मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोष्ट लग्नाची

भिंगरी ·

खटपट्या 13/09/2014 - 14:17
(थोडे विषयांतर) मुलीला नोकरी असो किंवा नसो पण मुलाला नोकरी पाहिजेच. हा हट्ट का ? नोकरी वाली मुले बिना नोकरी वाल्या सुशिक्षित मुलीशी लग्न करतातच ना. मग एखाद्या नोकरी वाल्या मुलीने एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराबरोबर का लग्न करू नये ? हि समानता कधी येणार. नोकरीवाल्या मुलीना आपल्यापेक्षा जास्त पगार असलेला नवरा हवा असतो. इथे स्त्रिया स्वत:च स्वत:ला कमी लेखत नाहीत का ?

In reply to by खटपट्या

उपास 14/09/2014 - 12:02
हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सुशिक्षित बेरोजगार मुलगा पूर्णवेळ घरकामाची, मुलांची काळजी घेईल (उनाडपणा, सिगरेटी फुंकणे आणि इतर फालतू पुरुषी अहंकार बाजूला ठेवून.. नवर्‍याची नोकरी सुटलेय आणि घरातील बाई नोकरी सांभाळून घरी येऊन पोळ्या लाटतेय, मुलांकडे वघते आणि तिएचे सुशिक्षित बेरोजगार नवरोबा मित्रांबरोबर चकाट्या पिटतायत हे चित्र बरेचदा बघायला मिळतेच.. ;)

फुंटी 14/09/2014 - 17:10
कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच घिस्यापिट्या गोष्टींवर चर्चा करत राहणार??? नातेसंबंध ही व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते ..आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे...

In reply to by फुंटी

रवीराज 15/09/2014 - 00:21
"आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे"... उलट मी तर असे म्हणेन की आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे सुटसुटीत झाले आहे.त्यात आपलेपणा येणे आवश्यक आहे...एकत्र कुटुंब पद्धत संपली, पति-पत्नी दोघे कमविते त्यामुळे संतति नियमन,झाले तर एखादेच तेही उशिरा, त्यात सांभाळणेसाठी वेळेचा अभाव- पाळणाघरांची संख्या वाढत आहे, जे संस्कार आजी-आजोबा द्यायचे त्यासाठी आता वर्ग चालू झाले, एखाद्या मोठ्या कार्यासाठी पुर्वी मित्र मंडळी मदतीला तत्पर असायची, आता कोणाची गरजच नाही- डेकोरेटर्स, केटरर्स, पॅकर्स न मुवर्स, काय नाही ते सर्व मिळते पैसे टाकुन, जग जवळ आले माणसं दुर गेली भावनिक गुंतागुंत कमी झाली, वृद्धाश्रमे वाढली. अजुन किती सुटसुटितपणा पाहिजे? ( नम्र विनंती- कोणी व्यक्तीगतरित्या घेऊ नये.)

In reply to by रवीराज

फुंटी 15/09/2014 - 12:47
तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली भावनिक गुंतागुंत कमी झाली याबाबत दुमत नाहीच.तुम्हाला अपेक्षित सुटसुटीतपणा हाच असेल तर तेही मान्य... भावनिक गुंतागुंत कमी झालेली असली तरी गुंतण्याची भावनांची वृत्ती दिशाहीन भरकटत चाललीय .गुंतण्याची ठिकाण बदलली आहेत.सोशल नेट्वर्किंग चा मोठा प्रभाव भावजीवनावर पडला आहे.सोशल नेट्वर्किंग वर पोसलेली पिढी अजूनही या बाबत स्पष्ट विचार मांडू शकत नाही.गे,लेस्बियन रिलेशनशिप हे वास्तव होत आहे.वयाच्या तिशीनंतर /चाळीशीनंतर सोशल नेट्वर्किंग वापरणारी मंडळी या सगळ्यापासून काही प्रमाणात दूर आहे . तेव्हा समूहजीवन गुंतागुंतीचे झालंय हेही तेवढच सत्य आहे.

In reply to by कवितानागेश

फुंटी 15/09/2014 - 23:51
गुंतवणूक कमी होतेय >> हे नीटस समजल नाही. लग्न करण्यातली म्हणजे लग्नाच्या खर्चाबद्दल बोलताय का? कि तुमचा रोख निष्ठेकडे आहे?

In reply to by फुंटी

कवितानागेश 16/09/2014 - 00:26
खर्चाबद्दल नाही. भावनिक गुंतवणूक आणि परस्पर संबंधातली गुंतागुंत या बद्दल बोलतेय. हल्ली गुन्ता वाढलाय.

In reply to by कवितानागेश

फुंटी 16/09/2014 - 00:38
गुंता वाढला आहे .तरुणाई भावनिक द्विधा अवस्थेत सापडली आहे.एकीकडे आजूबाजूच्या माणसांकडून,कुटुंबाकडून होणारे संस्कार आणि दुसरीकडे सोशल नेट्वर्किंग चा मारा ...कस वागलेल चालेल आणि कस नाही याबद्दल प्रत्येक घराचे अदृश्य संस्कार असतात,त्याच्याशी सोशल समूहजीवन कम्पेअर केल जात त्यातून मानवी स्वभाव बनत जातो.पुरेसा संवाद होत नाही.परिणामी गुंतागुंत वाढत जाते...सरसकट बोलण योग्य नाही कारण व्यक्तीनुसार अवस्था बदलतात.

In reply to by कवितानागेश

फुंटी 15/09/2014 - 12:34
लग्नाबद्दल फारशी उत्सुक नसलेली आजची पिढी आहे....जे काही उत्सुक असतात त्यांची उत्सुकता किती काळ टिकते हाही संशोधनाचा विषय आहे.

शिद 15/09/2014 - 02:47
२०११ ची गोष्ट असेल. माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन: १) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं. २) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. ३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम). ४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर). ५) अश्या बर्‍याच विचित्र मागण्या असण्यार्‍या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या. बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा. त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.

In reply to by शिद

खटपट्या 15/09/2014 - 09:10
अहो हे तर काहीच नाही. माझ्या एका मिपा मित्राला बघायला मुलीचे वडील येणार होते. मित्र घोडबंदर ला राहतो. मुलीच्या वडिलांनी स्टेशन ला रिक्षा पकडली आणि प्रवास चालू झाल्यावर लक्षात आले कि घोडबंदर स्टेशन पासून बरेच दूर आहे. याच कारणास्तव मुलाच्या घरी न जाता अर्ध्या वाटेतून परत फिरले. मुलगा बघायला आले होते कि घर ? ठीक आहे घर लांब असेल, मुलगा तर बघून घ्या. दादर परळ मध्ये राहणाऱ्या मुली तर ठाण्याच्या पुढचे स्थळ पहायला तयार नसतात. मी माझ्या चुलत भावाची लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. बोरीवलीला. मुलीच्या वडिलांनी विचारले कि तुम्ही कुठे राहता. मी सांगतिले कळव्याला राहतो. तर त्यांचे उद्गार "हो कळव्याला सुद्धा लोक राहायला लागले आहेत आज काल !!" असे वाटले होते कि लगेच उठून यावे. म्हणजे सेन्ट्रल ला जे राहतात ती माणसेच नाहीत.

In reply to by शिद

काळा पहाड 16/09/2014 - 00:43
अशा केसेस् ना सांगायचं, सध्या फक्त प्रॉबॅशन बेसिस वर लग्न करायचा विचार आहे. पर्फोर्मन्स पाहून पर्मनंट लग्नाचा विचार करण्या येईल.

हरकाम्या 15/09/2014 - 23:55
मी "शिद " व "खटपट्या " यान्च्या मताशी सहमत आहे. मी सध्या माझ्या मुलासाठी वधुसन्शोधन करीत आहे मला तर फार विचित्र अनुभव येत आहेत. १) आपण मुलीच्या वडिलांना स्वत फोन केल्यास त्यांनी मरगळलेल्या आवाजात उत्तर देणे. २) फोन केल्यानन्तर आपण वरावर उपकार करतो आहोत या भावनेने उत्तरे देणे ३) मुलगी १० वी पास असली तरी तिला ४०,०००रु. पगाराचा नवरा पाहिजे. ४) मुलीच्या आईने विचारणे " लग्नानन्तर मुलगा व मुलगी वेगळे रहातील का? ५) हा शेवटचा अनुभव भयानक होता. मी मुलीच्या वडीलांना फोन केला. त्यांनी सांगितले मी सध्या गाडी चालवतोय १० मिनिटांनी फोन करा मी १५ मिनिटांनी फोन करुन माझ्या मुलाची व घराची सर्व माहिती दिली व विचारले की तुमच्या जावयासम्बम्धी काय अपेक्षा आहेत ? पलीकडुन उत्तर आले " आम्हाला आमचा जावयी "Don " पाहिजे. मला वाटले हे फार विनोदी दिसतात. म्हणुन मी परत विचारले म्हणजे नेमके काय ? त्या माणसाने ग्राम्य भाशेत शिवी देउन विचारले " तुला दाऊद ईब्राहिम " माहित नाही कारे **** ?. त्याने उच्चारलेले शब्द येथे लिहिण्यासारखे नाहीत. त्या दिवसानन्तर मी ५/६ दिवस बेचैन होतो. मला फोन वाजला तरी फोन उचलण्याची भीती वाटत होती. आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.

In reply to by फुंटी

मी तर म्हणेन अश्या माणसांची बिनपाण्याने हजामत करावी आणि आपल्या मुलाचे लग्न अश्या घरातल्या मुलीशी होण्याची आपत्ती टळली म्हणून खूषीत पार्टी करावी... जमल्यास याच कारणासाठी पार्टी केली होती हे त्यांनाही सांगावे.

In reply to by हरकाम्या

काळा पहाड 16/09/2014 - 00:37
आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.
याच्या उत्तरासाठी एक विनोदी ऑडियो (व्हाट्सअ‍ॅप वर आलेला) अपलोड करायचा होता. कसा करावा?

In reply to by हरकाम्या

रेवती 16/09/2014 - 19:16
पूर्वी असे आणि याहून वाईट अनुभव मुलीकडल्यांना सर्रास यायचे (अजूनही लहान गावांमध्ये येतात). आता समानतेचा जमाना आल्याने मुलांनाही येतात. बरे झाले तुम्ही सुटलात. पाच सहा दिवसांची बेचैनी परवडली, नंतरची उस्तवारी करण्यापेक्षा! अशा लोकांचा यथायोग्य सत्कार करायला हवा. कसला अनुभव आहे! श्श्या!

In reply to by हरकाम्या

साती 20/09/2014 - 19:48
बहुते़क तुमचा एकाच माणसाला दोनदा राँग नंबर लागला असेल. तो तुम्हाला पकवत असेल.

कवितानागेश 16/09/2014 - 00:33
हा वधूवरसूचक मंडळाचा दोष आहे. उगीच भलत्या ठिकाणी आपण सिन्सिअरली आपली माहिती सांगत बसणं धोक्याचं आहे. त्यातून तिथे माहिती म्हणून जे काही लिहितात ते, इतके त्रोटक असतं, म्हणजे रंग, उन्ची, डिग्री, पगार इतकाच लिमिटेड माणूस कळतो. एका मंडळात ४ इन्च रुन्दीचे आणि १० इन्च लांबीची वही पाहिलिये, त्यात एका पानावर एका व्यक्तीची अशीच त्रोटक, अर्धवट माहिती लिहिलेली असते. काही मंडळांमध्ये मात्र ५-५ पानी फॉर्म्स पाहिलेत.

तिमा 16/09/2014 - 16:24
आधी परिचय नसेल तर लग्न ही १००ट्क्के लॉटरी आहे.

In reply to by तिमा

आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. (आणि 'ती (लॉटरी) नेहमी दुसर्‍यालाच लागली आहे' असे जन्मभर वाटत राहते).

In reply to by प्रभाकर पेठकर

विलासराव 20/09/2014 - 15:53
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. जुगार आवडत नाही म्हणुनच आपण खेळ्लो नाही बॉ.

इस्लाममधील विवाहसंस्था ही हिंदु (आणि हिंदु विवाहकायद्याखाली येणार्‍या इतरधर्मातील) विवाह संस्थांपेक्षा कैकपटीने चांगली आहे असे आमचे एक स्पष्ट मत आहे . :)

खबो जाप 20/09/2014 - 14:44
माझे काही अनुभव ( मी स्वत BE telecom , पगार ५५ ह. नोकरी चेन्नई मध्ये, घरकामात जमेल तशी मदत करायला तयार ) १ . मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी म्हंटले लहान असताना शेतीकाम केले आहे, गेली १० वर्ष शिक्षण/नोकरी साठी बाहेर आहे त्यामुळे मला स्वताला काही ज्यास्त कळत नाही आणि मी काही मागणार नाही. तुमच्या मुलीला शेतीतले काय काय येते, किंमान बांधावर उभारून काय चालू आहे ते पाहता येईल काय -- मुलगीला काही माहित नाही / येत नाही. २ मुलगी (BE सिविल ) - लग्नानंतर वेगळे राहावे लागेल,पुण्यातच नोकरी शोधून शिफ्ट व्हावे. नोकरी करायची इच्छा नाही. ३ मुलगी ( BE इलेक्ट्रिक नुकतीच पूर्ण ) - आईचा प्रश्न माझी मुलगी खूप मोडर्ण आहे, तीचे खूप बॉय फ्रेंड्स आहेत ( त्यांना ऑफिस मधले पुरुष सहकारी म्हणायचे होते ), त्यांचे फोन सुट्टीच्या/सणाच्या दिवशी वेगेरे येतात त्याला आक्षेप नसावा , खरेतर त्यांना आपण किती मोडर्ण आहोत ते सांगायचे होते. आणखी सेम; वेगळे राहावे लागेल, पुण्यात नोकरी ४. मुलगी (BE सिविल इन्तेरेरिअर देकॉरेतर ) नोकरी करायची इच्छा नाही.माझ्याबद्दल काहीच विचारले नाही पण आमचे हे पाहुणे आमदारांचे पीए आहेत दुसरे पाहुणे संचालक आहेत … नुसता वैताग …। ५ मुलगी ( MBA मुंबई मध्ये नोकरी ) - सगळे मान्य, होकार सांगितला , नंतर अचानक मुलगा चेन्नई मध्ये आहे , पुण्यात किव्हा मुंबई मध्ये शिफ्ट होत असेल तर लग्न करू असा निरोप पाठवला, आयला नोकरी बदलन काय खाऊ आहे … कमीत कमी ८-१० महिने तर लागतात पण लगेच पाहिजे एकीने तर कहरच केला स्वतः MBA, नोकरी करायची नाही पण, onsite जातो तर फक्त US वालीच onsite घ्यायची आणि स्वतःला पण बरोबर घेवून जाव लागेल अशी अट दुसरी US मध्ये कायमचा सेटल मुलगा पाहिजे पण स्वतः डिप्लोमा धारक.

In reply to by खबो जाप

विलासराव 20/09/2014 - 16:26
मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी नुकतीच माझ्या चुलतभावासाठी पंढरपुरजवळ एक मुलगी पाहिली. मुलगी बीफार्मच्या तिसर्या वर्षाला. वडील नाहीत. थोडीशी शेती आहे, दोन लहान भाउ आहेत्,मोठ्या बहिनीचे लग्न झाले आहे. शिक्षणाची फी मामा लोक भरतात. घर अगदी साधं पण मुलगी सुंदर. माझा भाउ आठवी पास, दिसायला बरा, गावी त्यानेच घर बांधलेय, जमीन अडीच एकर, बहीणी दोन मोठ्या लग्न झालेल्या. आई-वडील गावी. हा माझ्याबरोबर लालबागला रहातो. स्वकमाईची विक्रोळीला चाळीत रुम आहे, खारघरला प्लॅट घ्यायचा आहे ( सगळी तयारी झालीय, लोण फक्त १५ लाख घेणार), कमाई ७५ के. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय आहे.कुठलेही व्यसन नाही, कामाचे सोडुन. आम्ही जाउन मुलगी पाहीली. मी लगेच होकार सांगीतला, कारण मध्यस्थी माझा मित्र आहे. नंतर महिन्याने ते लोक आमच्या गावी जाउन आले. पसंत आहे असेही सांगीतले. पण परत काय फोन नाही २ महीने झाले. मध्यस्थीही मौन बाळगुन आहे. त्याला म्हणालो की बाबारे त्यांचा नकार असेल तर तसे सांग , कारणही सांगण्याची गरज नाही. पण तो म्हणतो मी त्यांना विचारले १-२ दा, आता आपण वाट पाहु. आता आणखी किती वाट पहायची. मुलाचे वय २७ आहे. मी नकार धरुनच चाल्लोय. त्यांना म्हणालो तुम्हाला जे काही माहीती हवी ती देतो, कागदपत्रे दाखवतो.आता काय करावे ते सुचवा. भावाला सांगीतले की बाबा दहा वर्षापासुन इतके ऑफीसमधे फिरतोस साल्या तुला एक पोरगी पटवता येउ नये. पोरगी तु पटव बाकी लग्न मी लावुन देतो. त्याला काही जमेना बुवा. कालच आमच्या ब्राझीलच्या मैत्रीणिला हे सांगीतले तर ती म्हणाली त्याला ब्राझीलला पाठवुन दे , मी एकच काय दोन मुली पाहुन लग्न लावुन परत भारतात पाठवुन देते. खरोखर दिलेली माहीती पुर्ण खरी आहे, मिपावर देखील कोणी याच्यासाठी मुलगी सुचवेल तर माझी काहीच हरकत नाही. मुलीला मुंबईत रहावे लागेल. नोकरी केली तरी चालेल, नसेल तर त्याच्याच व्यवसायात घरुन / ऑफीसला येउन हातभार लावु शकेल.मुलगी स्वभावने चांगली(मनमीळावु) असावी. रजीस्टर लगन केले तर बरे पडेल. देण्याघेण्याची भानगड नाही. या निमीत्ताने मिपावर स्वयंवरही होउन जाउद्या मग. अट एकच ईथे जमले तर सगळ्या मिपाकरांनी कुठलेही कारण न सांगता लग्नाला यायच बरं का.

भिंगरी 20/09/2014 - 15:42
माझ्या मुलाच्या मित्राचा साखरपुडा झाला. त्या आधी तो मुलीला घरच्यांच्या परवानगीने हॉटेलमध्ये भेटला. जाताना हाफ टी शर्ट घालुन गेला होता. कारण त्याच्या अंगावर खुपच केस आहेत्.आणि त्याने हे लपवले नाही.त्यानंतर साधारण २५ दिवसांनी साखरपुडा झाला. मात्र साखरपुडा झाल्यानंतर १५/२० दिवसांनी मुलीने नकार दिला.मुलाकडच्यांनी तिला व तिच्या घरच्यांना विचार करायला काही दिवसांची मुदतही दिली पण मुलीने ठामपणे नाही सांगीतले. कारण एकच, मुलाच्या अंगावर केस आहेत. आधी ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती का? मुलगा बिचारा अतिशय भोळा आहे. तिच्या घरच्यांनी मुलाच्या घरी साखरपुड्यात दिलेल्या वस्तू आणून दिल्यापासुन मुलाच्या आईचा रक्तदाब वाढला आहे.

In reply to by भिंगरी

प्यारे१ 22/09/2014 - 16:00
मुलीनं आपल्या पार्लरच्या खर्चात नवर्‍याच्या खर्चाचं शेअरींग करावं लागेल असा दूर विचार केला असावा. किंवा तिच्या लक्षात कुणी आणून दिलं असावं. होत्ताय होत्ताय! साखरपुड्यातल्या वस्तू परत दिल्यानं आईचा रक्तदाब नॉर्मलला यायला हरकत नव्हती. नाहीतर लग्न नाही ते नाही आणि वस्तूही लंपास असं बर्‍याचदा दिसतं. बाकी 'बिचारा अतिशय भोळा असणं' मुलाकडून नकार गेल्यानंतर (वाक्याचं) लिंग बदलून मुलीकडं गेलं असतं हे नक्की. :)

माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा ऐका. मुलगी पुण्यातल्या एका नावाजलेल्या ईंजिनिअरींग कॉलेजमधे प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर आहे आणि पी.एच.डी. करतीये आता. तिला पाहायला आलेला आलेला मुलगा फक्त डिप्लोमा झालेला, फक्त ९६ ९६ च्या आग्रहापाई तिनी त्याला बघायला होकार दिला. ह्या बाबाजीच्या मागण्या काय तर म्हणे लग्नानंतर नोकरी आणि शिक्षण बंद करायच. लग्नानंतर ४ वर्षाच्या आत २ बाळं हवीत (असेंब्ली लाईन आहे का ती? च्यायला, पाहण्याच्या कार्यक्रमात अश्या मागण्या कोण करत?). वरुन हुंडा-करणी-मानपानाच्या मागण्या. ह्या मुलीनी शिस्तीत उभं राहुन नकार दिला. =))

प्यारे१ 20/09/2014 - 17:15
@ रेवाक्का/ आज्जी, कुठंय तुमचं वधू वर सूचक मंडळ? च्यामारी एवढा 'खप' आहे तरी तुम्ही मागेच? मराठी माणसाला मार्केटींग करता येत नाही हेच खरं :-/

फुंटी 22/09/2014 - 16:09
उपवर मुलींना लग्नाच्या बाबतीत अक्कल नसलेला मेंदू असतो असे माझे स्पष्ट मत आहे .आपल्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे याचा त्या अंदाज घेत असतात.'नवरा'या कल्पनेच्या विस्तारातून अवास्तव अपेक्षा वाढत जातात ...काहीठिकाणी त्या भलत्याच करमणूक करणाऱ्या असतात...त्यानुसार त्यांचे होकार नकार ठरत असतात.मुंबईत घर असणार स्थळ ,अपडाऊन ला सोयीच स्थळ , किमान ५०००० च्या वर पगार असलेल स्थळ,असल्या भौतिक सुखाच्या मागण्या असलेल्या पोरी काय कप्पाळ संसार करणार? त्यात हल्ली मुलीसोबत तिचे बेस्ट फ्रेंड (ती बिचारी बेस्ट फ्रेंड समजत असते.पुरुष स्त्रीशी आकर्षण विरहित बेस्ट फ्रेन्डशिप करू शकत नाही हेही माझ स्पष्ट मत.. ) वगैरे कोम्प्लीमेंटरी मिळतात ते वेगळे ... " भारतीय लग्नसंस्थेचा पाया प्रेम ,विश्वास या त्यागाच्या मुल्यांकडून भौतिक सुखांकडे सरकताना दिसतो आहे.हे लग्न्संस्थेच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे." हे मीच म्हटलेलं आहे....

दिपक.कुवेत 23/09/2014 - 12:30
तो मुलगी बघायला गेल्यावर प्रश्नोत्तरात ह्यानी तिला १०० प्रश्न विचारले. तिने फक्त ह्याला "तूला आईसक्रिम आवडतं का?" हा एकच प्रश्न विचारला आणि त्याचा होकार आल्यावर हिने लगेच होकार दिला. ट्चवूड अजून तरी ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

असंका 26/09/2014 - 13:39
मुलाने काय एवढे भारी प्रश्न विचारले , की त्या मुलीला काही प्रश्न न विचारताच त्या मुलाबद्द्ल सगळी आवश्यक माहिती मिळाली?

In reply to by असंका

"मुलगा फारच प्रश्नाळू (१०० प्रश्न ? बापरे !) आहे पण त्याला आवडणारी उत्तरे आपणे देऊ शकतो. शिवाय, त्याच्याकडे आयस्क्रिम खावू घालण्याइतके पैसे आहेत आणि ते खाण्याची त्याला आवडही आहे." इतके मूलभूत ज्ञान झाल्यावर मुलीच्या अजून काही अपेक्षा उरल्या नसाव्या असा अंदाज आहे... ते सुखाने नांदतात यावरून तो अंदाज बरोबर आहे असेच दिसते.

किसन शिंदे 23/09/2014 - 21:29
लग्न करण्यासाठी आजकाल मुलींच्या मागण्या खूप वाढतच चालल्या आहेत याच्याशी मात्र १००% सहमत. बहुतेक ठिकाणी घरातल्या आई-वडीलांची विचारसरणी किंवा समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही मुलीच्या होकार किंवा नकारासाठी अवलंबून असतो हे आता अनुभवातून कळालंय. गेल्या दिड ते दोन वर्षांपासून मेहूणीच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू आहे. दोनदा 'मुलगा' दाखवूनही मी स्वत: तोंडावर पडलो आहे, कारण यांच्या(मेहूणीच्या आणि सासूच्या) अवास्तव अपेक्षा. शेवटी मेहूणीसाठी वरसंशोधन करण्याचा नाद कंटाळून सोडून दिलाय आता.

In reply to by किसन शिंदे

फुंटी 24/09/2014 - 23:14
मुलींना आई वडिलांच्या घरापेक्षा २ पावलं पुढे असलेलच सासर हव असत.स्वातंत्र्य, पैसा ,स्पेस वगैरे हवी असते हो आजकाल...आणि त्या सगळ्याच्या बदल्यात निष्ठा देतात पोरी ...म्यारेज इज अ डील ...

In reply to by फुंटी

सूड 25/09/2014 - 14:42
खरंय!! एकजात सगळ्यां पुरषांनी लग्न करायचंच नाही असं ठरवायचं? जमणार आहे? नाही ना, मग आल्या प्रसंगा सामोरे जावे, कसें?

In reply to by फुंटी

सूड 24/09/2014 - 23:27
आमच्या आधीच्या पिढीतल्या बायकांनीही संसार केले. अगदी घर, मुलंबाळं, नोकर्‍या सांभाळून!! आधीच्या काळात घेत असतील हुंडा, लेखत असतील मुलींना कमी, पण आता आलेली आर्थिक सक्षमता, स्वावलंबन ह्यामुळे आधी मुलींना जशी वागणूक दिली तशीच मुलीचे आईवडिल मुलांना देत असतील तर साफ चूक आहे.

In reply to by सूड

कवितानागेश 25/09/2014 - 21:27
बरीच वर्षे एका बाजूला असलेला लंबक आता दुसर्‍या बाजूला गेलाय... मध्य गाठायला वेळ लागणारच. तोपर्यंत सगळेच भरडले जाणार.

खटपट्या 13/09/2014 - 14:17
(थोडे विषयांतर) मुलीला नोकरी असो किंवा नसो पण मुलाला नोकरी पाहिजेच. हा हट्ट का ? नोकरी वाली मुले बिना नोकरी वाल्या सुशिक्षित मुलीशी लग्न करतातच ना. मग एखाद्या नोकरी वाल्या मुलीने एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराबरोबर का लग्न करू नये ? हि समानता कधी येणार. नोकरीवाल्या मुलीना आपल्यापेक्षा जास्त पगार असलेला नवरा हवा असतो. इथे स्त्रिया स्वत:च स्वत:ला कमी लेखत नाहीत का ?

In reply to by खटपट्या

उपास 14/09/2014 - 12:02
हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सुशिक्षित बेरोजगार मुलगा पूर्णवेळ घरकामाची, मुलांची काळजी घेईल (उनाडपणा, सिगरेटी फुंकणे आणि इतर फालतू पुरुषी अहंकार बाजूला ठेवून.. नवर्‍याची नोकरी सुटलेय आणि घरातील बाई नोकरी सांभाळून घरी येऊन पोळ्या लाटतेय, मुलांकडे वघते आणि तिएचे सुशिक्षित बेरोजगार नवरोबा मित्रांबरोबर चकाट्या पिटतायत हे चित्र बरेचदा बघायला मिळतेच.. ;)

फुंटी 14/09/2014 - 17:10
कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच घिस्यापिट्या गोष्टींवर चर्चा करत राहणार??? नातेसंबंध ही व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते ..आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे...

In reply to by फुंटी

रवीराज 15/09/2014 - 00:21
"आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे"... उलट मी तर असे म्हणेन की आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे सुटसुटीत झाले आहे.त्यात आपलेपणा येणे आवश्यक आहे...एकत्र कुटुंब पद्धत संपली, पति-पत्नी दोघे कमविते त्यामुळे संतति नियमन,झाले तर एखादेच तेही उशिरा, त्यात सांभाळणेसाठी वेळेचा अभाव- पाळणाघरांची संख्या वाढत आहे, जे संस्कार आजी-आजोबा द्यायचे त्यासाठी आता वर्ग चालू झाले, एखाद्या मोठ्या कार्यासाठी पुर्वी मित्र मंडळी मदतीला तत्पर असायची, आता कोणाची गरजच नाही- डेकोरेटर्स, केटरर्स, पॅकर्स न मुवर्स, काय नाही ते सर्व मिळते पैसे टाकुन, जग जवळ आले माणसं दुर गेली भावनिक गुंतागुंत कमी झाली, वृद्धाश्रमे वाढली. अजुन किती सुटसुटितपणा पाहिजे? ( नम्र विनंती- कोणी व्यक्तीगतरित्या घेऊ नये.)

