भागात रहातो, पण मला त्यांची वेदना समजू शकते). शांततेचा अधिकार हा खरं तर नागरिकांच्या मूळ हक्कांपैकी एक असायला हवा होता, नव्हे, जर त्या काळी डॉल्बी असत्या तर तो घटनेतही समाविष्ट केला गेला असता. जो उमेदवार लोकांच्या शांततेच्या अधिकारावर गदा आणतो, तो उद्या ऑफिसमध्ये लोकांच्या इतर हक्कांवर गदा आणणार नाही, कशावरून?

निखळानंद Tue, 09/09/2014 - 17:27
९ पैकी ४ गाणी मला ओळखीची आहेत.. म्हणजे मी पास म्हणायचा ना ? ती emoticons कशी टाकतात ते अजून मला कळलं नाहीये. कोणी मदत करेल काय ? पास होण्यातला आनंद चेह-यावर दिसायला हवा ना..

In reply to by काउबॉय

आसिफ Wed, 09/10/2014 - 02:18
पोरी जरा जपून दांडा धर, याची चाल यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी.. कान्हा वाजवी बासरी वरुन धापल्या सारखी वाटते. ~ आसिफ.

काउबॉय Wed, 09/10/2014 - 03:04
हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची ? दिशाहिनांची जबाबदारी उचलायला समर्थ व्यक्तीचे विचार ते नक्कीच टाळत नसावेत. पण आशा व्यक्ती त्रोटक आहेत हे खरे दुखणे न्हवे काय ?

In reply to by काउबॉय

काळा पहाड Wed, 09/10/2014 - 22:55
पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची
अच्छा म्हणजे चोरी करणार्‍या व्यक्तीला सुधारण्याची जबाबदारी ज्याची चोरी केलीय त्याची असते तर !! खरंच न्यायालयांनी असे समर्पक निर्णय दिले तर किती खटले लवकरात लवकर निकालात निघतील !!!

In reply to by काळा पहाड

काउबॉय गुरुवार, 09/11/2014 - 02:41
त्रास कोणाला होतआहे त्याने परिस्थिति सुधरण्यात सक्रिय सहभाग घेतला नसेल तर किमान अमुक तमुक बिघडवतो चा डंका का वाजवावा ? तो बिघड्वतोय तर आपण सुधारायला काय केले ? धागे काढले ?

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 01:22
एकोणीस फेब्रुवारी, जयंती (तिथीप्रमाणे) चौदा एप्रिल, गणेशस्थापना ते अनंत चतुर्दशी (तारखेप्रमाणे), घटस्थापना ते दसरा (तारखेप्रमाणे), सहा डिसेंबर, पंचवीस डिसेंबर, एकतीस डिसेंबर, रोज पहाटे ५, दु. १२, दु. ४, सं. ७, रा. ९. अधेमधे श्रमपरिहार, लग्न, वाढदिवस, यात्रा इ.इ.

खटपट्या Tue, 09/09/2014 - 02:07
बस एवढीच मिळाली ? शोध घेतल्यास अजून सापडतील उदा. - लाल लाल पेप्सी कोला, पोरी पायजेल का तुला. (प्रतिसाद उडविल्या जाणार नाही अशी आशा करतो)

In reply to by खटपट्या

धन्या Tue, 09/09/2014 - 12:16
बस एवढीच मिळाली ?
ही गाणी प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. गणेशोत्सवाचा मुळ उद्देश केव्हाच बाजूला पडला आहे. ईश्वरपूजेच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेले पावित्र्य, मांगल्य, शांतता फेकून दिले आहे लोकांनी. असे उत्सव हे केवळ निमित्त आहेत, धिंगाणा घालण्यासाठी. जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात. हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत. निवडणुकांच्या दिवसांमध्ये त्याने पाजलेल्या बीयरला आणि खाऊ घातलेल्या चिकन आणि मटणाला जागून शहरभर घसा फाटेपर्यंत झिंदाबादच्या घोषणा देत पेट्रोल जाळत फीरणारी. तो वळवेल त्या दिशेला वळणारी. पूर्वी मी वृत्तपत्रांमधील दुचाक्यांच्या अपघातांच्या आणि त्यातील जिवीतहानीच्या बातम्यांनी व्यथित होत असे. म्हणून अशा बातम्यांचा जरा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. अशा बातम्यांमध्ये असणारा वयोगटातील दुचाकीचालक कसे गाडया चालवतात याकडे लक्ष देऊ लागलो. निष्कर्श हा होता, त्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा बेदरकारपणा हा एक घटक होता. त्यांना रहदारीच्या नियमांशी, रस्त्याच्या वेगमर्यादेशी, स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षीततेशी काही घेणं-देणं नाही. त्यांच्या भाषेच्या व्याकरणात "आ**ल्या" हे संबोधन आहे. जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये धिंगाणा घालणारा आणि दुचाकींवरुन मोठया वाहनांखाली जाणारा वर्ग वेगळा नाही.

