मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आदिकैलास ॐ पर्वत दर्शन यात्रा, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - १४

खुशि ·

एस 10/09/2014 - 20:05
एकूणच लेखमालिका आवडली. अगदी तुमच्यासमोर बसून तुमच्याशी बोलतोय, तुमच्या गप्पा ऐकतोय असे वाटत होते. लेखनशैली साधी आणि थेट भिडणारी. ह्यावेळी तुम्ही मोठे भाग टाकलेत त्याबद्दल आभार! मिपावर आवर्जून लिहीत रहा! इथला निरागसपणा किंचित हरवत चाललाय कुठेतरी...

In reply to by एस

खुशि 11/09/2014 - 16:50
आता आतापर्यंत केलेल्या अमरनाथयात्रांमधील अनुभव लिहावे असा विचारअआहे.

In reply to by कवितानागेश

खुशि 11/09/2014 - 16:46
तुम्हा सर्वाना आवडले फार फारच छान वाटले.फोटो तुम्ही टाकले का?चम्पावतचे मंदिर आणि अद्वैतआश्रम आता आतापर्यंत केलेल्या अमरनाथ यात्रा.बद्दल लिहिणारअआहे.

स्पंदना 11/09/2014 - 05:42
माऊशी सहमत. अतिशय श्रीमंत!! तुमच्या सहल कथनामुळे पुर्वी लोक यात्रीला का जायचे ते थोडफार उमगतय. आता कोठेही अश्या निसर्गरम्य ठिकाणी जाताना निदान थोडीफार पायी यात्रा करावी अशी मनात उर्मी जाणवतेय. तो अनुभव कीती संपन्न करुन जाईल याची कल्पना येते आहे.

एस 10/09/2014 - 20:05
एकूणच लेखमालिका आवडली. अगदी तुमच्यासमोर बसून तुमच्याशी बोलतोय, तुमच्या गप्पा ऐकतोय असे वाटत होते. लेखनशैली साधी आणि थेट भिडणारी. ह्यावेळी तुम्ही मोठे भाग टाकलेत त्याबद्दल आभार! मिपावर आवर्जून लिहीत रहा! इथला निरागसपणा किंचित हरवत चाललाय कुठेतरी...

In reply to by एस

खुशि 11/09/2014 - 16:50
आता आतापर्यंत केलेल्या अमरनाथयात्रांमधील अनुभव लिहावे असा विचारअआहे.

In reply to by कवितानागेश

खुशि 11/09/2014 - 16:46
तुम्हा सर्वाना आवडले फार फारच छान वाटले.फोटो तुम्ही टाकले का?चम्पावतचे मंदिर आणि अद्वैतआश्रम आता आतापर्यंत केलेल्या अमरनाथ यात्रा.बद्दल लिहिणारअआहे.

स्पंदना 11/09/2014 - 05:42
माऊशी सहमत. अतिशय श्रीमंत!! तुमच्या सहल कथनामुळे पुर्वी लोक यात्रीला का जायचे ते थोडफार उमगतय. आता कोठेही अश्या निसर्गरम्य ठिकाणी जाताना निदान थोडीफार पायी यात्रा करावी अशी मनात उर्मी जाणवतेय. तो अनुभव कीती संपन्न करुन जाईल याची कल्पना येते आहे.
अठरावा दिवस: एक दिवस आधी आल्यामुळे आज धारचुल्यातच आरामाचा मुक्काम. पहाटे उठण्याची घाई नव्हती, पाठीवर सॅक घेऊन चालायचेही नव्हते. सारे आरामात आवरून ९-३० वाजता नाश्ता करून नेपाळला गेलो. म्हणजे भारत-नेपाळ यांना जोडणारा कालीमैय्यावरील झुलता पूल पार करून नेपाळच्या धारचुला येथे गेलो. नेपाळी धारचुला गरीब दिसला, व्यापारीही फारसे उत्साही वाटले नाहीत. बाजारात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खूप होत्या, पण त्यांची गॅरंटी नसते. कुठल्याही वस्तूची किंमत विचारली की ते सांगत अमुक इंडियन रुपीज्. कारण नेपाळी रुपयाची किंमत भारतीय रुपयापेक्षा कमी आहे.

झी-जिंदगी

कविता१९७८ ·

इरसाल 10/09/2014 - 10:25
हिंदुस्तानी* असुन घरात पाकिस्तानी सिरीयल्स पाहिल्या जात आहेत. तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे. कुठेही उत्तान भडकपणा नाहिए.

काळा पहाड 10/09/2014 - 13:19
हे चॅनल बंद करायला हवं. कुठल्याही पाकिस्तानी गोष्टी ला सपोर्ट करणं हा राष्ट्रद्रोह आहे. तिथे पाकिस्तान भारतीय सैनिकांची मुंडकी तोडतोय आणि आपण त्या देशाशी अजूनही युद्ध स्थितीत आहोत हे विसरून आमचे लोक त्यांची सिरियल बघत बसतायत. बाकी कलाकारांना देशाची बंधनं नसतात, दोन्ही कडचे लोकांना वैर नसतं वगैरे म्हणजे निव्वळ बावळट्पणा आहे (http://www.rediff.com/news/report/average-pakistani-doesnt-like-india-survey/20140828.htm). जरा ती झापडं काढा आणि त्या सियाचीन ग्लेसियर वर वजा चाळीस डिग्रीवर खडा पहारा देणार्‍या आणि मरणार्‍या सामान्य सैनिकांनी हे ऐकलं तर काय वाटेल याचा विचार करा. यूसलेस.

In reply to by काउबॉय

काउबॉय 10/09/2014 - 15:10
पाकिस्तान शत्रु आहे पण त्यातून काही आपल्या भल्याचे अनुभवायला मीळत असेल तर एका मर्यादेपर्यंत सावधपणे होउदे खर्च.

In reply to by काउबॉय

प्रसाद१९७१ 10/09/2014 - 15:17
तुम्ही जो खर्च करता आहात तो पाकीस्ताना त जातो आहे. आणि पाकीस्तानात गेल्यावर त्यातला काही भाग भारताच्या विरुद्ध वापरला जाणार आहे.

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय 10/09/2014 - 15:31
लोक भारतीय/अभारतीय कलाकारांच्या पण पायरेटेड सीडी घेतात ना ? तो पैसा खरा भारताविरोधी जातो.

In reply to by काळा पहाड

काउबॉय 10/09/2014 - 15:38
या अर्थ शास्त्राच्या नियमाचा अवश्य अभ्यास करा. कपाळात गोट्या जातील अशी सत्ये समोर येतील

In reply to by काउबॉय

काळा पहाड 10/09/2014 - 16:16
पण ते सगळं करायला आपण राजकारणी थोडेच आहोत? आपण देशावर प्रेम असण्याची कल्पना करणारे कॉमन मेन आहोत. आपल्या राग लोभाच्या कल्पना या कायम शुभ्र पांढर्‍या किंवा शुभ्र काळ्या अशाच असणार. जवानांच्या रक्ताने माखलेला गॉगल घालून या सिरियल पहायला आपलं मन मेलेलं थोडंच आहे?

In reply to by काउबॉय

काळा पहाड 10/09/2014 - 18:13
पण मी अशा पायरेटेड सीडी बघाव्यात किंवा डॉट पीके साईट वरून डाऊनलोड कराव याचं समर्थन कुठं केलंय? उलट मी तर दुसर्‍या बाजूने प्रतिवाद करतोय.

In reply to by काळा पहाड

काउबॉय 10/09/2014 - 18:35
त्यानुशंगाने भारतीय सिरियलच्या तुलनेत काही चांगले बघायला मिळत असेल तर ते बघावे इतकेच अभिप्रेत करणारे प्रतिसाद लिहले आहेत.

In reply to by काउबॉय

काळा पहाड 10/09/2014 - 19:06
सांस्कृतिक सभ्यतेची माझी कल्पना मुंडकं कापून घेण्यापेक्षा थोडी वेगळी आहे. तुम्हाला असं तर म्हणायचं नाही ना की हा पाकिस्तान वेगळा आणि तो मुंडकं कापणार्‍यांचा वेगळा? तुम्हाला ते आवडत असेल ते तुम्ही अनुभवून पाहणं ही तुमची मर्जी.

In reply to by काळा पहाड

भिंगरी 10/09/2014 - 18:51
भारतीय वाहिनीवरच त्या पहात आहेत, असं असेल तर त्या दाखवल्या का जातात? बंदीच घालावी ना मग सरकारने.

तुमच्या वर्णना नुसार ह्या मालिकांमध्ये "तहजीब" वर भर दिलेला दिसतो! आपल्याकडे भाषे मुळे ही निर्मिती मुल्य ह्रास होते असे एक मला प्रामाणिकप्णे वाटते, उदा. स्टार प्लस वर एखादी डेली सोप आहे, त्यात बेस प्लाट हां एका मराठी परिवारा भोवताली फिरतो पण त्यात तो अभिनय करणारे एक्टर्स एक्ट्रेस हे नॉर्थ/साउथ/ईस्ट इंडियन असणार! त्यामुळे निर्मात्यास त्या चुकीच्या एक्सेंट चे ज्ञान असते, ते कवर अप करायला मग , गणेश पुजनाचे भड़क चित्रण, कृत्रिम हाव भाव उसासे इत्यादी भरती होतात

इरसाल 10/09/2014 - 14:49
मतपरिबर्तन झाले आहे. परराष्ट्रमंत्र्यांना मी खुले पत्र लिहायचे ठरवले आहे. यापुढे त्यानी कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला, भले तो साधा किंवा कलाकार असो, व्हिसा-बिझा दिला* तर त्यांची खैर नाही. यापुढे दुसरी शपथ अशी की गणपती, नवरात्री, दिवाळी वगैरे साठी चायनिस* डेकोरेशन किंवा तत्सम सजावटीच्या वस्तु वापरणार नाय. मिपावर कोणाकडे चायनिज कंपनीचा मोबाईल असेल तर त्यांनी माझ्यापासुन सांभाळुन रहावे. बादमे नय बोल्नेका कि बताया नय कर्के !

प्रसाद१९७१ 10/09/2014 - 14:50
कविता ताई आणि त्यांच्या सारख्यांनी ह्या पाकीस्तानी सीरियल बघितल्या मुळे, त्या सिरियल काढणार्‍यांना, आणि त्यात काम करणार्‍यांना जास्तीचे पैसे मिळणार. त्यातले १०-२० टक्के तरी ती लोक पाकीस्तनातील मदरश्यांना दान करणार आणि त्यात शिकणारी मुले भारताच्या सैनिकांना मारणार. आणि इथे कविता ताई पाकीस्तानी सिरियल बघुन टाळ्या वाजवणार. जगातल्या कुठल्याही देशात हे घडणार नाही.

In reply to by आदूबाळ

काळा पहाड 10/09/2014 - 15:41
असा रेट नाहिय, पण साधारणपणे २.५%. खुम्स २०% पर्यंत असते पण पाकिस्तान सुन्नी असल्यानं ती तिथं नसावी. (आभारः गूगल बाबा)

मदनबाण 10/09/2014 - 15:55
४ दिवस सासुचे ही पूर्वी इ-टीव्ही मराठीवर दाखवली जाणारी आणि कित्येक वर्ष चालुन शेवटी मोठ्या कष्टाने बंद झालेली मालिका पाकिस्तानात उर्दु भाषांतरित करुन दाखवली जावी, अशी मागणी आता केली पाहिजे. जेणे करुन अटकेपार मराठी मालिका गेल्याचा आनंद साजरा करता येइल ! ;) बाकी चालु द्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources

रवीराज 10/09/2014 - 15:57
अल कायदा ची शाखा भारतात चालू होणार आहे म्हणे, मग काय .....चालू द्या पाकिस्तानी सीरियल,आपण आहोतच की मरायला, चुकलो(बघायला)

In reply to by आसुड

कविता१९७८ 10/09/2014 - 17:10
ही वाहीनी भारतीय आहे की , सरकारच्या संमतीनेच चालत असावी म्हणुन काय हे सर्व देशप्रेमी नाहीत, एका सीरीयल चे सुत्र संचालन कीरण खेर करतात त्या सुद्धा देशप्रेमी नाहीत का?

प्रसाद१९७१ 10/09/2014 - 17:19
एका सीरीयल चे सुत्र संचालन कीरण खेर करतात त्या सुद्धा देशप्रेमी नाहीत का?>>>> देशप्रेमा बद्दल माहीती नाही पण मूर्ख आहेत, किंवा मिळणार्‍या पैशासाठी अक्कल गहाण ठेवली आहे. वाहीनी भारतीय असली म्हणुन काय झाले. त्यानी चुक केली , ती आपण करायला पाहीजे का? ती वाहीनी बघु नका आपोआपच बंद होईल.

In reply to by प्रसाद१९७१

कविता१९७८ 10/09/2014 - 17:58
मग १५० वर्षे ज्या ब्रिटीशांनी भारतीयांवर राज्य केले, त्यांचे अतोनात हाल केले , स्वांतंत्र्यासाठी भारतीयांचे जीव गेले त्यांच्या देशात म्हणजे इंग्लंडमधे तुम्ही सध्या स्थायिक आहात, नोकरी / व्यवसाय करत आहात., मग तुम्ही ही देशप्रेमी नाहीत का?

In reply to by कविता१९७८

प्रसाद१९७१ 10/09/2014 - 19:36
असलोच तर नक्की देशप्रेमीच असीन. इथे पैसे कमवुन भारता पाठवणे हा भारताला फायदाच आहे. ( जसे तुमचे पाकीस्तानी लोक सीरीयल काढुन पाकीस्तानचा फायदा करत आहेत ). माझी युकेत रहाण्यानी पाकीस्तानात पैसा जात नाही. देशप्रेम वगैरे ठेवा बाजुला एकवेळ, कमीतकमी आपल्या नातेवाईक/ मित्र मंडळींची तरी काळजी करा. तुमचे पाकीस्तानचे कौतुक दुसर्‍या मार्गानी गळ्याशी येइल. तुमच्या लाडक्या पाकी लोकांनी सीमेवर गोळीबार केला/शेलींग केले अश्या बातम्या पेपर ला वाचल्या तर ह्या सीरीयल आठवा एकदा.