In reply to by रवीराज

फुंटी 15/09/2014 - 12:47
तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली भावनिक गुंतागुंत कमी झाली याबाबत दुमत नाहीच.तुम्हाला अपेक्षित सुटसुटीतपणा हाच असेल तर तेही मान्य... भावनिक गुंतागुंत कमी झालेली असली तरी गुंतण्याची भावनांची वृत्ती दिशाहीन भरकटत चाललीय .गुंतण्याची ठिकाण बदलली आहेत.सोशल नेट्वर्किंग चा मोठा प्रभाव भावजीवनावर पडला आहे.सोशल नेट्वर्किंग वर पोसलेली पिढी अजूनही या बाबत स्पष्ट विचार मांडू शकत नाही.गे,लेस्बियन रिलेशनशिप हे वास्तव होत आहे.वयाच्या तिशीनंतर /चाळीशीनंतर सोशल नेट्वर्किंग वापरणारी मंडळी या सगळ्यापासून काही प्रमाणात दूर आहे . तेव्हा समूहजीवन गुंतागुंतीचे झालंय हेही तेवढच सत्य आहे.

In reply to by कवितानागेश

फुंटी 15/09/2014 - 23:51
गुंतवणूक कमी होतेय >> हे नीटस समजल नाही. लग्न करण्यातली म्हणजे लग्नाच्या खर्चाबद्दल बोलताय का? कि तुमचा रोख निष्ठेकडे आहे?

In reply to by फुंटी

कवितानागेश 16/09/2014 - 00:26
खर्चाबद्दल नाही. भावनिक गुंतवणूक आणि परस्पर संबंधातली गुंतागुंत या बद्दल बोलतेय. हल्ली गुन्ता वाढलाय.

In reply to by कवितानागेश

फुंटी 16/09/2014 - 00:38
गुंता वाढला आहे .तरुणाई भावनिक द्विधा अवस्थेत सापडली आहे.एकीकडे आजूबाजूच्या माणसांकडून,कुटुंबाकडून होणारे संस्कार आणि दुसरीकडे सोशल नेट्वर्किंग चा मारा ...कस वागलेल चालेल आणि कस नाही याबद्दल प्रत्येक घराचे अदृश्य संस्कार असतात,त्याच्याशी सोशल समूहजीवन कम्पेअर केल जात त्यातून मानवी स्वभाव बनत जातो.पुरेसा संवाद होत नाही.परिणामी गुंतागुंत वाढत जाते...सरसकट बोलण योग्य नाही कारण व्यक्तीनुसार अवस्था बदलतात.

In reply to by कवितानागेश

फुंटी 15/09/2014 - 12:34
लग्नाबद्दल फारशी उत्सुक नसलेली आजची पिढी आहे....जे काही उत्सुक असतात त्यांची उत्सुकता किती काळ टिकते हाही संशोधनाचा विषय आहे.

शिद 15/09/2014 - 02:47
२०११ ची गोष्ट असेल. माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन: १) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं. २) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. ३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम). ४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर). ५) अश्या बर्‍याच विचित्र मागण्या असण्यार्‍या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या. बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा. त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.

In reply to by शिद

खटपट्या 15/09/2014 - 09:10
अहो हे तर काहीच नाही. माझ्या एका मिपा मित्राला बघायला मुलीचे वडील येणार होते. मित्र घोडबंदर ला राहतो. मुलीच्या वडिलांनी स्टेशन ला रिक्षा पकडली आणि प्रवास चालू झाल्यावर लक्षात आले कि घोडबंदर स्टेशन पासून बरेच दूर आहे. याच कारणास्तव मुलाच्या घरी न जाता अर्ध्या वाटेतून परत फिरले. मुलगा बघायला आले होते कि घर ? ठीक आहे घर लांब असेल, मुलगा तर बघून घ्या. दादर परळ मध्ये राहणाऱ्या मुली तर ठाण्याच्या पुढचे स्थळ पहायला तयार नसतात. मी माझ्या चुलत भावाची लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. बोरीवलीला. मुलीच्या वडिलांनी विचारले कि तुम्ही कुठे राहता. मी सांगतिले कळव्याला राहतो. तर त्यांचे उद्गार "हो कळव्याला सुद्धा लोक राहायला लागले आहेत आज काल !!" असे वाटले होते कि लगेच उठून यावे. म्हणजे सेन्ट्रल ला जे राहतात ती माणसेच नाहीत.

In reply to by शिद

काळा पहाड 16/09/2014 - 00:43
अशा केसेस् ना सांगायचं, सध्या फक्त प्रॉबॅशन बेसिस वर लग्न करायचा विचार आहे. पर्फोर्मन्स पाहून पर्मनंट लग्नाचा विचार करण्या येईल.

हरकाम्या 15/09/2014 - 23:55
मी "शिद " व "खटपट्या " यान्च्या मताशी सहमत आहे. मी सध्या माझ्या मुलासाठी वधुसन्शोधन करीत आहे मला तर फार विचित्र अनुभव येत आहेत. १) आपण मुलीच्या वडिलांना स्वत फोन केल्यास त्यांनी मरगळलेल्या आवाजात उत्तर देणे. २) फोन केल्यानन्तर आपण वरावर उपकार करतो आहोत या भावनेने उत्तरे देणे ३) मुलगी १० वी पास असली तरी तिला ४०,०००रु. पगाराचा नवरा पाहिजे. ४) मुलीच्या आईने विचारणे " लग्नानन्तर मुलगा व मुलगी वेगळे रहातील का? ५) हा शेवटचा अनुभव भयानक होता. मी मुलीच्या वडीलांना फोन केला. त्यांनी सांगितले मी सध्या गाडी चालवतोय १० मिनिटांनी फोन करा मी १५ मिनिटांनी फोन करुन माझ्या मुलाची व घराची सर्व माहिती दिली व विचारले की तुमच्या जावयासम्बम्धी काय अपेक्षा आहेत ? पलीकडुन उत्तर आले " आम्हाला आमचा जावयी "Don " पाहिजे. मला वाटले हे फार विनोदी दिसतात. म्हणुन मी परत विचारले म्हणजे नेमके काय ? त्या माणसाने ग्राम्य भाशेत शिवी देउन विचारले " तुला दाऊद ईब्राहिम " माहित नाही कारे **** ?. त्याने उच्चारलेले शब्द येथे लिहिण्यासारखे नाहीत. त्या दिवसानन्तर मी ५/६ दिवस बेचैन होतो. मला फोन वाजला तरी फोन उचलण्याची भीती वाटत होती. आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.

In reply to by फुंटी

मी तर म्हणेन अश्या माणसांची बिनपाण्याने हजामत करावी आणि आपल्या मुलाचे लग्न अश्या घरातल्या मुलीशी होण्याची आपत्ती टळली म्हणून खूषीत पार्टी करावी... जमल्यास याच कारणासाठी पार्टी केली होती हे त्यांनाही सांगावे.

In reply to by हरकाम्या

काळा पहाड 16/09/2014 - 00:37
आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.
याच्या उत्तरासाठी एक विनोदी ऑडियो (व्हाट्सअ‍ॅप वर आलेला) अपलोड करायचा होता. कसा करावा?

In reply to by हरकाम्या

रेवती 16/09/2014 - 19:16
पूर्वी असे आणि याहून वाईट अनुभव मुलीकडल्यांना सर्रास यायचे (अजूनही लहान गावांमध्ये येतात). आता समानतेचा जमाना आल्याने मुलांनाही येतात. बरे झाले तुम्ही सुटलात. पाच सहा दिवसांची बेचैनी परवडली, नंतरची उस्तवारी करण्यापेक्षा! अशा लोकांचा यथायोग्य सत्कार करायला हवा. कसला अनुभव आहे! श्श्या!

In reply to by हरकाम्या

साती 20/09/2014 - 19:48
बहुते़क तुमचा एकाच माणसाला दोनदा राँग नंबर लागला असेल. तो तुम्हाला पकवत असेल.

कवितानागेश 16/09/2014 - 00:33
हा वधूवरसूचक मंडळाचा दोष आहे. उगीच भलत्या ठिकाणी आपण सिन्सिअरली आपली माहिती सांगत बसणं धोक्याचं आहे. त्यातून तिथे माहिती म्हणून जे काही लिहितात ते, इतके त्रोटक असतं, म्हणजे रंग, उन्ची, डिग्री, पगार इतकाच लिमिटेड माणूस कळतो. एका मंडळात ४ इन्च रुन्दीचे आणि १० इन्च लांबीची वही पाहिलिये, त्यात एका पानावर एका व्यक्तीची अशीच त्रोटक, अर्धवट माहिती लिहिलेली असते. काही मंडळांमध्ये मात्र ५-५ पानी फॉर्म्स पाहिलेत.

तिमा 16/09/2014 - 16:24
आधी परिचय नसेल तर लग्न ही १००ट्क्के लॉटरी आहे.

In reply to by तिमा

आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. (आणि 'ती (लॉटरी) नेहमी दुसर्‍यालाच लागली आहे' असे जन्मभर वाटत राहते).

In reply to by प्रभाकर पेठकर

विलासराव 20/09/2014 - 15:53
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे. जुगार आवडत नाही म्हणुनच आपण खेळ्लो नाही बॉ.

इस्लाममधील विवाहसंस्था ही हिंदु (आणि हिंदु विवाहकायद्याखाली येणार्‍या इतरधर्मातील) विवाह संस्थांपेक्षा कैकपटीने चांगली आहे असे आमचे एक स्पष्ट मत आहे . :)

खबो जाप 20/09/2014 - 14:44
माझे काही अनुभव ( मी स्वत BE telecom , पगार ५५ ह. नोकरी चेन्नई मध्ये, घरकामात जमेल तशी मदत करायला तयार ) १ . मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी म्हंटले लहान असताना शेतीकाम केले आहे, गेली १० वर्ष शिक्षण/नोकरी साठी बाहेर आहे त्यामुळे मला स्वताला काही ज्यास्त कळत नाही आणि मी काही मागणार नाही. तुमच्या मुलीला शेतीतले काय काय येते, किंमान बांधावर उभारून काय चालू आहे ते पाहता येईल काय -- मुलगीला काही माहित नाही / येत नाही. २ मुलगी (BE सिविल ) - लग्नानंतर वेगळे राहावे लागेल,पुण्यातच नोकरी शोधून शिफ्ट व्हावे. नोकरी करायची इच्छा नाही. ३ मुलगी ( BE इलेक्ट्रिक नुकतीच पूर्ण ) - आईचा प्रश्न माझी मुलगी खूप मोडर्ण आहे, तीचे खूप बॉय फ्रेंड्स आहेत ( त्यांना ऑफिस मधले पुरुष सहकारी म्हणायचे होते ), त्यांचे फोन सुट्टीच्या/सणाच्या दिवशी वेगेरे येतात त्याला आक्षेप नसावा , खरेतर त्यांना आपण किती मोडर्ण आहोत ते सांगायचे होते. आणखी सेम; वेगळे राहावे लागेल, पुण्यात नोकरी ४. मुलगी (BE सिविल इन्तेरेरिअर देकॉरेतर ) नोकरी करायची इच्छा नाही.माझ्याबद्दल काहीच विचारले नाही पण आमचे हे पाहुणे आमदारांचे पीए आहेत दुसरे पाहुणे संचालक आहेत … नुसता वैताग …। ५ मुलगी ( MBA मुंबई मध्ये नोकरी ) - सगळे मान्य, होकार सांगितला , नंतर अचानक मुलगा चेन्नई मध्ये आहे , पुण्यात किव्हा मुंबई मध्ये शिफ्ट होत असेल तर लग्न करू असा निरोप पाठवला, आयला नोकरी बदलन काय खाऊ आहे … कमीत कमी ८-१० महिने तर लागतात पण लगेच पाहिजे एकीने तर कहरच केला स्वतः MBA, नोकरी करायची नाही पण, onsite जातो तर फक्त US वालीच onsite घ्यायची आणि स्वतःला पण बरोबर घेवून जाव लागेल अशी अट दुसरी US मध्ये कायमचा सेटल मुलगा पाहिजे पण स्वतः डिप्लोमा धारक.

In reply to by खबो जाप

विलासराव 20/09/2014 - 16:26
मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे. मी नुकतीच माझ्या चुलतभावासाठी पंढरपुरजवळ एक मुलगी पाहिली. मुलगी बीफार्मच्या तिसर्या वर्षाला. वडील नाहीत. थोडीशी शेती आहे, दोन लहान भाउ आहेत्,मोठ्या बहिनीचे लग्न झाले आहे. शिक्षणाची फी मामा लोक भरतात. घर अगदी साधं पण मुलगी सुंदर. माझा भाउ आठवी पास, दिसायला बरा, गावी त्यानेच घर बांधलेय, जमीन अडीच एकर, बहीणी दोन मोठ्या लग्न झालेल्या. आई-वडील गावी. हा माझ्याबरोबर लालबागला रहातो. स्वकमाईची विक्रोळीला चाळीत रुम आहे, खारघरला प्लॅट घ्यायचा आहे ( सगळी तयारी झालीय, लोण फक्त १५ लाख घेणार), कमाई ७५ के. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय आहे.कुठलेही व्यसन नाही, कामाचे सोडुन. आम्ही जाउन मुलगी पाहीली. मी लगेच होकार सांगीतला, कारण मध्यस्थी माझा मित्र आहे. नंतर महिन्याने ते लोक आमच्या गावी जाउन आले. पसंत आहे असेही सांगीतले. पण परत काय फोन नाही २ महीने झाले. मध्यस्थीही मौन बाळगुन आहे. त्याला म्हणालो की बाबारे त्यांचा नकार असेल तर तसे सांग , कारणही सांगण्याची गरज नाही. पण तो म्हणतो मी त्यांना विचारले १-२ दा, आता आपण वाट पाहु. आता आणखी किती वाट पहायची. मुलाचे वय २७ आहे. मी नकार धरुनच चाल्लोय. त्यांना म्हणालो तुम्हाला जे काही माहीती हवी ती देतो, कागदपत्रे दाखवतो.आता काय करावे ते सुचवा. भावाला सांगीतले की बाबा दहा वर्षापासुन इतके ऑफीसमधे फिरतोस साल्या तुला एक पोरगी पटवता येउ नये. पोरगी तु पटव बाकी लग्न मी लावुन देतो. त्याला काही जमेना बुवा. कालच आमच्या ब्राझीलच्या मैत्रीणिला हे सांगीतले तर ती म्हणाली त्याला ब्राझीलला पाठवुन दे , मी एकच काय दोन मुली पाहुन लग्न लावुन परत भारतात पाठवुन देते. खरोखर दिलेली माहीती पुर्ण खरी आहे, मिपावर देखील कोणी याच्यासाठी मुलगी सुचवेल तर माझी काहीच हरकत नाही. मुलीला मुंबईत रहावे लागेल. नोकरी केली तरी चालेल, नसेल तर त्याच्याच व्यवसायात घरुन / ऑफीसला येउन हातभार लावु शकेल.मुलगी स्वभावने चांगली(मनमीळावु) असावी. रजीस्टर लगन केले तर बरे पडेल. देण्याघेण्याची भानगड नाही. या निमीत्ताने मिपावर स्वयंवरही होउन जाउद्या मग. अट एकच ईथे जमले तर सगळ्या मिपाकरांनी कुठलेही कारण न सांगता लग्नाला यायच बरं का.

भिंगरी 20/09/2014 - 15:42
माझ्या मुलाच्या मित्राचा साखरपुडा झाला. त्या आधी तो मुलीला घरच्यांच्या परवानगीने हॉटेलमध्ये भेटला. जाताना हाफ टी शर्ट घालुन गेला होता. कारण त्याच्या अंगावर खुपच केस आहेत्.आणि त्याने हे लपवले नाही.त्यानंतर साधारण २५ दिवसांनी साखरपुडा झाला. मात्र साखरपुडा झाल्यानंतर १५/२० दिवसांनी मुलीने नकार दिला.मुलाकडच्यांनी तिला व तिच्या घरच्यांना विचार करायला काही दिवसांची मुदतही दिली पण मुलीने ठामपणे नाही सांगीतले. कारण एकच, मुलाच्या अंगावर केस आहेत. आधी ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती का? मुलगा बिचारा अतिशय भोळा आहे. तिच्या घरच्यांनी मुलाच्या घरी साखरपुड्यात दिलेल्या वस्तू आणून दिल्यापासुन मुलाच्या आईचा रक्तदाब वाढला आहे.

In reply to by भिंगरी

प्यारे१ 22/09/2014 - 16:00
मुलीनं आपल्या पार्लरच्या खर्चात नवर्‍याच्या खर्चाचं शेअरींग करावं लागेल असा दूर विचार केला असावा. किंवा तिच्या लक्षात कुणी आणून दिलं असावं. होत्ताय होत्ताय! साखरपुड्यातल्या वस्तू परत दिल्यानं आईचा रक्तदाब नॉर्मलला यायला हरकत नव्हती. नाहीतर लग्न नाही ते नाही आणि वस्तूही लंपास असं बर्‍याचदा दिसतं. बाकी 'बिचारा अतिशय भोळा असणं' मुलाकडून नकार गेल्यानंतर (वाक्याचं) लिंग बदलून मुलीकडं गेलं असतं हे नक्की. :)

माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा ऐका. मुलगी पुण्यातल्या एका नावाजलेल्या ईंजिनिअरींग कॉलेजमधे प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर आहे आणि पी.एच.डी. करतीये आता. तिला पाहायला आलेला आलेला मुलगा फक्त डिप्लोमा झालेला, फक्त ९६ ९६ च्या आग्रहापाई तिनी त्याला बघायला होकार दिला. ह्या बाबाजीच्या मागण्या काय तर म्हणे लग्नानंतर नोकरी आणि शिक्षण बंद करायच. लग्नानंतर ४ वर्षाच्या आत २ बाळं हवीत (असेंब्ली लाईन आहे का ती? च्यायला, पाहण्याच्या कार्यक्रमात अश्या मागण्या कोण करत?). वरुन हुंडा-करणी-मानपानाच्या मागण्या. ह्या मुलीनी शिस्तीत उभं राहुन नकार दिला. =))

प्यारे१ 20/09/2014 - 17:15
@ रेवाक्का/ आज्जी, कुठंय तुमचं वधू वर सूचक मंडळ? च्यामारी एवढा 'खप' आहे तरी तुम्ही मागेच? मराठी माणसाला मार्केटींग करता येत नाही हेच खरं :-/

फुंटी 22/09/2014 - 16:09
उपवर मुलींना लग्नाच्या बाबतीत अक्कल नसलेला मेंदू असतो असे माझे स्पष्ट मत आहे .आपल्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे याचा त्या अंदाज घेत असतात.'नवरा'या कल्पनेच्या विस्तारातून अवास्तव अपेक्षा वाढत जातात ...काहीठिकाणी त्या भलत्याच करमणूक करणाऱ्या असतात...त्यानुसार त्यांचे होकार नकार ठरत असतात.मुंबईत घर असणार स्थळ ,अपडाऊन ला सोयीच स्थळ , किमान ५०००० च्या वर पगार असलेल स्थळ,असल्या भौतिक सुखाच्या मागण्या असलेल्या पोरी काय कप्पाळ संसार करणार? त्यात हल्ली मुलीसोबत तिचे बेस्ट फ्रेंड (ती बिचारी बेस्ट फ्रेंड समजत असते.पुरुष स्त्रीशी आकर्षण विरहित बेस्ट फ्रेन्डशिप करू शकत नाही हेही माझ स्पष्ट मत.. ) वगैरे कोम्प्लीमेंटरी मिळतात ते वेगळे ... " भारतीय लग्नसंस्थेचा पाया प्रेम ,विश्वास या त्यागाच्या मुल्यांकडून भौतिक सुखांकडे सरकताना दिसतो आहे.हे लग्न्संस्थेच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे." हे मीच म्हटलेलं आहे....

दिपक.कुवेत 23/09/2014 - 12:30
तो मुलगी बघायला गेल्यावर प्रश्नोत्तरात ह्यानी तिला १०० प्रश्न विचारले. तिने फक्त ह्याला "तूला आईसक्रिम आवडतं का?" हा एकच प्रश्न विचारला आणि त्याचा होकार आल्यावर हिने लगेच होकार दिला. ट्चवूड अजून तरी ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

असंका 26/09/2014 - 13:39
मुलाने काय एवढे भारी प्रश्न विचारले , की त्या मुलीला काही प्रश्न न विचारताच त्या मुलाबद्द्ल सगळी आवश्यक माहिती मिळाली?

In reply to by असंका

"मुलगा फारच प्रश्नाळू (१०० प्रश्न ? बापरे !) आहे पण त्याला आवडणारी उत्तरे आपणे देऊ शकतो. शिवाय, त्याच्याकडे आयस्क्रिम खावू घालण्याइतके पैसे आहेत आणि ते खाण्याची त्याला आवडही आहे." इतके मूलभूत ज्ञान झाल्यावर मुलीच्या अजून काही अपेक्षा उरल्या नसाव्या असा अंदाज आहे... ते सुखाने नांदतात यावरून तो अंदाज बरोबर आहे असेच दिसते.

किसन शिंदे 23/09/2014 - 21:29
लग्न करण्यासाठी आजकाल मुलींच्या मागण्या खूप वाढतच चालल्या आहेत याच्याशी मात्र १००% सहमत. बहुतेक ठिकाणी घरातल्या आई-वडीलांची विचारसरणी किंवा समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही मुलीच्या होकार किंवा नकारासाठी अवलंबून असतो हे आता अनुभवातून कळालंय. गेल्या दिड ते दोन वर्षांपासून मेहूणीच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू आहे. दोनदा 'मुलगा' दाखवूनही मी स्वत: तोंडावर पडलो आहे, कारण यांच्या(मेहूणीच्या आणि सासूच्या) अवास्तव अपेक्षा. शेवटी मेहूणीसाठी वरसंशोधन करण्याचा नाद कंटाळून सोडून दिलाय आता.

In reply to by किसन शिंदे

फुंटी 24/09/2014 - 23:14
मुलींना आई वडिलांच्या घरापेक्षा २ पावलं पुढे असलेलच सासर हव असत.स्वातंत्र्य, पैसा ,स्पेस वगैरे हवी असते हो आजकाल...आणि त्या सगळ्याच्या बदल्यात निष्ठा देतात पोरी ...म्यारेज इज अ डील ...

In reply to by फुंटी

सूड 25/09/2014 - 14:42
खरंय!! एकजात सगळ्यां पुरषांनी लग्न करायचंच नाही असं ठरवायचं? जमणार आहे? नाही ना, मग आल्या प्रसंगा सामोरे जावे, कसें?

In reply to by फुंटी

सूड 24/09/2014 - 23:27
आमच्या आधीच्या पिढीतल्या बायकांनीही संसार केले. अगदी घर, मुलंबाळं, नोकर्‍या सांभाळून!! आधीच्या काळात घेत असतील हुंडा, लेखत असतील मुलींना कमी, पण आता आलेली आर्थिक सक्षमता, स्वावलंबन ह्यामुळे आधी मुलींना जशी वागणूक दिली तशीच मुलीचे आईवडिल मुलांना देत असतील तर साफ चूक आहे.

In reply to by सूड

कवितानागेश 25/09/2014 - 21:27
बरीच वर्षे एका बाजूला असलेला लंबक आता दुसर्‍या बाजूला गेलाय... मध्य गाठायला वेळ लागणारच. तोपर्यंत सगळेच भरडले जाणार.
हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत. याविषयावर अनेक चर्चाही होतात. पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.

सेव द डील्स डॉट इन

आयुर्हित ·

त्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं. खोटं काहीही दिसलं नाही. फसवणुकीचा गाजावाजा करतात ते आंधळेपणाने क्लिक करणारे लोक. डोळे आणि डोकं उघडे असले तर वेबसाईटवर खाली केलेला उल्लेख वाचता येतो. (हा उल्लेख स्पष्ट नाही/लहान नाही/जाहीर नाही, असे म्हणताना किती *टर्म्स & कंडिशन्स अप्लाय असे उल्लेख स्प्ष्ट/मोठे/डोळ्यात भरणारे असतात, हा कृपया विचार करावा.)
But unlike other website, this one does not show how much its going to deduct
हा जो उल्लेख तुम्ही केला आहे, तो थोडा चुकीचा वाटतो. (फोटो दिसत नसल्यास फोटोची लिंक https://lh6.googleusercontent.com/-58Ou43CBtXg/VBP7bLjEVxI/AAAAAAAABPs/nYLacqR9tFw/w869-h325-no/ex.jpg) ***मी त्या वेबसाईटचा मालक/सदस्य/लाभार्थी/हितचिंतक कोणीही नाही. पण कुणीही कसलीही शहानिशा न करता 'आग लागली...आग लागली" असे बोंबलत पळत सुटला, तर मला राहवत नाही. आग लागलेली नाहिये, हे मला सांगावसं वाटतं. गुगलवर सर्च केल्यावर तक्रारी करणारे मिळतात, पण फोरम्सवर लिहिणारं भारतीय पब्लिक गाजावाजा करणारं असतं. विचार न करता, माझं नाव कुठेतरी ऑनलाईन झळकणार, या उन्मादात काहीही लिहिणारं असतं. (अपवाद नक्कीच असतात, पण नियम सिद्ध करण्यापुरते!)

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित 14/09/2014 - 13:51
खोटं काहीही दिसलं नाही? अरेच्चा, असे कसे झाले? जे मला दिसले ते आपण पाहीलेले दिसत नाही! परत एकदा सर्व मुद्दे पहावे, हिच नम्र विनंती.

In reply to by सुबोध खरे

विजुभाऊ 17/09/2014 - 13:22
अर्थशास्त्राचा पहिला नियम पैसा निर्माण होत नाही आणि पैसा नष्ट होत नाही
अरे बापरे. हे काय नवीनच. पैसा निर्माण होतो. तसे नसते तर प्रॉडक्टीव्हीटी आणि जी डी पी या टर्म्स आल्याच नसत्या. पैसा उत्पादीत होतो. मालमत्ता सुद्धा निर्माण होते.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 17/09/2014 - 13:31
मालक, पैसा उत्पादीत केला तर बाकीच्या पैशाची किंमत त्या तुलनेत कमी होते. म्हणून तर पैसे छापले की त्या करन्सी ची किंमत कमी होते.

In reply to by काळा पहाड

दादागिरी करता आली की छापलेल्या पैश्यामागे काय मुद्दल आहे हे गुपीत ठेवता येते... अंकल सॅमने त्याच्या गेल्या कित्येक दर तिमाहीच्या मागे "क्वांटिटेटीव्ह इझींग" करता छापलेल्या अब्जावधी डोलरच्या नोटांसाठी काय मुद्दल ठेवले आहे हे "गुपीत ऑफ द मिल्लेनियम" आहे (की नाही) ?

त्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं. खोटं काहीही दिसलं नाही. फसवणुकीचा गाजावाजा करतात ते आंधळेपणाने क्लिक करणारे लोक. डोळे आणि डोकं उघडे असले तर वेबसाईटवर खाली केलेला उल्लेख वाचता येतो. (हा उल्लेख स्पष्ट नाही/लहान नाही/जाहीर नाही, असे म्हणताना किती *टर्म्स & कंडिशन्स अप्लाय असे उल्लेख स्प्ष्ट/मोठे/डोळ्यात भरणारे असतात, हा कृपया विचार करावा.)
But unlike other website, this one does not show how much its going to deduct
हा जो उल्लेख तुम्ही केला आहे, तो थोडा चुकीचा वाटतो. (फोटो दिसत नसल्यास फोटोची लिंक https://lh6.googleusercontent.com/-58Ou43CBtXg/VBP7bLjEVxI/AAAAAAAABPs/nYLacqR9tFw/w869-h325-no/ex.jpg) ***मी त्या वेबसाईटचा मालक/सदस्य/लाभार्थी/हितचिंतक कोणीही नाही. पण कुणीही कसलीही शहानिशा न करता 'आग लागली...आग लागली" असे बोंबलत पळत सुटला, तर मला राहवत नाही. आग लागलेली नाहिये, हे मला सांगावसं वाटतं. गुगलवर सर्च केल्यावर तक्रारी करणारे मिळतात, पण फोरम्सवर लिहिणारं भारतीय पब्लिक गाजावाजा करणारं असतं. विचार न करता, माझं नाव कुठेतरी ऑनलाईन झळकणार, या उन्मादात काहीही लिहिणारं असतं. (अपवाद नक्कीच असतात, पण नियम सिद्ध करण्यापुरते!)