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 13:07
हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत>>>>>>>>> उगाच ह्या लोकांना Victim असल्यासारखे वागवू नका. ही मेंढरे वगैरे काही नाहीत, ह्यांना माहीती आहे ते काय करत आहेत ते आणि दुसर्‍यांना ( दुसरे म्हणजे फ्लॅट मधे रहाणारे आणि नोकरी करणारे नालायक )त्रास होतो हेही माहीती आहे. हा त्रास जाणुन बुजुन देण्यात येतो. राजकारणी लोकांकडुन चांगली किम्मत वसूल पण करुन घेतात ही मेंढरे.

In reply to by धन्या

विटेकर Tue, 09/09/2014 - 13:28
तुमच्या प्रतिसादातच त्याचे उत्तर आहे.
राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं
मी या निष्कर्षापर्यन्त आता आलो आहे की , या देशाच्या दुरावस्थेला हे हरामखोर राजकारणी जबाबदार आहेत. ज्या ज्या क्षेत्रात त्यांची नजर गेली , ते ते क्षेत्र त्यांनी नासवले. यांना निवडणूकीच्यावेळी टपोरीगिरी करायला / दारु आणि पैसा वाटायला हे तरुण लागतात. आनि मग त्यांना पोसणे आले. हे नालायक अशा पिढ्याच्या पिढ्या नासवतात. हे मेले ( रां-चे लवकर मरत पण नाहीत ),की त्यांची पोरे/ पोरी/ पुतणे / भाचे तेच काम नेटाने पुढे सुरु ठेवतात. दारु आनि चिकन द्यायचे आणि विनासायास आपले काम काढून घ्यायचे ! याला उपाय एकच, तुम्ही -आम्ही मतदान करुन या नालायकांना हाकलून देणे. त्याची सुरुवात या लोकसभेच्यावेळी झाली. हेच स्पिरिट कायम ठेवले तर हळू हळूच पण परिस्थिती सुधारेल. काही काळ दगडापेक्षा वीट मऊ अशी स्थिती राहील पण आपण नेट लावला तर झक्कत जागेवर येतील. ज्या दिवशी आपण खरोखर काम केले तरच लोक निवडून देतात अन्यथा तुरंगात जावे लागते हे त्यांना एकदा कळले की मिरवणूकीतीलाच काय एकूण सार्वजनिक जीवनातील हा हिडीसपणा थांबेल.

In reply to by धन्या

जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात. अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . बाकी लेखाच्या (?) आशयाशी सहमत

In reply to by धन्या

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 15:22
गणेशोत्सवाचा मूळ उद्देश वगैरे लोक म्हणतात तेव्हा एक विचारावेसे वाटते- कुठला गणेशोत्सव? टिळकांनी सुरू केला तो उत्सव सामाजिक-राजकीय उद्देशाने. भक्ती इ. ला मेन स्थान त्यात नव्हते, ते आपलं उपचारापुरतं. त्या दृष्टीने पाहिले तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे. तस्मात भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल.

In reply to by बॅटमॅन

सूड Tue, 09/09/2014 - 15:46
>>भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल. सहमत !! :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 15:51
>>>> सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे. राजकीय अपप्रवृत्ती आणि भपका टाळला तर बरोबर आहे.

हिन्दून्चे सण हे फक्त दुसर्याना त्रास देण्यासाठी बनले आहेत. कोणता सण अपवाद आहे ? पूर्वी गुढिपाडवा हा शान्त्पणे घरी साजरा केला जाणारा सण होता. सध्या सकाळच्या वेळी प्रभातफेर्या काढून त्याचा सुद्धा चुतडा केला आहे. काही संस्कृती रक्षकाना हे पटणार नाही. पण त्रास जसा विसर्जन मिरवणूकीचा होतो तेव्हढाच या प्रभात फेर्‍यांचा सुद्धा होतो.. सगळिकडे सवंगपणा वाढत चालला आहे हेच खरे.. विसर्जनामध्ये श्रमजीवी असतील तर गुढीपाडव्याच्या प्रभात फेर्‍यांमध्ये बुद्धीजीवी.. एकन्दर काय तर पातळी तीच असते....

विटेकर Tue, 09/09/2014 - 12:41
तुम्हाला हिन्दू नववर्षाची सकाळची प्रभातफेरी खटकते आणि ३१ डिसें. च्या रात्री दारु पिऊन चालणार धांगडधिंगा चालतो का ? आणि "चुतडा" म्हणजे काय ? प्रभात फेरीमध्ये दारु पिऊन वरची गाणी गात कोणी हिडीस नाचत का? की टिका केली की बुद्धीजीवी काही बोलणार नाहीत असे तुम्हाला वाटते ? तुमचा नेमका प्रोब्लेम काय आहे ? विषय कोणत्या धर्माला टार्गेट केले आहे हा नसून टिका करताना काही सारासार विवेक आहे कि नाही हा प्रश्न आहे.