In reply to by प्रसाद१९७१

कविता१९७८ 10/09/2014 - 20:05
मी पाकीस्तानाचे कौतुक केलेलेच नाही फक्त जिंदगी या भारतीय वाहीनीवर लागणार्‍या पाकीस्तानी मनोरंजनात्मक सीरीयल्स चे कौतुक केलेय , पाकीस्तानी लाडके आहेत असा तुम्हीच ओढुन ताणुन चुकीचा अर्थ काढु पाहत आहात

In reply to by प्रसाद१९७१

अस कस प्रसाद राव ? तुमचा प्रतिसाद एकदा पडताळून बघा कि . तिथे तुम्ही हा मुद्दा मांडला होतात कविता ताई आणि त्यांच्या सारख्यांनी ह्या पाकीस्तानी सीरियल बघितल्या मुळे, त्या सिरियल काढणार्‍यांना, आणि त्यात काम करणार्‍यांना जास्तीचे पैसे मिळणार. त्यातले १०-२० टक्के तरी ती लोक पाकीस्तनातील मदरश्यांना दान करणार आणि त्यात शिकणारी मुले भारताच्या सैनिकांना मारणार. आता तत्कालीन ब्रिटीश सरकार ने किती भारतीयांना ठार मारलं . जालियानवाला हत्याकांड विसरलात का ? भगत सिंग , सुखदेव , राजगुरू यांची फाशी विसरलात का ? आणि असे असंख्य भारतीय ? का तुम्ही करता त्या गोष्टीना देशप्रेमाचा गहन अर्थ लाभतो . ; )

In reply to by पिंपातला उंदीर

काळा पहाड 10/09/2014 - 22:49
अचानक भगतसिंग राजगुरू आठवायला लागले, राजीव गांधी इदिरा गांधी सोडून. बीजेपी जॉईन केली की काय?

In reply to by कविता१९७८

स्पंदना 11/09/2014 - 05:14
माझं वेगळ मत... ते येउन भारताच्या जीवावर कमवुन लुटुन गेले ना? मग आम्हीही थोडाफार फायदा घेतो आहोत. का नाही? हो आम्ही ब्रिटीश लोकांच्या सोयी सुविधांचा फायदा घेत त्यांच्या नाकावर टिच्चुन कमावणार. तो पैसा भारतियांचा आहे आणि भारता मधल्या नातेवाईकांसाठी वापरणार.

सुहास.. 10/09/2014 - 18:45
आम्ही इथ चालु आहेत त्या बघत नाही ..तर या पाकड्यांच्या कधी बघायचो ...नाही ते कलेला प्रांत ई. नसतो वगैरै हे सिएसटी ला बोंबलुन सांगा बर एकदा ....

प्यारे१ 10/09/2014 - 20:19
झी कुणाचं चॅनेल आहे बरं? आणि सीरियल बघितल्यानं सर्व्हिस प्रोवायडरला पैसे जातात ना जे काय जात असतील ते? माझ्या मते झी मिडल इस्टमध्ये सुरु झालेलं पहिलं भारतीय चॅनेल असावं. मिडल इस्टमधून बर्‍याच ठिकाणी पैसे जातात. देशकार्यासाठी आणि देशविघातक कार्यासाठी देखील. बाकी सीरियल बघून देशकार्य होतं अथवा नाही हे वाचून अम्मळ मौज वाटली.

In reply to by प्यारे१

सुहास.. 10/09/2014 - 20:39
बाकी सीरियल बघून देशकार्य होतं अथवा नाही हे वाचून अम्मळ मौज वाटली. >> आणी ते बघुन खुप मोट्ठ अस देश कार्य होते की काय ? किमान पाकड्यांच्या , सर्व पातळी वर निषेध ( आणि वाळीत टाकणे ) करणे, (त्यात त्यांची थोबाड ही न बघण) हे भारतात जन्म झाला म्हणुन मी माझ कर्तव्य समजतो ..... नोट : आम्ही झी नावाच चॅनेल ही आणि सर्वार्थाने दोन चार गरजेपुरत्या न्युज सोडल्या तर टिव्ही पुढे डोळे लावुन बसत नाहीत ...अर्थात असे सिरियलजन्य कार्यक्र्म आणि त्यांना बघणार्‍या, आणी बघुन इमोशनल होणार्‍या, अलकाकुबलीय वर्गाने आपले धागाचरण अनाहिता एवजी या बोर्डावर लावले हे पाहुन अम्मळ मौज वाटली ..

रेवती 10/09/2014 - 20:31
हा धागा पाहून तूनळीवर एक भाग पाहिला. अगदी पूर्वीच्या जुन्या मालिकांसारखा वाटला. आवडला. एकंदरीतच मालिका पाहण्याचा पेशन्स नसल्याने ही मालिकाही पाहीली जाणार नाही.

जिंदगीवर ही नवीन मालिका १४ डिसेंबरपासून सुरु झालीये. ही पाकिस्तानी नाही भारतीय आहे (पंजाबमधली कथा दाखवली आहे). कथा विषय अत्यंत धाडसी आहे. कदाचित अनेकांना आवडणार नाहीच. पण मालिका चांगली वाटतेय. जिंदगीच्या वेबसाईटवर सगळे भाग पाह्ता येतील. वेगळे काही (कदाचित न पटणारे, धक्कादायक असे ) बघण्याची तयारी असेल तर नक्की बघा.

इरसाल 10/09/2014 - 10:25
हिंदुस्तानी* असुन घरात पाकिस्तानी सिरीयल्स पाहिल्या जात आहेत. तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे. कुठेही उत्तान भडकपणा नाहिए.

काळा पहाड 10/09/2014 - 13:19
हे चॅनल बंद करायला हवं. कुठल्याही पाकिस्तानी गोष्टी ला सपोर्ट करणं हा राष्ट्रद्रोह आहे. तिथे पाकिस्तान भारतीय सैनिकांची मुंडकी तोडतोय आणि आपण त्या देशाशी अजूनही युद्ध स्थितीत आहोत हे विसरून आमचे लोक त्यांची सिरियल बघत बसतायत. बाकी कलाकारांना देशाची बंधनं नसतात, दोन्ही कडचे लोकांना वैर नसतं वगैरे म्हणजे निव्वळ बावळट्पणा आहे (http://www.rediff.com/news/report/average-pakistani-doesnt-like-india-survey/20140828.htm). जरा ती झापडं काढा आणि त्या सियाचीन ग्लेसियर वर वजा चाळीस डिग्रीवर खडा पहारा देणार्‍या आणि मरणार्‍या सामान्य सैनिकांनी हे ऐकलं तर काय वाटेल याचा विचार करा. यूसलेस.

In reply to by काउबॉय

काउबॉय 10/09/2014 - 15:10
पाकिस्तान शत्रु आहे पण त्यातून काही आपल्या भल्याचे अनुभवायला मीळत असेल तर एका मर्यादेपर्यंत सावधपणे होउदे खर्च.

In reply to by काउबॉय

प्रसाद१९७१ 10/09/2014 - 15:17
तुम्ही जो खर्च करता आहात तो पाकीस्ताना त जातो आहे. आणि पाकीस्तानात गेल्यावर त्यातला काही भाग भारताच्या विरुद्ध वापरला जाणार आहे.

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय 10/09/2014 - 15:31
लोक भारतीय/अभारतीय कलाकारांच्या पण पायरेटेड सीडी घेतात ना ? तो पैसा खरा भारताविरोधी जातो.

In reply to by काळा पहाड

काउबॉय 10/09/2014 - 15:38
या अर्थ शास्त्राच्या नियमाचा अवश्य अभ्यास करा. कपाळात गोट्या जातील अशी सत्ये समोर येतील

In reply to by काउबॉय

काळा पहाड 10/09/2014 - 16:16
पण ते सगळं करायला आपण राजकारणी थोडेच आहोत? आपण देशावर प्रेम असण्याची कल्पना करणारे कॉमन मेन आहोत. आपल्या राग लोभाच्या कल्पना या कायम शुभ्र पांढर्‍या किंवा शुभ्र काळ्या अशाच असणार. जवानांच्या रक्ताने माखलेला गॉगल घालून या सिरियल पहायला आपलं मन मेलेलं थोडंच आहे?

In reply to by काउबॉय

काळा पहाड 10/09/2014 - 18:13
पण मी अशा पायरेटेड सीडी बघाव्यात किंवा डॉट पीके साईट वरून डाऊनलोड कराव याचं समर्थन कुठं केलंय? उलट मी तर दुसर्‍या बाजूने प्रतिवाद करतोय.

In reply to by काळा पहाड

काउबॉय 10/09/2014 - 18:35
त्यानुशंगाने भारतीय सिरियलच्या तुलनेत काही चांगले बघायला मिळत असेल तर ते बघावे इतकेच अभिप्रेत करणारे प्रतिसाद लिहले आहेत.

In reply to by काउबॉय

काळा पहाड 10/09/2014 - 19:06
सांस्कृतिक सभ्यतेची माझी कल्पना मुंडकं कापून घेण्यापेक्षा थोडी वेगळी आहे. तुम्हाला असं तर म्हणायचं नाही ना की हा पाकिस्तान वेगळा आणि तो मुंडकं कापणार्‍यांचा वेगळा? तुम्हाला ते आवडत असेल ते तुम्ही अनुभवून पाहणं ही तुमची मर्जी.

In reply to by काळा पहाड

भिंगरी 10/09/2014 - 18:51
भारतीय वाहिनीवरच त्या पहात आहेत, असं असेल तर त्या दाखवल्या का जातात? बंदीच घालावी ना मग सरकारने.

तुमच्या वर्णना नुसार ह्या मालिकांमध्ये "तहजीब" वर भर दिलेला दिसतो! आपल्याकडे भाषे मुळे ही निर्मिती मुल्य ह्रास होते असे एक मला प्रामाणिकप्णे वाटते, उदा. स्टार प्लस वर एखादी डेली सोप आहे, त्यात बेस प्लाट हां एका मराठी परिवारा भोवताली फिरतो पण त्यात तो अभिनय करणारे एक्टर्स एक्ट्रेस हे नॉर्थ/साउथ/ईस्ट इंडियन असणार! त्यामुळे निर्मात्यास त्या चुकीच्या एक्सेंट चे ज्ञान असते, ते कवर अप करायला मग , गणेश पुजनाचे भड़क चित्रण, कृत्रिम हाव भाव उसासे इत्यादी भरती होतात

इरसाल 10/09/2014 - 14:49
मतपरिबर्तन झाले आहे. परराष्ट्रमंत्र्यांना मी खुले पत्र लिहायचे ठरवले आहे. यापुढे त्यानी कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला, भले तो साधा किंवा कलाकार असो, व्हिसा-बिझा दिला* तर त्यांची खैर नाही. यापुढे दुसरी शपथ अशी की गणपती, नवरात्री, दिवाळी वगैरे साठी चायनिस* डेकोरेशन किंवा तत्सम सजावटीच्या वस्तु वापरणार नाय. मिपावर कोणाकडे चायनिज कंपनीचा मोबाईल असेल तर त्यांनी माझ्यापासुन सांभाळुन रहावे. बादमे नय बोल्नेका कि बताया नय कर्के !

प्रसाद१९७१ 10/09/2014 - 14:50
कविता ताई आणि त्यांच्या सारख्यांनी ह्या पाकीस्तानी सीरियल बघितल्या मुळे, त्या सिरियल काढणार्‍यांना, आणि त्यात काम करणार्‍यांना जास्तीचे पैसे मिळणार. त्यातले १०-२० टक्के तरी ती लोक पाकीस्तनातील मदरश्यांना दान करणार आणि त्यात शिकणारी मुले भारताच्या सैनिकांना मारणार. आणि इथे कविता ताई पाकीस्तानी सिरियल बघुन टाळ्या वाजवणार. जगातल्या कुठल्याही देशात हे घडणार नाही.

In reply to by आदूबाळ

काळा पहाड 10/09/2014 - 15:41
असा रेट नाहिय, पण साधारणपणे २.५%. खुम्स २०% पर्यंत असते पण पाकिस्तान सुन्नी असल्यानं ती तिथं नसावी. (आभारः गूगल बाबा)

मदनबाण 10/09/2014 - 15:55
४ दिवस सासुचे ही पूर्वी इ-टीव्ही मराठीवर दाखवली जाणारी आणि कित्येक वर्ष चालुन शेवटी मोठ्या कष्टाने बंद झालेली मालिका पाकिस्तानात उर्दु भाषांतरित करुन दाखवली जावी, अशी मागणी आता केली पाहिजे. जेणे करुन अटकेपार मराठी मालिका गेल्याचा आनंद साजरा करता येइल ! ;) बाकी चालु द्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources

रवीराज 10/09/2014 - 15:57
अल कायदा ची शाखा भारतात चालू होणार आहे म्हणे, मग काय .....चालू द्या पाकिस्तानी सीरियल,आपण आहोतच की मरायला, चुकलो(बघायला)

In reply to by आसुड

कविता१९७८ 10/09/2014 - 17:10
ही वाहीनी भारतीय आहे की , सरकारच्या संमतीनेच चालत असावी म्हणुन काय हे सर्व देशप्रेमी नाहीत, एका सीरीयल चे सुत्र संचालन कीरण खेर करतात त्या सुद्धा देशप्रेमी नाहीत का?

प्रसाद१९७१ 10/09/2014 - 17:19
एका सीरीयल चे सुत्र संचालन कीरण खेर करतात त्या सुद्धा देशप्रेमी नाहीत का?>>>> देशप्रेमा बद्दल माहीती नाही पण मूर्ख आहेत, किंवा मिळणार्‍या पैशासाठी अक्कल गहाण ठेवली आहे. वाहीनी भारतीय असली म्हणुन काय झाले. त्यानी चुक केली , ती आपण करायला पाहीजे का? ती वाहीनी बघु नका आपोआपच बंद होईल.

In reply to by प्रसाद१९७१

कविता१९७८ 10/09/2014 - 17:58
मग १५० वर्षे ज्या ब्रिटीशांनी भारतीयांवर राज्य केले, त्यांचे अतोनात हाल केले , स्वांतंत्र्यासाठी भारतीयांचे जीव गेले त्यांच्या देशात म्हणजे इंग्लंडमधे तुम्ही सध्या स्थायिक आहात, नोकरी / व्यवसाय करत आहात., मग तुम्ही ही देशप्रेमी नाहीत का?

In reply to by कविता१९७८

प्रसाद१९७१ 10/09/2014 - 19:36
असलोच तर नक्की देशप्रेमीच असीन. इथे पैसे कमवुन भारता पाठवणे हा भारताला फायदाच आहे. ( जसे तुमचे पाकीस्तानी लोक सीरीयल काढुन पाकीस्तानचा फायदा करत आहेत ). माझी युकेत रहाण्यानी पाकीस्तानात पैसा जात नाही. देशप्रेम वगैरे ठेवा बाजुला एकवेळ, कमीतकमी आपल्या नातेवाईक/ मित्र मंडळींची तरी काळजी करा. तुमचे पाकीस्तानचे कौतुक दुसर्‍या मार्गानी गळ्याशी येइल. तुमच्या लाडक्या पाकी लोकांनी सीमेवर गोळीबार केला/शेलींग केले अश्या बातम्या पेपर ला वाचल्या तर ह्या सीरीयल आठवा एकदा.