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित 14/09/2014 - 13:51
खोटं काहीही दिसलं नाही? अरेच्चा, असे कसे झाले? जे मला दिसले ते आपण पाहीलेले दिसत नाही! परत एकदा सर्व मुद्दे पहावे, हिच नम्र विनंती.

In reply to by सुबोध खरे

विजुभाऊ 17/09/2014 - 13:22
अर्थशास्त्राचा पहिला नियम पैसा निर्माण होत नाही आणि पैसा नष्ट होत नाही
अरे बापरे. हे काय नवीनच. पैसा निर्माण होतो. तसे नसते तर प्रॉडक्टीव्हीटी आणि जी डी पी या टर्म्स आल्याच नसत्या. पैसा उत्पादीत होतो. मालमत्ता सुद्धा निर्माण होते.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 17/09/2014 - 13:31
मालक, पैसा उत्पादीत केला तर बाकीच्या पैशाची किंमत त्या तुलनेत कमी होते. म्हणून तर पैसे छापले की त्या करन्सी ची किंमत कमी होते.

In reply to by काळा पहाड

दादागिरी करता आली की छापलेल्या पैश्यामागे काय मुद्दल आहे हे गुपीत ठेवता येते... अंकल सॅमने त्याच्या गेल्या कित्येक दर तिमाहीच्या मागे "क्वांटिटेटीव्ह इझींग" करता छापलेल्या अब्जावधी डोलरच्या नोटांसाठी काय मुद्दल ठेवले आहे हे "गुपीत ऑफ द मिल्लेनियम" आहे (की नाही) ?

इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.)

**************** आज मला एक ईमेल आलाय, त्यात लिहिले आहे..... फक्त ५०/- रुपयात १७००/-किमतीचे व्हावुचर! आणि तेही कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे!! व्वा! चक्क १६५०/-चा फायदा!!

एकाच लेखकाचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?

संदीप डांगे ·

एकाच सदस्यनामाने केलेलं लिखाण एकत्र बघायचं असेल तर पुढची यूआरएल बदलून वापरा - www.misalpav.com/user/सदस्यक्रमांक/authored. सदस्यक्रमांक या जागी सदस्य क्रमांक घालावा लागेल. हा क्रमांक मिळवायचा असेल तर लॉगिन करून सदस्याच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर, यूआरएलमध्ये मिळेल. उदा. माझा सदस्यक्रमांक ३०५ आहे, तुमचा २४९६५ आहे. वरच्या लिंकेत हा क्रमांक रोमन लिपीत लिहावा लागेल.

संदीप डांगे 11/09/2014 - 22:31
शतश: धन्यवाद! इतके उत्तम लेख आहेत. चार दिवसापासून अधाशासारखा वाचतोय नुसता. अजून एक, बरेच सदस्य प्रतिसाद देताना बरेच मिपाविशिष्ट लघु-सांकेतिक शब्द वापरतात, त्याची कुठे संदर्भसूची मिळेल काय?

In reply to by संदीप डांगे

एक धागा चटकन गूगल करून सापडला. प्रकाटाआ म्हणजे काय? शोधायचं असेल तर गूगलवर जा. लघु-सांकेतिक शब्द तिथे लिहा आणि पुढे site:misalpav.com हे जोडून शोधा. बहुतेकदा उत्तर (असणारा धागा) लगेच सापडतो.

भाते 11/09/2014 - 22:32
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored

In reply to by भाते

फक्त संस्थळाचं नाव लिहीण्यापेक्षा गूगलमध्ये "site:misalpav.com" असं लिहून पुढे कीवर्ड वापरले की गूगल इतर संस्थळांवर शोधायलाही जात नाही.

भाते 11/09/2014 - 22:32
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored

एस 16/09/2014 - 19:06
मला काय म्हणायचंय की, यूआरएल बदलत बसण्याचा खटाटोप करत बसण्यापेक्षा सरळ '...यांचे सर्व लिखाण' अशी लिन्क त्या लेखकाच्या प्रोफाईलमध्ये असल्यास सरळ त्यावर टिचकी मारून हवे ते सापडू शकेल. यासाठी फारमोठा किचकट कोड लिहावा लागेल असंही वाटत नाही. काय म्हणता?

In reply to by एस

पैसा 16/09/2014 - 19:10
मध्यंतरी द्रुपल अपग्रेड झाले तेव्हा खरडीचे नोटिफिकेशन बंद झाले, तसेच आणखी काही गोष्टी गायब झाल्यात. सहज होण्यासारखे असते तर नीलकांतने कधीच केलं असतं. कदाचित या द्रुपल व्हर्शनमधे काही गोष्टींना सपोर्ट नसावा. अर्थात हा माझा अंदाजच आहे.

एकाच सदस्यनामाने केलेलं लिखाण एकत्र बघायचं असेल तर पुढची यूआरएल बदलून वापरा - www.misalpav.com/user/सदस्यक्रमांक/authored. सदस्यक्रमांक या जागी सदस्य क्रमांक घालावा लागेल. हा क्रमांक मिळवायचा असेल तर लॉगिन करून सदस्याच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर, यूआरएलमध्ये मिळेल. उदा. माझा सदस्यक्रमांक ३०५ आहे, तुमचा २४९६५ आहे. वरच्या लिंकेत हा क्रमांक रोमन लिपीत लिहावा लागेल.

संदीप डांगे 11/09/2014 - 22:31
शतश: धन्यवाद! इतके उत्तम लेख आहेत. चार दिवसापासून अधाशासारखा वाचतोय नुसता. अजून एक, बरेच सदस्य प्रतिसाद देताना बरेच मिपाविशिष्ट लघु-सांकेतिक शब्द वापरतात, त्याची कुठे संदर्भसूची मिळेल काय?

In reply to by संदीप डांगे

एक धागा चटकन गूगल करून सापडला. प्रकाटाआ म्हणजे काय? शोधायचं असेल तर गूगलवर जा. लघु-सांकेतिक शब्द तिथे लिहा आणि पुढे site:misalpav.com हे जोडून शोधा. बहुतेकदा उत्तर (असणारा धागा) लगेच सापडतो.

भाते 11/09/2014 - 22:32
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored

In reply to by भाते

फक्त संस्थळाचं नाव लिहीण्यापेक्षा गूगलमध्ये "site:misalpav.com" असं लिहून पुढे कीवर्ड वापरले की गूगल इतर संस्थळांवर शोधायलाही जात नाही.

भाते 11/09/2014 - 22:32
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored

एस 16/09/2014 - 19:06
मला काय म्हणायचंय की, यूआरएल बदलत बसण्याचा खटाटोप करत बसण्यापेक्षा सरळ '...यांचे सर्व लिखाण' अशी लिन्क त्या लेखकाच्या प्रोफाईलमध्ये असल्यास सरळ त्यावर टिचकी मारून हवे ते सापडू शकेल. यासाठी फारमोठा किचकट कोड लिहावा लागेल असंही वाटत नाही. काय म्हणता?

In reply to by एस

पैसा 16/09/2014 - 19:10
मध्यंतरी द्रुपल अपग्रेड झाले तेव्हा खरडीचे नोटिफिकेशन बंद झाले, तसेच आणखी काही गोष्टी गायब झाल्यात. सहज होण्यासारखे असते तर नीलकांतने कधीच केलं असतं. कदाचित या द्रुपल व्हर्शनमधे काही गोष्टींना सपोर्ट नसावा. अर्थात हा माझा अंदाजच आहे.
मी मिपावर नवीन आहे, मदत करा. एकाच लेखकाचे स्वताचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल? आत्ताच्या पद्धतीनुसार विशिष्ट लेखकाने जिथे कुठे आणि जे काही लिखाण केले आहे ते सरळसोट दिसते. म्हणजे ते स्वताचे असो व दुसऱ्याच्या लेखावर असलेली प्रतिक्रिया

आपण यांना पाहिलंत का ?

पगला गजोधर ·

योगी९०० 11/09/2014 - 12:31
अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. गप्प बसा. या महान प्रभूतींच्या वर शिंतोडे उडवू नका. या संकटातून बाहेर पडल्यावर पुढे काय करायचे याचा विचार हे सध्या एका सुरक्षित ठिकाणी राहून करत आहेत.

आनन्दा 11/09/2014 - 13:00
माझ्या मिपावरच्या आयुष्यात पहिल्यांदा गजोधरांच्या प्रश्नाला अणुमोदन देतोय. बाकी ते पण पुरात अडकले असावेत असे वाटतेय :) ते काय ते ६ लाख आहेत ना, त्यात हे पण.

+१०० पण याबद्दल माध्यमांत अजून तरी काहीच बातमी नाही. संकटकाळ संपल्यावर अश्या हरामखोरांना काश्मिरी लोकांनीच धूवून काढले पाहिजे ! तशी आता अब्दुल्ला आणि कंपनीची जनता धुलाई करू लागली आहेच.

मृत्युन्जय 11/09/2014 - 13:06
पगला गजोधर यांचा आयडी हॅक झाला आहे काय? बादवे वरील फुटीरतावाद्यांनीच कदाचित काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.

In reply to by मृत्युन्जय

पैसा 11/09/2014 - 13:24
काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.
हद्द झाली!

In reply to by मृत्युन्जय

अनुप ढेरे 11/09/2014 - 13:52
कश्मिरी लोकं (कश्मिरात आत्ता रहात असलेले लोक) अत्यंत भिकार*ट आहेत असं कश्मिरात काम करत असलेल्या एक-दोघांकडून ऐकलं आहे. फुकटे, आळशी आणि कृतघ्न. त्यामुळे सामान्य लोकांनीच ही दगडफेक केलेली असणं अशक्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

पगला गजोधर 11/09/2014 - 17:17
आयडी हॅक वैगरे झाला नाही, मी कधीही या फुटीरतावादी लोकांचे समर्थन केलेले नाही. बाकी उगीचंच कान्फाडात ठेवून द्यावी, असा चेहेरा असलेला यासीन मलिक व त्याच्यासारखे, पुरात वाहून कायमचे पाकिस्तानात गेले (संदर्भ: हीना चित्रपट) तर बरे.

मृत्युन्जय 11/09/2014 - 13:08
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही? पण जाउ देत असली स्वप्नरंजने केल्याने आपल्यालाच त्रास होइल.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 11/09/2014 - 14:04
काही फुटीरता वादी आणि फुटीरता वाहुन जाणार नाही. उलट आपले हजारो कोटी वाया जातील. पुराचा फायदा घेउन, सैन्याने सर्व घरांची तपासणी करुन शत्र , कागद पत्र ताब्यात घ्यावीत.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 11/09/2014 - 14:08
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही
म्हणजे काश्मीर खोर्‍यातील ( जम्मु लडाख सोडुन ) ९५ टक्के लोकच वाहून गेली पाहीजेत असे म्हणणे आहे तुमचे.

अहो फुटीरतावाद्यांचे सोडा , पण इथल्या आपल्या मिपावरल्या मोदीदेष्ट्यांचे काय मत आहे ते विचारा मोदींनीच्या अन लषकराच्या तत्परते विषयी अन बचावकार्या विषयी !!

काळा पहाड 11/09/2014 - 14:25
या गोष्टीचा फायदा घेवून फुटीरतावाद्यांना अपघाती मृत्यू येईल हे पाहिलं तर भारत सरकारची डोकेदुखी कमी होईल. यांना पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू येवू शकतो.

रवीराज 11/09/2014 - 19:19
बहुतांश काश्मिरी जनता भारताविरोधी आहे, हे लोक तिरंगा झेंडा फडकऊ देत नाही तिथे, भारताविरोधी घोषणा देणे, भारतीय लष्कराविरोधी मोर्चे काढणे, अतिरेक्यांना मदत करणे असली कारस्थाने करतात हे लोक. यांना म्हणावे आता, कोण आले आहे यांच्या मदतीला धावून…..पाकिस्तान?

बॅटमॅन 11/09/2014 - 19:31
जस्ट २-३ आठवड्यांमागे काश्मीरला गेलो असता याची झलक दिसून आलीच होती. भर १५ ऑगस्टला श्रीनगरमध्ये कर्फ्यू असल्याने प्रसिद्ध हॉटेले बंद, सबब वाझवान डिषेस खाताच आल्या नाहीत :( तिथे 'रायझिंग काश्मीर' नावाचा पेपर येतो तो वाचला, तोही अशाच फुटीरतावादी विषारी विचारांनी भरलेला. काश्मीर ह्यांव, काश्मीर त्यांव, भारत-दादागिरी-काश्मीर-गळचेपी इ.इ. काश्मीर जणू एक वेगळा देश असल्याच्या थाटात सगळं चाललेलं. माझ्या एका मित्रानं सांगितलेला अण्भव, त्याला तिथला एकजण ***** म्हणतो कसा, "हम तो आपकी खूब खातिरदारी करेंगे. आप हिंदुस्थान से जो आये हैं!" हिंदुस्थान से??????????? अरे भो****** तू काय पाकिस्तानात राहतोस काय मग? काश्मिरी भाषा शिकायचे पुस्तक घेतले, त्यातही तेच!!!!! म्हणे स्वतंत्र भारतात लोकांनी काश्मिरीचा संबंध संस्कृतशी जोडण्याचा उगीचच प्रयत्न केला. त्याच्या लेखकाला सरकारविरोधी आंदोलनांत भाग घेतल्याने अटक झाली हेही आणि प्रौडलि लिहिलेले होते त्याच्या लाष्ट पेजला. ही तर हैट्ट होती. हे लोक प्रचंड माजलेले आहेत असेच मत झाले त्यामुळे. यद्यपि प्रत्यक्ष व्यवहारात सगळे नीट वागलेबोलले तरी हा भाव असतोच. सुंभ जळून कोळसा झाला तरी पीळ काही जायला तयार नाही. स्वतःचं रक्षण करायची औकात नाही ती नाहीच, वर माज फालतूचा! फार राग आला होता ते सगळं पाहून.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 11/09/2014 - 20:01
मला स्वतःला हा अनुभव आला होता. जिकडे जाइन तिकडे ते काश्मिरी आम्ही हिंदुस्तानी हे ऐकायला लागले होते. भारतीयांच्या बद्दल कमालीच द्वेष आणी दिखाऊ आतिथ्य आहे त्यांच्या मनात. कलम ३७० तोंडपाठ आहे सगळ्यांना पण त्याचा अर्थ भलताच लावला जातो. आमचा टेक्सीवालाही आमच्याशी ३७० वर चर्चा करायचा. थोडे इथेही लिहिले आहे

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 11/09/2014 - 20:08
यांना भडकावणारी जमात वेचून वेचून त्यांना फटके दिले पाहिजेत तरच लोक वळणावर येतील. बाकी लेख लैच भारी!!! एका रात्रीत दहा कप काहवा प्यालो होतो ते आठवलं. :) लै सुंदर पेय.

आसिफ 11/09/2014 - 23:39
भारतीय सैन्य या नैसर्गिक आपत्ती मध्ये जम्मु-काश्मीर च्या जनतेला सर्वतोपरी मदत करत आहे.सैन्याने PoK मध्ये देखील मदतीची तयारी दर्शवली आहे.असे होउ नये की मदत घेतली आणि परत भारताबद्दल बोंबलायला मोकळे. आता त्यांना विचारावेसे वाटते की कुठे गेले अल-कायदा,इंडियन मुजाहिदीन आणि ईतर दहशतवादी संगठन वाले. हाफिज सईद ने अकलेचे तारे तोडले आहेत :D पाकमध्ये पूर भारतामुळेच - हाफीज सईद

In reply to by प्रसाद गोडबोले

खटपट्या 13/09/2014 - 14:33
हे लोक लष्कराच्या चुका शोधत असतील !! रच्याकने - एका मित्राने चेपू वर टाकलेला संदेश इथे द्यायचा मोह आवारत नाहीये.
आतंकवादी हाफिज सईद का बयान पाकिस्तान में आई बाढ़ के लिए भारत जिम्मेदार, आखिर भारतीय नदियों से ही पानी पाकिस्तान में आया । आतंकी हाफ़िज़ सईद एक बात कान खोल कर सुन लो चीन ने ब्रम्हपुत्र नदी पर बाँध बनाया हुआ है, उसकी जब मर्ज़ी वो पानी छोड़ कर बिहार आसाम को डूबा देता है , तुम नपुन्सको की तरह आतंकवादी भेज कर पीठ पर वार करते हो पर ये हिंदुस्तान है, ये तुम्हारी तरह पीठ पर वार नहीं करेगा या चीन की तरह पानी का खेल नहीं खेलेगा, जब भी मारना होगा, तुम्हारे घर में घुस कर मारेगा और ये वो भारतीय नदिया है जो पाकिस्तान की प्यास बुझाती है, अगर हम कश्मीर की तीनो चारो नदियों पर बाँध बना दे तो तुमको पानी की बूँद तक नहीं मिलेगी ना पीने को ना धोने को ,नाहाते तो शायद वैसै भी नही तुम ।

ह्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेऊन आपल्या लष्कराने फुटीरतावादी प्रभूतींना मारून ते पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याचे घोषित करावे. सध्या काश्मिरी जनतेला त्यांच्या फुटक्या नेत्यांसाठी आसवे गाळण्यासाठी फुरसत नाही आहे.

काळा पहाड 14/09/2014 - 23:21
झालं ते खरं तर चांगलंच झालं. एकतर यामुळं आर्मीला असणारा विरोध कमी होईल. दुसरं म्हणजे काश्मीर ची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे भारताच्या मदतीवर अवलंबून असेल (अर्थात आधी काय वेगळं होतं हा प्रश्न आहेच) त्यामुळे त्यांचा भारतविरोध आता बराच बोथट होईल. अन्यथा भारत मदतीच्या नाड्या तत्काळ आवळू शकतो.

खटपट्या 15/09/2014 - 00:54
काश्मीर मध्ये मदतकार्य करणाऱ्या लष्करावर काही लोक आता दगडफेक करू लागले आहेत आता बोला ! काय होणार या लोकांचं … http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Kashmir-Relief/articleshow/42397014.cms

In reply to by खटपट्या

काळा पहाड 15/09/2014 - 01:19
काय होणार? जरी तो संपूर्ण प्रदेश बेचिराख करावा लागला तरी भारत काही त्यावरचा ताबा सोडणार नाही. सध्या आर्मीला थंड घेण्याच्या सूचना आहेत. बाकी एकदा पूर ओसरला की आर्मी आहे, ते लोक आहेत आणि ओले झालेले बांबू आहेत.

शिद 15/09/2014 - 03:07
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक संदेश...थोडासा दवणीय आहे पण आशय अगदी नेमका आहे.
काश्मीर की जनता को भारतीय सेना के एक जवान का संदेश - "तुम्हारी नफरत पर भी लूटा दी जिंदगी हमने, सोचो अगर तुम मोहब्बत करते तो हम क्या करते!"

योगी९०० 11/09/2014 - 12:31
अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. गप्प बसा. या महान प्रभूतींच्या वर शिंतोडे उडवू नका. या संकटातून बाहेर पडल्यावर पुढे काय करायचे याचा विचार हे सध्या एका सुरक्षित ठिकाणी राहून करत आहेत.

आनन्दा 11/09/2014 - 13:00
माझ्या मिपावरच्या आयुष्यात पहिल्यांदा गजोधरांच्या प्रश्नाला अणुमोदन देतोय. बाकी ते पण पुरात अडकले असावेत असे वाटतेय :) ते काय ते ६ लाख आहेत ना, त्यात हे पण.

+१०० पण याबद्दल माध्यमांत अजून तरी काहीच बातमी नाही. संकटकाळ संपल्यावर अश्या हरामखोरांना काश्मिरी लोकांनीच धूवून काढले पाहिजे ! तशी आता अब्दुल्ला आणि कंपनीची जनता धुलाई करू लागली आहेच.

मृत्युन्जय 11/09/2014 - 13:06
पगला गजोधर यांचा आयडी हॅक झाला आहे काय? बादवे वरील फुटीरतावाद्यांनीच कदाचित काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.

In reply to by मृत्युन्जय

पैसा 11/09/2014 - 13:24
काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.
हद्द झाली!

In reply to by मृत्युन्जय

अनुप ढेरे 11/09/2014 - 13:52
कश्मिरी लोकं (कश्मिरात आत्ता रहात असलेले लोक) अत्यंत भिकार*ट आहेत असं कश्मिरात काम करत असलेल्या एक-दोघांकडून ऐकलं आहे. फुकटे, आळशी आणि कृतघ्न. त्यामुळे सामान्य लोकांनीच ही दगडफेक केलेली असणं अशक्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

पगला गजोधर 11/09/2014 - 17:17
आयडी हॅक वैगरे झाला नाही, मी कधीही या फुटीरतावादी लोकांचे समर्थन केलेले नाही. बाकी उगीचंच कान्फाडात ठेवून द्यावी, असा चेहेरा असलेला यासीन मलिक व त्याच्यासारखे, पुरात वाहून कायमचे पाकिस्तानात गेले (संदर्भ: हीना चित्रपट) तर बरे.

मृत्युन्जय 11/09/2014 - 13:08
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही? पण जाउ देत असली स्वप्नरंजने केल्याने आपल्यालाच त्रास होइल.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 11/09/2014 - 14:04
काही फुटीरता वादी आणि फुटीरता वाहुन जाणार नाही. उलट आपले हजारो कोटी वाया जातील. पुराचा फायदा घेउन, सैन्याने सर्व घरांची तपासणी करुन शत्र , कागद पत्र ताब्यात घ्यावीत.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 11/09/2014 - 14:08
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही
म्हणजे काश्मीर खोर्‍यातील ( जम्मु लडाख सोडुन ) ९५ टक्के लोकच वाहून गेली पाहीजेत असे म्हणणे आहे तुमचे.

अहो फुटीरतावाद्यांचे सोडा , पण इथल्या आपल्या मिपावरल्या मोदीदेष्ट्यांचे काय मत आहे ते विचारा मोदींनीच्या अन लषकराच्या तत्परते विषयी अन बचावकार्या विषयी !!

काळा पहाड 11/09/2014 - 14:25
या गोष्टीचा फायदा घेवून फुटीरतावाद्यांना अपघाती मृत्यू येईल हे पाहिलं तर भारत सरकारची डोकेदुखी कमी होईल. यांना पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू येवू शकतो.

रवीराज 11/09/2014 - 19:19
बहुतांश काश्मिरी जनता भारताविरोधी आहे, हे लोक तिरंगा झेंडा फडकऊ देत नाही तिथे, भारताविरोधी घोषणा देणे, भारतीय लष्कराविरोधी मोर्चे काढणे, अतिरेक्यांना मदत करणे असली कारस्थाने करतात हे लोक. यांना म्हणावे आता, कोण आले आहे यांच्या मदतीला धावून…..पाकिस्तान?

बॅटमॅन 11/09/2014 - 19:31
जस्ट २-३ आठवड्यांमागे काश्मीरला गेलो असता याची झलक दिसून आलीच होती. भर १५ ऑगस्टला श्रीनगरमध्ये कर्फ्यू असल्याने प्रसिद्ध हॉटेले बंद, सबब वाझवान डिषेस खाताच आल्या नाहीत :( तिथे 'रायझिंग काश्मीर' नावाचा पेपर येतो तो वाचला, तोही अशाच फुटीरतावादी विषारी विचारांनी भरलेला. काश्मीर ह्यांव, काश्मीर त्यांव, भारत-दादागिरी-काश्मीर-गळचेपी इ.इ. काश्मीर जणू एक वेगळा देश असल्याच्या थाटात सगळं चाललेलं. माझ्या एका मित्रानं सांगितलेला अण्भव, त्याला तिथला एकजण ***** म्हणतो कसा, "हम तो आपकी खूब खातिरदारी करेंगे. आप हिंदुस्थान से जो आये हैं!" हिंदुस्थान से??????????? अरे भो****** तू काय पाकिस्तानात राहतोस काय मग? काश्मिरी भाषा शिकायचे पुस्तक घेतले, त्यातही तेच!!!!! म्हणे स्वतंत्र भारतात लोकांनी काश्मिरीचा संबंध संस्कृतशी जोडण्याचा उगीचच प्रयत्न केला. त्याच्या लेखकाला सरकारविरोधी आंदोलनांत भाग घेतल्याने अटक झाली हेही आणि प्रौडलि लिहिलेले होते त्याच्या लाष्ट पेजला. ही तर हैट्ट होती. हे लोक प्रचंड माजलेले आहेत असेच मत झाले त्यामुळे. यद्यपि प्रत्यक्ष व्यवहारात सगळे नीट वागलेबोलले तरी हा भाव असतोच. सुंभ जळून कोळसा झाला तरी पीळ काही जायला तयार नाही. स्वतःचं रक्षण करायची औकात नाही ती नाहीच, वर माज फालतूचा! फार राग आला होता ते सगळं पाहून.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 11/09/2014 - 20:01
मला स्वतःला हा अनुभव आला होता. जिकडे जाइन तिकडे ते काश्मिरी आम्ही हिंदुस्तानी हे ऐकायला लागले होते. भारतीयांच्या बद्दल कमालीच द्वेष आणी दिखाऊ आतिथ्य आहे त्यांच्या मनात. कलम ३७० तोंडपाठ आहे सगळ्यांना पण त्याचा अर्थ भलताच लावला जातो. आमचा टेक्सीवालाही आमच्याशी ३७० वर चर्चा करायचा. थोडे इथेही लिहिले आहे

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 11/09/2014 - 20:08
यांना भडकावणारी जमात वेचून वेचून त्यांना फटके दिले पाहिजेत तरच लोक वळणावर येतील. बाकी लेख लैच भारी!!! एका रात्रीत दहा कप काहवा प्यालो होतो ते आठवलं. :) लै सुंदर पेय.

आसिफ 11/09/2014 - 23:39
भारतीय सैन्य या नैसर्गिक आपत्ती मध्ये जम्मु-काश्मीर च्या जनतेला सर्वतोपरी मदत करत आहे.सैन्याने PoK मध्ये देखील मदतीची तयारी दर्शवली आहे.असे होउ नये की मदत घेतली आणि परत भारताबद्दल बोंबलायला मोकळे. आता त्यांना विचारावेसे वाटते की कुठे गेले अल-कायदा,इंडियन मुजाहिदीन आणि ईतर दहशतवादी संगठन वाले. हाफिज सईद ने अकलेचे तारे तोडले आहेत :D पाकमध्ये पूर भारतामुळेच - हाफीज सईद

In reply to by प्रसाद गोडबोले

खटपट्या 13/09/2014 - 14:33
हे लोक लष्कराच्या चुका शोधत असतील !! रच्याकने - एका मित्राने चेपू वर टाकलेला संदेश इथे द्यायचा मोह आवारत नाहीये.
आतंकवादी हाफिज सईद का बयान पाकिस्तान में आई बाढ़ के लिए भारत जिम्मेदार, आखिर भारतीय नदियों से ही पानी पाकिस्तान में आया । आतंकी हाफ़िज़ सईद एक बात कान खोल कर सुन लो चीन ने ब्रम्हपुत्र नदी पर बाँध बनाया हुआ है, उसकी जब मर्ज़ी वो पानी छोड़ कर बिहार आसाम को डूबा देता है , तुम नपुन्सको की तरह आतंकवादी भेज कर पीठ पर वार करते हो पर ये हिंदुस्तान है, ये तुम्हारी तरह पीठ पर वार नहीं करेगा या चीन की तरह पानी का खेल नहीं खेलेगा, जब भी मारना होगा, तुम्हारे घर में घुस कर मारेगा और ये वो भारतीय नदिया है जो पाकिस्तान की प्यास बुझाती है, अगर हम कश्मीर की तीनो चारो नदियों पर बाँध बना दे तो तुमको पानी की बूँद तक नहीं मिलेगी ना पीने को ना धोने को ,नाहाते तो शायद वैसै भी नही तुम ।

ह्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेऊन आपल्या लष्कराने फुटीरतावादी प्रभूतींना मारून ते पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याचे घोषित करावे. सध्या काश्मिरी जनतेला त्यांच्या फुटक्या नेत्यांसाठी आसवे गाळण्यासाठी फुरसत नाही आहे.

काळा पहाड 14/09/2014 - 23:21
झालं ते खरं तर चांगलंच झालं. एकतर यामुळं आर्मीला असणारा विरोध कमी होईल. दुसरं म्हणजे काश्मीर ची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे भारताच्या मदतीवर अवलंबून असेल (अर्थात आधी काय वेगळं होतं हा प्रश्न आहेच) त्यामुळे त्यांचा भारतविरोध आता बराच बोथट होईल. अन्यथा भारत मदतीच्या नाड्या तत्काळ आवळू शकतो.