वरील गाण्यांची लिरिक्स शोधण्याचा प्रयत्न केला पण बर्‍याचशा लिन्क ऑफीसात बॅन आहेत ... (मला जर आयटी टीम ने ह्या प्रकरणात त्रॅक केले तर धन्या ती तुझी जबाबदारी अन मग तुझी काही खैर नाही *diablo* ) बर इथे लिरिक्स द्या ना लेको , मिपावर पण जरा नाचुन घेवुयात *dance4*

मी प्रवृत्ती बद्दल बोलत आहे... ठाण्यामध्ये या... रस्त्यावरील वाहतुकीचा झालेला बट्ट्याबोळ पहायला मिळेल.. भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा.. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की सगळ्या प्रकारात संकृतीच्या नावे धांगड्धिन्गा घालणे चालु आहे.. मग ते ३१ डिसेंबर असो नाही तर विसर्जन असो..

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 17:00
भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा
माझ्या अंदाजाने प्रभातफेरी फक्त आर एस एस ची असते. त्यातले तरूण आविर्भाव वगैरे करतात असं मला वाटत नाही. बाकीच्या प्रभात फेर्‍या असल्या तर मला माहीती नाही.

शिद Tue, 09/09/2014 - 14:13
डॉल्बीच्या दणदणाटाने ३ गणेशभक्तांचा मृत्यू गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. :(

In reply to by प्रभाकर पेठकर

सस्नेह Tue, 09/09/2014 - 15:42
आनंद कसला ? ही तर झिंग, बेहोशी, मस्ती...! देव अन नैतिकता याच नव्हे तर माणुसकी, सहानुभूती, दया यासुद्धा संवेदना यांच्या बोथट झाल्या आहेत. हा कसला समाज आपण घडवतो आहोत ? तरुणाईच्या या मानसिकतेला फक्त राजकारणीच जबाबदार आहेत का ? मिरवणुकांमध्ये नाचणारे तर समाजाच्या सर्व थरांमधले लोक दिसतात. पण बीभत्स गाणी अन नृत्ये करणारे मात्र आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातली तरुण मुले दिसतात. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ही कीड शिरली आहे. मला वाटतं , ही कीड कशी आहे त्याची वर्णने अन त्यावर चर्चा करण्यापेक्षा ती कशी काढता येईल यावर या माध्यमातून चर्चा व्हावी. यासाठी मला सुचलेले उपाय १)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे. २)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा. ३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी. आणखी कुणाला काही सुचत असल्यास लिहावे.

In reply to by सस्नेह

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 17:06
१)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे. २)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा. ३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी.
१. न्यायालयाने पाच थराच्या वर मनाई लावताच आव्हाड गुरूजी न्यायालयाच्या नावे कसे प्रेमळ स्वरात बोलत होते ते तुम्ही पाहिलंच असेल. २. हे जर सांगितलं तर स्व. ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव कसं "हिंदुंच्या सणावर बंधनं आणतायत" ची कॅसेट लावतात ते आपण पाहिलंच असेल. ३. असं जर काही सांगितलं तर दादा (धरण फेम) यांच्या कार्यकर्त्यांना "वसुली" करण्यावर बंधनं येणार नाहीत काय? तस्मात, राजकारण्यांना गाडा.. सगळं सुरळीत होईल.

अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . एकदम मान्य....

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 16:55
गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. Sad
नाही, मला अजिबात दु:ख झालं नाही. सगळे डॉल्बी वाले असेच "जावेत" ही देवाकडे प्रार्थना.

In reply to by काळा पहाड

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 17:41
डॉल्बी वाल्याला नाही अ‍ॅटॅक आला. डान्स करणार्‍या (दहीहंडीवाल्या) गोविंदाला आला. त्या आधी त्यानं किती टाकलेली, किती खा पी केलेलं त्याचा उल्लेख नाही बरं का! डॉल्बी मुळं अ‍ॅटॅक आला, दहीहंडीच्या डॉल्बीमुळं आला की डॉल्बी हे केवळ निमित्त झालं? एखाद्या लग्नात डॉल्बी लावली असती आणि तिथं कार्यकर्ता गेला असता तर अ‍ॅटॅक आला नसता असं काही नसावं. डॉल्बी वाईटच पण बाकी ३६४ दिवस काय करतात हे लोक पण त्याबरोबर महत्त्वाचं आहे की! अर्थात त्याबरोबरच दहीहंडीच्या वाढत्या थरांच्या पेक्षा लोकांच्या वाढत्या हव्यासाची काळजी जास्त वाटते आहे.