In reply to by प्रसाद१९७१

कविता१९७८ 10/09/2014 - 20:05
मी पाकीस्तानाचे कौतुक केलेलेच नाही फक्त जिंदगी या भारतीय वाहीनीवर लागणार्‍या पाकीस्तानी मनोरंजनात्मक सीरीयल्स चे कौतुक केलेय , पाकीस्तानी लाडके आहेत असा तुम्हीच ओढुन ताणुन चुकीचा अर्थ काढु पाहत आहात

In reply to by प्रसाद१९७१

अस कस प्रसाद राव ? तुमचा प्रतिसाद एकदा पडताळून बघा कि . तिथे तुम्ही हा मुद्दा मांडला होतात कविता ताई आणि त्यांच्या सारख्यांनी ह्या पाकीस्तानी सीरियल बघितल्या मुळे, त्या सिरियल काढणार्‍यांना, आणि त्यात काम करणार्‍यांना जास्तीचे पैसे मिळणार. त्यातले १०-२० टक्के तरी ती लोक पाकीस्तनातील मदरश्यांना दान करणार आणि त्यात शिकणारी मुले भारताच्या सैनिकांना मारणार. आता तत्कालीन ब्रिटीश सरकार ने किती भारतीयांना ठार मारलं . जालियानवाला हत्याकांड विसरलात का ? भगत सिंग , सुखदेव , राजगुरू यांची फाशी विसरलात का ? आणि असे असंख्य भारतीय ? का तुम्ही करता त्या गोष्टीना देशप्रेमाचा गहन अर्थ लाभतो . ; )

In reply to by पिंपातला उंदीर

काळा पहाड 10/09/2014 - 22:49
अचानक भगतसिंग राजगुरू आठवायला लागले, राजीव गांधी इदिरा गांधी सोडून. बीजेपी जॉईन केली की काय?

In reply to by कविता१९७८

स्पंदना 11/09/2014 - 05:14
माझं वेगळ मत... ते येउन भारताच्या जीवावर कमवुन लुटुन गेले ना? मग आम्हीही थोडाफार फायदा घेतो आहोत. का नाही? हो आम्ही ब्रिटीश लोकांच्या सोयी सुविधांचा फायदा घेत त्यांच्या नाकावर टिच्चुन कमावणार. तो पैसा भारतियांचा आहे आणि भारता मधल्या नातेवाईकांसाठी वापरणार.

सुहास.. 10/09/2014 - 18:45
आम्ही इथ चालु आहेत त्या बघत नाही ..तर या पाकड्यांच्या कधी बघायचो ...नाही ते कलेला प्रांत ई. नसतो वगैरै हे सिएसटी ला बोंबलुन सांगा बर एकदा ....

प्यारे१ 10/09/2014 - 20:19
झी कुणाचं चॅनेल आहे बरं? आणि सीरियल बघितल्यानं सर्व्हिस प्रोवायडरला पैसे जातात ना जे काय जात असतील ते? माझ्या मते झी मिडल इस्टमध्ये सुरु झालेलं पहिलं भारतीय चॅनेल असावं. मिडल इस्टमधून बर्‍याच ठिकाणी पैसे जातात. देशकार्यासाठी आणि देशविघातक कार्यासाठी देखील. बाकी सीरियल बघून देशकार्य होतं अथवा नाही हे वाचून अम्मळ मौज वाटली.

In reply to by प्यारे१

सुहास.. 10/09/2014 - 20:39
बाकी सीरियल बघून देशकार्य होतं अथवा नाही हे वाचून अम्मळ मौज वाटली. >> आणी ते बघुन खुप मोट्ठ अस देश कार्य होते की काय ? किमान पाकड्यांच्या , सर्व पातळी वर निषेध ( आणि वाळीत टाकणे ) करणे, (त्यात त्यांची थोबाड ही न बघण) हे भारतात जन्म झाला म्हणुन मी माझ कर्तव्य समजतो ..... नोट : आम्ही झी नावाच चॅनेल ही आणि सर्वार्थाने दोन चार गरजेपुरत्या न्युज सोडल्या तर टिव्ही पुढे डोळे लावुन बसत नाहीत ...अर्थात असे सिरियलजन्य कार्यक्र्म आणि त्यांना बघणार्‍या, आणी बघुन इमोशनल होणार्‍या, अलकाकुबलीय वर्गाने आपले धागाचरण अनाहिता एवजी या बोर्डावर लावले हे पाहुन अम्मळ मौज वाटली ..

रेवती 10/09/2014 - 20:31
हा धागा पाहून तूनळीवर एक भाग पाहिला. अगदी पूर्वीच्या जुन्या मालिकांसारखा वाटला. आवडला. एकंदरीतच मालिका पाहण्याचा पेशन्स नसल्याने ही मालिकाही पाहीली जाणार नाही.

जिंदगीवर ही नवीन मालिका १४ डिसेंबरपासून सुरु झालीये. ही पाकिस्तानी नाही भारतीय आहे (पंजाबमधली कथा दाखवली आहे). कथा विषय अत्यंत धाडसी आहे. कदाचित अनेकांना आवडणार नाहीच. पण मालिका चांगली वाटतेय. जिंदगीच्या वेबसाईटवर सगळे भाग पाह्ता येतील. वेगळे काही (कदाचित न पटणारे, धक्कादायक असे ) बघण्याची तयारी असेल तर नक्की बघा.
पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले.

तंत्रदर्शन्-भाग२

शरद ·

प्रचेतस 10/09/2014 - 09:11
लेख आवडला.
बौद्ध तांत्रिकांनी शिव व विष्णू या दोन्ही देवतांचा स्विकार केला आहे
ह्याचा संदर्भ मिळू शकेल काय? नेमक्या कशा प्रकारे ह्या देवता स्वीकारल्या गेल्या? मी तरी असे पाहिले नाही.

सवंगडी 10/09/2014 - 09:26
आज पन "रावण संहिता " बाजारात भेटते. एकदा ती घ्यायची पण विच्छा झालती. पन खरच अशी ईद्या असते हे आमच्या गावाकडच्या अनुभवातून सांगू शकतो त्यामुळे ती विच्छा,विच्छाच राह्यली. अन नंतर जादूटोणा कायदा आला अन पुस्तक डिस्प्ले मधून गायब झाले.

In reply to by सवंगडी

काउबॉय 10/09/2014 - 14:26
पण पुस्तकात सर्व सत्य छापलेआहे असे कधीच वाटत नाही. @शरद सर बाकी अश्वमेधामधील रतिक्रीडा न उल्लेखिलेलेच बरे नाही का ? अत्यंत विवादास्पद प्रकार आहे तो अन असा यज्ञ केलेला आज मुलाखातिला उपलबध्द नाही पण ज्यांनी तो केल्याचे उल्लेख पुराण देते ते तो करू धजले असावेत असे वाटत नाही अथवा मला याची चुकीची माहिती कानावर आली असेल. असो. आपण हा लेख लिहित आहात त्यानुशंगाने आपली ऑथोरिटी व प्रयोजन काय आहे ?

प्रचेतस 10/09/2014 - 09:11
लेख आवडला.
बौद्ध तांत्रिकांनी शिव व विष्णू या दोन्ही देवतांचा स्विकार केला आहे
ह्याचा संदर्भ मिळू शकेल काय? नेमक्या कशा प्रकारे ह्या देवता स्वीकारल्या गेल्या? मी तरी असे पाहिले नाही.

सवंगडी 10/09/2014 - 09:26
आज पन "रावण संहिता " बाजारात भेटते. एकदा ती घ्यायची पण विच्छा झालती. पन खरच अशी ईद्या असते हे आमच्या गावाकडच्या अनुभवातून सांगू शकतो त्यामुळे ती विच्छा,विच्छाच राह्यली. अन नंतर जादूटोणा कायदा आला अन पुस्तक डिस्प्ले मधून गायब झाले.

In reply to by सवंगडी

काउबॉय 10/09/2014 - 14:26
पण पुस्तकात सर्व सत्य छापलेआहे असे कधीच वाटत नाही. @शरद सर बाकी अश्वमेधामधील रतिक्रीडा न उल्लेखिलेलेच बरे नाही का ? अत्यंत विवादास्पद प्रकार आहे तो अन असा यज्ञ केलेला आज मुलाखातिला उपलबध्द नाही पण ज्यांनी तो केल्याचे उल्लेख पुराण देते ते तो करू धजले असावेत असे वाटत नाही अथवा मला याची चुकीची माहिती कानावर आली असेल. असो. आपण हा लेख लिहित आहात त्यानुशंगाने आपली ऑथोरिटी व प्रयोजन काय आहे ?
तंत्र भाग २. भारतातील तंत्रविकास आजच्या भागात आपण भारतात तंत्राचा विकास किंवा प्रसार कसा झाला ते पाहू. तंत्र ही सज्ञा तन् (विस्तारणे, वृद्धी करणे) या धातूवरून आली आहे. वैदिक कालात यज्ञ हा एकच धर्म होता व अर्चनेचे साधन होते. जनसामान्यांच्या अर्चनेच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जास्त विधींची गरज होती व तंत्राने त्याला वाव दिला. पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे स्त्रीसृजनतेचा पगडा जनांवर होताच. तो भागही तंत्रात सामावला गेला. पण तेथे जाण्याआधी आपण यज्ञसंस्थेतील तंत्र पथम पाहू यज्ञवेदीला यज्ञ(अग्नि)चिती म्हणतात. यज्ञचितीची आकृती व संबंधित फळ यां बाबत शूल्बसूत्रांमध्ये माहिती मिळते.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ७

स्पार्टाकस ·

एस 10/09/2014 - 20:00
पण युरोप-अमेरिका वगैरे सोडून अशा कथा नसतात का? विशेषतः भारतीय पार्श्वभूमीवरील असे किस्से वाचायला आवडेल.

In reply to by एस

स्पार्टाकस 10/09/2014 - 22:58
भारतीय उपखंडातही अशा अनेक घटना निश्चीतच घडल्या आहेत आणि अद्यापही घडत असाव्या, परंतु शास्त्रीय पद्धतीने त्यांचा तपास करुन त्याची नोंद ठेवण्याची आपल्याकडील उदासिनता त्यावरील कोणताही संदर्भ मिळण्याच्या आड येत असते. आणि अशी नोंद केली गेली असली तरी अनेकदा लाल फितीचा सरकारी खाक्या आड येतो. या मालिकेचा पुढचा भाग भारतातीलच एका घटनेवर आहे.

In reply to by स्पार्टाकस

दशानन 11/09/2014 - 00:03
>>>परंतु शास्त्रीय पद्धतीने त्यांचा तपास करुन त्याची नोंद ठेवण्याची आपल्याकडील उदासिनता त्यावरील कोणताही संदर्भ मिळण्याच्या धमुकेतू शास्त्रीय पद्धतीने जाऊ द्या खड्यात पण सरळ साधी ढोबळ नोंद देखील "आपण" करत नव्हतो. गेल्या ५-१० हजार वर्षात किमान ५-६ वेळातरी कुठला ना कुठलां धुमकेतू पृथ्वी जवळून गेला असेल, अगदी मागास अश्या अश्मयुगीन लोकांनी या दिसलेल्या अदभूत रम्य अश्या घटनेची नोंद पाषाणचित्र म्हणून का होईना घेतली होती, पण आपल्या या भारत खंडात अपवाद (असेल याची माहिती आता माझ्याकडे नाही) म्हणून देखील नोंद नाही आहे, आणि हे त्या भूखंडात ज्याचे ज्योतिषी आकाशाकडे डोळे लावून जमिनीवर भविष्य सांगत!

दशानन 10/09/2014 - 21:05
वाचकाला अधान्तरी लटवणारी लेखमाला असा मी या लेखमालेचा उल्लेख करेन आता पुढे :)

एस 10/09/2014 - 20:00
पण युरोप-अमेरिका वगैरे सोडून अशा कथा नसतात का? विशेषतः भारतीय पार्श्वभूमीवरील असे किस्से वाचायला आवडेल.

In reply to by एस

स्पार्टाकस 10/09/2014 - 22:58
भारतीय उपखंडातही अशा अनेक घटना निश्चीतच घडल्या आहेत आणि अद्यापही घडत असाव्या, परंतु शास्त्रीय पद्धतीने त्यांचा तपास करुन त्याची नोंद ठेवण्याची आपल्याकडील उदासिनता त्यावरील कोणताही संदर्भ मिळण्याच्या आड येत असते. आणि अशी नोंद केली गेली असली तरी अनेकदा लाल फितीचा सरकारी खाक्या आड येतो. या मालिकेचा पुढचा भाग भारतातीलच एका घटनेवर आहे.

In reply to by स्पार्टाकस

दशानन 11/09/2014 - 00:03
>>>परंतु शास्त्रीय पद्धतीने त्यांचा तपास करुन त्याची नोंद ठेवण्याची आपल्याकडील उदासिनता त्यावरील कोणताही संदर्भ मिळण्याच्या धमुकेतू शास्त्रीय पद्धतीने जाऊ द्या खड्यात पण सरळ साधी ढोबळ नोंद देखील "आपण" करत नव्हतो. गेल्या ५-१० हजार वर्षात किमान ५-६ वेळातरी कुठला ना कुठलां धुमकेतू पृथ्वी जवळून गेला असेल, अगदी मागास अश्या अश्मयुगीन लोकांनी या दिसलेल्या अदभूत रम्य अश्या घटनेची नोंद पाषाणचित्र म्हणून का होईना घेतली होती, पण आपल्या या भारत खंडात अपवाद (असेल याची माहिती आता माझ्याकडे नाही) म्हणून देखील नोंद नाही आहे, आणि हे त्या भूखंडात ज्याचे ज्योतिषी आकाशाकडे डोळे लावून जमिनीवर भविष्य सांगत!

दशानन 10/09/2014 - 21:05
वाचकाला अधान्तरी लटवणारी लेखमाला असा मी या लेखमालेचा उल्लेख करेन आता पुढे :)
उत्तर अटलांटीक महासागरातील आणि युरोपातील सर्वात मोठं बेट म्हणजे ग्रेट ब्रिटन! युनायटेड किंगडम या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश हा मूलत: इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या चार स्वतंत्र देशांचा बनलेला आहे. या चारही देशांनी एकत्रं येऊनही आपापल्या परंपरा आणि चालीरिती जाणिवपूर्वक वेगळ्या जपलेल्या आहेत.