खटपट्या 15/09/2014 - 00:54
काश्मीर मध्ये मदतकार्य करणाऱ्या लष्करावर काही लोक आता दगडफेक करू लागले आहेत आता बोला ! काय होणार या लोकांचं … http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Kashmir-Relief/articleshow/42397014.cms

In reply to by खटपट्या

काळा पहाड 15/09/2014 - 01:19
काय होणार? जरी तो संपूर्ण प्रदेश बेचिराख करावा लागला तरी भारत काही त्यावरचा ताबा सोडणार नाही. सध्या आर्मीला थंड घेण्याच्या सूचना आहेत. बाकी एकदा पूर ओसरला की आर्मी आहे, ते लोक आहेत आणि ओले झालेले बांबू आहेत.

शिद 15/09/2014 - 03:07
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक संदेश...थोडासा दवणीय आहे पण आशय अगदी नेमका आहे.
काश्मीर की जनता को भारतीय सेना के एक जवान का संदेश - "तुम्हारी नफरत पर भी लूटा दी जिंदगी हमने, सोचो अगर तुम मोहब्बत करते तो हम क्या करते!"
जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?

पोरं vs मुलं

वेल्लाभट ·

बॅटमॅन 11/09/2014 - 11:58
पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही असो, आज तो अर्थ वापरात नाही. पोर हा शब्द आजमितीस ग्रामीण भागात जास्त वापरतात तर मूल हा शब्द शहरी भागात. त्यामुळे पोर/पोरगा/पोरगी/पोरं इ. शब्दांच्या वापराबद्दल उग्गीच अढी बसलेले शहरी लोक त्याला हीन समजतात. बाकी काही नाही.

In reply to by नाव आडनाव

एस 11/09/2014 - 13:39
आगदी आगदी ह्येच् म्हनाया आलतू. 'माह्यं पोर ते! आसं ब्वॉटं कानावं कडाकडा मोडणारी मायाळू म्हतारी कंदी बघीटल्यी न्हाय की काय?

मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण अनेक भागात हा शब्द सहज वापरला जातो. माझ्या घरी आणि आजूबाजूला सुद्धा मी लहानपणापासून हे शब्द ऐकले आहेत. मुलगा/मुलगी आणि पोरगा/पोरगी दोन्ही शब्द वापरले जातात. यापैकी कुणीही पोरका या अर्थाने मुलांकडे बघणारे नाहीत. तो शब्द रुळला आहे सहज. लिखित मराठीत माहीत नाही, पण बोलीभाषेत हा शब्द चुकीचा वाटत नाही.

In reply to by मधुरा देशपांडे

बॅटमॅन 11/09/2014 - 12:18
यग्जाक्टली असेच म्हणतो. बोलताना हे शब्द सहज वापरले जातात. त्यांना जज करणे चूक आणि अज्ञानमूलक आहे.

In reply to by वेल्लाभट

यसवायजी 11/09/2014 - 15:06
चूक-बरोबर काही नाही. रां**सुद्धा प्रेमानं म्हणता येतं कोल्लाप्रात. आणी 'सदाशीवपेठी/खडकी-दापोडी' ही शिवी असू शकते पुण्यात. स्थळ, काळ, व्यक्ती ब्ला ब्ला...

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 11/09/2014 - 15:43
एक इनोसंट संबोधन आणि शिवी यांचा बादरायण संबंध जोडून मुद्दा भलतीकडे वळवणे जितके अज्ञानमूलक आणि चूक आहे त्यापेक्षा कमीच. :) पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे ऐकून घ्यायची इच्छाच नाही त्याला इलाज नाही. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/09/2014 - 16:20
माफ करा; माझ्या धाग्यात मला 'गावठी' हा शब्द शोधून दाखवावा आपण, आणि मग
पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे
असं म्हणावं.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 11/09/2014 - 14:29
>>आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो अगदी तस्साच हो, बालूशाहीत बालू, गुलाबजामात गुलाब, श्रीखंडात श्री (होणार सून मी धा घरची फेम), सीताफळात सीता हे राह्यलं. ;)

In reply to by बॅटमॅन

सुहास.. 11/09/2014 - 15:22
मूलकट >> =)) विसर्ग केल्यावर जरा वेगळ्या अनुभुती ची प्राप्ती होवु शकते अशी नोंद करण्यात येत आहे ;) ...असो ...वरील शब्द बर्‍याच धाग्यांना अतिशय अनुचित (फिट्ट ) बसेल :)

दोन्ही शब्द मराठीचे शब्दभांडार आहेत. एका अर्थाचे अनेक शब्द भाषेचे श्रीमंतीचे लक्षन असते आणि त्या त्यांचा उपयोग अनेक भावनांच्या अनेक छटा व्यक्त करायला आणि लेखनात / बोलण्यात वेगवेगळ्या वातावरण निर्मिती करायला उपयोगी पडतात... किंबहुना त्या समानार्थी शब्दातला भावनेला/परिस्थितीला अनुरुप शब्द आपोआप आपल्या वापरात येतो. उदा. १. खेडेगावातील अशिक्षित माय (आई नाही !) "माजं पोर" असं न म्हणता "माझा पुत्र / मुलगा" असं म्ह्णणे खटकेलच, विनोदीही वाटू शकेल. २. शहरातली शिकलेली बाई सुद्धा रागावलेली असताना बहुदा "जमत नाही पोरांना सांभाळायला तर... " असंच म्हणून आपला राग व्यक्त करते. तर यासंबद्धात नियतकालिकात लेख लिहीताना ती, "आपल्या मुलांची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे." असे लिहेल.

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन 11/09/2014 - 16:54
ठ्ठो =)) "आमच्या पाल्याला" म्हटले की परसातली पालेभाजी वैग्रे आठवत असे क्वचित कधी ते आठवलं.

psajid 11/09/2014 - 14:15
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. पोर अर्थात लेकरं यांच्याविषयी काळजी त्या वाक्यात उमटलेली असते असे मला वाटते. ग्रामीण बाजाचा हा शब्द हळुवार भावना घेवून येतो. मुलं हा शब्द ओठातून तर पोर किंवा लेकरू हा शब्द पोटातून (हृदयातून/मनातून) येत असावा याची जाणीव मला होत राहते 'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ? सगळीकडे आईची माया एक सारखीच मात्र 'आय' हा शब्द उच्चारताना मनाला आपुलकी, माया, ममता यांची जी जाणीव होते ती मोठी असावी असे मला नेहमी वाटते. आणि म्हणून मला शहरात सुद्धा पोर किंवा लेकरं या शब्दाचा वापर करताना आपल्याला घाटी म्हणतील या गोष्टीचा न्यूनगंड येत नाही. प्रसिद्ध लेखक श्री. शंकर पाटील यांचे साहित्य अश्या ग्रामीण शब्द रत्नांनी भरून गेले आहे, त्याचे वाचन करण्याचे मी येथे आवाहन करतो.

In reply to by psajid

वेल्लाभट 11/09/2014 - 14:52
पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. साहित्यात जे आहे तेच प्रमाण असं होत नाही.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 11/09/2014 - 15:47
मग पोरा इ. शब्द प्रेमाने वापरणारे लोक सगळे चु* आहेत का, त्याचाही खुलासा करावा. आणि झालंच तर, निव्वळ चार टाळकी म्हणतात म्हणून त्या शब्दाचा अर्थ तो होतो असे बाकीच्यांनी का मानावे? या तथाकथित हुच्चभ्रू तुच्छतादर्शक मानसिकतेचा निषेध असो. आता बघा, असे म्हटले की चर्चा लगेच डिफ्लेक्ट करणारच. ग्रामीण म्हणजे आदरहीन तर शहरी म्हणजे आदरयुक्त इ. हास्यास्पद बायस डोक्यात असलेले लोक ही मराठीची खरी शोकांतिका आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ कालौघात बदलत जातो, आणि डिक्षनरी अर्थापेक्षा प्रचलित अर्थच महत्त्वाचा असतो व्यवहारात हे साधे तत्त्व लक्षात न घेता समाजाला हाड थू म्हणण्याची ही जी वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती आहे तिला आवर घालणे वेळीच गरजेचे आहे. मिपावर असली तर्कटे अधूनमधून दिसतात ते पाहून वाईट वाटतं. मिपाच्या मोकळ्या इमेजला हे अगदीच विसंगत आहे.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/09/2014 - 16:22
उगीच काहीतरी बोलण्यास अर्थ नाही. मी शब्दाच्या अर्थाबद्दल मत विचारतोय; कुणाला उगाच चु* कशाला ठरवताय?

ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. ग्रामिण भागातच कशाला आजही शहरातही आपुलकीने बोलताना, "जरा ऐक ना रे पोरा." असेच तोंडात येते.

वेल्लाभट 11/09/2014 - 14:49
अर्थ लक्षात न घेताच वापरायचा असेल शब्द, आणि तोच्च बरोबर मानायचा असेल तर... हेहे ! आनंद आहे मग. शहरात्/गावात चा प्रश्नच नाही. आपल्याला काय वाटतं/पटतं चा प्रश्न आहे. असो.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ 11/09/2014 - 17:18
मूळ अर्थ लक्षात न घेता वापरले जाणारे बरेच शब्द मराठीत आहेत. उदा: हौस हा शब्द ज्यापासून तयार झालेला आहे तो फार्सी शब्द " हवस" हा आहे. हा अर्थ लक्षात घेतल्यावर तुम्ही म्हणाला का कोणाला की अमूक तमूक फार हौशी आहेत म्हणून?

In reply to by वेल्लाभट

एस 11/09/2014 - 15:07
माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं.
ही तुमची समजूतही तितकीच निरर्थक, निराधार आणि साफ चुकीची आहे.

In reply to by एस

बॅटमॅन 11/09/2014 - 15:53
असेच म्हणतो. या समजुतीस आधार काय तर सांगोवांगी! आयव्हरी टॉवरवाली तुच्छता मानसिकता दिसते, दुसरे काही नाही. इतकाच कळवळ आलाय तर निव्वळ डिक्षनरी मीनिंग तरी का म्हणून फॉलो करावे हे सांगा. अन डिक्षनरी तरी बनवली कशावरून? माणसांना विचारूनच ना? मग कशाला फालतूचा कळवळा?

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/09/2014 - 16:26
हे बाकी बरोबर म्हणालात. डिक्शनरी ला अर्थच नाही. आपल्याला आवडेल तो शब्द आवडेल त्या अर्थाने आवडेल तेंव्हा आवडेल त्याला उद्देशून वापरायचा. हाय काय न्न नाय काय ! प्राणी फुल्ल कशाला उकाळा कडकलक्ष्मी उदित नारायण. (याचा अर्थ तुम्ही सॉलिड विद्वान आहात)

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 11/09/2014 - 16:38
आक्रस्ताळेपणामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. बहुसंख्य लोकांनी एखादा शब्द एखाद्या अर्थाने वापरला, तर तोच अर्थ रूढ होतो. याची इतिहासात कैक उदाहरणे आहेत. उदा. थेरडा या शब्दाचं पाहू. त्याचं मूळ आहे संस्कृतातला स्थविर हा शब्द. ज्ञानवृद्ध इ. छापाचा सन्माननीय अर्थ आहे त्याचा. अर्थ तोच ठेवून प्राकृतात तो शब्द थेर म्हणून आला आणि मराठीत मात्र त्याचा अपमानास्पद थेरडा झाला. मग मराठी अर्थ चूक की बरोबर? मराठीपुरता त्याचा अर्थ सन्माननीय मानणार्‍यांची बहुसंख्या आहे काय? तर नाही. पण उद्या कधी झाली, तर हा शब्दही पुन्हा सन्माननीय अर्थाने वापरणे रूढ होईल. तीच गोष्ट मर्द या शब्दाची. त्याचा वरिजिनल फारसी अर्थ 'मर्त्य' हाच आहे. किंबहुना तो शब्द हा संस्कृतच्या मर्त्य चाच कॉग्नेट आहे. त्या शब्दाला इतकं ग्लॅमर प्राप्त झालं असलं तरी तो त्याचा मूळ अर्थ नव्हे. पण व्यवहारातला अर्थ कालांतराने दृढमूल होतो.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 11/09/2014 - 16:46
वरिजिनल दाव्याला सांगोवांगीपलीकडे विदा न देता भेदभाव पाहिल्यामुळे तसे जाहले, येकडाव मापी करा जमल्यास... तूर्त मोल्सवर्थचा दुवा पहा. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=304&table=molesworth&display=utf8 पोर [ pōra ] n A child. Pr. पोरा आणि बुद्धि तेरा Children are fickle and flighty. 2 m A little boy. 3 f A little girl. 4 n Applied to a pup, cub, whelp &c.

In reply to by बॅटमॅन

सह्मत. आमच्या परभणी भागात आई वडिलाना आमच म्हातार / आमची म्हातारी अस बोलण्याची पद्धत आहे . विशेषता बहुजन समाजात . पण त्यात तुच्छता नसून एक अकृत्रिम जिव्हाळा असतो

In reply to by पिंपातला उंदीर

भिंगरी 11/09/2014 - 19:11
म्हातारा/म्हातारी बरी आहे का?असं विचारलं जातं त्याचा अर्थ आई/वडील किंवा सासू/सासरे बरे आहेत का? असा होतो.

psajid 11/09/2014 - 15:52
मला हे असे वाटतं असे मी म्हणालो याचा अर्थ तो तुम्हाला पटलाच पाहिजे असे थोडेच आहे. ग्रामीण शहरी असे नाही मात्र कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल. हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे. पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. या बाबतीत माझी समजूत तुम्ही म्हणताय तशी चुकीची असू शकते त्याला जपतच जगत आलोय याचा खेद मुळीच नाही. असो !

प्रचेतस 11/09/2014 - 16:29
मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम 'पौर' ह्या संस्कृत शब्दापासून झालाय. पौर म्हणजे राजाची प्रजा. प्रजा ही राजाला पुत्रासमान. पौरचे प्राकृत रूप पोर असे होते.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 11/09/2014 - 16:31
लिट्रल मीनिंगच पायजे तर हे घ्या म्हणावं. मूळ प्राकृत अर्थापासून वेगळा अर्थ घ्यावयाची जुर्रत होणे आणि तो वेगळा अर्थच बरोबर असे सांगून बोंबा मारणे हे अतिशय रोचक आहे. यावरून दिसते की तथाकथित वाईट अर्थ हाच उपटसुंभ आहे आणि जन्ता सगळी वरिजिनल प्राकृत अर्थच नीट वापरत आहे. आता बोला, कुणाचे चुकले? =))

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/09/2014 - 16:35
तुम्हाला होता का माहित अर्थ? जर हो.... तर सांगायचा होतात... माझंच्च्च बरोबर असा सूर धाग्यात नाही. जर नाही.... तर तुम्हीही तुमचीच समजूत बरोबर मानून चालत होतात ना? मग तुम्ही वेगळे ते कसे? जर यापैकी काहीही नाही; तर वल्लीशेट म्हणतात तोच्च्च बरोबर अर्थ आहे किंवा नाही याची खातरजमा करयाचा विचार केलात का? की सूर्य म्हणाला पूर्व....म्हणजे पूर्व?

तिमा 11/09/2014 - 16:42
माझ्या जन्माचा दाखला हवा होता म्हणून अनेक वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गेलो होतो. ओरिजिनल कागद पानशेतच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांनी मग अमुक अमुक बाईंना पोरटे जन्मले, असा मजकूर असलेले एक सर्टिफिकेट आमच्या हाती सोपवले. ते वाचून त्यावेळेस आमची आई पुणे महानगरपालिकेला हंसली होती. या विषयाच्या निमित्त्ताने: सध्या वर्तमानपत्रांत लहान मुलींचा उल्लेख 'चिमुरडी' असा करतात. उदा. 'चिमुरडीवर बलात्कार'. याठिकाणी त्यांना 'चिमुकली' हा शब्द जास्त सौम्य वाटत नाही का ? म्हणजे आधीच अत्याचार झालेला आणि त्यांत 'चिमुरडी' म्हणून हिणवल्यासारखे वाटते.

In reply to by तिमा

सौंदाळा 11/09/2014 - 16:47
+१ गळा चिरुन हत्या, पक्षातुन हकालपट्टी वाचुन पण असेच विचित्र वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आदूबाळ 11/09/2014 - 17:12
+२ "छोटेखानी" लेख/मुलाखत वगैरे वाचून छोटेखान या काल्पनिक ड्वार्फचं चित्र डोळ्यांसमोर येतं.

सौंदाळा 11/09/2014 - 16:46
नेहमी संयत भाषेत प्रतिसाद देणारे वेल्लाभट यावेळी चवताळलेले पाहुन आश्चर्य वाटले. (ढोलाच्या धाग्यावर लोकांनी यापेक्षा जास्त टीका करुनही तेव्हा खुपच संयत प्रतिसाद होते) १०० क्लब मधे जाण्याची / राहण्याची तयारी म्हणायची का ही?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वेल्लाभट 11/09/2014 - 16:50
नाही ब्वा ! :D अशी तयारी बियारी नाही हं. ते आपलं; पुढच्याने आपल्या सर्व्हिसला स्म्याश मारला की आपण पण त्याच्या सर्व्हिस ला स्म्याश मारतो ना... तसं काहीसं.

In reply to by वेल्लाभट

सौंदाळा 11/09/2014 - 16:56
हेच चुकते तुम्हा लोकांचे स्मॅश मारला की बर्‍याचदा प्वाईंट संपतो तिकडेच. तुम्ही स्क्वॉशची प्रॅक्टीस केली पाहिजे. गेम बराच वेळ चालु राहतो. ;) (स्क्वॉशसाठी मिपाच्या जाणत्या लोकांचे शिष्यत्व घेण्याच्या विचारात असलेला) सौंदाळा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

स्मॅश मारणं बॅडमिंटन आणि टेबलटेनिसमध्येही होतं. लॉन टेनिसमध्ये फारसं दिसत नाही, पण तोच शब्द वापरतात. भारतीय लोक (उकडलेला बटाटा, इ.) कुस्करण्याला इंग्लिश आणि हल्ली मराठीमध्येही स्मॅश म्हणतात. (बाकीच्या देशांमध्ये इंग्लिश शब्द मॅश). ही उगाच आपली माहितीची देवाणघेवाण.

विजुभाऊ 11/09/2014 - 17:21
शब्दबंबाळ हा शब्द योग्य अर्थाने आला आहे. काही शब्द उदा : "वकूब" या मराठी शब्दाचा मूळ फार्सी शब्द वकूफ = शिक्षण हा आहे अवांतर " पास हा शब्द इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेत ठेवायचा?

पोर या शब्दावरून पोरकट वाद घालून काय पोरखेळ चालवलाय!!!!!!!! अर्थ काहीही असो , पोर या शब्दावरून प्रौढातील पोरकटपणा मात्र नक्की ठळक दिसला….

साती 14/09/2014 - 12:54
गळ्यान साखळी सोन्याची ह्या सुप्रसिद्ध लोकगीतात 'ही पोरगी कोणाची?'असेच विचारले आहे. या गीतातच तिच्या आईवडिलांच्या शारिरीक ठेवणीचे, स्वभावाचे वर्णन येते. यावरून ती अनाथ नसून आईवडिलांसह रहाते असे अनुमान काढण्यास जागा आहे. 'आईस बी कडकी नी बापूस बी कडका ही जाडी पोरी कोणाची ' तसेच यावरून आईवडिलांकरिता आईस बापूस हा शब्द वापरला जातो, शिवी म्हणून नव्हे हे ही सिद्ध होते. --संदर्भ महाराष्ट्र संस्कृती आणि भाषाकोश : लेखिका- डॉ साती काळे.

In reply to by साती

पैसा 14/09/2014 - 13:41
तुमच्या संशोधनाला पूरक असे माझेही संशोधन आहे गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय या जगप्रसिद्ध गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर पोरीचा बापूस कवटं चोर असा उल्लेख आहे. म्हणजे पोर बापूस आणि कवटं हे तिन्ही शब्द ग्रामीण समाजमनात किती घट्ट मूळ धरून आहेत हे सहज समजून यावे. -प्रा. डॉ. किती शहाणे

In reply to by एस

पैसा 14/09/2014 - 22:19
सातीने नुसतंच डॉ. लिहिलंय. मग मी तिच्याहून जास्त म्हणून दाखवायला नको? :-/ :P :D

In reply to by पैसा

एस 14/09/2014 - 22:47
मूळ प्राडॉ यांचे बिरूद काढून आपणांस देण्यात येत आहे. प्राडॉ पैसातैकी जय. :-)

In reply to by एस

पैसा 14/09/2014 - 22:54
नको नको! ते पोरं हाकायचं काम प्रा.डो. मस्त करतात. आपल्याला नाही झेपायचं ते!

batman आणि वेल्लाभट यांना.. तशी चांगली चर्चा रंगली..batman यांनी दिलेला धागा पण आवडला..सहज मनात एक प्रश्न आला... कि आज आपण म्हणतो कि बोली भाषेतला अर्थ महत्वाचा वगैरे...ठीक आहे...(कि हा 'की' असा हवा होता,) पण आता अनेक शब्द आपण अनेक वेगळ्या अर्थाने वापरत आहोतच,"भावना पोहोचल्या पाहिजेत, भाषेची निर्मिती त्यासाठीच आहे...." हे सगळं पटत..पण आपण आज जी भाषा वापरतो , ती आपल्याला आपल्या पूर्वजांची देणगी आहे...समृद्ध होण वेगळं आणि हे असे शब्द मिळण वेगळं ना... मला असा प्रश्न पडलाय की, आज नंतर लाखो वर्षांनी जेव्हा प्रलयानंतर आपला लिखाण उत्खनन करून काढलं जाईल, तेव्हा किती नवीन शब्द त्यांचे अर्थ कसे शोधतील?? फक्कड, सोम्डीत कोंबडी, वंटास, भिख हे अस.. म्हणून जरा भाषा आहे तशी वापरत राहावी असं वाटत मला.. यावर उपाय काय?? फारसी ,उर्दू या अनेक भाषांच्यामुळे आपल्याकडे अगदी मस्त शब्द रुळले आहेत. पण सध्या भाषा ज्या गतीने ट्रान्झिशन फेज मधून सरकतीय ते सहन नाही होत...

माझे एक निरीक्षण आहे. शिक्षणानिमित्त किंवा नोकरी / व्यवसायानिमित्त स्वतःच्या गावापासून लांबच्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केल्यास बोलिभाषिक सहिष्णुता आपोआप वाढते. माझ्या सुदैवाने शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहायला मिळाले जिथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून लोक शिकायला अन शिकवायला आले होते.

बॅटमॅन 11/09/2014 - 11:58
पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही असो, आज तो अर्थ वापरात नाही. पोर हा शब्द आजमितीस ग्रामीण भागात जास्त वापरतात तर मूल हा शब्द शहरी भागात. त्यामुळे पोर/पोरगा/पोरगी/पोरं इ. शब्दांच्या वापराबद्दल उग्गीच अढी बसलेले शहरी लोक त्याला हीन समजतात. बाकी काही नाही.

In reply to by नाव आडनाव

एस 11/09/2014 - 13:39
आगदी आगदी ह्येच् म्हनाया आलतू. 'माह्यं पोर ते! आसं ब्वॉटं कानावं कडाकडा मोडणारी मायाळू म्हतारी कंदी बघीटल्यी न्हाय की काय?

मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण अनेक भागात हा शब्द सहज वापरला जातो. माझ्या घरी आणि आजूबाजूला सुद्धा मी लहानपणापासून हे शब्द ऐकले आहेत. मुलगा/मुलगी आणि पोरगा/पोरगी दोन्ही शब्द वापरले जातात. यापैकी कुणीही पोरका या अर्थाने मुलांकडे बघणारे नाहीत. तो शब्द रुळला आहे सहज. लिखित मराठीत माहीत नाही, पण बोलीभाषेत हा शब्द चुकीचा वाटत नाही.

In reply to by मधुरा देशपांडे

बॅटमॅन 11/09/2014 - 12:18
यग्जाक्टली असेच म्हणतो. बोलताना हे शब्द सहज वापरले जातात. त्यांना जज करणे चूक आणि अज्ञानमूलक आहे.

In reply to by वेल्लाभट

यसवायजी 11/09/2014 - 15:06
चूक-बरोबर काही नाही. रां**सुद्धा प्रेमानं म्हणता येतं कोल्लाप्रात. आणी 'सदाशीवपेठी/खडकी-दापोडी' ही शिवी असू शकते पुण्यात. स्थळ, काळ, व्यक्ती ब्ला ब्ला...

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 11/09/2014 - 15:43
एक इनोसंट संबोधन आणि शिवी यांचा बादरायण संबंध जोडून मुद्दा भलतीकडे वळवणे जितके अज्ञानमूलक आणि चूक आहे त्यापेक्षा कमीच. :) पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे ऐकून घ्यायची इच्छाच नाही त्याला इलाज नाही. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/09/2014 - 16:20
माफ करा; माझ्या धाग्यात मला 'गावठी' हा शब्द शोधून दाखवावा आपण, आणि मग
पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे
असं म्हणावं.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 11/09/2014 - 14:29
>>आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो अगदी तस्साच हो, बालूशाहीत बालू, गुलाबजामात गुलाब, श्रीखंडात श्री (होणार सून मी धा घरची फेम), सीताफळात सीता हे राह्यलं. ;)

In reply to by बॅटमॅन

सुहास.. 11/09/2014 - 15:22
मूलकट >> =)) विसर्ग केल्यावर जरा वेगळ्या अनुभुती ची प्राप्ती होवु शकते अशी नोंद करण्यात येत आहे ;) ...असो ...वरील शब्द बर्‍याच धाग्यांना अतिशय अनुचित (फिट्ट ) बसेल :)

दोन्ही शब्द मराठीचे शब्दभांडार आहेत. एका अर्थाचे अनेक शब्द भाषेचे श्रीमंतीचे लक्षन असते आणि त्या त्यांचा उपयोग अनेक भावनांच्या अनेक छटा व्यक्त करायला आणि लेखनात / बोलण्यात वेगवेगळ्या वातावरण निर्मिती करायला उपयोगी पडतात... किंबहुना त्या समानार्थी शब्दातला भावनेला/परिस्थितीला अनुरुप शब्द आपोआप आपल्या वापरात येतो. उदा. १. खेडेगावातील अशिक्षित माय (आई नाही !) "माजं पोर" असं न म्हणता "माझा पुत्र / मुलगा" असं म्ह्णणे खटकेलच, विनोदीही वाटू शकेल. २. शहरातली शिकलेली बाई सुद्धा रागावलेली असताना बहुदा "जमत नाही पोरांना सांभाळायला तर... " असंच म्हणून आपला राग व्यक्त करते. तर यासंबद्धात नियतकालिकात लेख लिहीताना ती, "आपल्या मुलांची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे." असे लिहेल.

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन 11/09/2014 - 16:54
ठ्ठो =)) "आमच्या पाल्याला" म्हटले की परसातली पालेभाजी वैग्रे आठवत असे क्वचित कधी ते आठवलं.

psajid 11/09/2014 - 14:15
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. पोर अर्थात लेकरं यांच्याविषयी काळजी त्या वाक्यात उमटलेली असते असे मला वाटते. ग्रामीण बाजाचा हा शब्द हळुवार भावना घेवून येतो. मुलं हा शब्द ओठातून तर पोर किंवा लेकरू हा शब्द पोटातून (हृदयातून/मनातून) येत असावा याची जाणीव मला होत राहते 'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ? सगळीकडे आईची माया एक सारखीच मात्र 'आय' हा शब्द उच्चारताना मनाला आपुलकी, माया, ममता यांची जी जाणीव होते ती मोठी असावी असे मला नेहमी वाटते. आणि म्हणून मला शहरात सुद्धा पोर किंवा लेकरं या शब्दाचा वापर करताना आपल्याला घाटी म्हणतील या गोष्टीचा न्यूनगंड येत नाही. प्रसिद्ध लेखक श्री. शंकर पाटील यांचे साहित्य अश्या ग्रामीण शब्द रत्नांनी भरून गेले आहे, त्याचे वाचन करण्याचे मी येथे आवाहन करतो.