In reply to by प्यारे१

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 17:52
तेच ते. डॉल्बी लावणारा मस्त झोपला असेल घरी जावून सीडी लावल्यानंतर. हे नाचणारे अडाणढेंगे जे डॉल्बीवर नाचत होते, त्यांना म्हणतोय मी डॉल्बीवाले. बाकी आता ईंटर्व्ह्यु घेतो त्या मध्ये पब्लिक ला विचारणार आहे एक्स्ट्रा क्युरिक्युलर अ‍ॅक्टीव्हिटीज बद्दल. जर एखादा म्हणाला गणपती आणि तत्सम गोष्टीमध्ये भाग घेण्याची आवड आहे/होती, तर सरळ दरवाजा.

In reply to by काळा पहाड

कपिलमुनी Wed, 09/10/2014 - 16:50
आणि सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याची चुकीची भूमिका ! उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .

In reply to by कपिलमुनी

काळा पहाड Wed, 09/10/2014 - 17:09
उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .
तशाच, धर्म आणि राज्य या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नकोत का? जेव्हा ढोलताशा वाजवून लोकांच्या शांततेवर अतिक्रमण केलं जातं तेव्हा "खाजगी आयुष्य" आणि "सार्वजनिक व्यवहार" हे वेगवेगळे ठेवण्याबद्दल का ऐकून घेतलं जात नाही? धर्म हा तुमच्या चार भिंतींच्या आत हे सुशिक्षित जगाचं सूत्र असताना केवळ तुमच्या ध्वनीप्रदूषणाला विरोध केली तर मतं जातात म्हणूनच राजकीय संरक्षण आहे ना? आणि लोकांनी असा आरडा ओरडा करणार्‍या लोकांचा निषेध कसा करायचा? शांतता-प्रदूषण नावाची काही गोष्टच नसते ना! तेव्हा या आरडा ओरडीत शांतता हवी असणार्‍या माणसाचा आवाज कसा ऐकू जाणार? जरा विचारा लक्ष्मीरोड वर रहाणार्‍या लोकांच्या काय भावना आहेत गणेशोत्सवाबद्दल ते (टीपः मी तिथे नव्हे तर खूपच शांत भागात रहातो, पण मला त्यांची वेदना समजू शकते). शांततेचा अधिकार हा खरं तर नागरिकांच्या मूळ हक्कांपैकी एक असायला हवा होता, नव्हे, जर त्या काळी डॉल्बी असत्या तर तो घटनेतही समाविष्ट केला गेला असता. जो उमेदवार लोकांच्या शांततेच्या अधिकारावर गदा आणतो, तो उद्या ऑफिसमध्ये लोकांच्या इतर हक्कांवर गदा आणणार नाही, कशावरून?

निखळानंद Tue, 09/09/2014 - 17:27
९ पैकी ४ गाणी मला ओळखीची आहेत.. म्हणजे मी पास म्हणायचा ना ? ती emoticons कशी टाकतात ते अजून मला कळलं नाहीये. कोणी मदत करेल काय ? पास होण्यातला आनंद चेह-यावर दिसायला हवा ना..

In reply to by काउबॉय

आसिफ Wed, 09/10/2014 - 02:18
पोरी जरा जपून दांडा धर, याची चाल यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी.. कान्हा वाजवी बासरी वरुन धापल्या सारखी वाटते. ~ आसिफ.

काउबॉय Wed, 09/10/2014 - 03:04
हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची ? दिशाहिनांची जबाबदारी उचलायला समर्थ व्यक्तीचे विचार ते नक्कीच टाळत नसावेत. पण आशा व्यक्ती त्रोटक आहेत हे खरे दुखणे न्हवे काय ?

In reply to by काउबॉय

काळा पहाड Wed, 09/10/2014 - 22:55
पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची
अच्छा म्हणजे चोरी करणार्‍या व्यक्तीला सुधारण्याची जबाबदारी ज्याची चोरी केलीय त्याची असते तर !! खरंच न्यायालयांनी असे समर्पक निर्णय दिले तर किती खटले लवकरात लवकर निकालात निघतील !!!

In reply to by काळा पहाड

काउबॉय गुरुवार, 09/11/2014 - 02:41
त्रास कोणाला होतआहे त्याने परिस्थिति सुधरण्यात सक्रिय सहभाग घेतला नसेल तर किमान अमुक तमुक बिघडवतो चा डंका का वाजवावा ? तो बिघड्वतोय तर आपण सुधारायला काय केले ? धागे काढले ?
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला, या प्रेमवेडीला या प्रेमवेडीला ही दुनिया पितळेची ही दुनिया पितळेची ही पोळी साजुक तुपातली, हीला लागलाय म्हावर्‍याचा वास तुज्या पिरतीचा इन्चू मला चावला जवा नविन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला अहो रात्री या आंटीची जवा घंटी मी वाजवली आता माझी सटकली... मला राग येतो.. गोल गोल चामडयाला दांडकं हे घासतंय

अनंतचतुर्दशी

प्रसाद गोडबोले ·

प्यारे१ Mon, 09/08/2014 - 19:19
___/\___ माऊली, माऊली... शिरसाष्टांग नमन. >>> सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये अगदी अगदी असंच झालंय लेख वाचून.