फेसबुक मानिया

फुंटी ·

वेल्लाभट 10/09/2014 - 15:17
जबर ! तिटकारा येतो खरं कधी कधी फेसबुकी आयुष्याचा. काय करणार, आजकाल एखादी चांगली गोष्ट लाईक करायला फेसबुकावरच वेळ असतो ना लोकांना, तिथेच भेटतात लोकं; जी प्रत्यक्ष भेटूनही न भेटल्यासारखी असतात. मग काय? करा लॉगिन !

वेल्लाभट 10/09/2014 - 15:17
जबर ! तिटकारा येतो खरं कधी कधी फेसबुकी आयुष्याचा. काय करणार, आजकाल एखादी चांगली गोष्ट लाईक करायला फेसबुकावरच वेळ असतो ना लोकांना, तिथेच भेटतात लोकं; जी प्रत्यक्ष भेटूनही न भेटल्यासारखी असतात. मग काय? करा लॉगिन !
एका प्रोफाईल लॉगीनने समोर दिसतात असंख्य मने चांगुलपणाचे पुतळे ,आदर्श आभासी व्यक्तिमत्त्वे , सद्वर्तनी ,भावूक ,अंतरंगाला हमखास हात घालणारीच स्टेटस त्यावर सहमतीचे लोणी , आदर्श विचारांनी ओथंबून वाहणाऱ्या आदर्श पोस्ट त्यावर तसल्याच गुळमुळीत कमेंटची पखरण आदर्श फेसबुक जीवन ,रेडी टू सर्व्ह .... प्रेमाचे समुद्र ,उमाळ्याचे नद ... हळुवार ,सेन्सेटिव ,अलगद चालणारी इनबॉक्स मधली खलबत दुसरीकडे बुरखेधाऱ्यांचे राडे, अतृप्त इच्छांच्या तारेवर उलटी लटकलेली मने चाळीशीनंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ... संभ्रमात आहे फेसबुक .... झुगारावी सो कॉल्ड संस्कृती .... की मिरवाव भाऊराया ,ताई म्हणून.... लोगिन ने वाढ

मामाचे गाव - तात्या

दशानन ·

भिंगरी 10/09/2014 - 00:32
न्याहारीमध्ये भाकरी, भाजी, तोंडी लावायला ठेचा आणि दही. हे हवेच हवे नुसतेच तोपासु नाही ,पाट वहायला लागले(तोंडातुन)

मस्तं लेख. जुन्या आठवणी, प्रेमाची राकट, कष्टकरी माणसं आणि गावचं आरोग्यदायी वातावरण. बालपणचं हे वैभवच म्हणावे लागेल. कानडी वाक्यांचे, शब्दांचे अर्थ तिथेच, वाक्य संपल्यावर लगेच, दिल्यास समजायला बरे होईल.

एस 10/09/2014 - 13:16
पावसाळ्यातही तापलेल्या मिपावर थंडगार शिडकावा... लेख प्रचंड आवडला आणि भावला. पुभाप्र.

सुनील 10/09/2014 - 15:45
छान लेख. 'इकडे बा' म्हणजे अगदी मराठमोळं कन्नड दिसतय! जण्रली 'इले बा' म्हणजे 'इकडे ये', असे ऐकले होते.

थारोळ्यातून सोडलेले पाणी पाटातून खळखळ वाहत आपला थंडगार स्पर्श करत शेतातील प्रत्येक रोपाची तृष्णा भागवतो तशीच जाणीव आपला लेख वाचताना झाली.

psajid 11/09/2014 - 15:41
झोपडीवर भोपळ्याची हिरवीगार वेल पसरलेली @ डावीकडे सरपण गोळा करून रचून ठेवलेले @ म्हशी फेंद्ररायच्या @ अंगावर बंडी @ हे अस्सल ग्रामीण शब्द खूप दिवसांनी वाचावयास मिळाले. अगदी लहानपणचे शेतीतील आयुष्य जगतोय असे वाटले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत ...........

भिंगरी 10/09/2014 - 00:32
न्याहारीमध्ये भाकरी, भाजी, तोंडी लावायला ठेचा आणि दही. हे हवेच हवे नुसतेच तोपासु नाही ,पाट वहायला लागले(तोंडातुन)

मस्तं लेख. जुन्या आठवणी, प्रेमाची राकट, कष्टकरी माणसं आणि गावचं आरोग्यदायी वातावरण. बालपणचं हे वैभवच म्हणावे लागेल. कानडी वाक्यांचे, शब्दांचे अर्थ तिथेच, वाक्य संपल्यावर लगेच, दिल्यास समजायला बरे होईल.

एस 10/09/2014 - 13:16
पावसाळ्यातही तापलेल्या मिपावर थंडगार शिडकावा... लेख प्रचंड आवडला आणि भावला. पुभाप्र.

सुनील 10/09/2014 - 15:45
छान लेख. 'इकडे बा' म्हणजे अगदी मराठमोळं कन्नड दिसतय! जण्रली 'इले बा' म्हणजे 'इकडे ये', असे ऐकले होते.

थारोळ्यातून सोडलेले पाणी पाटातून खळखळ वाहत आपला थंडगार स्पर्श करत शेतातील प्रत्येक रोपाची तृष्णा भागवतो तशीच जाणीव आपला लेख वाचताना झाली.

psajid 11/09/2014 - 15:41
झोपडीवर भोपळ्याची हिरवीगार वेल पसरलेली @ डावीकडे सरपण गोळा करून रचून ठेवलेले @ म्हशी फेंद्ररायच्या @ अंगावर बंडी @ हे अस्सल ग्रामीण शब्द खूप दिवसांनी वाचावयास मिळाले. अगदी लहानपणचे शेतीतील आयुष्य जगतोय असे वाटले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत ...........
लाल ठसठशीत कुंकू, हातात बांगड्या, आणि समोर निखारा फुललेली चूल. मावशीने चूलीवरून गरम गरम भाकरी काढली आणि माझ्या ताटात ठेवत म्हणाली "राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि!" मी गरम भाकरीचा तुकडा मोडला व तोच समोरून काम आले हे पाहून तिच्याकडे पाहू लागलो तर मला तात्यांचे जेवण शेतात द्यायचे काम करावे लागणार होते. मावशीने शिदोरी बांधली व माझ्या हातात दिली. माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी ही मावशी व तिचा मी शब्द टाळेन हे शक्यच नव्हते. तीन तीन मुलींची ती आई, पण लहानग्या बहिणीच्या या पोरावर तिचा फार जीव. जसा ती माझा शब्द खाली पडू देत नसे तसाच मी तिचा शब्द खाली पडू देत नसे.

सायकलींग... (भाग १)

मोदक ·

अनेक महिने मोदकने लेखनसन्यास व प्रतिसादसन्यास घेतला होता. या काळात संपूर्ण लक्ष सायकलिंगवर केंद्रीत केलेले दिसत आहे. या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच. यावेळचे लेखन अभ्यासपूर्ण तर आहेच व त्यास अनुभवाची जोड मिळालेली आहे. एका नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरची लेखमालिका वाचायला मिळणार याचा आनंद आहे. सायकलिंगमधील पुढचे टप्पे गाठण्यास शुभेच्छा.

सुहास.. 09/09/2014 - 22:23
पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी) >>> लय भारी रे गड्या ...बोपदेव घाटात बाईक ला दम लागतोय ..सायकल मारलीस !! धन्य आहेस

In reply to by सुहास..

मोदक 10/09/2014 - 15:15
:) खरं आहे.. बोपदेव घाट आणि पाबे घाट आम्ही आत्तापर्यंत सर केलेले अवघड घाटांपैकी आहेत. बोपदेव घाटाची उंची अचानक वाढत जाते. . घाट उतरल्यानंतर सहज पुढच्या चाकाला हात लावून बघितला, तीव्र उतारावर सतत ब्रेक लावल्याने आणि एकंदर झालेल्या घर्षणाने रिम प्रचंड तापली होती - सणसणून चटका बसला.

रवीराज 09/09/2014 - 23:22
पुणे पुन्हा सायकलींचे शहर होउ लागले आहे, हि चांगली गोष्ट आहे.

स्पंदना 10/09/2014 - 05:01
बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप आहे या सायकलींग मागे? गप घरात टीव्हीपुढे पडुन रहायच सोडुन नाही त्या भानगडी कुणी सांगीतल्या आहेत देव जाणे. काय एकेक थेर तरी? आणि एव्ह्ढा पैसा सायकल विकत घ्यायला? त्यात एखादा स्मार्ट फोन बीन घ्यायचा, मिरवायच सोडुन.......

मोदकराव बरेच दिवसानी बोर्डावर दिसले. पण काय एन्ट्री मारली आहे. एकदम दिवार मधल्या बच्चन सारखी जबरदस्त. सायकल चालवण्याचे पण वेड लागते. तुमचे हे वेड फार आवडले. ते असेच टिकुन रहावे या साठी अनेक शुभेच्छा. रच्याकने मी सुध्दा रोज हापिसची बस पकडायला सायकल वरुनच बस स्टॉप पर्यंत जातो. रोज सकाळी पाच कि.मी. आणि संध्याकाळी ५ कि.मी. असे मागची ६ वर्ष करत आहे. पैजारबुवा

In reply to by श्रीरंग_जोशी

नळ स्टॉपला टेलिफोन एक्सचेंजच्या मागे. एकदम सेफ जागा आहे. बाकी. दिवसभर सायकलवर असण्याचे दिवस गेले आता. कालिजात असताना दिवसभर भटकायचो सायकली वरुन. पैजारबुवा,

खरं सांगायचं तर तू सायकल बद्दल चौकशा सुरू केल्यास तेव्हा मलाही हे एक खुळ आहे असंच वाटलं होतं.. पण तू चक्क इतकं मनावर घेतलस!! क्या बात है!! खुप दिवसांनी इथे आलास.. येत रहा बाबा.. ८ तास हापिसात पाट्या टाकत असशील तर १० मिनिटं इथेही डोकावुन जात जा!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाखु 10/09/2014 - 14:59
ईथे गणपती बाप्प आम्हाला पावले आणि "मोद(क)" अवतरला.

In reply to by मोदक

चौकटराजा 11/09/2014 - 08:55
शेवटी मोदकाच्या आयुष्यात एक " ती" आली याचा आनंद आहे ! बाकी सायकल चालविण्यामुळे दर शनिवारी हादडायला वेळ मिळाला नसेल त्यामुळे जरा फिगर सुधारली असल्यास " ती" ला त्याचे श्रेय द्यायलाच पाहिजे. @ मोदक , बघ लेका इथं किती लोकानी तुझं स्वागत केलं आहे ते ! खुंटा हलवून तू मिपातलं स्थान पक्कं केल आहेस बुवा ! आता मी पण शिंग मोडून एक सायकल घेउ म्हण्तो !

समीरसूर 10/09/2014 - 10:33
आपल्या जिद्दीला, झपाटलेपणाला सलाम! इतकी लांबची अंतरे सायकलने कापणे खूप अवघड आहे. अशी आव्हाने पेलणे खरोखर आयुष्याला एक नवा झळाळता अर्थ देते. लिखाण तर मस्तच! अजून येऊ द्या. :-) बघतो मला काही प्रेरणा मिळतेय का? (सायकल चालविण्याची नव्हे; आयुष्याचा असा काही दमदार अर्थ गवसतोय का हे चाचपडून पाहण्याची). :-) आपल्याला अनेक शुभेच्छा!

सविता००१ 10/09/2014 - 12:16
मस्तच रे. आता पटापट पुढचे भाग लिहि. काय काय नवीनच कळालं आज मला सायकल बद्द्ल.

इनिगोय 10/09/2014 - 13:05
आजच हा लेख वाचला. आणि नेल्सन मंडेलांचं हे वाक्यही ... There is no passion to be found playing small - in settling for a life that is less than the one you are capable of living. You're a very good example of this.. नवनवे उपक्रम हाती घेऊन तू ते नेटाने + अभ्यासपूर्ण तयारीने पार पाडतोस, याचं कौतुक आणि अचंबाही वाटतो. अनेक शुभेच्छा. आणि अर्थातच पुभाप्र.

बाळ सप्रे 10/09/2014 - 14:08
छान!! बाकी सायकल कशी नसावी हे हळूहळू कळत जाते याबाबतीत एकदम सहमत.. उच्चप्रतीच्या सायकलमुळे कामगिरीत बराच फरक पडतो.. या सीझनमध्ये २०० BRM करण्याचा माझाही मानस आहे..

In reply to by बाळ सप्रे

कपिलमुनी 10/09/2014 - 15:44
BRM = Brevet des Randonneurs Mondiaux. Brevets are long-distance, free-paced cycling events. Each rider can ride at his or her own pace. The BRMs are 200-, 300-, 400-, 600-, or 1000- kilometer long. The rules require to ride the brevets in a specific time limit (e.g., you have 40 hours to ride a 600 km brevet and 75 hours for a 1000 km). Therefore you don’t have much down time and you have to ride at night... with a reflective vest and strong lights ! Riders are self-reliant (they don’t have a support vehicle). A brevet is not a race. It’s a challenge. There is no ranking. All finishers are equal. Participants are called randonneurs.
आज नवीन शब्द कळला

मोदक 10/09/2014 - 15:24
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. पाठीवर मारलेल्या कौतुकाच्या थापांबद्द्ल विशेष आभार्स.. पण थांबा. अब्बी म्येन म्याच बाकी हय. :) बाळ सप्रे - BRM साठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर बिन्धास्त सांगा. माहिती हवी असेल, सोबत लांब राईडला जायचे असेल किंवा BRM रूटवर प्रॅक्टीस करायची असेल तर कधीही हाक मारा.

सूड 10/09/2014 - 16:39
याचप्रकारे लवकरात लवकर आमच्या सिक्स पॅक अ‍ॅब्स उगवून त्या कशा उगवल्या याचे लीळामृत लिहावयाची संधी आम्हाला मिळो हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!! :)

खटपट्या 11/09/2014 - 05:17
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. रोज सराव चालू केला आहे. स्टैमिना वाढल्यावर अजून चांगली (हलकी आणि कमी श्रमात जास्त पळणारी) सायकल घेण्याचा विचार आहे. मोदक यांची मदत मिळेलच हि आशा !! nil

In reply to by खटपट्या

मदनबाण 11/09/2014 - 10:04
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. हिकडं का तिकडं ? बाकी या धाग्यामुळे लहानपणाचे दिवस आठवले होते, तिर्थरुपांनी त्यावेळी मला STREET CAT सायकल घेउन दिली होती... या साकलची मस्त जाहिरात लागायची.बूम बूम शाका लाका बूम बूम शाक, स्ट्रीट कॅट गॉना रॉक यू बॅक अशी त्याची जिंगल होती, त्याकाळातली ती वेगळी सायकल होती. बरीच सायकल चालवली, स्लो सायकलींग च्या स्पर्धत एकदा बक्षिस सुद्धा मिळालं होत ! गेले दिन गेले... मध्यंतरी एकदा सायकल घेण्याची उर्मी आली होती, पण राह्यलच बघा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

In reply to by मदनबाण

खटपट्या 11/09/2014 - 10:54
माझ्या हिकड घेतलीय ! तुमच्या तिकड सायकल चालवण्यासारखी परिस्थिती राहिली नाही आता ! तिकड आल्यावर तिकड बी चालवू कि !!

तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन आठवडयातुन कमीत कमी २ ते ३ वेळा कंपनीमधे सायकलवर जाणार आहे. शालेय जीवनामधला आमचा रणगाडा दुरुस्त करुन घेतोय आज. (विकांत सत्कारणी लागणार आज). =))

मोदक 11/09/2014 - 18:54
राम्राम मंडळी, मिपाकरांचा सायकलींगचा उत्साह बघता ट्रेक करताना.. या धाग्याच्या धर्तीवर "सायकलींग करताना.." असा धागा काढावयाचे मनात आहे. तुम्हाला सायकलींग विषयी असलेले प्रश्न, शंका एखादी माहिती हवी असल्यास याच धाग्याच्या प्रतिसादात विचारले तरी चालेल. माझ्या अल्पज्ञानानुसार प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन. एखादे उत्तर माहिती नसल्यास आपण मिळून शोधूया. आपला, मोदक.

सायकलिंग वर लेखमाला पाहून उत्सुकता चाळवली. हा विषय तसा इथे दुर्लक्षितच होता. यंदाच कार्यालयातील ३५ + मित्राने BRM 200 नि 400 पूर्ण केल्या पण 600 हुकली. आपला लेख त्याला जरूर वाचावयास देईन. आपल्याप्रमाणेच सायकलीच्या किमती बघून बेत पुढे ढकलत होतो. पण या महिन्यातच second hand तरी सायकल घेण्याचा विचार आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, एकदा तरी देकॅथालोन ला चक्कर मारा. आता नाशकात सुद्धा उघडले आहे. लेखमालेसाठी नि सायकलिंग साठी शुभेच्छा......

In reply to by विअर्ड विक्स

मोदक 13/09/2014 - 13:24
धन्यवाद.. डेकॅथलॉन ला नेहमी जाणे होते. तेथे एकदा "One Minute Fast Cycling" स्पर्धा झाली होती त्यामध्ये माझा दुसरा नंबर आला. :)

विलासराव 13/09/2014 - 14:09
माझ्या डोक्यात हे खुळ आलय हे तुम्हाला कसं समजलं मोदकशेठ? मला पण आपलं म्हणा. आनी आवाज द्या. पन आमच्याकडे अजुन सायकल नाही,इथुन सुरवात आहे. पण वांदा नाय आपल्या डोसक्यात एकदा बसलं ना मग आपण ते करणारच. फक्त योग्य मार्ग्दर्शन तुम्ही करा म्हणजे झालं. आमची आजची प्रेरणा ही पहा: http://www.loksatta.com/vruthanta-news/a-cycle-journey-from-panvel-to-siachen-900686/

शिद 15/09/2014 - 20:07
८ वी ते १० वी शाळेत 'टेक्निकल' विषय होता पण त्याचे वर्ग शाळेपासून ३-४ किमी. लांब होते मग त्यावेळी रु. १५००/- ला एक नविन सायकल विकत घेतली होती. ती सायकल जवळजवळ ७-८ वर्षे मजबूत वापरली पण नंतर हळूहळु वापर कमी होऊ लागल्यामूळे विकली. पहील्या परदेशवारीत सायकल चालवण्याची पुन्हा संधी मिळाली व ठरवलं की भारतात गेलो की पुन्हा नविन सायकल विकत घ्यायची. घरी आल्यावर मस्त नविन सायकल विकत घेतली, अगदी २ र्‍या फोटोत दाखवल्याप्रमाणे (फक्त तिला गिअर्स नव्हते). वडील सकाळी ऑफिसला जाताना स्टेशनपर्यंत सायकल घेऊन जायचे व येताना मी घरी घेऊन यायचो. विकांताला किरकोळ कामं करण्यासाठी, कंटाळा आला की पाय मोकळे करण्यासाठी, नविन-नविन रस्ते शोधण्यासाठी (हि माझी आवड) इ. कारणांसाठी सुद्धा आम्ही ती सायकल १-२ वर्षे भरपूर वापरली. एका सकाळी वडीलांनी नेहमी प्रमाणे नेहमीच्या जागेवर सायकल लॉक करुन ठेवली होती पण संध्याकाळी सायकल गायब झाली होती. कुठल्यातरी हरामखोराने (भरपूर शिव्या येत आहेत आता लिहीताना पण...) नविन सायकल दिसली म्हणून १५०-२०० सायकलींमधून बरोबर आमचीच सायकल चोरून नेली होती. सगळीकडे शोधून व पार्कींगवाल्याला विचारुन देखील काहीच उत्तर मिळलं नाही तेव्हा पोलिसांत रीतसर तक्रार केली पण आजतागायत आमची सायकल मिळाली नाही व बहूतेक कधीच मिळणार नाही. ह्या असल्या प्रसंगामूळे आता नविन सायकल विकत घ्येण्यास मन धजावत नाही व घरचे देखील परवानगी देणार नाहीत. :(

पिंगू 16/09/2014 - 21:54
सध्या तरी माझ्या घोड्याची मुरगळलेली मान ठीक करुन थोड्या अंतराच्या राईडस करतोय. तेव्हा लवकरच शक्य असेल, तेव्हा पुढील कार्यक्रम सुरु करेन.

चढ आल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त दम लागणे, सायकलचा स्पीड वाढवता न येणे, साध्या उतारावरही पेडल्सची क्षमता संपणे वगैरे वगैरे. आता कोणत्या प्रकारची सायकल घ्यावी याच्या संकल्पना स्पष्ट होत होत्या.
आजकाल ह्या स्टेपपोतूर आलोय. बाकी लोअर बैकचा थोडासा इश्यू जाणवला होता. त्याव्यतिरिक्त सगळ झकास.

In reply to by मोदक

माझाही गणेशा झालाय. पहिला फोटोचा दुवा चेपूचा दिसतोय. शेअरींग काढून टाकले आहेस का? कदाचित इतर कुणाच्या पेजवरून दुवा दिला होता का?

अनेक महिने मोदकने लेखनसन्यास व प्रतिसादसन्यास घेतला होता. या काळात संपूर्ण लक्ष सायकलिंगवर केंद्रीत केलेले दिसत आहे. या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच. यावेळचे लेखन अभ्यासपूर्ण तर आहेच व त्यास अनुभवाची जोड मिळालेली आहे. एका नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरची लेखमालिका वाचायला मिळणार याचा आनंद आहे. सायकलिंगमधील पुढचे टप्पे गाठण्यास शुभेच्छा.

सुहास.. 09/09/2014 - 22:23
पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी) >>> लय भारी रे गड्या ...बोपदेव घाटात बाईक ला दम लागतोय ..सायकल मारलीस !! धन्य आहेस

In reply to by सुहास..

मोदक 10/09/2014 - 15:15
:) खरं आहे.. बोपदेव घाट आणि पाबे घाट आम्ही आत्तापर्यंत सर केलेले अवघड घाटांपैकी आहेत. बोपदेव घाटाची उंची अचानक वाढत जाते. . घाट उतरल्यानंतर सहज पुढच्या चाकाला हात लावून बघितला, तीव्र उतारावर सतत ब्रेक लावल्याने आणि एकंदर झालेल्या घर्षणाने रिम प्रचंड तापली होती - सणसणून चटका बसला.

रवीराज 09/09/2014 - 23:22
पुणे पुन्हा सायकलींचे शहर होउ लागले आहे, हि चांगली गोष्ट आहे.

स्पंदना 10/09/2014 - 05:01
बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप आहे या सायकलींग मागे? गप घरात टीव्हीपुढे पडुन रहायच सोडुन नाही त्या भानगडी कुणी सांगीतल्या आहेत देव जाणे. काय एकेक थेर तरी? आणि एव्ह्ढा पैसा सायकल विकत घ्यायला? त्यात एखादा स्मार्ट फोन बीन घ्यायचा, मिरवायच सोडुन.......

मोदकराव बरेच दिवसानी बोर्डावर दिसले. पण काय एन्ट्री मारली आहे. एकदम दिवार मधल्या बच्चन सारखी जबरदस्त. सायकल चालवण्याचे पण वेड लागते. तुमचे हे वेड फार आवडले. ते असेच टिकुन रहावे या साठी अनेक शुभेच्छा. रच्याकने मी सुध्दा रोज हापिसची बस पकडायला सायकल वरुनच बस स्टॉप पर्यंत जातो. रोज सकाळी पाच कि.मी. आणि संध्याकाळी ५ कि.मी. असे मागची ६ वर्ष करत आहे. पैजारबुवा

In reply to by श्रीरंग_जोशी

नळ स्टॉपला टेलिफोन एक्सचेंजच्या मागे. एकदम सेफ जागा आहे. बाकी. दिवसभर सायकलवर असण्याचे दिवस गेले आता. कालिजात असताना दिवसभर भटकायचो सायकली वरुन. पैजारबुवा,

खरं सांगायचं तर तू सायकल बद्दल चौकशा सुरू केल्यास तेव्हा मलाही हे एक खुळ आहे असंच वाटलं होतं.. पण तू चक्क इतकं मनावर घेतलस!! क्या बात है!! खुप दिवसांनी इथे आलास.. येत रहा बाबा.. ८ तास हापिसात पाट्या टाकत असशील तर १० मिनिटं इथेही डोकावुन जात जा!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाखु 10/09/2014 - 14:59
ईथे गणपती बाप्प आम्हाला पावले आणि "मोद(क)" अवतरला.

In reply to by मोदक

चौकटराजा 11/09/2014 - 08:55
शेवटी मोदकाच्या आयुष्यात एक " ती" आली याचा आनंद आहे ! बाकी सायकल चालविण्यामुळे दर शनिवारी हादडायला वेळ मिळाला नसेल त्यामुळे जरा फिगर सुधारली असल्यास " ती" ला त्याचे श्रेय द्यायलाच पाहिजे. @ मोदक , बघ लेका इथं किती लोकानी तुझं स्वागत केलं आहे ते ! खुंटा हलवून तू मिपातलं स्थान पक्कं केल आहेस बुवा ! आता मी पण शिंग मोडून एक सायकल घेउ म्हण्तो !

समीरसूर 10/09/2014 - 10:33
आपल्या जिद्दीला, झपाटलेपणाला सलाम! इतकी लांबची अंतरे सायकलने कापणे खूप अवघड आहे. अशी आव्हाने पेलणे खरोखर आयुष्याला एक नवा झळाळता अर्थ देते. लिखाण तर मस्तच! अजून येऊ द्या. :-) बघतो मला काही प्रेरणा मिळतेय का? (सायकल चालविण्याची नव्हे; आयुष्याचा असा काही दमदार अर्थ गवसतोय का हे चाचपडून पाहण्याची). :-) आपल्याला अनेक शुभेच्छा!

सविता००१ 10/09/2014 - 12:16
मस्तच रे. आता पटापट पुढचे भाग लिहि. काय काय नवीनच कळालं आज मला सायकल बद्द्ल.

इनिगोय 10/09/2014 - 13:05
आजच हा लेख वाचला. आणि नेल्सन मंडेलांचं हे वाक्यही ... There is no passion to be found playing small - in settling for a life that is less than the one you are capable of living. You're a very good example of this.. नवनवे उपक्रम हाती घेऊन तू ते नेटाने + अभ्यासपूर्ण तयारीने पार पाडतोस, याचं कौतुक आणि अचंबाही वाटतो. अनेक शुभेच्छा. आणि अर्थातच पुभाप्र.

बाळ सप्रे 10/09/2014 - 14:08
छान!! बाकी सायकल कशी नसावी हे हळूहळू कळत जाते याबाबतीत एकदम सहमत.. उच्चप्रतीच्या सायकलमुळे कामगिरीत बराच फरक पडतो.. या सीझनमध्ये २०० BRM करण्याचा माझाही मानस आहे..

In reply to by बाळ सप्रे

कपिलमुनी 10/09/2014 - 15:44
BRM = Brevet des Randonneurs Mondiaux. Brevets are long-distance, free-paced cycling events. Each rider can ride at his or her own pace. The BRMs are 200-, 300-, 400-, 600-, or 1000- kilometer long. The rules require to ride the brevets in a specific time limit (e.g., you have 40 hours to ride a 600 km brevet and 75 hours for a 1000 km). Therefore you don’t have much down time and you have to ride at night... with a reflective vest and strong lights ! Riders are self-reliant (they don’t have a support vehicle). A brevet is not a race. It’s a challenge. There is no ranking. All finishers are equal. Participants are called randonneurs.
आज नवीन शब्द कळला

मोदक 10/09/2014 - 15:24
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. पाठीवर मारलेल्या कौतुकाच्या थापांबद्द्ल विशेष आभार्स.. पण थांबा. अब्बी म्येन म्याच बाकी हय. :) बाळ सप्रे - BRM साठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर बिन्धास्त सांगा. माहिती हवी असेल, सोबत लांब राईडला जायचे असेल किंवा BRM रूटवर प्रॅक्टीस करायची असेल तर कधीही हाक मारा.

सूड 10/09/2014 - 16:39
याचप्रकारे लवकरात लवकर आमच्या सिक्स पॅक अ‍ॅब्स उगवून त्या कशा उगवल्या याचे लीळामृत लिहावयाची संधी आम्हाला मिळो हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!! :)

खटपट्या 11/09/2014 - 05:17
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. रोज सराव चालू केला आहे. स्टैमिना वाढल्यावर अजून चांगली (हलकी आणि कमी श्रमात जास्त पळणारी) सायकल घेण्याचा विचार आहे. मोदक यांची मदत मिळेलच हि आशा !! nil

In reply to by खटपट्या

मदनबाण 11/09/2014 - 10:04
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. हिकडं का तिकडं ? बाकी या धाग्यामुळे लहानपणाचे दिवस आठवले होते, तिर्थरुपांनी त्यावेळी मला STREET CAT सायकल घेउन दिली होती... या साकलची मस्त जाहिरात लागायची.बूम बूम शाका लाका बूम बूम शाक, स्ट्रीट कॅट गॉना रॉक यू बॅक अशी त्याची जिंगल होती, त्याकाळातली ती वेगळी सायकल होती. बरीच सायकल चालवली, स्लो सायकलींग च्या स्पर्धत एकदा बक्षिस सुद्धा मिळालं होत ! गेले दिन गेले... मध्यंतरी एकदा सायकल घेण्याची उर्मी आली होती, पण राह्यलच बघा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

In reply to by मदनबाण

खटपट्या 11/09/2014 - 10:54
माझ्या हिकड घेतलीय ! तुमच्या तिकड सायकल चालवण्यासारखी परिस्थिती राहिली नाही आता ! तिकड आल्यावर तिकड बी चालवू कि !!

तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन आठवडयातुन कमीत कमी २ ते ३ वेळा कंपनीमधे सायकलवर जाणार आहे. शालेय जीवनामधला आमचा रणगाडा दुरुस्त करुन घेतोय आज. (विकांत सत्कारणी लागणार आज). =))

मोदक 11/09/2014 - 18:54
राम्राम मंडळी, मिपाकरांचा सायकलींगचा उत्साह बघता ट्रेक करताना.. या धाग्याच्या धर्तीवर "सायकलींग करताना.." असा धागा काढावयाचे मनात आहे. तुम्हाला सायकलींग विषयी असलेले प्रश्न, शंका एखादी माहिती हवी असल्यास याच धाग्याच्या प्रतिसादात विचारले तरी चालेल. माझ्या अल्पज्ञानानुसार प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन. एखादे उत्तर माहिती नसल्यास आपण मिळून शोधूया. आपला, मोदक.

सायकलिंग वर लेखमाला पाहून उत्सुकता चाळवली. हा विषय तसा इथे दुर्लक्षितच होता. यंदाच कार्यालयातील ३५ + मित्राने BRM 200 नि 400 पूर्ण केल्या पण 600 हुकली. आपला लेख त्याला जरूर वाचावयास देईन. आपल्याप्रमाणेच सायकलीच्या किमती बघून बेत पुढे ढकलत होतो. पण या महिन्यातच second hand तरी सायकल घेण्याचा विचार आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, एकदा तरी देकॅथालोन ला चक्कर मारा. आता नाशकात सुद्धा उघडले आहे. लेखमालेसाठी नि सायकलिंग साठी शुभेच्छा......

In reply to by विअर्ड विक्स

मोदक 13/09/2014 - 13:24
धन्यवाद.. डेकॅथलॉन ला नेहमी जाणे होते. तेथे एकदा "One Minute Fast Cycling" स्पर्धा झाली होती त्यामध्ये माझा दुसरा नंबर आला. :)

विलासराव 13/09/2014 - 14:09
माझ्या डोक्यात हे खुळ आलय हे तुम्हाला कसं समजलं मोदकशेठ? मला पण आपलं म्हणा. आनी आवाज द्या. पन आमच्याकडे अजुन सायकल नाही,इथुन सुरवात आहे. पण वांदा नाय आपल्या डोसक्यात एकदा बसलं ना मग आपण ते करणारच. फक्त योग्य मार्ग्दर्शन तुम्ही करा म्हणजे झालं. आमची आजची प्रेरणा ही पहा: http://www.loksatta.com/vruthanta-news/a-cycle-journey-from-panvel-to-siachen-900686/

शिद 15/09/2014 - 20:07
८ वी ते १० वी शाळेत 'टेक्निकल' विषय होता पण त्याचे वर्ग शाळेपासून ३-४ किमी. लांब होते मग त्यावेळी रु. १५००/- ला एक नविन सायकल विकत घेतली होती. ती सायकल जवळजवळ ७-८ वर्षे मजबूत वापरली पण नंतर हळूहळु वापर कमी होऊ लागल्यामूळे विकली. पहील्या परदेशवारीत सायकल चालवण्याची पुन्हा संधी मिळाली व ठरवलं की भारतात गेलो की पुन्हा नविन सायकल विकत घ्यायची. घरी आल्यावर मस्त नविन सायकल विकत घेतली, अगदी २ र्‍या फोटोत दाखवल्याप्रमाणे (फक्त तिला गिअर्स नव्हते). वडील सकाळी ऑफिसला जाताना स्टेशनपर्यंत सायकल घेऊन जायचे व येताना मी घरी घेऊन यायचो. विकांताला किरकोळ कामं करण्यासाठी, कंटाळा आला की पाय मोकळे करण्यासाठी, नविन-नविन रस्ते शोधण्यासाठी (हि माझी आवड) इ. कारणांसाठी सुद्धा आम्ही ती सायकल १-२ वर्षे भरपूर वापरली. एका सकाळी वडीलांनी नेहमी प्रमाणे नेहमीच्या जागेवर सायकल लॉक करुन ठेवली होती पण संध्याकाळी सायकल गायब झाली होती. कुठल्यातरी हरामखोराने (भरपूर शिव्या येत आहेत आता लिहीताना पण...) नविन सायकल दिसली म्हणून १५०-२०० सायकलींमधून बरोबर आमचीच सायकल चोरून नेली होती. सगळीकडे शोधून व पार्कींगवाल्याला विचारुन देखील काहीच उत्तर मिळलं नाही तेव्हा पोलिसांत रीतसर तक्रार केली पण आजतागायत आमची सायकल मिळाली नाही व बहूतेक कधीच मिळणार नाही. ह्या असल्या प्रसंगामूळे आता नविन सायकल विकत घ्येण्यास मन धजावत नाही व घरचे देखील परवानगी देणार नाहीत. :(

पिंगू 16/09/2014 - 21:54
सध्या तरी माझ्या घोड्याची मुरगळलेली मान ठीक करुन थोड्या अंतराच्या राईडस करतोय. तेव्हा लवकरच शक्य असेल, तेव्हा पुढील कार्यक्रम सुरु करेन.

चढ आल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त दम लागणे, सायकलचा स्पीड वाढवता न येणे, साध्या उतारावरही पेडल्सची क्षमता संपणे वगैरे वगैरे. आता कोणत्या प्रकारची सायकल घ्यावी याच्या संकल्पना स्पष्ट होत होत्या.
आजकाल ह्या स्टेपपोतूर आलोय. बाकी लोअर बैकचा थोडासा इश्यू जाणवला होता. त्याव्यतिरिक्त सगळ झकास.

In reply to by मोदक

माझाही गणेशा झालाय. पहिला फोटोचा दुवा चेपूचा दिसतोय. शेअरींग काढून टाकले आहेस का? कदाचित इतर कुणाच्या पेजवरून दुवा दिला होता का?
उत्तरायण साठी झालेली पुणे ते बडोदा ट्रीप मनाप्रमाणे पार पडल्यामुळे २०१४ सालाची सुरूवात झकास झाली होती. ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१३ पासूनच माझी गुजरात ट्रीपची तयारी सुरू होती तेथून परत येतानाच "आता पुढे काय..?" असा प्रश्नही डोकावत होता. त्या ट्रीपचा हँगओव्हर उतरण्यात दोनेक आठवडे गेले दरम्यान भीमाशंकर / गिरवली वगैरे भटकंती झाली.

The morning after..

निखळानंद ·

In reply to by सूड

निखळानंद 09/09/2014 - 17:10
टिळकांनी सुरु केलेला हा गणेशोत्सव नक्कीच नाही.. सार्वजनिक असलेले काहीच आता चांगले असत नाही.. मला वाटतं समूहानी करण्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी एक चांगला नेता असावा लागतो. गल्लोगल्ली चांगले नेते येणार कुठुन ? योग्य मार्गदर्शना अभावी मग मेंढरं हैदोस घालतात...

काळा पहाड 09/09/2014 - 17:24
सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निखळानंद 09/09/2014 - 17:37
अहो चांगली खाज असलेले कार्यकर्ते ही आहेत म्हणून त्यांच्या गौरवा साठीच तर मी हा धागा काढला. नाहीतर 'गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप' या विषयावर इतर धागे आहेतच.. सगळ्या अनागोंदीत काहीतरी चांगले बघावे म्हणून मी या चौपाटी स्वछ करणा-या कार्यकर्त्यांकडे मोर्चा वळवला..

In reply to by निखळानंद

सूड 09/09/2014 - 17:43
नवीन दिसतांय म्हणून सांगतो, प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देत बसू नका. एकदा मिपार्पणमस्तु केलंत की आभाराचं भाषण द्यायला एक प्रतिसाद टाकावा. *हे माझं मत झालं, शेवटी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ;)

In reply to by काळा पहाड

सूड 09/09/2014 - 17:28
>>सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत. शब्दाशब्दाशी सहमत !! *HAPPY*

सवंगडी 10/09/2014 - 08:41
आव्ह तुमचं म्हणणं एकदम खर हाय बगा. पन आपल्याकडे कायदाच लोकांना हवीतशी भक्ती करायची परवांगी देतो न. मंग हे लोक तिथ पण केस खेळतील अन जिकतील पन. आजचा पेपर वाचला तर चांगल्या बातम्या आइवजि गणेशोत्सवाचे वाभाडे काढणाऱ्या बातम्याच जादा. अन त्यात तुमी अश्या pill वगैरे ची नावं घेता ते पण तेवढच खर हाय. मेडिकल मधी त्याप्रमाने मिळणाऱ्या साधनांची इक्री लई वाढते नवरात्र,रंगपंचमी,गणपती या काळात. आता सार्वजनिक उत्सव हे कमाईच साधन हाये. कोन बंद करायची भाषा करणार?

पैसा 10/09/2014 - 09:10
चांगले उपक्रम करणार्‍यांचे अभिनंदन आणि आभार! त्यांचं काम नेहमीच दुर्लक्षित रहातं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता सगळे सार्वजनिक उत्सव बंद करावेत यावर सहमत आहे.

In reply to by सूड

निखळानंद 09/09/2014 - 17:10
टिळकांनी सुरु केलेला हा गणेशोत्सव नक्कीच नाही.. सार्वजनिक असलेले काहीच आता चांगले असत नाही.. मला वाटतं समूहानी करण्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी एक चांगला नेता असावा लागतो. गल्लोगल्ली चांगले नेते येणार कुठुन ? योग्य मार्गदर्शना अभावी मग मेंढरं हैदोस घालतात...

काळा पहाड 09/09/2014 - 17:24
सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निखळानंद 09/09/2014 - 17:37
अहो चांगली खाज असलेले कार्यकर्ते ही आहेत म्हणून त्यांच्या गौरवा साठीच तर मी हा धागा काढला. नाहीतर 'गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप' या विषयावर इतर धागे आहेतच.. सगळ्या अनागोंदीत काहीतरी चांगले बघावे म्हणून मी या चौपाटी स्वछ करणा-या कार्यकर्त्यांकडे मोर्चा वळवला..

In reply to by निखळानंद

सूड 09/09/2014 - 17:43
नवीन दिसतांय म्हणून सांगतो, प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देत बसू नका. एकदा मिपार्पणमस्तु केलंत की आभाराचं भाषण द्यायला एक प्रतिसाद टाकावा. *हे माझं मत झालं, शेवटी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ;)

In reply to by काळा पहाड

सूड 09/09/2014 - 17:28
>>सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत. शब्दाशब्दाशी सहमत !! *HAPPY*

सवंगडी 10/09/2014 - 08:41
आव्ह तुमचं म्हणणं एकदम खर हाय बगा. पन आपल्याकडे कायदाच लोकांना हवीतशी भक्ती करायची परवांगी देतो न. मंग हे लोक तिथ पण केस खेळतील अन जिकतील पन. आजचा पेपर वाचला तर चांगल्या बातम्या आइवजि गणेशोत्सवाचे वाभाडे काढणाऱ्या बातम्याच जादा. अन त्यात तुमी अश्या pill वगैरे ची नावं घेता ते पण तेवढच खर हाय. मेडिकल मधी त्याप्रमाने मिळणाऱ्या साधनांची इक्री लई वाढते नवरात्र,रंगपंचमी,गणपती या काळात. आता सार्वजनिक उत्सव हे कमाईच साधन हाये. कोन बंद करायची भाषा करणार?

पैसा 10/09/2014 - 09:10
चांगले उपक्रम करणार्‍यांचे अभिनंदन आणि आभार! त्यांचं काम नेहमीच दुर्लक्षित रहातं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता सगळे सार्वजनिक उत्सव बंद करावेत यावर सहमत आहे.
आदल्या रात्री उत्सव साजरा करताना अनवधानाने, जोशात किंवा धुंदीत काही खबरदारी घ्यायची राहून गेली तर त्यातून काही अनपेक्षित, अनावश्यक असे घडू नये म्हणून बाजारात 'The morning after pill' मिळते. सुजाण आणि समंजस लोक ती घेतात.. पण दहा दिवस दणक्यात उत्सव साजरा केल्यावर आणि दहाव्या रात्री त्याचा कर्णकर्कश परिपाक मोठ्या धामधुमीत केल्यानंतर अकराव्या सकाळी त्याच्या परिणामांची तमा न बाळगता आपण आपल्या कामाला लागतो. किंबहुना आपल्या जल्लोशी उत्सवाचे काही दुष्परिणाम असू शकतील हे आपल्या गावीही नसते.. But all is not lost....

नास्तिक आणि विकृती

arunjoshi123 ·

In reply to by सुहास..

arunjoshi123 09/09/2014 - 17:25
आपली शंका रास्त आहे. विकृती असू शकेल म्हणत जास्त इलॅबोरेट न करता लेख तेथेच संपवला आहे. ------------ मग एक उदाहरण देतो. भविष्यकालीन एक समाज आहे. त्यातले सर्व लोक नास्तिक आहेत. त्यांना सद्यकालीन लेगसींमधे कोणतीही विशेष आस्था नाही म्हणा वा त्यांचे ज्ञान नाही म्हणा. त्यांना विज्ञानाचे पण खूप ज्ञान आहे असे मानू. त्यांचे आपसांत वर्तन कसे असावे हा प्रश्न घेऊ. ------------ त्यांचे स्वातंत्र्य या मूल्याबद्दलचे मत काय असेल पाहू. स्वातंत्र्य प्रत्येकाला असावे हे सत्कृतदर्शनी बरोबर वाटते. पण आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रत्येकाची क्षमता समान नसते. मग प्रत्येकाचे स्वातंत्र्य हे क्षमतेच्या प्रमाणात असावे का हा प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर हो असे यायची बरीच संभावना आहे. आता स्वातंत्र्य शब्दाला कोणते स्वातंत्र्य, किती, कधी हे सांगीतल्याशिवाय अर्थ नाही. मग संचारस्वातंत्र्याचे म्हणायचे झाले तर जास्त क्षम लोक जास्त संचार करतील (इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करतील). लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी क्रूड होईल. हे समीकरण सर्वत्र लावले तर आजच्या दृष्टीने हे वर्तन अनिष्ट वाटू शकते. --------------- आता अस्तिक देखिल आम्ही सारी ईश्वराची लेकरे, त्यात हा जवळचा हा दूरचा म्हणत अन्याय करतात. पण तो व्यवस्थागत अन्याय झाला, ती काही ऑफिशियल लाईन नाही. जेव्हा कि नास्तिकांचे भेदभावी वागणे हेच न्याय असेल, तो अन्याय म्हणून तक्रार करायची सोय नसेल. --------------- क्रूड उदाहरण सध्याला टाळत आहे.