In reply to by psajid

वेल्लाभट 11/09/2014 - 14:52
पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. साहित्यात जे आहे तेच प्रमाण असं होत नाही.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 11/09/2014 - 15:47
मग पोरा इ. शब्द प्रेमाने वापरणारे लोक सगळे चु* आहेत का, त्याचाही खुलासा करावा. आणि झालंच तर, निव्वळ चार टाळकी म्हणतात म्हणून त्या शब्दाचा अर्थ तो होतो असे बाकीच्यांनी का मानावे? या तथाकथित हुच्चभ्रू तुच्छतादर्शक मानसिकतेचा निषेध असो. आता बघा, असे म्हटले की चर्चा लगेच डिफ्लेक्ट करणारच. ग्रामीण म्हणजे आदरहीन तर शहरी म्हणजे आदरयुक्त इ. हास्यास्पद बायस डोक्यात असलेले लोक ही मराठीची खरी शोकांतिका आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ कालौघात बदलत जातो, आणि डिक्षनरी अर्थापेक्षा प्रचलित अर्थच महत्त्वाचा असतो व्यवहारात हे साधे तत्त्व लक्षात न घेता समाजाला हाड थू म्हणण्याची ही जी वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती आहे तिला आवर घालणे वेळीच गरजेचे आहे. मिपावर असली तर्कटे अधूनमधून दिसतात ते पाहून वाईट वाटतं. मिपाच्या मोकळ्या इमेजला हे अगदीच विसंगत आहे.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/09/2014 - 16:22
उगीच काहीतरी बोलण्यास अर्थ नाही. मी शब्दाच्या अर्थाबद्दल मत विचारतोय; कुणाला उगाच चु* कशाला ठरवताय?

ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. ग्रामिण भागातच कशाला आजही शहरातही आपुलकीने बोलताना, "जरा ऐक ना रे पोरा." असेच तोंडात येते.

वेल्लाभट 11/09/2014 - 14:49
अर्थ लक्षात न घेताच वापरायचा असेल शब्द, आणि तोच्च बरोबर मानायचा असेल तर... हेहे ! आनंद आहे मग. शहरात्/गावात चा प्रश्नच नाही. आपल्याला काय वाटतं/पटतं चा प्रश्न आहे. असो.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ 11/09/2014 - 17:18
मूळ अर्थ लक्षात न घेता वापरले जाणारे बरेच शब्द मराठीत आहेत. उदा: हौस हा शब्द ज्यापासून तयार झालेला आहे तो फार्सी शब्द " हवस" हा आहे. हा अर्थ लक्षात घेतल्यावर तुम्ही म्हणाला का कोणाला की अमूक तमूक फार हौशी आहेत म्हणून?

In reply to by वेल्लाभट

एस 11/09/2014 - 15:07
माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं.
ही तुमची समजूतही तितकीच निरर्थक, निराधार आणि साफ चुकीची आहे.

In reply to by एस

बॅटमॅन 11/09/2014 - 15:53
असेच म्हणतो. या समजुतीस आधार काय तर सांगोवांगी! आयव्हरी टॉवरवाली तुच्छता मानसिकता दिसते, दुसरे काही नाही. इतकाच कळवळ आलाय तर निव्वळ डिक्षनरी मीनिंग तरी का म्हणून फॉलो करावे हे सांगा. अन डिक्षनरी तरी बनवली कशावरून? माणसांना विचारूनच ना? मग कशाला फालतूचा कळवळा?

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/09/2014 - 16:26
हे बाकी बरोबर म्हणालात. डिक्शनरी ला अर्थच नाही. आपल्याला आवडेल तो शब्द आवडेल त्या अर्थाने आवडेल तेंव्हा आवडेल त्याला उद्देशून वापरायचा. हाय काय न्न नाय काय ! प्राणी फुल्ल कशाला उकाळा कडकलक्ष्मी उदित नारायण. (याचा अर्थ तुम्ही सॉलिड विद्वान आहात)

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 11/09/2014 - 16:38
आक्रस्ताळेपणामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. बहुसंख्य लोकांनी एखादा शब्द एखाद्या अर्थाने वापरला, तर तोच अर्थ रूढ होतो. याची इतिहासात कैक उदाहरणे आहेत. उदा. थेरडा या शब्दाचं पाहू. त्याचं मूळ आहे संस्कृतातला स्थविर हा शब्द. ज्ञानवृद्ध इ. छापाचा सन्माननीय अर्थ आहे त्याचा. अर्थ तोच ठेवून प्राकृतात तो शब्द थेर म्हणून आला आणि मराठीत मात्र त्याचा अपमानास्पद थेरडा झाला. मग मराठी अर्थ चूक की बरोबर? मराठीपुरता त्याचा अर्थ सन्माननीय मानणार्‍यांची बहुसंख्या आहे काय? तर नाही. पण उद्या कधी झाली, तर हा शब्दही पुन्हा सन्माननीय अर्थाने वापरणे रूढ होईल. तीच गोष्ट मर्द या शब्दाची. त्याचा वरिजिनल फारसी अर्थ 'मर्त्य' हाच आहे. किंबहुना तो शब्द हा संस्कृतच्या मर्त्य चाच कॉग्नेट आहे. त्या शब्दाला इतकं ग्लॅमर प्राप्त झालं असलं तरी तो त्याचा मूळ अर्थ नव्हे. पण व्यवहारातला अर्थ कालांतराने दृढमूल होतो.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 11/09/2014 - 16:46
वरिजिनल दाव्याला सांगोवांगीपलीकडे विदा न देता भेदभाव पाहिल्यामुळे तसे जाहले, येकडाव मापी करा जमल्यास... तूर्त मोल्सवर्थचा दुवा पहा. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=304&table=molesworth&display=utf8 पोर [ pōra ] n A child. Pr. पोरा आणि बुद्धि तेरा Children are fickle and flighty. 2 m A little boy. 3 f A little girl. 4 n Applied to a pup, cub, whelp &c.

In reply to by बॅटमॅन

सह्मत. आमच्या परभणी भागात आई वडिलाना आमच म्हातार / आमची म्हातारी अस बोलण्याची पद्धत आहे . विशेषता बहुजन समाजात . पण त्यात तुच्छता नसून एक अकृत्रिम जिव्हाळा असतो

In reply to by पिंपातला उंदीर

भिंगरी 11/09/2014 - 19:11
म्हातारा/म्हातारी बरी आहे का?असं विचारलं जातं त्याचा अर्थ आई/वडील किंवा सासू/सासरे बरे आहेत का? असा होतो.

psajid 11/09/2014 - 15:52
मला हे असे वाटतं असे मी म्हणालो याचा अर्थ तो तुम्हाला पटलाच पाहिजे असे थोडेच आहे. ग्रामीण शहरी असे नाही मात्र कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल. हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे. पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. या बाबतीत माझी समजूत तुम्ही म्हणताय तशी चुकीची असू शकते त्याला जपतच जगत आलोय याचा खेद मुळीच नाही. असो !

प्रचेतस 11/09/2014 - 16:29
मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम 'पौर' ह्या संस्कृत शब्दापासून झालाय. पौर म्हणजे राजाची प्रजा. प्रजा ही राजाला पुत्रासमान. पौरचे प्राकृत रूप पोर असे होते.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 11/09/2014 - 16:31
लिट्रल मीनिंगच पायजे तर हे घ्या म्हणावं. मूळ प्राकृत अर्थापासून वेगळा अर्थ घ्यावयाची जुर्रत होणे आणि तो वेगळा अर्थच बरोबर असे सांगून बोंबा मारणे हे अतिशय रोचक आहे. यावरून दिसते की तथाकथित वाईट अर्थ हाच उपटसुंभ आहे आणि जन्ता सगळी वरिजिनल प्राकृत अर्थच नीट वापरत आहे. आता बोला, कुणाचे चुकले? =))

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/09/2014 - 16:35
तुम्हाला होता का माहित अर्थ? जर हो.... तर सांगायचा होतात... माझंच्च्च बरोबर असा सूर धाग्यात नाही. जर नाही.... तर तुम्हीही तुमचीच समजूत बरोबर मानून चालत होतात ना? मग तुम्ही वेगळे ते कसे? जर यापैकी काहीही नाही; तर वल्लीशेट म्हणतात तोच्च्च बरोबर अर्थ आहे किंवा नाही याची खातरजमा करयाचा विचार केलात का? की सूर्य म्हणाला पूर्व....म्हणजे पूर्व?

तिमा 11/09/2014 - 16:42
माझ्या जन्माचा दाखला हवा होता म्हणून अनेक वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गेलो होतो. ओरिजिनल कागद पानशेतच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांनी मग अमुक अमुक बाईंना पोरटे जन्मले, असा मजकूर असलेले एक सर्टिफिकेट आमच्या हाती सोपवले. ते वाचून त्यावेळेस आमची आई पुणे महानगरपालिकेला हंसली होती. या विषयाच्या निमित्त्ताने: सध्या वर्तमानपत्रांत लहान मुलींचा उल्लेख 'चिमुरडी' असा करतात. उदा. 'चिमुरडीवर बलात्कार'. याठिकाणी त्यांना 'चिमुकली' हा शब्द जास्त सौम्य वाटत नाही का ? म्हणजे आधीच अत्याचार झालेला आणि त्यांत 'चिमुरडी' म्हणून हिणवल्यासारखे वाटते.

In reply to by तिमा

सौंदाळा 11/09/2014 - 16:47
+१ गळा चिरुन हत्या, पक्षातुन हकालपट्टी वाचुन पण असेच विचित्र वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आदूबाळ 11/09/2014 - 17:12
+२ "छोटेखानी" लेख/मुलाखत वगैरे वाचून छोटेखान या काल्पनिक ड्वार्फचं चित्र डोळ्यांसमोर येतं.

सौंदाळा 11/09/2014 - 16:46
नेहमी संयत भाषेत प्रतिसाद देणारे वेल्लाभट यावेळी चवताळलेले पाहुन आश्चर्य वाटले. (ढोलाच्या धाग्यावर लोकांनी यापेक्षा जास्त टीका करुनही तेव्हा खुपच संयत प्रतिसाद होते) १०० क्लब मधे जाण्याची / राहण्याची तयारी म्हणायची का ही?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वेल्लाभट 11/09/2014 - 16:50
नाही ब्वा ! :D अशी तयारी बियारी नाही हं. ते आपलं; पुढच्याने आपल्या सर्व्हिसला स्म्याश मारला की आपण पण त्याच्या सर्व्हिस ला स्म्याश मारतो ना... तसं काहीसं.

In reply to by वेल्लाभट

सौंदाळा 11/09/2014 - 16:56
हेच चुकते तुम्हा लोकांचे स्मॅश मारला की बर्‍याचदा प्वाईंट संपतो तिकडेच. तुम्ही स्क्वॉशची प्रॅक्टीस केली पाहिजे. गेम बराच वेळ चालु राहतो. ;) (स्क्वॉशसाठी मिपाच्या जाणत्या लोकांचे शिष्यत्व घेण्याच्या विचारात असलेला) सौंदाळा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

स्मॅश मारणं बॅडमिंटन आणि टेबलटेनिसमध्येही होतं. लॉन टेनिसमध्ये फारसं दिसत नाही, पण तोच शब्द वापरतात. भारतीय लोक (उकडलेला बटाटा, इ.) कुस्करण्याला इंग्लिश आणि हल्ली मराठीमध्येही स्मॅश म्हणतात. (बाकीच्या देशांमध्ये इंग्लिश शब्द मॅश). ही उगाच आपली माहितीची देवाणघेवाण.

विजुभाऊ 11/09/2014 - 17:21
शब्दबंबाळ हा शब्द योग्य अर्थाने आला आहे. काही शब्द उदा : "वकूब" या मराठी शब्दाचा मूळ फार्सी शब्द वकूफ = शिक्षण हा आहे अवांतर " पास हा शब्द इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेत ठेवायचा?

पोर या शब्दावरून पोरकट वाद घालून काय पोरखेळ चालवलाय!!!!!!!! अर्थ काहीही असो , पोर या शब्दावरून प्रौढातील पोरकटपणा मात्र नक्की ठळक दिसला….

साती 14/09/2014 - 12:54
गळ्यान साखळी सोन्याची ह्या सुप्रसिद्ध लोकगीतात 'ही पोरगी कोणाची?'असेच विचारले आहे. या गीतातच तिच्या आईवडिलांच्या शारिरीक ठेवणीचे, स्वभावाचे वर्णन येते. यावरून ती अनाथ नसून आईवडिलांसह रहाते असे अनुमान काढण्यास जागा आहे. 'आईस बी कडकी नी बापूस बी कडका ही जाडी पोरी कोणाची ' तसेच यावरून आईवडिलांकरिता आईस बापूस हा शब्द वापरला जातो, शिवी म्हणून नव्हे हे ही सिद्ध होते. --संदर्भ महाराष्ट्र संस्कृती आणि भाषाकोश : लेखिका- डॉ साती काळे.

In reply to by साती

पैसा 14/09/2014 - 13:41
तुमच्या संशोधनाला पूरक असे माझेही संशोधन आहे गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय या जगप्रसिद्ध गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर पोरीचा बापूस कवटं चोर असा उल्लेख आहे. म्हणजे पोर बापूस आणि कवटं हे तिन्ही शब्द ग्रामीण समाजमनात किती घट्ट मूळ धरून आहेत हे सहज समजून यावे. -प्रा. डॉ. किती शहाणे

In reply to by एस

पैसा 14/09/2014 - 22:19
सातीने नुसतंच डॉ. लिहिलंय. मग मी तिच्याहून जास्त म्हणून दाखवायला नको? :-/ :P :D

In reply to by पैसा

एस 14/09/2014 - 22:47
मूळ प्राडॉ यांचे बिरूद काढून आपणांस देण्यात येत आहे. प्राडॉ पैसातैकी जय. :-)

In reply to by एस

पैसा 14/09/2014 - 22:54
नको नको! ते पोरं हाकायचं काम प्रा.डो. मस्त करतात. आपल्याला नाही झेपायचं ते!

batman आणि वेल्लाभट यांना.. तशी चांगली चर्चा रंगली..batman यांनी दिलेला धागा पण आवडला..सहज मनात एक प्रश्न आला... कि आज आपण म्हणतो कि बोली भाषेतला अर्थ महत्वाचा वगैरे...ठीक आहे...(कि हा 'की' असा हवा होता,) पण आता अनेक शब्द आपण अनेक वेगळ्या अर्थाने वापरत आहोतच,"भावना पोहोचल्या पाहिजेत, भाषेची निर्मिती त्यासाठीच आहे...." हे सगळं पटत..पण आपण आज जी भाषा वापरतो , ती आपल्याला आपल्या पूर्वजांची देणगी आहे...समृद्ध होण वेगळं आणि हे असे शब्द मिळण वेगळं ना... मला असा प्रश्न पडलाय की, आज नंतर लाखो वर्षांनी जेव्हा प्रलयानंतर आपला लिखाण उत्खनन करून काढलं जाईल, तेव्हा किती नवीन शब्द त्यांचे अर्थ कसे शोधतील?? फक्कड, सोम्डीत कोंबडी, वंटास, भिख हे अस.. म्हणून जरा भाषा आहे तशी वापरत राहावी असं वाटत मला.. यावर उपाय काय?? फारसी ,उर्दू या अनेक भाषांच्यामुळे आपल्याकडे अगदी मस्त शब्द रुळले आहेत. पण सध्या भाषा ज्या गतीने ट्रान्झिशन फेज मधून सरकतीय ते सहन नाही होत...

माझे एक निरीक्षण आहे. शिक्षणानिमित्त किंवा नोकरी / व्यवसायानिमित्त स्वतःच्या गावापासून लांबच्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केल्यास बोलिभाषिक सहिष्णुता आपोआप वाढते. माझ्या सुदैवाने शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहायला मिळाले जिथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून लोक शिकायला अन शिकवायला आले होते.
नमस्कार! मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे. 'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ८

स्पार्टाकस ·

एस 11/09/2014 - 10:58
हा भाग सर्वात जास्त आवडला... भारतातील आणि त्यातही महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जास्त रिलेट करता आले. कदाचित डीएनए मॅपिंग सारख्या तंत्रज्ञानाने त्यांचे हयात असलेले वंशज शोधून काढता येतील. पण हे गवताच्या गंजीतून सुई शोधून काढण्यासारखे आहे.

In reply to by एस

सौंदाळा 11/09/2014 - 11:08
+१ भारतातील आणि त्यातही महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जास्त रिलेट करता आले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिद 11/09/2014 - 16:02
+२

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय 11/09/2014 - 12:58
अगदी हाच प्रश्न पडला आहे. ते सांगाडे तिथे अचानक येणे हे जास्त गूढ वाढते. कारण बर्फाचा थर तर वाढत जाइल ना. असे अचानक एकाएकी सांगाडे वर नाही यायचे.

त्याचप्रमाणे तिथे सापडलेल्या वस्तू हा घटनाक्रम सिद्ध करण्यात जास्त उपयोगी पडल्या असे मानले जाते. १. चामड्याच्या चपला - ज्या त्या काळात देखील कोल्हापूर भागात बनवल्या जात व त्या अन्य व्यापारी मार्गानी निर्यात देखील होत असत. ज्या चपला रूपकुंड परीसरात सापडल्या त्यात काही चपलांच्या टाचा व चवड्याच्या भागात झिजून आरपार भोक पडले होते. जे हे दर्शवतात की सदर यात्रेकरु भरपूर अंतर चालून आले होते. २. लाखेच्या ठीपक्यांचे नक्षीकाम असलेल्या काचेच्या बांगड्या - आजही या बांगड्या मध्यप्रदेशात लोकप्रिय आहेत व बनविल्या जातात. पूर्वीपासून या बांगड्या आणि तशी नक्षीकला मध्य प्रदेशात अस्तित्वात होती व प्रसिद्धही होती. हे यात्रेकरू मध्यप्रदेशातून वर उत्तरेत आले असावेत आणि मध्य प्रदेशात ही बांगड्यांची खरेदी झाली असावी असा विचार सांगितला जातो. वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये ह्या विषयावर डॉ जोगळेकर, डॉ वाळिंबे, डॉ शरद राजगुरु यांचे या विषयावर व्याख्यान झाले होते. मराठा महासंघाने दिलेल्या धमकीमुळे डीएनए चे रिझल्ट हाती असूनही चित्पावन ब्राम्हणांचा उल्लेख न केल्याचे डॉ जोगळेकर यांनी व्याख्यानानंतर त्यांच्याशी बोलताना सांगितले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृत्युन्जय 11/09/2014 - 12:57
मराठा महासंघाने दिलेल्या धमकीमुळे काय संबंध? यामुळे मराठा महासंघाचे नेमके काय जळत होते? की रुप्कुंडात कोब्रा ८५० साली पोचले होते या गोष्टीने त्यांचे पोट दुखत होते? अशी धमकी का बरे दिली गेली असावी (दिली गेली असेल तर)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चैदजा 14/09/2014 - 19:49
काही चपलांच्या टाचा व चवड्याच्या भागात झिजून आरपार भोक पडले होते.
हे जर खरे असेल, तर ती मंडळी चित्पावन कोकणस्थ ब्राम्हणचं असणार यांत शंका नाही. हें हें हें.

In reply to by विजुभाऊ

एस 14/09/2014 - 22:54
रेल्वेच्या कामगारांनी घातलेला गोंधळ आहे. बातमीतच त्याचा खुलासा आहे. आधीच्या प्याशेंजरीचे दुरुस्त करायला आलेले डब्बे समजून ह्या प्याशेंजरला पिटाळली ह्यांनी. मग ही ट्रेन कशी दाखवायची म्हणून इकडून तिकडून दुसरे डब्बे गोळा करून जोडले आणि हीपण प्याशेंजर बनवून काढून दिलीन् पुडं. भारतीय रेल की जय!

In reply to by प्रमोद देर्देकर

कवितानागेश 11/09/2014 - 15:24
फिरुन फिरुन त्याच फॅशन्स येतात की. तसंच काहीतरी असेल. शिवाय ८५० ते २०१४ या काळात होमो सेपियनच्या पावलात काही फरक पडला नसावा. :)

मदनबाण 11/09/2014 - 16:23
झी न्यूजवर फार पूर्वी यावर एक एपिसोड पाहिल्याचे स्मरते ! बाकी मराठा महासंघाने धमकी देण्याचे काय कारण असावे ? इथे सुद्धा पोटदुखी ? की अपचन ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

lakhu risbud 14/09/2014 - 00:42
उगा साप साप म्हणून भुई थोपटू नये.कुठलातरी आयडी काहीही पुरावे न देता काहीतरी विधान करतो आणि सुज्ञ म्हणविणाऱ्या इतर महाभागांनी त्याच्या सुरात सूर मिसळावा. इथे कुठल्याही ब्रिगेड ची बाजू घेण्याचा हेतू नाही( i personally strongly condemn those things) पण काही अतिहुशार आईडी कुठलाही विषय बी/सी /डी ग्रेडीला जोडून बघण्याचा का प्रयत्न करतात कळत नाही. का ब्राम्हण x कुठलीतरी ब्रिगेड जुंपून देण्यात कोणता कंड शमतो ते तरी कळावे .

एस 11/09/2014 - 10:58
हा भाग सर्वात जास्त आवडला... भारतातील आणि त्यातही महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जास्त रिलेट करता आले. कदाचित डीएनए मॅपिंग सारख्या तंत्रज्ञानाने त्यांचे हयात असलेले वंशज शोधून काढता येतील. पण हे गवताच्या गंजीतून सुई शोधून काढण्यासारखे आहे.

In reply to by एस

सौंदाळा 11/09/2014 - 11:08
+१ भारतातील आणि त्यातही महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जास्त रिलेट करता आले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिद 11/09/2014 - 16:02
+२

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय 11/09/2014 - 12:58
अगदी हाच प्रश्न पडला आहे. ते सांगाडे तिथे अचानक येणे हे जास्त गूढ वाढते. कारण बर्फाचा थर तर वाढत जाइल ना. असे अचानक एकाएकी सांगाडे वर नाही यायचे.

त्याचप्रमाणे तिथे सापडलेल्या वस्तू हा घटनाक्रम सिद्ध करण्यात जास्त उपयोगी पडल्या असे मानले जाते. १. चामड्याच्या चपला - ज्या त्या काळात देखील कोल्हापूर भागात बनवल्या जात व त्या अन्य व्यापारी मार्गानी निर्यात देखील होत असत. ज्या चपला रूपकुंड परीसरात सापडल्या त्यात काही चपलांच्या टाचा व चवड्याच्या भागात झिजून आरपार भोक पडले होते. जे हे दर्शवतात की सदर यात्रेकरु भरपूर अंतर चालून आले होते. २. लाखेच्या ठीपक्यांचे नक्षीकाम असलेल्या काचेच्या बांगड्या - आजही या बांगड्या मध्यप्रदेशात लोकप्रिय आहेत व बनविल्या जातात. पूर्वीपासून या बांगड्या आणि तशी नक्षीकला मध्य प्रदेशात अस्तित्वात होती व प्रसिद्धही होती. हे यात्रेकरू मध्यप्रदेशातून वर उत्तरेत आले असावेत आणि मध्य प्रदेशात ही बांगड्यांची खरेदी झाली असावी असा विचार सांगितला जातो. वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये ह्या विषयावर डॉ जोगळेकर, डॉ वाळिंबे, डॉ शरद राजगुरु यांचे या विषयावर व्याख्यान झाले होते. मराठा महासंघाने दिलेल्या धमकीमुळे डीएनए चे रिझल्ट हाती असूनही चित्पावन ब्राम्हणांचा उल्लेख न केल्याचे डॉ जोगळेकर यांनी व्याख्यानानंतर त्यांच्याशी बोलताना सांगितले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृत्युन्जय 11/09/2014 - 12:57
मराठा महासंघाने दिलेल्या धमकीमुळे काय संबंध? यामुळे मराठा महासंघाचे नेमके काय जळत होते? की रुप्कुंडात कोब्रा ८५० साली पोचले होते या गोष्टीने त्यांचे पोट दुखत होते? अशी धमकी का बरे दिली गेली असावी (दिली गेली असेल तर)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चैदजा 14/09/2014 - 19:49
काही चपलांच्या टाचा व चवड्याच्या भागात झिजून आरपार भोक पडले होते.
हे जर खरे असेल, तर ती मंडळी चित्पावन कोकणस्थ ब्राम्हणचं असणार यांत शंका नाही. हें हें हें.

In reply to by विजुभाऊ

एस 14/09/2014 - 22:54
रेल्वेच्या कामगारांनी घातलेला गोंधळ आहे. बातमीतच त्याचा खुलासा आहे. आधीच्या प्याशेंजरीचे दुरुस्त करायला आलेले डब्बे समजून ह्या प्याशेंजरला पिटाळली ह्यांनी. मग ही ट्रेन कशी दाखवायची म्हणून इकडून तिकडून दुसरे डब्बे गोळा करून जोडले आणि हीपण प्याशेंजर बनवून काढून दिलीन् पुडं. भारतीय रेल की जय!

In reply to by प्रमोद देर्देकर

कवितानागेश 11/09/2014 - 15:24
फिरुन फिरुन त्याच फॅशन्स येतात की. तसंच काहीतरी असेल. शिवाय ८५० ते २०१४ या काळात होमो सेपियनच्या पावलात काही फरक पडला नसावा. :)

मदनबाण 11/09/2014 - 16:23
झी न्यूजवर फार पूर्वी यावर एक एपिसोड पाहिल्याचे स्मरते ! बाकी मराठा महासंघाने धमकी देण्याचे काय कारण असावे ? इथे सुद्धा पोटदुखी ? की अपचन ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

lakhu risbud 14/09/2014 - 00:42
उगा साप साप म्हणून भुई थोपटू नये.कुठलातरी आयडी काहीही पुरावे न देता काहीतरी विधान करतो आणि सुज्ञ म्हणविणाऱ्या इतर महाभागांनी त्याच्या सुरात सूर मिसळावा. इथे कुठल्याही ब्रिगेड ची बाजू घेण्याचा हेतू नाही( i personally strongly condemn those things) पण काही अतिहुशार आईडी कुठलाही विषय बी/सी /डी ग्रेडीला जोडून बघण्याचा का प्रयत्न करतात कळत नाही. का ब्राम्हण x कुठलीतरी ब्रिगेड जुंपून देण्यात कोणता कंड शमतो ते तरी कळावे .
भारतातील बहुतेक सर्व राज्यांवर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते अरुणाचलपर्यंत पसरलेल्या या देशात निसर्गाचे अनेक अविष्कार पाहण्यास मिळतात. अनेक उत्तुंग पर्वतराजी, शेकडो मैलांचा सागरकिनारा, रखरखीत वाळवंट, सदाहरीत जंगले आणि अतिवृष्टीचे प्रदेश अशी निसर्गाची अनेक रुपं इथे अनुभवण्यास मिळतात. भारतीय उपखंडाचा मुकुटमणी म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील प्राचीन काळात झालेल्या घर्षणामुळे हिमालयाची निर्मीती झाली.

तीनों बन्दर बापू के (रसग्रहण)

दशानन ·

कविता आवडली. बाकी गांधींच्या माकडांचे सद्ध्याचे संदेश असे आहेत. १. जनतेवर होणार्‍या अन्यायाविषयी, भ्रष्टाचाराविषयी बोलणार नाही. २. जनतेचे म्हणणे ऐकणार नाही. ३. जनतेवर होणारे अत्याचार, बेकारी, बलात्कार आदी समस्या मला दिसणार नाहीत.

पैसा 13/09/2014 - 15:59
कविता आणि रसग्रहण आवडले. असेच आणखी लिखाण येऊ दे.

कविता आवडली. बाकी गांधींच्या माकडांचे सद्ध्याचे संदेश असे आहेत. १. जनतेवर होणार्‍या अन्यायाविषयी, भ्रष्टाचाराविषयी बोलणार नाही. २. जनतेचे म्हणणे ऐकणार नाही. ३. जनतेवर होणारे अत्याचार, बेकारी, बलात्कार आदी समस्या मला दिसणार नाहीत.

पैसा 13/09/2014 - 15:59
कविता आणि रसग्रहण आवडले. असेच आणखी लिखाण येऊ दे.
बापू के भी ताऊ निकले तीनों बन्दर बापू के! सरल सूत्र उलझाऊ निकले तीनों बन्दर बापू के! सचमुच जीवनदानी निकले तीनों बन्दर बापू के! ग्यानी निकले, ध्यानी निकले तीनों बन्दर बापू के! जल-थल-गगन-बिहारी निकले तीनों बन्दर बापू के! लीला के गिरधारी निकले तीनों बन्दर बापू के! सर्वोदय के नटवरलाल फैला दुनिया भर में जाल अभी जियेंगे ये सौ साल ढाई घर घोड़े की चाल मत पूछो तुम इनका हाल सर्वोदय के नटवरलाल लम्बी उमर मिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! दिल की कली खिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! बूढ़े हैं फिर भी जवान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! परम चतुर हैं, अति सुजान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर

कोकोनट राईस (थेंगाई सादम)

सानिकास्वप्निल ·

दिपक.कुवेत 10/09/2014 - 21:51
मी पयला. साउथ चे सगळे राईस प्रकार आवडतात. कोकोनट राईस त्यातलाच एक. पाकृ आणि फोटो नेहमीप्रमाणेच नयनरम्य.