तिमा Mon, 09/08/2014 - 19:57
ज्यागणेशाचे स्वरुप जाणुनघेण्यासाठी ही मातीची मुर्ती स्थापिली , त्या गणेशाचे स्वरुप लक्षात आल्यावर ह्या मुर्तीची तरी काय गरज ? असे जर असेल तर दर वर्षी गणपती का बसवायचा ? पहिल्या वर्षीच ते स्वरुप जाणल्यावर पुढच्या वर्षी जरुर काय ? लेख वाचला व आवडला. पण आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग आहे असे वाटत नाही.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 12:01
गणपती बसवण्याची सर्वांची गरज ही जेवण्याइतकी ष्ट्राँग असते का? नै म्हणजे तसं अ‍ॅझम्प्षन जाणवतंय.

खटपट्या Tue, 09/09/2014 - 05:26
थोडी अवांतर आणि ऐकीव माहिती गणपतीच्या दिवसात पेरण्या वगैरे झालेल्या असतात. शेतातील बरीच कामे उरकलेली असतात. शेतकऱ्यांकडे मोकळा वेळ भरपूर असतो. या मोकळ्या वेळात ते दारू/जुगार या सारख्या वाम मार्गाला लागू नयेत व त्यांनी भजन कीर्तनात वेळ व्यतीत करावा म्हणून घरगुती गणेश उत्सव चालू झाला. खरे खोटे देवाला माहिती.

In reply to by खटपट्या

आनन्दा Tue, 09/09/2014 - 12:24
असहमत. गणेशोत्सवाला उत्सवी स्वरूप टिळकांच्या काळात आले, त्यापूर्वी तो इतका मोठा उत्सव होता असे वाटत नाही. नपेक्षा काहीतरी ऐतिहासिक संदर्भ मिळालेच असते नाही का? पूर्वी २ दिवसांचा गणपती होता, असे माझे आपले मत आहे.

In reply to by पैसा

खटपट्या Sun, 09/14/2014 - 11:12
बरोबर, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करायच्या आधी कोंकणात घरगुती गणेशोत्सव होताच कि. यात सर्वजण सर्वांच्या घरी आरतीला जातात. रोज एका घरात सर्व गावकरी मिळून भजन करतात. आणि हे शेकडो वर्षे चालले आहे.

इनिगोय Tue, 09/09/2014 - 08:47
अतिशय सुंदर लेख. गणेशोत्सवामधलं.. किंबहुना कोणत्याही उत्सवामधलं हे सत्त्व दुर्दैवाने आता नाहीसंच झालंय. @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच.

In reply to by इनिगोय

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 13:16
>>> @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच. +१ हा एकच मार्ग आहे असं लेखात तरी कुठंही म्हटलेलं नाही असं माझं आकलन. आत्मा वा अरे, श्रोतव्यो मन्तव्यो निदीध्यासितव्यो... पुन्हा पुन्हा ऐकावं, मनन करावं, निदीध्यासन करत रहावं. स्मरण करत रहावं.ह्याचं कारण म्हणजे जाणीव पक्की लगेच होत नाही, झाली तरी इतर कारणांनी व्यक्तीचं अधःपतन होतं. अर्थात उपासना, भक्ती अथवा एकंदरच धर्म हा वैयक्तिक विषय आहे असं गृहीत धरुनच बोलतोय. त्याला उत्सवी स्वरुप (असण्याची गरज असलीच तर) उंबरठ्याबाहेर तर वैयक्तिक जीवनाशी जोड उंबरठ्याच्या आत असावी. भक्तीचं शास्त्र (त्याच्या अ‍ॅप्लिकेशन मेथड्स) समजून घेऊन त्याप्रमाणं उपासना केली की निश्चित जिथं न्यायचं तिथं नेऊन सोडते. एका मार्गाचं म्हणाल तर कुठल्याही एका अथवा एकाच वेळी अनेक मार्गांनी ध्येय गाठलं जावं. ध्येय पोचलं गेलं नाही तर उपयोग नाहीच असं नाही पण उपयोग कमी. असो! पुन्हा ते तेच लिहून ताजमहालाला विटा नकोत.

In reply to by विटेकर

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 19:50
क्यारी फॉरवर्ड म्हणजे पुढच्या जन्माची निश्चिती! नको राव. किती वेळा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित? आज रोख उद्या उधार असलं काही तर सांगावं म्हणून तसं 'कमी उपयोग' म्हणालो.

पैसा Tue, 09/09/2014 - 12:02
असं नेहमी लिहीत जा रे! फारच छान. मातीची मूर्ती मातीला परत करायची. आणि काय!