In reply to by सुहास..

सुहास.. 09/09/2014 - 19:39
उगा पुस्तकातील संदर्भ उगाळण्याची सवय नाही आपल्याला ...माझं जे स्पष्ट मत आहे ते सांगतो .. आस्तिक म्हणतो ...देव आहे ....शोध घेत नाही ! नास्तिक म्हणतो ...देव नाही ...शोध घेत नाही ! , मग ईश्वर आहे की नाही याचा शोध कसा घ्यायच्या ...तुला प्रचीती आली ..छान !! तुझ्याकडे ठेव ..लोकांना बोंबंलुन सांगु नको ...त्याच श्रेष्ठत्व त्यामुळे टिकुन राहील ...कारण दुसर्‍याला ( ज्याला आपण बोंबंलुन सांगतो आहे , त्याला येईलच असे नाही ) आली तर अजुन अजुन चान चान ...पण नाही आली तर तो तुला खोटारड म्हणणार ...आस्तिक वि. नास्तिकाच असच आहे ...देव दगडात आहे तसा तो मानवात ही आहे , की मानव स्वतःच देव आहे ? की माणसाने देव घडविला ? की देवाने माणुस घडविला ? काय अर्थ आहे का या प्रश्नात आणि त्याची अशी प्रतवारी करुन अहवाल (पिसे) काढण्यात ...ज्याचे डोळे उघडतील त्याला दिसेल , आणी ज्याचा हात तुटेल तो त्याच्याच गळ्यात पडेल. एक बेवड्यासाठी , त्याला ती( वारुणी ) क्षणभर का असेना मिळालेली तृप्ती हा त्याच्या देव नसु शकतो का ? लहान मुलाला हातात लिमलेट च्या गोळ्या मिळाल्या तर त्याल त्यात देव सापडत नसावा का ? एखाद्या मजुराला, घरात पैशाची अडचण असताना, कामगार कट्ट्यावर एखाद्याने कामासाठी अ‍ॅडव्हान्स देउन उचललं की तो ठेकेदार त्याच्यासाठी देव नसतो का ? साधं तहान लागलेल्या एखाद्याला जर कोणी पाणी पाजलं तरी त्यात देव दिसतो ...मग आस्तिकाचा देव आणि त्या नास्तिकाचा देव कसा ठरविणार ? दोन्ही एकाच दिशेला धावत आहेत असे नाही का वाटत ...हसु येते जेव्हा सैध्दांतिक माणसे " योगायोग " हा शब्द वापरतात ..मी ज्याने हे म्हटले त्याला दोन एकदा तरी उच्चारायला लावतो ..." योगायोग " माझी मत पटतील असे नाही , पटली नाहीत तरी चालेल ! पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !! अक्षरश : उत आला हे विषय वाचुन वाचुन ..पाच वर्षे मिपावर या विषयावर नुसता किस पाडला जातोय ...दया करा , जगु द्या ..काही तरी नवीन वाचु द्या ...ही नम्र विनंती !!! आजची सही : माणुस हा चुकीचा पुतळा आहे , हे जर खर धरलं तर , पुतळा ही देखील माणसाचीच चुक आहे हे गृहीत धरुन चालावं

In reply to by सुहास..

arunjoshi123 11/09/2014 - 23:27
पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !!
आपल्या स्वतःच्या प्रतिसादात तुम्ही येथल्या दोन पकाऊ चर्चा सांगीतल्या आहेत. १. देव कशाला म्हणावे? वा देव भेटला केव्हा म्हणावे? आणि २. देव आहे कि नाही? ------------------------- मी मांडलेला विषय वेगळा आहे. यात देव देव असे १०० जागी लिहिले असले तरी देव चर्चेच्या केंद्रस्थानी नाही. चर्चेच्या केंद्रस्थानी मानवी मूल्ये आहेत. तुमचं आणि माझं वागणं आहे. देव काय आहे आणि देव आहे की नाही (किंवा विश्व का आहे आणि कसं आहे) या तांत्रिक्/वैज्ञानिक्/अध्यात्मिक दोन प्रश्नांची उत्तरे न देता वा नीट न देता देव मानावा का नाही अशी चर्चा आहे. त्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं हा फार असंभव प्रकार आहे म्हणून थेट तिसरा प्रश्न - "आता मी देव मानावा का? (किंवा हे जग सप्रयोजन आहे कि अप्रयोजित)" हा पहिला प्रश्न केला आहे.

In reply to by arunjoshi123

हाडक्या 09/09/2014 - 19:36
हा हा हा.. यावर आमच्या आवडत्या दक्षिण बाग (south park) मालिकेत एक भाग आहे, 'गो गॉड गो' म्हणून .. त्याचा हा एक विडिओ सर्वसाधारण कथा अशी की, भविष्यात नास्तिक जग आहे पण ते दोन तुकड्यात विभागले आहे एक म्हणजे Unified Atheist League (UAL) आणि दुसरे म्हणजे United Atheist Alliance (UAA). त्यांच्या भांडणाचा विषय पण मजेशीर आहे तो म्हणजे या दोहोंपैकी कोणते नाव जास्त logical आहे. मग लई गमजा. (त्या पडद्यावर पहा इच्छा असल्यास). मला वाटतंय तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे गमतीशीरपणे मांडलय.

चौकटराजा 09/09/2014 - 17:09
मला अनुभवानुसार , निरिक्षणानुसार असे वाटते की सर्वच तत्वज्ञाने ही फार मोठ्या अर्थाने सत्य आहेत व भ्रमही .हा सगळा उहापोह फार व्यापक अर्थाने विश्वाचाच भाग आहे. पण एका वेगळ्या नजरेने पाहिले असता हे फक्त विकसित मेंदूचे खेळ आहेत. याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा. ( 'अर्थ नाही' असे म्हणत नाही कारण माझे निरिक्षण विश्वाच्या बाहेरूनचे नाही) .सबब माक्झे तत्वज्ञान हा देखील एक भ्रम असू शकतो.

In reply to by चौकटराजा

arunjoshi123 09/09/2014 - 17:55
याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा.
असू शकतं. बर्‍याच तत्त्वज्ञानाला निसर्गाच्या पातळीवर अर्थ नसावा. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामधे अनंत तत्त्वज्ञाने विकसित झाली आहेत. पण अर्थशास्त्रच मूळात मूळ मानवी भावनांचा आदर करण्यासाठी (to respect needs of humanity) झाला आहे. तर जेव्हा मानवी भावनांना तिलांजली दिली जाते तेव्हा आर्थिक तत्त्वज्ञाने आहेत असे वाटू लागते. असो. मात्र ईश्वरविषयक तत्त्वज्ञानात एक नैसर्गिकता मला दिसते. ती मी ईथे नमूद करणे गरजेचे मानतो. आपण जर ईश्वर (त्याच्या तम तम भाव वाचक विशेषणांसह) नाही असे मानले तर ब्रह्मांडात मनुष्य स्वतः एक भौतिक वस्तू बनून राहतो. इतर अनेक वस्तुंसारखी अजून एक वस्तू. काही सब्-अ‍ॅटोमिक पार्टिकल्स, काही अणू, काही रेणू. अशा अणूंचे बनलेले संयुग. अशी अनेक संयुगे एकत्र येतात तेव्हा एक केमिकल कॉप्लेक्स बनते. तर माणूस म्हणजे तसा एक काँप्लेक्स. अशा संयुगसंचाचे (माणसांचे) भौतिक, रासायनिक गुणधर्म एक यादी बनवून लिहून काढता यावेत. (आज माहित नाहीत, पण कधी व्हायची शक्यता नाकारता येत नाही.). मग ज्याला आपण आपले सजीवत्व म्हणतो, जाणिव म्हणतो वा भावना म्हणतो त्या वास्तवात या किचकट गुणधर्मांना दिलेली सोपी नावे आहेत असे होते. त्यांना या जड गुणधर्मांपलिकडे अर्थ नाही. या सगळ्याचा स्रोत काय? तर निसर्गाचे नियम. सगळे लागलेले न लागलेले शोध. ते कसे ठरले? तर निसर्गाच्या नियमांनी. पुन्हा ते कसे बनले? तर निसर्गाच्या नियमांनी(देवानी जग बनवलं तर देवाला कोणी बनवलं चा सायंटिफिक इक्विवॅलेंट). भौतिकशास्त्रात ज्याला ऑब्जेक्ट म्हणून पाहतात तसे माणसाकडे पाहिले जाऊ शकते. ईथे मला नीट वाक्यरचना करता येत नाहीय, पण मनुष्याला अन्य वस्तुंप्रमाणेच एक वस्तु मानणे (तिचे केवळ गुणधर्म वेगळे) हे त्याला एक प्रकारे मृत ठरवल्यासारखं आहे. मग ईश्वराच्या (त्याच्या विशेषणांसहित) असण्यानं/मानण्यानं माणसाच्या अस्तित्वाला सजीवत्व येतं. अर्थ प्राप्त होतो. ईश्वराचं नक्की स्वरुप काय हे एक मिनिट बाजूला ठेऊ. पण ईश्वरनिर्मित मनुष्य हा 'आईबापांनी जन्म दिलेला पोर' वाटतो जेव्हा कि ईश्वरहिन विश्वातला मनुष्य हा 'कोण कोठल्या पर्वतावरून वाहत आलेला मनुष्याकृती दगड' वाटतो. आपण आज आपलं ऐहिक स्वरुप काय आहे हे अधिकाधिक उत्तमपणे जाणून घेऊ लागलो आहोत. परंतु, मूल:स्वरुपाचा प्रश्न हा स्रोताचा शोध घेतल्याशिवाय सुटणार नाही. आणि स्रोत निर्जीव असेल तर त्यात का म्हणून सजीवत्व यावे?

In reply to by arunjoshi123

स्त्रोत निर्जीवच आहे, यावर डॅनियल डेनेट या फीलोसॉफरने छान आर्ग्युमेंट केले आहे, consciouness explained या त्याच्या पुस्तकात. कार्टेशियन थिएटर कन्सेप्ट उपयोगी पडेल. http://www.wikipedia.org/wiki/Cartesian_theater

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 09/09/2014 - 18:26
त्या लिंकमधे जाणिवेच्या स्रोताची चर्चा आहे. वर मला अभिप्रेत विश्वाचा स्रोत आहे. --------------- तो निर्जीव मानला तर आपण सजीव उरत नाही.

In reply to by arunjoshi123

पेशींचे कार्य प्रोटीन सिंथेसीसचे असते, प्रोटीन तयार करणारे कारखाने. कुठले प्रोटीन तयार करायचे याची माहीती genetic code वा DNA त असते, जर पेशीतला असा महत्वाचा भाग डॅमेज झाला तर पेशी मृत होते वा ति ठराविक प्रोटीन तयार करु शकत नाही, जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.बंद पडलेले व चालू घड्याळ यात जो फरक असतो तोच.

In reply to by नानासाहेब नेफळे

ता. क- पेशी जीवंत वा मृत नसते, ती फक्त चालू कि बंद एवढाच फरक असतो.जीवंत वा मृत या मानवी संकल्पना आहे, घड्याळ बंद पडल्यानंतर ते मेले असे आपण म्हणता का?

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 09/09/2014 - 19:49
१. प्रोटीन सिंथेसिस आणि पेशी या काही एकमेकांना आयडेंटिफाय करायच्या संकल्पना नाहीत. अनंत प्रकारच्या पेशींचा प्रोटीन सिंथेसिशशी काही एक संबंध नसतो. (स्वतःचे बनणे सोडून) २. पेशी बंद चालू असते असे म्हणता येते. पण ती जिवंत मृत देखिल असते. सजीव सृष्टी ही (नुसती लोकशाही पाळायची म्हटली तर) एकपेशीय सजींवांच्या हातात कायमची आहे असे समजा. इतकेच काय आपले पूर्वज देखिल कधीकाळी एकपेशी सजीव होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 09/09/2014 - 19:51
जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.
अशी ब्रह्मवाक्ये म्हणजे गंमत आहे. दुरुस्त करणे वेगळे आणि जिवंत करणे वेगळे. मी बॅटमॅनला जो मूळ प्रशन विचारला तो सुलभ असावा म्हणून पेशीवर विचारला. जीत व मृत देहात काय फरक आहे असा तो प्रश्न आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात प्रचंड विद्युत दाबाखाली वीज पडली ,काही अमिनो आम्लांचे रेणु या प्रचंड दाब व तापमानाखाली फ्युज झाले आणि सेल्फ रेप्लीकेटींग काँम्प्लेक्स तयार झाले ,पूढे याच काँम्प्लेक्सचे पेशीत रुपांतर होऊन सजीव अस्तित्वात आले,त्यामुळे भौतिक जगाशिवाय काही अस्तित्वात नाही, अध्यात्म वगैरे या कल्पना खोट्या आहेत, असे काहीही नसते.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 09/09/2014 - 18:31
अशा एकूण सात थेर्‍या आहेत. आपण हीच मानता का? तर हे रेणू ते मानव अशी चर्चा रोचक असेल. (म्हणजे प्रक्रिया माहित असणे गरजेचे नाही, पण बहुतेक गोष्टी शुड काँप्लाय द लार्जर स्कीम.)