सुहास.. 10/09/2014 - 21:53
_/\_ आत एकदा आमचा फेवरिट ..तैरसादम पण येवु द्यात प्लीज :)

पैसा 11/09/2014 - 09:29
अतिशय आवडता प्रकार. म्हणजे भाताचे सौदिंडियन सगळेच प्रकार मस्त असतात!

मदनबाण 11/09/2014 - 09:46
अय्ययो अय्यो... अय्ययो अय्यो... ;) ये क्या मस्त राईस दिखता जी... सुब्ब सुब्ब ऐसा देखके बहुत तकलिफ होता जी ! ;) {लुंगी अण्णा} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

ऋषिकेश 11/09/2014 - 10:23
मस्तच _/\_ विकांताला करून बघेन. खोबरेल तेल वापरून कधी केला नाहिये

सौंदाळा 11/09/2014 - 10:35
सुंदर भाताचे कोणताही प्रकार बेहद्द आवडतो. १५ वर्षे तमिळ कुटुंबाचा शेजार लाभल्याने चिंचेचा भात, कोकोनट राईस, त्यांच्या स्टाईलचा गुळभात, सांबार्,रस्सम भात भरपुर खाल्ला. आईच्या मागे लागुन मी घरी बनवायला लावयचो पण तशी चव यायची नाही. नंतर एकदा त्या तमिळी काकुंनीच आमच्या घरी येऊन बनवला होता तरी तितकी चव आली नाही. त्यांचा सगळा मसाला (तांदुळ,उडीद डाळ वगैरेसुध्दा) साउदींडीयातुन यायचा त्यामुळे फरक पडत असावा. हा भात बघुन जुने दिवस आठवले. चिंचेच्या भाताची पाकृपण आहे का ईकडे? असेल तर कृपया लिंक द्यावी.

बॅटमॅन 11/09/2014 - 16:20
दक्षिणायनची आठवण झाली. बंद पडलं तेच्यायला :( तेंगई सादम खाल्ल्याचे आठवत नसले तरी तेंगई उत्ताप्पा जो तिकडे मिळायचा, त्याला तोड नाही. हा भातही अगदी मौथवॉटरिंग आहे. चला, रात्री आता इन्स्टंट रसमच्या पाकिटातून रसम बनवणे आले...

कंजूस 11/09/2014 - 21:58
गणितच चुकलं आमचं. ओणम चालू आहे वाटलं केरळी साद्य, भक्षणम येईल. पण चणाडाळ फोडणीत पडली आणि कळलं मदुराईकडे गाडी वळलीय. आता तयिर राइस, चिंच भात, रसम हे सर्व हट्ट पुरवा. लहानपणची आठवण. आमच्या बिल्डिँगमधल्या तमिळ मुलीच्या लग्नात गेलो होतो डिशमध्ये पुरण आणि मोठा स्टीलचा ग्लासभरून कोका कोला आला बच्चेकंपनी तुटून पडली पण हाय पहिल्या घासात आणि घोटातच जिरली आमची. पुरण आख्या चवळीचं आणि गलासभर बिनदुधाची काळी कॉफी होती. हे कुटुंब कोईमतूरचं होतं. [{मुलीचं लग्न तिच्या मामाशीच झालं होतं ही माहीती सिनिअर लोकांनी पुरवली } मग आमच्यासाठी खरा कोका कोला आला एक्केक बाटली प्रत्येकाला पण पुन्हा हाय !तेवढ्यात सायरन वाजला. बलैक आउट याने शत्रुची विमाने येतात तेव्हा लाईट बंद करायचे. चीनशी युध्द चालू होतं त्यावेळी. जिंकू किंवा मऽऽरूऽऽऽ.अंधार झाला. आम्हाला आपलं कोका कोला गेल्याचं दु:ख.] थोडं काय जास्तच भरकटलं विमान. सेविया राइसचंही बघा जरा.

आयुर्हित 11/09/2014 - 23:31
फोटो इतके सुंदर आले आहेत की तों पा सू!! खुप सोप्पी व साधी वाटणारी परंतू आरोग्यदायी पा़कॄ! धन्यवाद.

दिपक.कुवेत 10/09/2014 - 21:51
मी पयला. साउथ चे सगळे राईस प्रकार आवडतात. कोकोनट राईस त्यातलाच एक. पाकृ आणि फोटो नेहमीप्रमाणेच नयनरम्य.

सुहास.. 10/09/2014 - 21:53
_/\_ आत एकदा आमचा फेवरिट ..तैरसादम पण येवु द्यात प्लीज :)

पैसा 11/09/2014 - 09:29
अतिशय आवडता प्रकार. म्हणजे भाताचे सौदिंडियन सगळेच प्रकार मस्त असतात!

मदनबाण 11/09/2014 - 09:46
अय्ययो अय्यो... अय्ययो अय्यो... ;) ये क्या मस्त राईस दिखता जी... सुब्ब सुब्ब ऐसा देखके बहुत तकलिफ होता जी ! ;) {लुंगी अण्णा} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

ऋषिकेश 11/09/2014 - 10:23
मस्तच _/\_ विकांताला करून बघेन. खोबरेल तेल वापरून कधी केला नाहिये

सौंदाळा 11/09/2014 - 10:35
सुंदर भाताचे कोणताही प्रकार बेहद्द आवडतो. १५ वर्षे तमिळ कुटुंबाचा शेजार लाभल्याने चिंचेचा भात, कोकोनट राईस, त्यांच्या स्टाईलचा गुळभात, सांबार्,रस्सम भात भरपुर खाल्ला. आईच्या मागे लागुन मी घरी बनवायला लावयचो पण तशी चव यायची नाही. नंतर एकदा त्या तमिळी काकुंनीच आमच्या घरी येऊन बनवला होता तरी तितकी चव आली नाही. त्यांचा सगळा मसाला (तांदुळ,उडीद डाळ वगैरेसुध्दा) साउदींडीयातुन यायचा त्यामुळे फरक पडत असावा. हा भात बघुन जुने दिवस आठवले. चिंचेच्या भाताची पाकृपण आहे का ईकडे? असेल तर कृपया लिंक द्यावी.

बॅटमॅन 11/09/2014 - 16:20
दक्षिणायनची आठवण झाली. बंद पडलं तेच्यायला :( तेंगई सादम खाल्ल्याचे आठवत नसले तरी तेंगई उत्ताप्पा जो तिकडे मिळायचा, त्याला तोड नाही. हा भातही अगदी मौथवॉटरिंग आहे. चला, रात्री आता इन्स्टंट रसमच्या पाकिटातून रसम बनवणे आले...

कंजूस 11/09/2014 - 21:58
गणितच चुकलं आमचं. ओणम चालू आहे वाटलं केरळी साद्य, भक्षणम येईल. पण चणाडाळ फोडणीत पडली आणि कळलं मदुराईकडे गाडी वळलीय. आता तयिर राइस, चिंच भात, रसम हे सर्व हट्ट पुरवा. लहानपणची आठवण. आमच्या बिल्डिँगमधल्या तमिळ मुलीच्या लग्नात गेलो होतो डिशमध्ये पुरण आणि मोठा स्टीलचा ग्लासभरून कोका कोला आला बच्चेकंपनी तुटून पडली पण हाय पहिल्या घासात आणि घोटातच जिरली आमची. पुरण आख्या चवळीचं आणि गलासभर बिनदुधाची काळी कॉफी होती. हे कुटुंब कोईमतूरचं होतं. [{मुलीचं लग्न तिच्या मामाशीच झालं होतं ही माहीती सिनिअर लोकांनी पुरवली } मग आमच्यासाठी खरा कोका कोला आला एक्केक बाटली प्रत्येकाला पण पुन्हा हाय !तेवढ्यात सायरन वाजला. बलैक आउट याने शत्रुची विमाने येतात तेव्हा लाईट बंद करायचे. चीनशी युध्द चालू होतं त्यावेळी. जिंकू किंवा मऽऽरूऽऽऽ.अंधार झाला. आम्हाला आपलं कोका कोला गेल्याचं दु:ख.] थोडं काय जास्तच भरकटलं विमान. सेविया राइसचंही बघा जरा.

आयुर्हित 11/09/2014 - 23:31
फोटो इतके सुंदर आले आहेत की तों पा सू!! खुप सोप्पी व साधी वाटणारी परंतू आरोग्यदायी पा़कॄ! धन्यवाद.
साहित्यः १ वाटी तांदळाचा शिजवलेला भात (शिळा भात असल्यास तो ही चालेल) १ वाटी खवलेला ओला नारळ (प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्तं घ्यावे) १/२ टीस्पून मोहरी १ टीस्पून उडदाची डाळ १ टीस्पून चणाडाळ १ टेस्पून काजू २-३ लाल सुक्या मिरच्या तोडून १ हिरवी मिरची बारीक चिरलेली कढीपत्ता १/४ टीस्पून हिंग मीठ चवीनुसार . पाकृ: पातेल्यात २ टेस्पून खोबरेल तेल ग

कार्यालयातून मिपा कसे हाताळावे ? काही प्रश्न…

माम्लेदारचा पन्खा ·

मृत्युन्जय 10/09/2014 - 16:03
मी बिन्दिक्कत वापरतो. जिथे मी बसतो तिथुन माझा संगणक कोणालाच दिसत नाही. १- २ वेळा बॉसने त्यातुनही मिपा चालु असलेले बघितले. मी सांगितली मिसळपाव नावाची एक मराठी साईट आहे म्हणुन. बॉसने केवळ वोक्के म्हणुन सोडुन दिले :). तसाही माझा बॉस याबाबत खुप सोशिक आहे. जोपर्यंत मी पॉर्नो साईट्स बघत नाही किंवा ७००-८०० एम्बीचे चित्रपट डाउनलोडवायला लावत नाही तोपर्यंत तो काही बोलणार नाही,

In reply to by मृत्युन्जय

डिट्टो!! + आख्ख्या हापिसात लोक्स मला मिसळपाव या नावाने ओळखतात. माझ्या सिस्टमवर एकवेळ इमेल ओपन नसेल, पण मिपा नक्की ओपन असते.

हो आयटीला सगळ्या गोष्टींचा सुगावा लागतोच लागतो. पण माझ्याकडे काहीच प्रश्न नाहिये. माझा आयटीवाला तर माझ्याकडे आला तर सरळ मोठ्याने विचारतो काय मग मिसळपाववाले कसं काय चाल्लंय तुमच्या मिसळपावचं ? काय विषेश नविन लेख वगैरे? आता बोला.

In reply to by प्रमोद देर्देकर

पण इथे मीच आयटीवाला आहे :) त्यामुळे येता-जाता बरेच जण 'काय मिसळपाव? आज काय नवीन?' किंवा एखादी सहकारी'ण' "आज काय नवीन(पाकृ)?" असे विचारत असतात

सुहास.. 10/09/2014 - 16:14
उपजतच मल्टिटास्कर असल्याने कधी मॅनेजर ला गरज नाही पडली , अ‍ॅडमीन राईटस आहेतच ...पण मॅनेजर ला माझ्या डेस्क वर यायची हिम्मत आहे की नाही याबाबत आम्हाला शंका आहे, अर्थात आम्ही कार्यालयातही भाईगिरी करतो अशी शंका देखील मनात आणु नये , आम्ही कार्यालयात, स्क्रिप्टींग नावाचा प्रकार कोळुन प्यायलेले असल्याने, सर्व काही अ‍ॅटोमेटेड करुन ठेवले आहे, हां, त्याबाबत मात्र दादा, आबा, साहेब, जी, मात्र आम्हीच ;)

माझ्या आख्या ऑफिसला मिसळपाव बद्दल माहिती आहे.. अनेकांनी "हे नक्की काय आहे?" असं विचारलं ही आहे.. सगळे लेख मी हापिसात बसुन लिहीलेले आहेत.. घरी लिहु म्हणलं की होत नाही (होते ते सोनेरी दिवस.. ) बॉसनी एकदा सौम्य शब्दात "बाळ असलं की घरी वेळ मिळत नाही स्वतः साठी,.. पण तरी जमल्यास कामकडे जास्त लक्ष द्या.." अशी घाबरत घाबरत विनंती केली होती!! तरीही आम्ही मिपावरच पडीक असतो ह्यातच काय ते आलं..!

vikramaditya 10/09/2014 - 16:19
उलट उदाहरण पण आहे. बहुतांश लोक आपल्या कामातुन वेळ काढुन मिपावर येतात. पण सर्वांचे एक लाडके 'असे ते' मिपावर आणि आंजावर गरळ ओकण्याच्या कामातुन वेळ काढुन मग उरलेली कामे (असलीच) तर करतात. "देव" करो आणि एखाद्या सरकारी रोजगार योजनेतुन त्यांना काही रोजगार मिळो. मग आपण 'कामा'तुन कसा वेळ काढुन लिहितो या विषयी ते सांगतील.

प्यारे१ 10/09/2014 - 16:26
हा धागा एखाद्या 'मालकांनी अथवा बॉसने' सदरहू आयडीच्या माध्यमातून काढला असल्याची थिअरी ह्याठिकाणी आम्ही बोलून दाखवत आहोत. ;) मामलेदारान्च्या पन्ख्याबद्द ल काहीही म्हणणं नाही मात्र सगळे सदश्य नेमकं काय करतात हे सम्जून घेऊन त्या प्रकारे काही उपाय्योजना करण्याचा गणिमी कहावा बॉसेस अथवा मालकांनी केला असण्याची दाट शक्यता व्यक्त करुन मी माझे चार शब्द ह्याठिकाणी संपवतो. बॉस अथवा मालक ऑफिसातच असतो असं समजण्याची चूक करणारांना वाढदिवसाच्या आगाऊ आणि आगावू शुभेच्छा!

In reply to by प्यारे१

म्हंजी असं व्हनार न्हाय तुमचं …. एशीपी पर्द्युमनला त्याचं काम करू द्या तिरक्या डोस्क्यान (त्ये बेनं कायमचं चिकटलंय तिथं ) …त्यैवजि आस्था आन संस्कार चायनल बघत चला !!!

दिपक.कुवेत 10/09/2014 - 16:46
असं बिनडोक विधान केलेलं...."It has been observed that you are reading/viewing always Marathi sites". मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं कि तुमची काय अपे़क्षा आहे कि मी मल्ल्यालम साईट (बॉस मल्लू असल्याने त्यालाच टोला हाणला) अथवा पेपर वाचावा?? मी पुढे म्ह्टलं कि हा कॉमन सेन्स आहे. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेतीलच वाचणार. तेव्हापासून त्याने विचारणचं सोडून दिलं आणि शीवाय कामांवर परीणाम होत नसल्याने तो जास्त लक्ष देत नाहि. अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत (अगदि फोटो सीलेक्ट करुन ते पिकासावर अपलोड करण्यापर्यंत). तात्पर्य...बिनधास्त वाचतो आणि खर्‍या अर्थाने मिपा एंजॉय करतो (ऑफिसमधेच :D

In reply to by दिपक.कुवेत

अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत
वा!!! काय अभिमान आहे!!! मी पण ताठ मानेनी सांगते की कान्हाची आक्खी सिरिज संपुर्णपणे हापिसात बसुन केली आहे.. त्यासाठी शनिवारी काम काढलय हापिसात!!

In reply to by दिपक.कुवेत

बॅटमॅन 10/09/2014 - 17:01
मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं कि तुमची काय अपे़क्षा आहे कि मी मल्ल्यालम साईट (बॉस मल्लू असल्याने त्यालाच टोला हाणला) अथवा पेपर वाचावा?? मी पुढे म्ह्टलं कि हा कॉमन सेन्स आहे. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेतीलच वाचणार.
हाण तेजायला!!!! एकच नंबर. मान गये.

In reply to by दिपक.कुवेत

सौंदाळा 10/09/2014 - 17:17
अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत
नशिब ऑफिसमधेच तयार केल्या नाहीत. ऑफीसमधे जर खिलवल्या तर तिकडुन ऑफीस कँटीनमधे बदली करतील ;) बाकी आमच्या ईकडे प्रत्येकाला वेग्-वेगळे क्युबिकल आणि त्यातपण २ मॉनिटर असल्यामुळे धिंगाणाच असतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दिपक.कुवेत 10/09/2014 - 17:24
आवडता प्रांत असल्याने काम करण्यास मजा येईल पण दुर्दैवाने आमच्या कँटिन मधे फक्त चहा/कॉफि मिळते आणि त्या करीता ऑफिस बॉय आहे. हां पण पाकृ केलेले नयनरम्य फोटो (नुसते) दाखवण्याचे उदात्त कार्य मात्र चोख पार पाडतो. त्यांनाच खवचटपणे विचारतो मल्लू स्टाईल मधे....Ayoo which one is good?

जेपी 10/09/2014 - 16:47
धागाकर्त्या प्रमाणे मला प्रश्न पडतात. काकु वाचल्यावर जास्तच . एक प्रश्न विचारतो काकु मध्ये मेगाबायटी प्रतिसाद देणार्यांचे कळफलक लोखंडी आहेत का ?प्लॉस्टीक असते तर केव्हाच मोडुन गेले असते.

In reply to by जेपी

हा एक अजुन मोठा प्रॉब्लेम आहे.. कानात ठ्णाणा गाणी वाजवत मिपा पहात बसलं आणि असले काही प्रतिसाद वाचले की भस्सकन हसायला येतं.. ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा खुप जोरात इतरांना ऐकु जातं..! माझा पण एक प्रश्न.. दिवसभर सतत प्रतिसाद देत रहणारे नक्की पोटापाण्यासाठी काय करतात..?

आम्ही मोबाईलवरुन प्रतिसाद मिपा वाचतो. वर्ग आटोपले की मिपा मोबाईलवर सुरु. आमच्याशी लोकांनी बोलणं सोडून आहे. ते बोलत असतात आणि मी हु हुं करत मोबाईलवरुन मिपा चाळत असतो. प्रतिसादही मोबाईलवरुन लिहितो. वेळ लागतो पण काही आवश्यक ठिकाणी प्रतिसाद लिहितोच लिहितो. (मोबाईलची एक एक्स्ट्रा ब्याटरी ब्यागेत घेऊन जावी लागते) मिसळपाव मराठीतलं एक अग्रणी संकेतस्थळ आहे आणि मी तिथे पडीक असतो आता एव्हाना सर्वांना कळुन चुकलं आहे. आमचे प्राचार्य मित्र माझं मोबाईल वेड पाहुन महाविद्यालयात ज्यामर लावायचं म्हणत आहेत. विद्यार्थी खुप मोबाईलवर असतात असं म्हणायला ते विसरले नाहीत. ;) (वाय फाय सर्वांसाठी आम्हीच खुलं केलं) मलाही नेहमी प्रश्न पडतो हजर सदस्यातले हे पडीक चाळीस पन्नास मिपाकर काय वाचत असतात काय माहिती. आणि मिपा बंद असतं तेव्हा यांचं हापिसातल्या कामात लक्ष असतं का, की माझ्यासारखे पानावर रिफ्रेस मारुन मारुन थकून जातात. असो, -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत 10/09/2014 - 17:35
हे मिपा बंद असलं कि काहि सुचत नाहि, कामात लक्ष लागत नाहि. पान रिफ्रेश करुन काहि उपयोग नसतो म्हणा पण दर पाच मि. एक नविन आशा घेउन मी डोकवुन जातो.

In reply to by दिपक.कुवेत

खटपट्या 11/09/2014 - 04:58
मिपा बंद असेल तर मी आत्मू यांना चेपू वर विचारून खात्री करून घेतो. (आमची लाईट गेलीय, तुमची पण गेलीय का ? या धर्तीवर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास.. 11/09/2014 - 15:29
मलाही नेहमी प्रश्न पडतो हजर सदस्यातले हे पडीक चाळीस पन्नास मिपाकर काय वाचत असतात काय माहिती. आणि मिपा बंद असतं तेव्हा यांचं हापिसातल्या कामात लक्ष असतं का, की माझ्यासारखे पानावर रिफ्रेस मारुन मारुन थकून जातात. >> आम्ही तर तुमचेच जुने लेख आणि प्रतिसाद वाचतो ब्वा ;)

आदूबाळ 10/09/2014 - 18:08
आल्ट टॅब या बटणांवर आमचं नितांत प्रेम आहे. कधी कधी मिपा बंद करून इमानदारीत आपलं काम करत बसलो तरी सवय म्हणून उग्गाच चारपाचदा आल्टॅब हानतो.

एकेक पिढ्या स्मार्ट होत चालल्या आहेत हे नक्की. काम सांभाळून हे सर्व करणे म्हणजे कठीण काम आहे.लेखात +१वा २००% सहमत करण्यासाठी कदाचित कमी वेळ लागेल पण ग्रेट ब्रिटनचे विभाजन होईल्की नाही किंवा आर.बी.आय ला सल्ले,ओबामा,मोदी,नवाझ शरीफ्,चीनच्या अध्यक्षांना ईशारे देणारे लेख वाचले की बरे वाटते.

चाणक्यांच्या बाण्यानी आम्ही हापिसाच्या खर्चानी मिपा पाहात नाही. (टु डु लिस्ट= आय.टी. अ‍ॅडमिन ला खोपच्यात घेणे आहे, रिमोट अ‍ॅक्सीस नी नं होणारी कामं शोधुन काढणे) त्यासाठी स्वतःचा फोन आणि ३जी वापरतो. =))

काउबॉय 10/09/2014 - 18:21
यावर मिपा कसे चालते माहीत नाही पण आख्खा ब्राउजर शोर्टकीने आहे त्या स्थितीला विजिबल/हाइड करता यायचा. आता ब्राउजरच हाइड झाला झटक्यात तर त्यावर काय लोड झाले होते हां प्रश्न फक्त नेटवर्क गायच सोडवू शकतो

मार्क ट्वेन 10/09/2014 - 20:46
आमच्या आफिसात 'देवनागरी अक्षर भैंस बराबर' असल्यामुळे आम्ही दिवसभर बिन्धास्त सगळ्या मराठी साईट्स उघडून बसतो. कोणी विचारलंच तर 'धिस इज अ‍ॅन इंडियन प्रोग्रॅमिंग हेल्प फोरम' म्हणून सांगायचं.

In reply to by मार्क ट्वेन

काळा पहाड 10/09/2014 - 22:59
आणि ज्ञानदेव आणि तुकारामांचा फोटो बघून कोण म्हणून विचारलं तर काय सांगायचं? सांगा हे या आठवड्याचे बेस्ट प्रोग्रामर्स म्हणून.

नाखु 11/09/2014 - 08:58
काही दिवस मिपा बंद होते म्हणून मी "हाफिसाकडे" दुर्लक्ष केले.आता मिपा आहे आनि कुणाकडेही "दुर्लक्ष"" नाही अति-अवांतर
आम्ही अजिबात "चेपु लागीर झाड" नसल्याने हाफिसात फार वांधा नाही.

सुबोध खरे 11/09/2014 - 09:56
मी सकाळी आणी संध्याकाळी दवाखान्यात मिसळपाव उघडून ठेवतो आणी वेळ मिळेल तसा वाचतो पण रुग्ण असतील तर नाही. रुग्णासमोर डॉक्टर मिसळपाव वाचत बसले आहेत हे बरे दिसत नाही. ( व्यावसायिक बांधिलकी का काय ते म्हणतात ना ?) बाकी एम टी एन एल चा अमर्यादित रुंद पट्टा कायम चालू असल्याने बंद करण्याची वेळ येत नाही. म्हणजे मी पण मिपावर नेहमी पडीक असतोच

वेल्लाभट 11/09/2014 - 10:34
आणि तितकेच रोचक प्रतिसाद. वाचून खूप दिलासा मिळाला की मी जे छोट्याशा विंडोत अधून मधून बाजूला, मागे बघत करतो ते पाप नाही आहे !... तसं तर सगळेच करतात... अगदी छातीठोकपणे :) वा. किती बरं वाटतंय. पण विंडो छोटीच ठेवलीय अजूनही. दिसतं ना.... या लॅपटॉपचं थोबाड सहजपणे अगदी. डेस्क म्हणजे अगदी चौकात बसवलंय माझं. येता जाता बाकीचे साले काही काम नसल्यागत लागणारं प्रत्येक डेस्क न्याहाळत जातात. वाईट सवयच आहे ती भारतीयांची. सिग्नल ला गाडी थांबली की बाजूच्या गाडीत डोळे घातल्याशिवाय रहातच नाही आपण. असो. मिपा बघतो ऑफिस मधून. फक्त विंडो छोटी करून. अरे वा! यमक जुळलं.

In reply to by धन्या

मी पण. ऑफिसमधून छोटी विंडो करून. आणि आजूबाजूला लक्ष ठेवत. कुणीही टपकले तरी मी काम करते आहे असे दाखवायला इतर भरमसाठ विंडो पण ओपन असतातच. आधीची जागा चांगली होती. कुणाला काही फारसे दिसायचे नाही. ती जागा बदलली आणि सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी आले तेव्हा पहिला विचार हाच डोक्यात आला होता की आता मिपा मिपा कसे खेळणार. @वेल्ला भट - दुसऱ्याच्या पीसी वर काय चालले आहे हे न्याहाळणारे फक्त भारतीयच नाही हो. सगळे लोक असेच करतात हा अनुभव आहे. इथे माझ्या आजूबाजूच्या कुणालाही मी काय वाचते हे समजत नाही. पण तरीही कामाशिवाय काहीतरी करते आहे अशा दृष्टीने बघतातच.

रायनची आई 11/09/2014 - 11:20
मी पण ऑफीस मधूनच मिपा बघते..पण माझा पीसी सगळ्याना दिसेल अशाच जागी आहे म्हणून काळजी घ्यावी लागते..आणि ऑफीस मधे कामही खूप जास्त असते त्यामुळे अनेकदा ठरवून ही प्रतिसाद देता येत नाही..शिवाय मराठी टंकायलाही मला वेळ जास्त लागतो ना..मलाही अनेक वेळा आजूबाजूच्यानी मिपा बघताना पकडलेले आहे..पण घरून बघायचा तर मी विचारपण करू शकत नाही कारण घरी अडीच वर्षाच्या फुलटु हायपर मुलाच्या मागे धावून एक क्षणाची ही उसंत नसते..

मनीषा 11/09/2014 - 11:26
३) दिवसरात्र मिपाची चटक लावून "मिपाधीन" झालेल्या माणसांकडे पाहून त्यांचे सहकारी (किंवा घरचेही ) काय विचार करत असतील ? काय म्हणणार? म्हणत असतील, "बरं आहे येताजाता आमचे डोके खाण्यापेक्षा काही बरा उद्योग करतो/करते आहे " ४) जर सगळे लोक असे कार्यालयात मिपा पाहत असतील तर त्या कार्यालयाच्या कामाचे काय होत असेल (मला नका विचारू !! )? "कुणीही मान मोडुन काम न करता आमची बेन्सन आणि जॉन्सन कं इतकी वर्षे टिकली कशी याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. म्हणुनच हे जग चालावे म्हणुन कुणी काही करण्याची आवश्यकता आहे असे मला अजिबात वाटत नाही." इति धोंडो भिकाजी जोशी (असामी आसामी - पु. ल. देशपांडे) ६) बौद्धिक भूक भागवण्यासाठी मिपाच्या हाटेलात आलेली गिऱ्हाईक इतरही मराठी संस्थळांच्या ठिकाणी लेखनकला दाखवत असतात. इतका वेळ त्यांच्याकडे कुठून येतो? इच्छा असली की मार्गं मिळतोच . आता तुम्हाला नाही ़का इतका वेळ मिळाला इतक्या गहन प्रश्नांवर विचार करायला? *smile* :-) :) +) =) :smile:

नित्य नुतन 11/09/2014 - 15:10
कसला जिव्हाळ्याचा विषय.. नवर्याला म्हटलं, जरा लवकर घरी ये, तर म्हणतो मला हापिसात काम असतं. तुझ्यासारखा मिसळपाववर नसतो मी दिवसभर ... मी संगणक स्क्रीनकडे बघुन मधेच हसले तरी आता हापिसात आजुबाजुचे समजुन जातात मिसळपाव वर आहे ...