समीरसूर Tue, 09/09/2014 - 12:20
खूप आवडला. अगदी समोर सारे घडते आहे असे भासले. वाचून खूप छान वाटले. बाकी, मी कोण, माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते, अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार, मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय असे बरेच प्रश्न नेहमी पडतात मला. उत्तरे सापडत नाहीत हे ही खरे...असो. ती उत्तरे मिळण्यासाठी फार मोठे संचित लागते. मज पामराजवळ काय आहे हेच मला कळत नाही. ही इतकी गहन उत्तरे काय डोंबल मिळणार. :-)

In reply to by समीरसूर

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 18:13
मी कोण
उर्जेचा एक छोटा भाग.
माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते
त्यानं फरक पडत नाही. उर्जेला स्वतःची जाणीव नसते. मानव शरीरात ही जाणीव असणे हा सुद्धा एक भ्रम आहे. तुम्ही एक मशीन आहात आणि तुम्हाला अशी जाणीव असणं म्हणजे तुमच्या मशीनमधले सेन्सर्स ठीक काम करतायत एवढंच.
अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार
तुमचं आस्तित्व एक उर्जा म्हणून असतं. या उर्जेला स्वतःची जाणीव मेल्यानंतर नसते.
मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय
अपघात. तुम्ही जगताय कारण तुम्ही अशा एका विश्वाचा भाग आहात जिथे जीवन (ज्याला खरं तर काहीच कार्यकारणभाव, उद्दिष्ट वगैरे नाहीये) आस्तित्वात असू शकतं. जर विश्वाचं एकही परिमाण उदा: प्लॅन्कचा स्थिरांक थोडाजरी वेगळा असता तरी तुम्हीच काय पण हे विश्व आस्तित्वात आलं नसतं. अर्थात अशी अनेक विश्वे आस्तित्वात असावीत ज्यात हा स्थिरांक वेगळा असणार आणि ते विश्व केऑटीक असेल ज्यात जीवन वाढू शकत नाही. थोडक्यात, तुमचं जीवन आणि तुमच्या आजूबाजूला चाललेलं सगळं हा अपघात आहे.

In reply to by काळा पहाड

विटेकर Wed, 09/10/2014 - 14:55
काहीही कळले नाही, पण या धाग्यावर नको चर्चा. फार सुन्दर धागा आहे हा... उगाच ठीगळ नको... लोकांनी बहुधा म्ह णू नच प्रतिसाद दिले नसावेत. (रच्याकने सध्या मिपावर सन्क्षी स्टाइल लिहायची फ्याशन आली आहे काय? )

In reply to by विटेकर

काळा पहाड Wed, 09/10/2014 - 15:03
मी उत्तर देताना प्रतिसाद देण्याची अपेक्षा करत नाही. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. फिलॉसॉफी चा धागा असताना फिजिक्सचा प्रतिसाद द्यायला नको होता. कदाचित मी स्वतःच यावर एखादा लेख लिहीन.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/11/2014 - 17:01
खुप सुंदर लेख...आवडल. सहमत. @ इनिगोय - १००% सहमत लेखात उल्लेखलेल्या १/१२, ते १० दिवसाच्या हेतु संबंधी अजुन एक शिकवण बाप्पाकडुन मिळते. या स्थापनेमध्ये आणि विसर्जानामागे एक तत्वाज्ञान आहे. ज्या प्रमाणे निर्जिव पार्थिवामध्ये मंत्र उच्चारुन प्राणप्रतिष्ठापना केल्यावर त्यामध्ये चैतंन्य येतं आणि मग १० दिवस त्या मुर्तिची पुजाअर्चा केली जाते अणि परत १० व्या दिवशी पुन्हा मंत्र उच्चारुन (उत्तरपुजा) त्या मुर्तितले प्राण काढुन घेवुनती मुर्ती पार्थिव होते. मग तिची विटंबना होवु नये म्हणुन पाण्यात विसर्जन केले जाते. तव्दतच आपल्या मानवी देहाचं आहे कि या जड देहामध्ये एका क्षणी प्राण फुंकला जातो. जो पर्यंत प्राण आहे तोपर्यंत नंतर त्याचं पार्थिवच होणार आहे, त्याच्याही विसर्जनाचा एक दिवस येणार आहे. हे आपल्याला बाप्पा सांगत असतो. तेव्हा या मधल्या काळात चांगलं सत्कर्म करत, अहंकारमुक्त, नितीने, सकारात्मक जीवन जगा. हाच संदेश आहे बाप्पाचा सगळ्यांना. पण लक्षात कोंण घेतो. बोला ! गणपती बाप्प्पा मोरया!

प्यारे१ Mon, 09/08/2014 - 19:19
___/\___ माऊली, माऊली... शिरसाष्टांग नमन. >>> सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये अगदी अगदी असंच झालंय लेख वाचून.

तिमा Mon, 09/08/2014 - 19:57
ज्यागणेशाचे स्वरुप जाणुनघेण्यासाठी ही मातीची मुर्ती स्थापिली , त्या गणेशाचे स्वरुप लक्षात आल्यावर ह्या मुर्तीची तरी काय गरज ? असे जर असेल तर दर वर्षी गणपती का बसवायचा ? पहिल्या वर्षीच ते स्वरुप जाणल्यावर पुढच्या वर्षी जरुर काय ? लेख वाचला व आवडला. पण आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग आहे असे वाटत नाही.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 12:01
गणपती बसवण्याची सर्वांची गरज ही जेवण्याइतकी ष्ट्राँग असते का? नै म्हणजे तसं अ‍ॅझम्प्षन जाणवतंय.

खटपट्या Tue, 09/09/2014 - 05:26
थोडी अवांतर आणि ऐकीव माहिती गणपतीच्या दिवसात पेरण्या वगैरे झालेल्या असतात. शेतातील बरीच कामे उरकलेली असतात. शेतकऱ्यांकडे मोकळा वेळ भरपूर असतो. या मोकळ्या वेळात ते दारू/जुगार या सारख्या वाम मार्गाला लागू नयेत व त्यांनी भजन कीर्तनात वेळ व्यतीत करावा म्हणून घरगुती गणेश उत्सव चालू झाला. खरे खोटे देवाला माहिती.

In reply to by खटपट्या

आनन्दा Tue, 09/09/2014 - 12:24
असहमत. गणेशोत्सवाला उत्सवी स्वरूप टिळकांच्या काळात आले, त्यापूर्वी तो इतका मोठा उत्सव होता असे वाटत नाही. नपेक्षा काहीतरी ऐतिहासिक संदर्भ मिळालेच असते नाही का? पूर्वी २ दिवसांचा गणपती होता, असे माझे आपले मत आहे.

In reply to by पैसा

खटपट्या Sun, 09/14/2014 - 11:12
बरोबर, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करायच्या आधी कोंकणात घरगुती गणेशोत्सव होताच कि. यात सर्वजण सर्वांच्या घरी आरतीला जातात. रोज एका घरात सर्व गावकरी मिळून भजन करतात. आणि हे शेकडो वर्षे चालले आहे.

इनिगोय Tue, 09/09/2014 - 08:47
अतिशय सुंदर लेख. गणेशोत्सवामधलं.. किंबहुना कोणत्याही उत्सवामधलं हे सत्त्व दुर्दैवाने आता नाहीसंच झालंय. @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच.

In reply to by इनिगोय

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 13:16
>>> @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच. +१ हा एकच मार्ग आहे असं लेखात तरी कुठंही म्हटलेलं नाही असं माझं आकलन. आत्मा वा अरे, श्रोतव्यो मन्तव्यो निदीध्यासितव्यो... पुन्हा पुन्हा ऐकावं, मनन करावं, निदीध्यासन करत रहावं. स्मरण करत रहावं.ह्याचं कारण म्हणजे जाणीव पक्की लगेच होत नाही, झाली तरी इतर कारणांनी व्यक्तीचं अधःपतन होतं. अर्थात उपासना, भक्ती अथवा एकंदरच धर्म हा वैयक्तिक विषय आहे असं गृहीत धरुनच बोलतोय. त्याला उत्सवी स्वरुप (असण्याची गरज असलीच तर) उंबरठ्याबाहेर तर वैयक्तिक जीवनाशी जोड उंबरठ्याच्या आत असावी. भक्तीचं शास्त्र (त्याच्या अ‍ॅप्लिकेशन मेथड्स) समजून घेऊन त्याप्रमाणं उपासना केली की निश्चित जिथं न्यायचं तिथं नेऊन सोडते. एका मार्गाचं म्हणाल तर कुठल्याही एका अथवा एकाच वेळी अनेक मार्गांनी ध्येय गाठलं जावं. ध्येय पोचलं गेलं नाही तर उपयोग नाहीच असं नाही पण उपयोग कमी. असो! पुन्हा ते तेच लिहून ताजमहालाला विटा नकोत.

In reply to by विटेकर

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 19:50
क्यारी फॉरवर्ड म्हणजे पुढच्या जन्माची निश्चिती! नको राव. किती वेळा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित? आज रोख उद्या उधार असलं काही तर सांगावं म्हणून तसं 'कमी उपयोग' म्हणालो.

पैसा Tue, 09/09/2014 - 12:02
असं नेहमी लिहीत जा रे! फारच छान. मातीची मूर्ती मातीला परत करायची. आणि काय!