अजया 11/09/2014 - 15:23
मी हल्ली क्लिनिकमध्ये मिपा उघडणं बंद केलंय.नाहीतर दर दोन पेशंटच्या मधल्या वेळात मिपामिपा खेळायचे!! मग कधी अचानक एखादा प्रतिसाद काम करताना आठवुन खिक्क व्हायचं!मिपाच डोक्यात घोळतंय लक्षात आलं, जे माझ्या कामात योग्य नाही,मग क्लिनिकमधला भारत संचारचा रुंद पट्टा(धन्यवाद डाॅ.खरे!!)आता पेशंटच्या वेळात बंद म्हणजे बंद !!तरी इ.एक्कांच्या धाग्यावरच्या कलगीतुर्याच्या अपडेट्स घेतल्याच न राहावुन!

भिंगरी 11/09/2014 - 15:34
{कधी अचानक एखादा प्रतिसाद काम करताना आठवुन खिक्क व्हायचं} आज बाजारात जाताना रस्त्यातच मी खिक्क करुन हसले.(मिपावरचे अपचनावरचे प्रतिसाद आठवून) आजुबाजुचे चमत्कारीक नजरने माझ्याकडे पाहू लागले. इश्श्य बाई,किती किती लाज वाटली मला.

कोणे एके काळी ऑफीस मध्ये मिपा-मिपा खेळायचो. सध्या मात्र जेमतेम अर्धा तासच मिळतो. आणि रात्री एखादा तास, त्यामुळे सध्या वेळ मिळत नाही. बाद्वे, मिपा घरच्या पेक्षा ऑफीसमध्येच जास्त खुलते. इतरांना चिडवत, मिपाच्या कॉमेंट्स वाचतांना हसतांना जी मज्जा आहे, ती एकटेच खिदळतांना येत नाही...

चैदजा 14/09/2014 - 17:42
मी रोज ट्रेन मध्ये दादर-ठाणे प्रवासात वाचतो. पिरा ने म्हटल्याप्रमाणे "काही प्रतिसाद/लेख वाचले की भस्सकन हसायला येतं", बाजुचे एक-दोन जण पाहतात. एखादा भावनिक लेख (उ.दा. रणजित चितळ्यांचा सियाचीन ग्लेशीयर) वाचतांना डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, त्या लपवायच्या कशा हा प्रश्न पडतो. प्रतिसाद वीकांताल टंकतो.

मृत्युन्जय 10/09/2014 - 16:03
मी बिन्दिक्कत वापरतो. जिथे मी बसतो तिथुन माझा संगणक कोणालाच दिसत नाही. १- २ वेळा बॉसने त्यातुनही मिपा चालु असलेले बघितले. मी सांगितली मिसळपाव नावाची एक मराठी साईट आहे म्हणुन. बॉसने केवळ वोक्के म्हणुन सोडुन दिले :). तसाही माझा बॉस याबाबत खुप सोशिक आहे. जोपर्यंत मी पॉर्नो साईट्स बघत नाही किंवा ७००-८०० एम्बीचे चित्रपट डाउनलोडवायला लावत नाही तोपर्यंत तो काही बोलणार नाही,

In reply to by मृत्युन्जय

डिट्टो!! + आख्ख्या हापिसात लोक्स मला मिसळपाव या नावाने ओळखतात. माझ्या सिस्टमवर एकवेळ इमेल ओपन नसेल, पण मिपा नक्की ओपन असते.

हो आयटीला सगळ्या गोष्टींचा सुगावा लागतोच लागतो. पण माझ्याकडे काहीच प्रश्न नाहिये. माझा आयटीवाला तर माझ्याकडे आला तर सरळ मोठ्याने विचारतो काय मग मिसळपाववाले कसं काय चाल्लंय तुमच्या मिसळपावचं ? काय विषेश नविन लेख वगैरे? आता बोला.

In reply to by प्रमोद देर्देकर

पण इथे मीच आयटीवाला आहे :) त्यामुळे येता-जाता बरेच जण 'काय मिसळपाव? आज काय नवीन?' किंवा एखादी सहकारी'ण' "आज काय नवीन(पाकृ)?" असे विचारत असतात

सुहास.. 10/09/2014 - 16:14
उपजतच मल्टिटास्कर असल्याने कधी मॅनेजर ला गरज नाही पडली , अ‍ॅडमीन राईटस आहेतच ...पण मॅनेजर ला माझ्या डेस्क वर यायची हिम्मत आहे की नाही याबाबत आम्हाला शंका आहे, अर्थात आम्ही कार्यालयातही भाईगिरी करतो अशी शंका देखील मनात आणु नये , आम्ही कार्यालयात, स्क्रिप्टींग नावाचा प्रकार कोळुन प्यायलेले असल्याने, सर्व काही अ‍ॅटोमेटेड करुन ठेवले आहे, हां, त्याबाबत मात्र दादा, आबा, साहेब, जी, मात्र आम्हीच ;)

माझ्या आख्या ऑफिसला मिसळपाव बद्दल माहिती आहे.. अनेकांनी "हे नक्की काय आहे?" असं विचारलं ही आहे.. सगळे लेख मी हापिसात बसुन लिहीलेले आहेत.. घरी लिहु म्हणलं की होत नाही (होते ते सोनेरी दिवस.. ) बॉसनी एकदा सौम्य शब्दात "बाळ असलं की घरी वेळ मिळत नाही स्वतः साठी,.. पण तरी जमल्यास कामकडे जास्त लक्ष द्या.." अशी घाबरत घाबरत विनंती केली होती!! तरीही आम्ही मिपावरच पडीक असतो ह्यातच काय ते आलं..!

vikramaditya 10/09/2014 - 16:19
उलट उदाहरण पण आहे. बहुतांश लोक आपल्या कामातुन वेळ काढुन मिपावर येतात. पण सर्वांचे एक लाडके 'असे ते' मिपावर आणि आंजावर गरळ ओकण्याच्या कामातुन वेळ काढुन मग उरलेली कामे (असलीच) तर करतात. "देव" करो आणि एखाद्या सरकारी रोजगार योजनेतुन त्यांना काही रोजगार मिळो. मग आपण 'कामा'तुन कसा वेळ काढुन लिहितो या विषयी ते सांगतील.

प्यारे१ 10/09/2014 - 16:26
हा धागा एखाद्या 'मालकांनी अथवा बॉसने' सदरहू आयडीच्या माध्यमातून काढला असल्याची थिअरी ह्याठिकाणी आम्ही बोलून दाखवत आहोत. ;) मामलेदारान्च्या पन्ख्याबद्द ल काहीही म्हणणं नाही मात्र सगळे सदश्य नेमकं काय करतात हे सम्जून घेऊन त्या प्रकारे काही उपाय्योजना करण्याचा गणिमी कहावा बॉसेस अथवा मालकांनी केला असण्याची दाट शक्यता व्यक्त करुन मी माझे चार शब्द ह्याठिकाणी संपवतो. बॉस अथवा मालक ऑफिसातच असतो असं समजण्याची चूक करणारांना वाढदिवसाच्या आगाऊ आणि आगावू शुभेच्छा!

In reply to by प्यारे१

म्हंजी असं व्हनार न्हाय तुमचं …. एशीपी पर्द्युमनला त्याचं काम करू द्या तिरक्या डोस्क्यान (त्ये बेनं कायमचं चिकटलंय तिथं ) …त्यैवजि आस्था आन संस्कार चायनल बघत चला !!!

दिपक.कुवेत 10/09/2014 - 16:46
असं बिनडोक विधान केलेलं...."It has been observed that you are reading/viewing always Marathi sites". मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं कि तुमची काय अपे़क्षा आहे कि मी मल्ल्यालम साईट (बॉस मल्लू असल्याने त्यालाच टोला हाणला) अथवा पेपर वाचावा?? मी पुढे म्ह्टलं कि हा कॉमन सेन्स आहे. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेतीलच वाचणार. तेव्हापासून त्याने विचारणचं सोडून दिलं आणि शीवाय कामांवर परीणाम होत नसल्याने तो जास्त लक्ष देत नाहि. अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत (अगदि फोटो सीलेक्ट करुन ते पिकासावर अपलोड करण्यापर्यंत). तात्पर्य...बिनधास्त वाचतो आणि खर्‍या अर्थाने मिपा एंजॉय करतो (ऑफिसमधेच :D

In reply to by दिपक.कुवेत

अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत
वा!!! काय अभिमान आहे!!! मी पण ताठ मानेनी सांगते की कान्हाची आक्खी सिरिज संपुर्णपणे हापिसात बसुन केली आहे.. त्यासाठी शनिवारी काम काढलय हापिसात!!

In reply to by दिपक.कुवेत

बॅटमॅन 10/09/2014 - 17:01
मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं कि तुमची काय अपे़क्षा आहे कि मी मल्ल्यालम साईट (बॉस मल्लू असल्याने त्यालाच टोला हाणला) अथवा पेपर वाचावा?? मी पुढे म्ह्टलं कि हा कॉमन सेन्स आहे. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेतीलच वाचणार.
हाण तेजायला!!!! एकच नंबर. मान गये.

In reply to by दिपक.कुवेत

सौंदाळा 10/09/2014 - 17:17
अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत
नशिब ऑफिसमधेच तयार केल्या नाहीत. ऑफीसमधे जर खिलवल्या तर तिकडुन ऑफीस कँटीनमधे बदली करतील ;) बाकी आमच्या ईकडे प्रत्येकाला वेग्-वेगळे क्युबिकल आणि त्यातपण २ मॉनिटर असल्यामुळे धिंगाणाच असतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दिपक.कुवेत 10/09/2014 - 17:24
आवडता प्रांत असल्याने काम करण्यास मजा येईल पण दुर्दैवाने आमच्या कँटिन मधे फक्त चहा/कॉफि मिळते आणि त्या करीता ऑफिस बॉय आहे. हां पण पाकृ केलेले नयनरम्य फोटो (नुसते) दाखवण्याचे उदात्त कार्य मात्र चोख पार पाडतो. त्यांनाच खवचटपणे विचारतो मल्लू स्टाईल मधे....Ayoo which one is good?

जेपी 10/09/2014 - 16:47
धागाकर्त्या प्रमाणे मला प्रश्न पडतात. काकु वाचल्यावर जास्तच . एक प्रश्न विचारतो काकु मध्ये मेगाबायटी प्रतिसाद देणार्यांचे कळफलक लोखंडी आहेत का ?प्लॉस्टीक असते तर केव्हाच मोडुन गेले असते.

In reply to by जेपी

हा एक अजुन मोठा प्रॉब्लेम आहे.. कानात ठ्णाणा गाणी वाजवत मिपा पहात बसलं आणि असले काही प्रतिसाद वाचले की भस्सकन हसायला येतं.. ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा खुप जोरात इतरांना ऐकु जातं..! माझा पण एक प्रश्न.. दिवसभर सतत प्रतिसाद देत रहणारे नक्की पोटापाण्यासाठी काय करतात..?

आम्ही मोबाईलवरुन प्रतिसाद मिपा वाचतो. वर्ग आटोपले की मिपा मोबाईलवर सुरु. आमच्याशी लोकांनी बोलणं सोडून आहे. ते बोलत असतात आणि मी हु हुं करत मोबाईलवरुन मिपा चाळत असतो. प्रतिसादही मोबाईलवरुन लिहितो. वेळ लागतो पण काही आवश्यक ठिकाणी प्रतिसाद लिहितोच लिहितो. (मोबाईलची एक एक्स्ट्रा ब्याटरी ब्यागेत घेऊन जावी लागते) मिसळपाव मराठीतलं एक अग्रणी संकेतस्थळ आहे आणि मी तिथे पडीक असतो आता एव्हाना सर्वांना कळुन चुकलं आहे. आमचे प्राचार्य मित्र माझं मोबाईल वेड पाहुन महाविद्यालयात ज्यामर लावायचं म्हणत आहेत. विद्यार्थी खुप मोबाईलवर असतात असं म्हणायला ते विसरले नाहीत. ;) (वाय फाय सर्वांसाठी आम्हीच खुलं केलं) मलाही नेहमी प्रश्न पडतो हजर सदस्यातले हे पडीक चाळीस पन्नास मिपाकर काय वाचत असतात काय माहिती. आणि मिपा बंद असतं तेव्हा यांचं हापिसातल्या कामात लक्ष असतं का, की माझ्यासारखे पानावर रिफ्रेस मारुन मारुन थकून जातात. असो, -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत 10/09/2014 - 17:35
हे मिपा बंद असलं कि काहि सुचत नाहि, कामात लक्ष लागत नाहि. पान रिफ्रेश करुन काहि उपयोग नसतो म्हणा पण दर पाच मि. एक नविन आशा घेउन मी डोकवुन जातो.

In reply to by दिपक.कुवेत

खटपट्या 11/09/2014 - 04:58
मिपा बंद असेल तर मी आत्मू यांना चेपू वर विचारून खात्री करून घेतो. (आमची लाईट गेलीय, तुमची पण गेलीय का ? या धर्तीवर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास.. 11/09/2014 - 15:29
मलाही नेहमी प्रश्न पडतो हजर सदस्यातले हे पडीक चाळीस पन्नास मिपाकर काय वाचत असतात काय माहिती. आणि मिपा बंद असतं तेव्हा यांचं हापिसातल्या कामात लक्ष असतं का, की माझ्यासारखे पानावर रिफ्रेस मारुन मारुन थकून जातात. >> आम्ही तर तुमचेच जुने लेख आणि प्रतिसाद वाचतो ब्वा ;)

आदूबाळ 10/09/2014 - 18:08
आल्ट टॅब या बटणांवर आमचं नितांत प्रेम आहे. कधी कधी मिपा बंद करून इमानदारीत आपलं काम करत बसलो तरी सवय म्हणून उग्गाच चारपाचदा आल्टॅब हानतो.

एकेक पिढ्या स्मार्ट होत चालल्या आहेत हे नक्की. काम सांभाळून हे सर्व करणे म्हणजे कठीण काम आहे.लेखात +१वा २००% सहमत करण्यासाठी कदाचित कमी वेळ लागेल पण ग्रेट ब्रिटनचे विभाजन होईल्की नाही किंवा आर.बी.आय ला सल्ले,ओबामा,मोदी,नवाझ शरीफ्,चीनच्या अध्यक्षांना ईशारे देणारे लेख वाचले की बरे वाटते.

चाणक्यांच्या बाण्यानी आम्ही हापिसाच्या खर्चानी मिपा पाहात नाही. (टु डु लिस्ट= आय.टी. अ‍ॅडमिन ला खोपच्यात घेणे आहे, रिमोट अ‍ॅक्सीस नी नं होणारी कामं शोधुन काढणे) त्यासाठी स्वतःचा फोन आणि ३जी वापरतो. =))

काउबॉय 10/09/2014 - 18:21
यावर मिपा कसे चालते माहीत नाही पण आख्खा ब्राउजर शोर्टकीने आहे त्या स्थितीला विजिबल/हाइड करता यायचा. आता ब्राउजरच हाइड झाला झटक्यात तर त्यावर काय लोड झाले होते हां प्रश्न फक्त नेटवर्क गायच सोडवू शकतो

मार्क ट्वेन 10/09/2014 - 20:46
आमच्या आफिसात 'देवनागरी अक्षर भैंस बराबर' असल्यामुळे आम्ही दिवसभर बिन्धास्त सगळ्या मराठी साईट्स उघडून बसतो. कोणी विचारलंच तर 'धिस इज अ‍ॅन इंडियन प्रोग्रॅमिंग हेल्प फोरम' म्हणून सांगायचं.

In reply to by मार्क ट्वेन

काळा पहाड 10/09/2014 - 22:59
आणि ज्ञानदेव आणि तुकारामांचा फोटो बघून कोण म्हणून विचारलं तर काय सांगायचं? सांगा हे या आठवड्याचे बेस्ट प्रोग्रामर्स म्हणून.

नाखु 11/09/2014 - 08:58
काही दिवस मिपा बंद होते म्हणून मी "हाफिसाकडे" दुर्लक्ष केले.आता मिपा आहे आनि कुणाकडेही "दुर्लक्ष"" नाही अति-अवांतर
आम्ही अजिबात "चेपु लागीर झाड" नसल्याने हाफिसात फार वांधा नाही.

सुबोध खरे 11/09/2014 - 09:56
मी सकाळी आणी संध्याकाळी दवाखान्यात मिसळपाव उघडून ठेवतो आणी वेळ मिळेल तसा वाचतो पण रुग्ण असतील तर नाही. रुग्णासमोर डॉक्टर मिसळपाव वाचत बसले आहेत हे बरे दिसत नाही. ( व्यावसायिक बांधिलकी का काय ते म्हणतात ना ?) बाकी एम टी एन एल चा अमर्यादित रुंद पट्टा कायम चालू असल्याने बंद करण्याची वेळ येत नाही. म्हणजे मी पण मिपावर नेहमी पडीक असतोच

वेल्लाभट 11/09/2014 - 10:34
आणि तितकेच रोचक प्रतिसाद. वाचून खूप दिलासा मिळाला की मी जे छोट्याशा विंडोत अधून मधून बाजूला, मागे बघत करतो ते पाप नाही आहे !... तसं तर सगळेच करतात... अगदी छातीठोकपणे :) वा. किती बरं वाटतंय. पण विंडो छोटीच ठेवलीय अजूनही. दिसतं ना.... या लॅपटॉपचं थोबाड सहजपणे अगदी. डेस्क म्हणजे अगदी चौकात बसवलंय माझं. येता जाता बाकीचे साले काही काम नसल्यागत लागणारं प्रत्येक डेस्क न्याहाळत जातात. वाईट सवयच आहे ती भारतीयांची. सिग्नल ला गाडी थांबली की बाजूच्या गाडीत डोळे घातल्याशिवाय रहातच नाही आपण. असो. मिपा बघतो ऑफिस मधून. फक्त विंडो छोटी करून. अरे वा! यमक जुळलं.

In reply to by धन्या

मी पण. ऑफिसमधून छोटी विंडो करून. आणि आजूबाजूला लक्ष ठेवत. कुणीही टपकले तरी मी काम करते आहे असे दाखवायला इतर भरमसाठ विंडो पण ओपन असतातच. आधीची जागा चांगली होती. कुणाला काही फारसे दिसायचे नाही. ती जागा बदलली आणि सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी आले तेव्हा पहिला विचार हाच डोक्यात आला होता की आता मिपा मिपा कसे खेळणार. @वेल्ला भट - दुसऱ्याच्या पीसी वर काय चालले आहे हे न्याहाळणारे फक्त भारतीयच नाही हो. सगळे लोक असेच करतात हा अनुभव आहे. इथे माझ्या आजूबाजूच्या कुणालाही मी काय वाचते हे समजत नाही. पण तरीही कामाशिवाय काहीतरी करते आहे अशा दृष्टीने बघतातच.

रायनची आई 11/09/2014 - 11:20
मी पण ऑफीस मधूनच मिपा बघते..पण माझा पीसी सगळ्याना दिसेल अशाच जागी आहे म्हणून काळजी घ्यावी लागते..आणि ऑफीस मधे कामही खूप जास्त असते त्यामुळे अनेकदा ठरवून ही प्रतिसाद देता येत नाही..शिवाय मराठी टंकायलाही मला वेळ जास्त लागतो ना..मलाही अनेक वेळा आजूबाजूच्यानी मिपा बघताना पकडलेले आहे..पण घरून बघायचा तर मी विचारपण करू शकत नाही कारण घरी अडीच वर्षाच्या फुलटु हायपर मुलाच्या मागे धावून एक क्षणाची ही उसंत नसते..

मनीषा 11/09/2014 - 11:26
३) दिवसरात्र मिपाची चटक लावून "मिपाधीन" झालेल्या माणसांकडे पाहून त्यांचे सहकारी (किंवा घरचेही ) काय विचार करत असतील ? काय म्हणणार? म्हणत असतील, "बरं आहे येताजाता आमचे डोके खाण्यापेक्षा काही बरा उद्योग करतो/करते आहे " ४) जर सगळे लोक असे कार्यालयात मिपा पाहत असतील तर त्या कार्यालयाच्या कामाचे काय होत असेल (मला नका विचारू !! )? "कुणीही मान मोडुन काम न करता आमची बेन्सन आणि जॉन्सन कं इतकी वर्षे टिकली कशी याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. म्हणुनच हे जग चालावे म्हणुन कुणी काही करण्याची आवश्यकता आहे असे मला अजिबात वाटत नाही." इति धोंडो भिकाजी जोशी (असामी आसामी - पु. ल. देशपांडे) ६) बौद्धिक भूक भागवण्यासाठी मिपाच्या हाटेलात आलेली गिऱ्हाईक इतरही मराठी संस्थळांच्या ठिकाणी लेखनकला दाखवत असतात. इतका वेळ त्यांच्याकडे कुठून येतो? इच्छा असली की मार्गं मिळतोच . आता तुम्हाला नाही ़का इतका वेळ मिळाला इतक्या गहन प्रश्नांवर विचार करायला? *smile* :-) :) +) =) :smile:

नित्य नुतन 11/09/2014 - 15:10
कसला जिव्हाळ्याचा विषय.. नवर्याला म्हटलं, जरा लवकर घरी ये, तर म्हणतो मला हापिसात काम असतं. तुझ्यासारखा मिसळपाववर नसतो मी दिवसभर ... मी संगणक स्क्रीनकडे बघुन मधेच हसले तरी आता हापिसात आजुबाजुचे समजुन जातात मिसळपाव वर आहे ...

अजया 11/09/2014 - 15:23
मी हल्ली क्लिनिकमध्ये मिपा उघडणं बंद केलंय.नाहीतर दर दोन पेशंटच्या मधल्या वेळात मिपामिपा खेळायचे!! मग कधी अचानक एखादा प्रतिसाद काम करताना आठवुन खिक्क व्हायचं!मिपाच डोक्यात घोळतंय लक्षात आलं, जे माझ्या कामात योग्य नाही,मग क्लिनिकमधला भारत संचारचा रुंद पट्टा(धन्यवाद डाॅ.खरे!!)आता पेशंटच्या वेळात बंद म्हणजे बंद !!तरी इ.एक्कांच्या धाग्यावरच्या कलगीतुर्याच्या अपडेट्स घेतल्याच न राहावुन!

भिंगरी 11/09/2014 - 15:34
{कधी अचानक एखादा प्रतिसाद काम करताना आठवुन खिक्क व्हायचं} आज बाजारात जाताना रस्त्यातच मी खिक्क करुन हसले.(मिपावरचे अपचनावरचे प्रतिसाद आठवून) आजुबाजुचे चमत्कारीक नजरने माझ्याकडे पाहू लागले. इश्श्य बाई,किती किती लाज वाटली मला.

कोणे एके काळी ऑफीस मध्ये मिपा-मिपा खेळायचो. सध्या मात्र जेमतेम अर्धा तासच मिळतो. आणि रात्री एखादा तास, त्यामुळे सध्या वेळ मिळत नाही. बाद्वे, मिपा घरच्या पेक्षा ऑफीसमध्येच जास्त खुलते. इतरांना चिडवत, मिपाच्या कॉमेंट्स वाचतांना हसतांना जी मज्जा आहे, ती एकटेच खिदळतांना येत नाही...

चैदजा 14/09/2014 - 17:42
मी रोज ट्रेन मध्ये दादर-ठाणे प्रवासात वाचतो. पिरा ने म्हटल्याप्रमाणे "काही प्रतिसाद/लेख वाचले की भस्सकन हसायला येतं", बाजुचे एक-दोन जण पाहतात. एखादा भावनिक लेख (उ.दा. रणजित चितळ्यांचा सियाचीन ग्लेशीयर) वाचतांना डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, त्या लपवायच्या कशा हा प्रश्न पडतो. प्रतिसाद वीकांताल टंकतो.
मिपावर कधीही आणि कोणत्याही वेळी लॉगीन केल्यास (विशेषतः कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ) कमीत कमी २० विद्वान/विदुषी ऑनलाईन असतातच. ह्यातले साधारण ५० टक्के जरी समजा स्वतःचा व्यवसाय करत असले किंवा त्या दिवशी सुट्टी असली असे समजूया………. तरीही ह्यात काही असे अर्क नक्कीच असणार जे त्यांच्या कार्यालयातून मिपा पाहत असणार( नव्हे पाहतातच ). मला नेहमी ह्या गोष्टीचे अप्रूप वाटत आलंय की कोणकोणत्या प्रकारे हे सगळे लोक्स मिपा पाहत किवा वाचत असतील?

. . फाळणी होणार का...

आशु जोग ·

माझ्या माहीती नुसार संपुर्ण आयर्लंड हे कधीच ग्रेट ब्रिटनचे पार्ट नव्हते , नॉर्थन आयर्लंड हा ग्रेट ब्रिटनचा पार्ट आहे , तोही विवादास्पद आहे . फाळणी झाल्याने काही विषेष सिध्द होईल असे वाटत नाही . ह्या प्रकाराची भारत पाकिस्तान फाळणीशी तुलना करणे अयोग्य आहे .

होऊ देत फ़ाळणी!!!, let these good for nothing south English understand the pain! Although it'll b a peaceful partition IT SHOULD HAPPEN, जनमत चाचण्या पण तेच म्हणत आहेत बहुतेक, सर्वे विभाजनवादी पक्षा च्या बाजूने आहेत बहुतेक.

तसेही पहिल्यापासून स्कॉटलंड, वेल्स, इंग्लंड यान्चे राष्ट्रध्वज व राष्ट्रगीते वेगळी आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलण्ड, कॅनडा सारखे वसाहतीचे स्वातन्त्र्य दिले जाईल अशी शक्यता वाटते. स्कॉटलंड स्वतंत्र झाले तरी आपल्याकडे दन्गली वगैरे झाल्या तसे काही होण्याची शक्यता कमी. बाकी सार्वमतानंतर कळेलच... उ

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

काउबॉय 10/09/2014 - 14:46
फक्त समाजकंटकामूळेच सुरु होतात असा विश्वास आहे. 1947 च्या दंगलीमागील अधिष्ठान याला अपवाद होते कारण त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले होते या जबरदस्त युक्तिवादावर माझा विश्वास नाही. जसे एक संयुक्त राष्ट्र म्हणुन आपण चीन विरोधी युध्दाला तयारीत न्हवतो तसेच एक राष्ट्र म्हणून आपण 1947 समाजकंटकाना काबू करायला उभे न्हवतो यापलिकडे दंगलीचे कोणतेही व्यावहारिक स्पष्टीकरण आहे का ?

मदनबाण 10/09/2014 - 14:36
स्कॉटलंडमध्ये ब्रिटनच्या एकूण भूभागापैकी एक तृतीयांश भूभाग येत असून ब्रिटनचा अण्वस्त्रसंपन्न नाविक तळ - 'ट्रायडंट' हा देखील स्कॉटलंडमध्ये आहे. अधिक इथे :- स्कॉटलंडचे स्वातंत्र्य रोखण्यासाठी ब्रिटीश खासदारांची धावाधाव

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources

या मुद्द्यावर अगोदर दोन रेफरंडम्स झाले आहेतः १. First devolution referendum, 1979 : ५२% विरुद्ध ४८% अश्या निसटत्या मताने फाळणीची मागणी पराभूत झाली. २. Second devolution referendum, 1997 : एकूण मतदारांच्या ४४.८७% ने मतदान केले. त्यापैकी ७४.३% मते मिळून स्वातंत्र्याची पहिली पायरी म्हणून स्वतंत्र स्कॉटिश पार्लमेंटला परवानगी मिळाली. आताचा रेफरंडम Independence referendum, 2014 या नावाने ओळखला जातो आणि तो यशस्वी झाला तर स्कॉटलंड या नावाचे स्वतंत्र राष्ट्र आस्तित्वात येईल. सद्या स्कॉटलंडच्या पार्लमेंटमध्ये सत्तेवर असलेली Scottish National Party (SNP) स्वातंत्र्याचा नारा देऊनच सत्तेत आलेली आहे. आतापर्यंतची हवा पाहता तो यशस्वी होईल असे रंग आहेत. स्कॉटिश प्रभावक्षेत्रात मिळालेल्या खनिज तेलाने त्या देशाच्या स्वतंत्र आस्तित्वाला बळकटी आली आहे.

धागा पाहिला अन.. रॉयन्स डॉटर नावाचा अप्रतिम सिनेमा आठवला.. बाकि काळा पहाडला आवरायला साक्षात बाबुराव अर्नाळकर खाली उतरले पाहिजेत..अन्यथा अवघड आहे

बहिरुपी 10/09/2014 - 20:35
ज्यांनी आमच्या देशाची फाळणी करवली/केली, त्यांच्या देशाचीपण फाळणी नक्किच व्हावी.