समीरसूर Tue, 09/09/2014 - 12:20
खूप आवडला. अगदी समोर सारे घडते आहे असे भासले. वाचून खूप छान वाटले. बाकी, मी कोण, माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते, अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार, मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय असे बरेच प्रश्न नेहमी पडतात मला. उत्तरे सापडत नाहीत हे ही खरे...असो. ती उत्तरे मिळण्यासाठी फार मोठे संचित लागते. मज पामराजवळ काय आहे हेच मला कळत नाही. ही इतकी गहन उत्तरे काय डोंबल मिळणार. :-)

In reply to by समीरसूर

काळा पहाड Tue, 09/09/2014 - 18:13
मी कोण
उर्जेचा एक छोटा भाग.
माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते
त्यानं फरक पडत नाही. उर्जेला स्वतःची जाणीव नसते. मानव शरीरात ही जाणीव असणे हा सुद्धा एक भ्रम आहे. तुम्ही एक मशीन आहात आणि तुम्हाला अशी जाणीव असणं म्हणजे तुमच्या मशीनमधले सेन्सर्स ठीक काम करतायत एवढंच.
अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार
तुमचं आस्तित्व एक उर्जा म्हणून असतं. या उर्जेला स्वतःची जाणीव मेल्यानंतर नसते.
मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय
अपघात. तुम्ही जगताय कारण तुम्ही अशा एका विश्वाचा भाग आहात जिथे जीवन (ज्याला खरं तर काहीच कार्यकारणभाव, उद्दिष्ट वगैरे नाहीये) आस्तित्वात असू शकतं. जर विश्वाचं एकही परिमाण उदा: प्लॅन्कचा स्थिरांक थोडाजरी वेगळा असता तरी तुम्हीच काय पण हे विश्व आस्तित्वात आलं नसतं. अर्थात अशी अनेक विश्वे आस्तित्वात असावीत ज्यात हा स्थिरांक वेगळा असणार आणि ते विश्व केऑटीक असेल ज्यात जीवन वाढू शकत नाही. थोडक्यात, तुमचं जीवन आणि तुमच्या आजूबाजूला चाललेलं सगळं हा अपघात आहे.

In reply to by काळा पहाड

विटेकर Wed, 09/10/2014 - 14:55
काहीही कळले नाही, पण या धाग्यावर नको चर्चा. फार सुन्दर धागा आहे हा... उगाच ठीगळ नको... लोकांनी बहुधा म्ह णू नच प्रतिसाद दिले नसावेत. (रच्याकने सध्या मिपावर सन्क्षी स्टाइल लिहायची फ्याशन आली आहे काय? )

In reply to by विटेकर

काळा पहाड Wed, 09/10/2014 - 15:03
मी उत्तर देताना प्रतिसाद देण्याची अपेक्षा करत नाही. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. फिलॉसॉफी चा धागा असताना फिजिक्सचा प्रतिसाद द्यायला नको होता. कदाचित मी स्वतःच यावर एखादा लेख लिहीन.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/11/2014 - 17:01
खुप सुंदर लेख...आवडल. सहमत. @ इनिगोय - १००% सहमत लेखात उल्लेखलेल्या १/१२, ते १० दिवसाच्या हेतु संबंधी अजुन एक शिकवण बाप्पाकडुन मिळते. या स्थापनेमध्ये आणि विसर्जानामागे एक तत्वाज्ञान आहे. ज्या प्रमाणे निर्जिव पार्थिवामध्ये मंत्र उच्चारुन प्राणप्रतिष्ठापना केल्यावर त्यामध्ये चैतंन्य येतं आणि मग १० दिवस त्या मुर्तिची पुजाअर्चा केली जाते अणि परत १० व्या दिवशी पुन्हा मंत्र उच्चारुन (उत्तरपुजा) त्या मुर्तितले प्राण काढुन घेवुनती मुर्ती पार्थिव होते. मग तिची विटंबना होवु नये म्हणुन पाण्यात विसर्जन केले जाते. तव्दतच आपल्या मानवी देहाचं आहे कि या जड देहामध्ये एका क्षणी प्राण फुंकला जातो. जो पर्यंत प्राण आहे तोपर्यंत नंतर त्याचं पार्थिवच होणार आहे, त्याच्याही विसर्जनाचा एक दिवस येणार आहे. हे आपल्याला बाप्पा सांगत असतो. तेव्हा या मधल्या काळात चांगलं सत्कर्म करत, अहंकारमुक्त, नितीने, सकारात्मक जीवन जगा. हाच संदेश आहे बाप्पाचा सगळ्यांना. पण लक्षात कोंण घेतो. बोला ! गणपती बाप्प्पा मोरया!
लेखनविषय:
लेखनप्रकार

"इट्स डन "

****************************************************************************** साधारण १४ -१५ वर्षांपुर्वीची गोष्ट . अनंतचतुर्दशीचा दिवस ! महादरे तळ्याच्या काठावर विसर्जनासाठी तुडुंब गर्दी ओसंडली होती. तळ्याकाठच्या घाटावर लोक गणेशमुर्तींची आरती करत होते. पायर्‍यांवर उदबत्त्यांचा , निर्माल्याचा , चिरमुरे बत्ताशे फुटाणे वगैरे नैवेद्याच्या गोष्टींचा खच जमु लागला होता . छोट्या मोठ्या मंडळांच्या ढोलताशांच्या आवाजात सगळा परिसर दुमदुमुन निघत होता. तळ्याकडेच्या गणेशमंदीराच्या कळसावर सुरेख रोषणाई करण्यात आलेली होती.