In reply to by बहिरुपी

आशु जोग 17/09/2014 - 16:24
http://www.loksatta.com/desh-videsh-news/voting-in-scotland-906457/
स्कॉटलंडचे भवितव्य गुरुवारी ठरणार
गेली ३०५ वर्षे स्कॉटलंड राजकीयदृष्टय़ा इंग्लंडशी संलग्न आहे, तेथील ४० लाख लोकांपैकी एक तृतीयांश लोकांना स्कॉटलंड हा वेगळा देश असावा असे वाटते. स्वायत्तता मिळाली तर स्कॉटलंडची चांगली वाढ होईल असे त्यांचे मत आहे. स्कॉटिश संसदेला जादा आर्थिक व कायदेशीर अधिकार हवे आहेत. सार्वमत आताच का? स्कॉटलंडला वेगळा देश करण्याच्या मुद्दय़ावर स्कॉटलंडचे प्रथम मंत्री अ‍ॅलेक्स सालमंड यांनी मतदान घेण्याची घोषणा केली होती. त्यात सालमंड व इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यात १८ सप्टेंबर २०१२ रोजी एडिंबर्ग करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या त्यामुळे हे सार्वमत कायदेशीर मानले जाते. स्कॉटलंडचे इंग्लंडशी संबंध स्कॉटलंडचे इंग्लंडशी संबंध चढउताराचे आहेत. ७०० वर्षांपूर्वी विल्यम वॉलेस व रॉबर्ट द ब्रूस यांनी स्कॉटलंडचे नेतृत्व केले. १५१३ मध्ये इंग्लंडने फ्लॉडेन येथे स्कॉटलंडचा पराभव केला व त्यानंतर स्कॉटिश व इंग्लिश यांचे १६०३ मध्ये एकीकरण झाले. त्या वेळी स्कॉटलंडचे राजे जेम्स सहावे हे सर्व ब्रिटिश बेटांचे राजे होते. १७०७ मध्ये स्कॉटलंड व इंग्लंड यांच्या राजकीय एकीकरणावर आणखी शिक्कामोर्तब झाले. राजकीय सत्ता लंडनकडे गेली, पण स्कॉटलंडची कायदा पद्धती कायम राहिली. मे २०११ मध्ये सालमंड व स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवून स्कॉटिश संसदेवर वर्चस्व प्रस्थापित केले. स्कॉटलंडला काय मिळेल? स्कॉटलंडला कर, कायदा, उत्तर समुद्रातील तेलसाठा यावर नियंत्रण मिळेल. स्कॉटलंडला आर्थिक जोखीम पत्करावी लागेल, संरक्षणावरही परिणाम होईल. परदेशी बँकांवर अवलंबून रहावे लागेल. मतदान केव्हा व कसे? स्कॉटलंडच्या सार्वमतासाठी १८ सप्टेंबरला सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू होईल ते रात्री १० वाजेपर्यंत चालेल. त्यात 'शुड स्कॉटलंड बी अ‍ॅन इंडिपेंडंट कंट्री' हा सहा शब्दांचा प्रश्न विचारला आहे व त्याला हो किंवा नाही एवढेच उत्तर द्यायचे आहे. सात लाख लोकांनी पोस्टाने मतदान केले आहे. ५१ टक्के मते मिळाली तर स्कॉटलंड स्वतंत्र देश होणार आहे. एकूण मतदारसंख्या ४२ लाख ८५ हजार ३२३ आहे. १९ सप्टेंबरच्या सकाळी मतमोजणीचा निकाल जाहीर होईल. स्कॉटलंड आणि ब्रिटनचे जुने नाते. परंतु आता या स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहत असून त्याचीच परिणती म्हणून येत्या १८ सप्टेंबर रोजी तेथे सार्वमत घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त एकूण घडामोडींचा हा धावता आढावा.. घटनाक्रम ५ मे २०११: एसएनपी पक्षाला १२९ पैकी ६९ जागा मिळाल्याने स्कॉटिश सरकारची स्थापना. २०१६ पर्यंत सरकार चालवण्याची मुदत. ऑगस्ट २००७ ते नोव्हेंबर २००९ : स्कॉटिश सरकारने सार्वमताविषयी राष्ट्रीय चर्चा सुरू केली. २५ जानेवारी २०१२: युवर रेफरेंडम मोहिमेची सुरूवात ११ मे २०१२ : मोहिमेला २६ हजार जणांचा प्रतिसाद. १५ ऑक्टोबर २०१२: एडिंबर्ग करारावर स्वाक्षऱ्या ३० जानेवारी २०१३: सार्वमताचा प्रश्न काय असावा यावर स्कॉटिश सरकारशी मतैक्य ५ फेब्रुवारी २०१३: स्कॉटिश सरकारने घटनात्मक रचना कशी असेल ते प्रसिद्ध केले, मार्च २०१६ पर्यंत स्कॉटलंडला स्वातंत्र्य मिळण्याची अपेक्षा. १२ मार्च २०१३: स्कॉटिश स्वातंत्र्य सार्वमत विधेयक स्कॉटिश संसदेत सादर. १४ नोव्हेंबर २०१३: स्कॉटिश स्वातंत्र्य सार्वमत विधेयक स्कॉटिश संसदेत मंजूर. २६ नोव्हेंबर २०१३: स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याविषयी मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध. १८ सप्टेंबर २०१४: स्कॉटलंडच्या सार्वमतासाठी मतदान.

In reply to by पान्डू हवालदार

स्पेनमध्ये Basque Country आणि Catalonia हे स्पेनपेक्षा वेगळी भाषा आणि संस्कृती असणारे दोन प्रांत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत. कॅनडामध्ये फ्रेंच भाषिक Quebec प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी १९८० आणि १९९५ साली रेफेरंडम झाले आहेत.

पैसा 11/09/2014 - 09:51
तसेही आपण बोलताना सगळ्या 'ग्रेट ब्रिटनला' इंग्लंड असं सहजच म्हणतो. त्यांच्या एकूण राज्यघटनेशी आपल्याला तसे देणे घेणे नसतेच. ते खरे युनायटेड किंग्डम आहे. म्हणजे देशांचा संघ असे काहीसे? समजा यु.के. ची फाळणी होऊन आता स्कॉटलंड वेगळे झाले तर उद्या वेल्स आणि राहिलेला आयर्लंड यांनाही स्वतंत्र व्हायला जोर येईल. मात्र इंग्लंडची राणी ऑस्ट्रेलियाची अधिकृत राणी आहे तसे या देशांचेही असेल का?

सुनील 11/09/2014 - 10:10
तसे आजदेखिल इंग्लंड आणि स्कॉटलंडातील लोक आपापल्या प्रदेशांना देश (country) असेच संबोधतात. (स्कॉचच्या बाटल्यांवर 'मेड इन स्कॉटलंड' असेच छापलेले असते! ;)) स्कॉटलंडचे स्वतंत्र पार्लमेंट आजदेखिल आहे. फक्त तिथे प्राइम मिनिस्टरऐवजी फर्स्ट मिनिस्टर असतो. कॉमनवेल्थ खेळांत आजही स्कॉटलंड स्वतंत्रपणे भाग घेतेच. मुख्य गोष्ट चलनाची. बँक ऑफ इंग्लंडप्रमाणेच बँक ऑफ स्कॉटलंडच्या नोटादेखिल चलनात आहेत. त्यांचे मूल्य एकसारखे आहे आणि त्या एकमेकांऐवजी वापरता येतात, हे खरे. उद्या जर स्कॉटलंडने वेगळे व्हायचे ठरवलेच तरी, बहुधा हेड ऑफ स्टेट (सध्या राणी) ही एकच राहील असे दिसते. बहुधा सैन्यदेखिल एकच असेल. मग नक्की वेगळे असे काय होणार आहे (झालेच तर), ते पुरेसे स्पष्ट नाही.

In reply to by सुनील

ऋषिकेश 11/09/2014 - 10:52
मग नक्की वेगळे असे काय होणार आहे (झालेच तर), ते पुरेसे स्पष्ट नाही.
बहुदा घटना/कायदा यात पूर्ण स्वायत्तता येईलच. चिवाय सैन्य सर्वार्थाने एकच असेल का कल्पना नाही. सध्यातरी चलन बदलेल असे वाटत नाही. मात्र काहि काळात ते एकमेकांना टाईड राहिलच का हे स्कॉटलंडमधील भूगॅस किती परतवा देतोय त्यावर ठरावे

In reply to by ऋषिकेश

आशु जोग 11/09/2014 - 12:19
इतक्यात तरी संरक्षण क्षेत्रात फार वेगळी चूल मांडली जाणार नाही. आर्थिक आणि बँकींग क्षेत्रातही तेच सहकार्य राहील. परराष्ट धोरणात सूक्ष्म बदल दिसायला लागतील. कुठेतरी वेगळी अस्मिता दिसायला हवीच.

प्रसाद१९७१ 11/09/2014 - 11:30
फारसा काही फरक पडणार नाहीये ह्या फाळणी नंतर ( जर झाली तर ). ही काही भारत्-पाकीस्तान सारखी फाळणी नाहीये की त्यामुळे LOC तयार होइल वगैरे. इंग्लीश आणि स्कॉटीश लोक गेल्या ४०० वर्षात मिसळुन गेली आहेत. दोन्ही देशांचे इंटरेस्ट पण एकमेकात फार गुंतलेले आहेत जे वेगळे काढणे कठीण आहे. दोन वेगळे देश झाल्यामुळे कंपनी आणि व्यापाराला मात्र फाल्तू अडथळे येणार आहेत. कदाचित १०-१५ वर्षानी पुन्हा एकत्रीकरण करायला लागेल.

In reply to by सुनील

बॅटमॅन 11/09/2014 - 12:14
होय तेच ते. त्यामुळे ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल, इ. देश कसे बोंबललेत आणि त्याचा परिणाम जर्मनी इ. अन्य ष्ट्राँग देशांवरही वैट्ट होतो ती परिस्थिती इंग्लंडवर ओढवेल/ओढवू शकेल म्हणून तसे नको असे तो म्हणतो.

मिसळपाव वरील फुटीरतावाद्यांना चपराक ! http://maharashtratimes.indiatimes.com/international/scottish-referendum-voters-reject-independence/articleshow/42880756.cms अखेर स्कॉटलंडने ग्रेटब्रिटन मध्येच राहण्याचा निर्णय घेतला :) मिसळपाव वरील काही लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की ज्यांनी आपल्या देष्हाची फाळणी केली त्यांच्या देषाची फाळणी होणार म्हणुन ! किती विकृतही मनोवृत्ती !! अखेर स्कॉटलंडच्या जनतेने फुटीरता वाद्यांना चांगला धडा शिकवलाय ... ह्याचे सारे श्रेय आपण त्यांचा जनतेला द्यायला हवे . शिवाय इंग्लंड मधे कोणी गांधी नेहरु वादी नव्हते त्याचा इंग्लिश / ब्रिटिश जनतेला प्रचंड फायला झाल्याचे दिसुन येत आहे ! लॉन्ग लिव्ह द क्वीन :)

In reply to by आशु जोग

राणीवर प्रेम तर आहेच हो .... तब्बल नऊ पोरं जन्माला घालुन राहिली , आम्ही राजे नाही पण राजाचा हेवा वाटुन राहिला *man_in_love* आम्हाला राणीच्या प्रेमापेक्षा फाळणीचे खापर ब्रिटीशांवर फोडणार्‍यांचा राग जास्त आहे ... एक माणुस लिंकन सारखा असता तर भारताची फाळणी टाळता आली असती :( , आमचे नेतृत्वच कुचकामी होते त्याचे खापर राणीवर का फोडता ??

In reply to by काउबॉय

आशु जोग 16/01/2015 - 00:46
११० वर्षापूर्वी बंगालच्या फाळणीचा प्रयत्न झाला होता, बीजे रोवली गेली. तेव्हा नाही पण नंतर त्याचा परिणाम निश्चित दिसून आला. इथेही लोकांच्या भावना Yes Please आणि No Thanks मधून लक्षात आल्या. मतदानात हरल्यावरही चर्चा स्वातंत्र्यवाद्यांचीच होते आहे.

माझ्या माहीती नुसार संपुर्ण आयर्लंड हे कधीच ग्रेट ब्रिटनचे पार्ट नव्हते , नॉर्थन आयर्लंड हा ग्रेट ब्रिटनचा पार्ट आहे , तोही विवादास्पद आहे . फाळणी झाल्याने काही विषेष सिध्द होईल असे वाटत नाही . ह्या प्रकाराची भारत पाकिस्तान फाळणीशी तुलना करणे अयोग्य आहे .

होऊ देत फ़ाळणी!!!, let these good for nothing south English understand the pain! Although it'll b a peaceful partition IT SHOULD HAPPEN, जनमत चाचण्या पण तेच म्हणत आहेत बहुतेक, सर्वे विभाजनवादी पक्षा च्या बाजूने आहेत बहुतेक.

तसेही पहिल्यापासून स्कॉटलंड, वेल्स, इंग्लंड यान्चे राष्ट्रध्वज व राष्ट्रगीते वेगळी आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलण्ड, कॅनडा सारखे वसाहतीचे स्वातन्त्र्य दिले जाईल अशी शक्यता वाटते. स्कॉटलंड स्वतंत्र झाले तरी आपल्याकडे दन्गली वगैरे झाल्या तसे काही होण्याची शक्यता कमी. बाकी सार्वमतानंतर कळेलच... उ

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

काउबॉय 10/09/2014 - 14:46
फक्त समाजकंटकामूळेच सुरु होतात असा विश्वास आहे. 1947 च्या दंगलीमागील अधिष्ठान याला अपवाद होते कारण त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले होते या जबरदस्त युक्तिवादावर माझा विश्वास नाही. जसे एक संयुक्त राष्ट्र म्हणुन आपण चीन विरोधी युध्दाला तयारीत न्हवतो तसेच एक राष्ट्र म्हणून आपण 1947 समाजकंटकाना काबू करायला उभे न्हवतो यापलिकडे दंगलीचे कोणतेही व्यावहारिक स्पष्टीकरण आहे का ?

मदनबाण 10/09/2014 - 14:36
स्कॉटलंडमध्ये ब्रिटनच्या एकूण भूभागापैकी एक तृतीयांश भूभाग येत असून ब्रिटनचा अण्वस्त्रसंपन्न नाविक तळ - 'ट्रायडंट' हा देखील स्कॉटलंडमध्ये आहे. अधिक इथे :- स्कॉटलंडचे स्वातंत्र्य रोखण्यासाठी ब्रिटीश खासदारांची धावाधाव

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources

या मुद्द्यावर अगोदर दोन रेफरंडम्स झाले आहेतः १. First devolution referendum, 1979 : ५२% विरुद्ध ४८% अश्या निसटत्या मताने फाळणीची मागणी पराभूत झाली. २. Second devolution referendum, 1997 : एकूण मतदारांच्या ४४.८७% ने मतदान केले. त्यापैकी ७४.३% मते मिळून स्वातंत्र्याची पहिली पायरी म्हणून स्वतंत्र स्कॉटिश पार्लमेंटला परवानगी मिळाली. आताचा रेफरंडम Independence referendum, 2014 या नावाने ओळखला जातो आणि तो यशस्वी झाला तर स्कॉटलंड या नावाचे स्वतंत्र राष्ट्र आस्तित्वात येईल. सद्या स्कॉटलंडच्या पार्लमेंटमध्ये सत्तेवर असलेली Scottish National Party (SNP) स्वातंत्र्याचा नारा देऊनच सत्तेत आलेली आहे. आतापर्यंतची हवा पाहता तो यशस्वी होईल असे रंग आहेत. स्कॉटिश प्रभावक्षेत्रात मिळालेल्या खनिज तेलाने त्या देशाच्या स्वतंत्र आस्तित्वाला बळकटी आली आहे.

धागा पाहिला अन.. रॉयन्स डॉटर नावाचा अप्रतिम सिनेमा आठवला.. बाकि काळा पहाडला आवरायला साक्षात बाबुराव अर्नाळकर खाली उतरले पाहिजेत..अन्यथा अवघड आहे

बहिरुपी 10/09/2014 - 20:35
ज्यांनी आमच्या देशाची फाळणी करवली/केली, त्यांच्या देशाचीपण फाळणी नक्किच व्हावी.

In reply to by बहिरुपी

आशु जोग 17/09/2014 - 16:24
http://www.loksatta.com/desh-videsh-news/voting-in-scotland-906457/
स्कॉटलंडचे भवितव्य गुरुवारी ठरणार
गेली ३०५ वर्षे स्कॉटलंड राजकीयदृष्टय़ा इंग्लंडशी संलग्न आहे, तेथील ४० लाख लोकांपैकी एक तृतीयांश लोकांना स्कॉटलंड हा वेगळा देश असावा असे वाटते. स्वायत्तता मिळाली तर स्कॉटलंडची चांगली वाढ होईल असे त्यांचे मत आहे. स्कॉटिश संसदेला जादा आर्थिक व कायदेशीर अधिकार हवे आहेत. सार्वमत आताच का? स्कॉटलंडला वेगळा देश करण्याच्या मुद्दय़ावर स्कॉटलंडचे प्रथम मंत्री अ‍ॅलेक्स सालमंड यांनी मतदान घेण्याची घोषणा केली होती. त्यात सालमंड व इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यात १८ सप्टेंबर २०१२ रोजी एडिंबर्ग करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या त्यामुळे हे सार्वमत कायदेशीर मानले जाते. स्कॉटलंडचे इंग्लंडशी संबंध स्कॉटलंडचे इंग्लंडशी संबंध चढउताराचे आहेत. ७०० वर्षांपूर्वी विल्यम वॉलेस व रॉबर्ट द ब्रूस यांनी स्कॉटलंडचे नेतृत्व केले. १५१३ मध्ये इंग्लंडने फ्लॉडेन येथे स्कॉटलंडचा पराभव केला व त्यानंतर स्कॉटिश व इंग्लिश यांचे १६०३ मध्ये एकीकरण झाले. त्या वेळी स्कॉटलंडचे राजे जेम्स सहावे हे सर्व ब्रिटिश बेटांचे राजे होते. १७०७ मध्ये स्कॉटलंड व इंग्लंड यांच्या राजकीय एकीकरणावर आणखी शिक्कामोर्तब झाले. राजकीय सत्ता लंडनकडे गेली, पण स्कॉटलंडची कायदा पद्धती कायम राहिली. मे २०११ मध्ये सालमंड व स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवून स्कॉटिश संसदेवर वर्चस्व प्रस्थापित केले. स्कॉटलंडला काय मिळेल? स्कॉटलंडला कर, कायदा, उत्तर समुद्रातील तेलसाठा यावर नियंत्रण मिळेल. स्कॉटलंडला आर्थिक जोखीम पत्करावी लागेल, संरक्षणावरही परिणाम होईल. परदेशी बँकांवर अवलंबून रहावे लागेल. मतदान केव्हा व कसे? स्कॉटलंडच्या सार्वमतासाठी १८ सप्टेंबरला सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू होईल ते रात्री १० वाजेपर्यंत चालेल. त्यात 'शुड स्कॉटलंड बी अ‍ॅन इंडिपेंडंट कंट्री' हा सहा शब्दांचा प्रश्न विचारला आहे व त्याला हो किंवा नाही एवढेच उत्तर द्यायचे आहे. सात लाख लोकांनी पोस्टाने मतदान केले आहे. ५१ टक्के मते मिळाली तर स्कॉटलंड स्वतंत्र देश होणार आहे. एकूण मतदारसंख्या ४२ लाख ८५ हजार ३२३ आहे. १९ सप्टेंबरच्या सकाळी मतमोजणीचा निकाल जाहीर होईल. स्कॉटलंड आणि ब्रिटनचे जुने नाते. परंतु आता या स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहत असून त्याचीच परिणती म्हणून येत्या १८ सप्टेंबर रोजी तेथे सार्वमत घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त एकूण घडामोडींचा हा धावता आढावा.. घटनाक्रम ५ मे २०११: एसएनपी पक्षाला १२९ पैकी ६९ जागा मिळाल्याने स्कॉटिश सरकारची स्थापना. २०१६ पर्यंत सरकार चालवण्याची मुदत. ऑगस्ट २००७ ते नोव्हेंबर २००९ : स्कॉटिश सरकारने सार्वमताविषयी राष्ट्रीय चर्चा सुरू केली. २५ जानेवारी २०१२: युवर रेफरेंडम मोहिमेची सुरूवात ११ मे २०१२ : मोहिमेला २६ हजार जणांचा प्रतिसाद. १५ ऑक्टोबर २०१२: एडिंबर्ग करारावर स्वाक्षऱ्या ३० जानेवारी २०१३: सार्वमताचा प्रश्न काय असावा यावर स्कॉटिश सरकारशी मतैक्य ५ फेब्रुवारी २०१३: स्कॉटिश सरकारने घटनात्मक रचना कशी असेल ते प्रसिद्ध केले, मार्च २०१६ पर्यंत स्कॉटलंडला स्वातंत्र्य मिळण्याची अपेक्षा. १२ मार्च २०१३: स्कॉटिश स्वातंत्र्य सार्वमत विधेयक स्कॉटिश संसदेत सादर. १४ नोव्हेंबर २०१३: स्कॉटिश स्वातंत्र्य सार्वमत विधेयक स्कॉटिश संसदेत मंजूर. २६ नोव्हेंबर २०१३: स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याविषयी मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध. १८ सप्टेंबर २०१४: स्कॉटलंडच्या सार्वमतासाठी मतदान.

In reply to by पान्डू हवालदार

स्पेनमध्ये Basque Country आणि Catalonia हे स्पेनपेक्षा वेगळी भाषा आणि संस्कृती असणारे दोन प्रांत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत. कॅनडामध्ये फ्रेंच भाषिक Quebec प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी १९८० आणि १९९५ साली रेफेरंडम झाले आहेत.

पैसा 11/09/2014 - 09:51
तसेही आपण बोलताना सगळ्या 'ग्रेट ब्रिटनला' इंग्लंड असं सहजच म्हणतो. त्यांच्या एकूण राज्यघटनेशी आपल्याला तसे देणे घेणे नसतेच. ते खरे युनायटेड किंग्डम आहे. म्हणजे देशांचा संघ असे काहीसे? समजा यु.के. ची फाळणी होऊन आता स्कॉटलंड वेगळे झाले तर उद्या वेल्स आणि राहिलेला आयर्लंड यांनाही स्वतंत्र व्हायला जोर येईल. मात्र इंग्लंडची राणी ऑस्ट्रेलियाची अधिकृत राणी आहे तसे या देशांचेही असेल का?

सुनील 11/09/2014 - 10:10
तसे आजदेखिल इंग्लंड आणि स्कॉटलंडातील लोक आपापल्या प्रदेशांना देश (country) असेच संबोधतात. (स्कॉचच्या बाटल्यांवर 'मेड इन स्कॉटलंड' असेच छापलेले असते! ;)) स्कॉटलंडचे स्वतंत्र पार्लमेंट आजदेखिल आहे. फक्त तिथे प्राइम मिनिस्टरऐवजी फर्स्ट मिनिस्टर असतो. कॉमनवेल्थ खेळांत आजही स्कॉटलंड स्वतंत्रपणे भाग घेतेच. मुख्य गोष्ट चलनाची. बँक ऑफ इंग्लंडप्रमाणेच बँक ऑफ स्कॉटलंडच्या नोटादेखिल चलनात आहेत. त्यांचे मूल्य एकसारखे आहे आणि त्या एकमेकांऐवजी वापरता येतात, हे खरे. उद्या जर स्कॉटलंडने वेगळे व्हायचे ठरवलेच तरी, बहुधा हेड ऑफ स्टेट (सध्या राणी) ही एकच राहील असे दिसते. बहुधा सैन्यदेखिल एकच असेल. मग नक्की वेगळे असे काय होणार आहे (झालेच तर), ते पुरेसे स्पष्ट नाही.

In reply to by सुनील

ऋषिकेश 11/09/2014 - 10:52
मग नक्की वेगळे असे काय होणार आहे (झालेच तर), ते पुरेसे स्पष्ट नाही.
बहुदा घटना/कायदा यात पूर्ण स्वायत्तता येईलच. चिवाय सैन्य सर्वार्थाने एकच असेल का कल्पना नाही. सध्यातरी चलन बदलेल असे वाटत नाही. मात्र काहि काळात ते एकमेकांना टाईड राहिलच का हे स्कॉटलंडमधील भूगॅस किती परतवा देतोय त्यावर ठरावे

In reply to by ऋषिकेश

आशु जोग 11/09/2014 - 12:19
इतक्यात तरी संरक्षण क्षेत्रात फार वेगळी चूल मांडली जाणार नाही. आर्थिक आणि बँकींग क्षेत्रातही तेच सहकार्य राहील. परराष्ट धोरणात सूक्ष्म बदल दिसायला लागतील. कुठेतरी वेगळी अस्मिता दिसायला हवीच.

प्रसाद१९७१ 11/09/2014 - 11:30
फारसा काही फरक पडणार नाहीये ह्या फाळणी नंतर ( जर झाली तर ). ही काही भारत्-पाकीस्तान सारखी फाळणी नाहीये की त्यामुळे LOC तयार होइल वगैरे. इंग्लीश आणि स्कॉटीश लोक गेल्या ४०० वर्षात मिसळुन गेली आहेत. दोन्ही देशांचे इंटरेस्ट पण एकमेकात फार गुंतलेले आहेत जे वेगळे काढणे कठीण आहे. दोन वेगळे देश झाल्यामुळे कंपनी आणि व्यापाराला मात्र फाल्तू अडथळे येणार आहेत. कदाचित १०-१५ वर्षानी पुन्हा एकत्रीकरण करायला लागेल.

In reply to by सुनील

बॅटमॅन 11/09/2014 - 12:14
होय तेच ते. त्यामुळे ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल, इ. देश कसे बोंबललेत आणि त्याचा परिणाम जर्मनी इ. अन्य ष्ट्राँग देशांवरही वैट्ट होतो ती परिस्थिती इंग्लंडवर ओढवेल/ओढवू शकेल म्हणून तसे नको असे तो म्हणतो.

मिसळपाव वरील फुटीरतावाद्यांना चपराक ! http://maharashtratimes.indiatimes.com/international/scottish-referendum-voters-reject-independence/articleshow/42880756.cms अखेर स्कॉटलंडने ग्रेटब्रिटन मध्येच राहण्याचा निर्णय घेतला :) मिसळपाव वरील काही लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की ज्यांनी आपल्या देष्हाची फाळणी केली त्यांच्या देषाची फाळणी होणार म्हणुन ! किती विकृतही मनोवृत्ती !! अखेर स्कॉटलंडच्या जनतेने फुटीरता वाद्यांना चांगला धडा शिकवलाय ... ह्याचे सारे श्रेय आपण त्यांचा जनतेला द्यायला हवे . शिवाय इंग्लंड मधे कोणी गांधी नेहरु वादी नव्हते त्याचा इंग्लिश / ब्रिटिश जनतेला प्रचंड फायला झाल्याचे दिसुन येत आहे ! लॉन्ग लिव्ह द क्वीन :)

In reply to by आशु जोग

राणीवर प्रेम तर आहेच हो .... तब्बल नऊ पोरं जन्माला घालुन राहिली , आम्ही राजे नाही पण राजाचा हेवा वाटुन राहिला *man_in_love* आम्हाला राणीच्या प्रेमापेक्षा फाळणीचे खापर ब्रिटीशांवर फोडणार्‍यांचा राग जास्त आहे ... एक माणुस लिंकन सारखा असता तर भारताची फाळणी टाळता आली असती :( , आमचे नेतृत्वच कुचकामी होते त्याचे खापर राणीवर का फोडता ??

In reply to by काउबॉय

आशु जोग 16/01/2015 - 00:46
११० वर्षापूर्वी बंगालच्या फाळणीचा प्रयत्न झाला होता, बीजे रोवली गेली. तेव्हा नाही पण नंतर त्याचा परिणाम निश्चित दिसून आला. इथेही लोकांच्या भावना Yes Please आणि No Thanks मधून लक्षात आल्या. मतदानात हरल्यावरही चर्चा स्वातंत्र्यवाद्यांचीच होते आहे.
ग्रेट ब्रिटनची फाळणी होणार का... बीबीसी Will David Cameron resign? . सध्याच्या घडामोडी पाहता ग्रेट ब्रिटनचे काय होणार असा प्रश्न आहे ? स्कॉटलंड हा ग्रेट ब्रिटनचा एक प्रांत आहे.