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , खरंतर तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये हे कळुन चुकलय ...तुम्ही ठार स्वमतांध आहे ह्यावर आमचे आमच्याशी एकमत झाले आहे पण तुमच्या निमित्ताने आम्हाला रिव्हिजन करता येते म्हणुन लिहितो आहे ... अध्यात्माचे जाऊ दे , तुम्ही रेने देकार्त हे नाव ऐकले आहे का ? त्याचे मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी हे पुस्तक वाचले आहे का ? फ्री आहे गुगल्वर मिळेल त्यातील किमान पहिला चॅप्टर Meditation I: Concerning Those Things That Can Be Called into Doubt तरी वाचुन काढा ( बायदवे तो ब्राह्मण नव्हता बर कां ! ) १)इंद्रियांना अनुभवता येणार्‍या सगळ्या गोष्टी खर्‍या असतील असे नाही , रादर कोनती खरी अन कोणती खोटी हे ठरवायला आपल्याकडे योग्य मानदंडच नाहीये , २) आपल्याला जे काही ज्ञानहोत असते ते सारेच अनुभवजन्य आसते . आम्ल विद्युतदाब रेणु तापमान वगैरेवगैरे जे तुम्ही म्हणता आहात ते सारेच तुमच्या ज्ञानेद्रियांतर्फे तुमच्या मेंदुला कळालेले असते ३) आता अर्ग्युमेन्ट १ आणि २ एकत्रपणे पाहिल्यास असे तात्पर्य निघते की आपले सारेच ज्ञान हे डुबीयस / अर्थात शंकास्पद आहे ४) आता अर्ग्युमेन्ट ३ चे निगेशन असे होईल की आपले कोनतेच ज्ञान सत्य आहे असे आपण ठामपणे म्हणु शकत नाही . कधीतरी लीप ऑफ फेथ घेण्याचा प्रयत्न करा राव ! आपल्याला कळत नाही ते नसतेच , खोटे असते , किंव्वा ब्राह्मणी कावा असतो ही असली विचारसरणी जरा बाजुला ठेवलीत तर जरा मोठ्ठे व्हाल ! शुभेच्छा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

arunjoshi123 09/09/2014 - 20:17
सहमत आहे. माणसाला अ‍ॅबसॉल्यूट काँटेक्स्ट मधे सारी गृहितके मांडून कोणतेही एक सत्य देखिल प्रस्थापित असंभव असावे. सत्य सिद्धतेत द मॅटर गेट्स सो मेसी, कि शेवटी सोडून द्यावं लागतं. म्हणून अस्तिक गोलगोल बोलतात. ------------ पण सत्य प्रस्थापित होवो वा न होवो, काय मानायचं काय काय नाही ही मानवी मर्जी आहे. म्हणून अख्ख्या ब्रह्मांडाचं संपूर्ण सुसूत्र आणि तिन्ही काळांचं (किमान भूत आणि वर्तमान) ज्ञान होत नाही तोपर्यंत मर्जी चालणार आहे. ------------ अंततः प्रश्न स्वतःस 'एका अपघाताचा परिपाक' मानायचे कि 'एक बुद्ध्या रचना' मानायचे हा उरतो. याचं उत्तर काहीही दिल्यानं सध्याला तरी फरक पडणार नाही, पण एक काळ असा जरूर असेल फरक पडेल. आपला संवाद 'वरून अभिप्रेत, सार्थ, मॉनिटर्ड, इ इ " आहे कि ' इंटर मशिन कम्यूनिकेशन' आहे हे आणि अशा सगळ्या गोष्टी ठरायला ही सर्वोच्च फिलॉसॉफी कामाची ठरेल.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 10/09/2014 - 11:27
ईंटेलिजेंट डिजाईन म्हणजे काय त्याची माझी जी अल्पशी कल्पना त्याप्रमाणे ते लोक माझ्या एकूण विचारांपैकी काही सबसेट मानणारे असू शकतात. मी कोणतीही प्रचलित फिलॉसॉफी मानत नाही. ही तत्त्वज्ञाने कळून घ्यावी/यावी इतकी बुद्धी मला नाही. नुसत्या "काळ" या वैज्ञानिक संकल्पनेवर मी शेकडो पाने वाचली आहेत. पण अजूनही काळ मंदावला, थांबला म्हटले कि माझे डोके गरगरते. तसेच योगी "जाणिवेच्या पलिकडे" ही संज्ञा वापरतात तेव्हा माझी जाणिवच रुद्ध होते. सबब मी केवळ पटलेल्या, रॉ सत्यांचा पाईक आहे. त्यात ज्ञानाच्या पारंपारिक ते अपारंपारिक शाखांच्या कोणत्याही एका संकल्पनेला माझी सहानुभूती असू शकते, दुसरीला नसू शकते. ---------------------- एक संदर्भ घेतला (स्थळ, काळ, इ इ ); आणि काही गृहितके केली; आणि काही विधाने सत्ये असली वा सत्ये मानली तर जी तार्किक डिडक्शन्स येतात, त्यापलिकडे मला फार काही डिफेंड करता येत नाही.

In reply to by arunjoshi123

तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे जाते? एखाद्या ईझममध्ये बसवा बुवा! बर्याचदा आपण भौतिकवाद, अधिभौतिकवाद, आस्तिकवाद ,तर्कवाद ,गूढवाद, मिस्टीसिझम, द्वैतवाद यामध्ये झोके घेत असल्याने, कुठल्या पाँईंट ऑफ रेफरन्सने चर्चेला सुरवात करावी या संभ्रमात प्रतिवादी पडतो...

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 10/09/2014 - 12:49
नानासाहेब, आपणांस निश्चित असे उत्तर देऊ शकणार नाही. असले वाद तर जाऊच द्या पण अगदी विज्ञानाचे नियम देखिल खूप सारा संदर्भ, गृहितके आणि मर्यादा स्पष्टपणे दिल्याशिवाय मानू नये अशा मताचा मी आहे. ------------ मानवजातीच्या इतिहासात जितक्या संस्कृती उदयास आल्या त्यात फारच अल्प अवधी/प्रांत वगळला तर सर्वत्र लोक इश्वर मानणारेच निघाले आहेत. त्यामुळे आजची जी मूल्ये आहेत ती अशी 'तेथून' आली आहेत असे सर्वसाधारण लोक मानतात. आता नव्या युगात 'तेथे' काहीच नाहीच नाही असे मानून वागायचे तर नवी मूल्ये कोणती? कारण हळूहळू लेगसीचा परिणाम नष्ट होणार आणि नविन मूल्ये ही नव्या "टॉप लेवल तत्त्वज्ञानावर आधारित" अशी येणार. याचे सूचक म्हणून आपण खाली अंतरा आनंद यांचा प्रतिसाद वाचा. त्यात एक रोचक/भयंकर (जे काय ते) नास्तिकी विचार आहे. तो म्हणजे "विश्वात विकृत असे काही नसतेच." ही हालत आजच आहे. उद्या हाच मूल्याधार होणार आहे. कारण 'तेथली' जागा खाली केली कि 'तेथे' काय भरायचे याचे चिकार ऑप्शन्स उभी राहतात. ------------------- मी सर्वसाधारणपणे वाटले आहे कि ईश्वराचे जे खरे खोटे वर्णन जगात झाले/होते आहे, त्याने आजची मूल्ये अशी आहेत. ईश्वर गायब, मूल्ये गायब. मग जग कसे असेल? किंबहुना विकृत असेल. किमान आज त्याची कल्पना केली, चित्र मांडले, तर नक्कीच फार विकृत दिसेल. ------------------- मी स्वतः कोणत्या लेबलाखाली मोडतो याचा या चर्चेवर परिणाम न व्हावा. पण अदरवाईज जाणायचे असेल तर मी कट्टर प्रतिगामी विचारांचा माणूस आहे. "निसर्गाच्या तांत्रिक नियमांचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग व्हावा" हा एक मोघम नैसर्गिक्/पुरोगामी विचार सोडला तर जगातला एकही पुरोगामी विचार मला सत्कृतदर्शनी मान्य नसावा असे वाटते.

In reply to by arunjoshi123

ह्म्म. ईश्वर संकल्पना निकालात निघाल्याने लोक कसे विकृत होतील ते सांगता का जरा? अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत. जपान कोरीया चायना सिंगापूर मलेशिया विएटनाम कंबोडीया वगैरे बौद्धधर्मीय देशात एट्रोसिटीज आपल्या पेक्षा कमी आहेत ,याचे काय कारण असावे? जगाचे देवघर असे बिरुद मिळवणारा देश बलात्कार्याँचा देश म्हणुन ओळखला जायला लागला आहे याची काय कारणमिमांसा द्याल? नास्तिक जपानात भ्रष्टाचार फारच कमी व आस्तिक भारतात भ्रष्टाचार प्रचंड याची" ईश्वरामुळे नैतिक मुल्य टिकुन आहे" या तुमच्या गृहितकाशी कशी सांगड घालणार? देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 11/09/2014 - 14:29
अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत.
धर्माचे आणि अर्थिक प्रगतीचे कोणते कोरीलेशन नसावे. आर्थिक प्रगती वेगळ्याच कारणांनी ठरते. इतिहासात कधी काळी उलट अवस्था होती. अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. --------------- जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? निसर्गात कुठे शांती, भूतदया, क्षमा असते म्हणून ती पाहून गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांना तसे वागायला सांगीतले? रँडमली? रँडमलीच असेल उद्या दुसरा एखादा नास्तिकी भलतेच काही तत्त्व सांगू शकतो. लेखात म्हटल्याप्रमाणे पापिलवार नास्तिकवादाचा शोधच मुळी अस्तिकांचे गैरवर्तन नियंत्रित करायला झाला. अस्तिकांना जगाचा स्रोत (देव) आणि मानवी मूल्ये यांच्यापैकी एकाचे चयन करायचा प्रसंग आला (वास्तविक यायला नको, पण माणसाचं खुरापाती डोकं आणतं असले प्रसंग) तेव्हा त्यांनी स्रोताचे चयन केले आणि मूल्ये धाब्यावर बसवली. त्यातून समाजात अनिष्टता माजली. तेव्हा या युगप्रवर्तक लोकांनी स्रोत नावाची संकल्पना फेकून देऊन फक्त मूल्ये असलेला समाज बनवायचा प्रयत्न केला. पण या सगळ्याने ज्या मूळ समाजात चांगली मूल्ये आली ती ईश्वर या संकल्पने मुळेच/पासूनच आली हे सत्य बाद होत नाही. उद्या (१००-२०० वर्षांनी) हा सारा इतिहासच मिटवला वा त्याचे उपयोजन मूल्ये शून्यवत मानले वा हे सगळं इरिलेवंट मानलं तर अस्तिक लोक पुन्हा तीच मूल्ये स्वीकारतील. अस्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन चुकते, पण त्यांचा भाव बरोबर असतो. देवाला आहुती द्या. का? देव खुश व्हावा म्हणून. का? त्याची आमच्यावर दया असेल? का पाहिजे दया? कारण तो आमचे कल्याण करेल, आम्हाला सुखी ठेवेल. सुखी म्हणजे कसे? अन्न, पाणी, घर, धन, सुरक्षा, मनःशांती, कुपित होऊन नुकसान करणार नाही, इ. इ. नास्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन अचूक असते. म्हणजे त्यांना माहित असलेली सत्ये ते सुसूत्र, सुसंगत जोडतात. पण त्यांचा भाव हा घोळाचा विषय आहे. त्यामुळे ते जी नविन व्यवस्था आणतील ती "आजच्या चष्म्याने" कशी दिसेल हे चिंताजनक आहे. -------------------
देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.
आज जगात केवळ अस्तिकवादच आहे. आपण ईथे चांगले चांगले म्हणून दिलेल्या देशांची लोकसंख्या जगाच्या २०-२५% असावी. पण जगात नास्तिक आहेतच १०%. (ते ही सगळे पश्चिमेत.) आज अस्तिकांचं विकृतीकरण प्रचंड झालं आहे हे वास्तव आहे. ते कोणी अमान्य करू नये. पण याला पर्याय म्हणून येणारी नास्तिकी व्यवस्था जसजशी मोठमोठी होत जाईल, तसतशी त्यातही विकृतीकरण येणार. ते नैसर्गिक, टाळता न येणारं आहे. पण विषय तो नाही. आज अस्तिकांपेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ, चांगले हे दाखवायच्या स्पर्धेत नास्तिक लोक जास्त चांगली मूल्ये पाळतात. पण माझा मुद्दा असा आहे कि जेव्हा असे प्रेशर नसेल, तेव्हा (जी नैसर्गिक अल्पशी विकृती असते ती दुर्लक्षिली तर) केवळ मूळ तत्त्वज्ञानच वांझोटे आहे म्हणून नास्तिकी व्यवस्था प्रचंड प्रमाणात विकृत निघू शकतात. कारण या लोकांना विचार करायला स्टार्टिंग पॉईंट (देव) नाही, स्टार्टिंग फिलॉसॉफी (शाश्वत मूल्यांची संकल्पना, निसर्गाच्या सर्व घटकांतील कनेक्ट, जीवनाचे काहीतरी प्रयोजन, फलानं, ढिमकानं.)नाही. मग ते लोक सृष्टीत कसं वागायचं हे स्वतः ठरवणार. आता मग अशा नास्तिक लोकांची एक कलेक्टिव फिलॉसोफी असेल का? तर हो. ती काय? देव नाही...बिग बँग्...उत्क्रांती...मास्लो...भौतिकशास्त्राचे नियम...सार्‍या शास्त्रांचे सारे नियम्...स्वतः केलेली सारी निरीक्षणे...त्यातून काढलेले अर्थ. इतकं जगण्यासाठी पुरेसं आहे का? नाही (नाही मधला ही ठेक्यात!)! कारण कितीही माहिती असली तरी काही निर्णय/मते पूर्णतः स्वयंभू ("व्यक्तिवर सोडलेले") उरतात. तांत्रिक दृष्ट्या ते निर्णय चूक वा बरोबर म्हणता येत नाहीत. मौलिक दृष्ट्या फटकन सांगता येतात. देवाच्या भितीनं लोक कसे वागतात याचं उदाहरण देण्यापूर्वी लोक स्वतः काय आहोत याचं असेसमेंट कसं करतात हे पाहणं औचित्यपूर्ण ठरेल. देव आहे नि असा असा आहे नि आपलं नि त्याचं नातं असं असं आहे हे मानल्यावर एक काँट्रक्ट निर्माण होतं. या कराराचा शक्यतो अव्हेर न करणारा माणूस तोच अस्तिक मानला पाहिजे. मी देव तर मानतो पण मी वागणार माझ्या मनाप्रमाणे, माझ्या स्वार्थासाठी, करार गेला तेल लावत म्हणणारास अस्तिक म्हणावे का? आज जगातले बरेच लोक स्वतःस अस्तिक मानतात, पण त्यांचा अस्तिकत्वाचा फार वेगळा असतो. देव या संकल्पनेच्या नावाखाली चार प्रथा पाळून हवे तसे वागणारास अस्तिक म्हणता येणार नाही. हस्तिदंती मनोर्‍यातील पिवळेधम्मक ब्रह्मतत्त्व खाली येऊन कोण्याच्या हातात पडेपर्यंत त्याचे गढूळ पाणी झालेले असते. तीच गत नास्तिकांची देखिल आहे. केवळ देव नाही म्हटल्याने पुरे होत नाही. पुढे काय? तुम्ही इतकी तत्त्वे, नियम, मूल्ये पाळता ते का? बिग बँग ते तुम्ही असा प्रवास झाला असेल, आणि आज एक भौतिक पदार्थ म्हणून तुमचे काही गुणधर्म असतील, तर ऐष करून घ्या ना. काय मागे पुढे बघता? तुम्हाला काय थांबवते? चोरी करू नये. का? तो एक पदार्थ, तुम्ही एक पदार्थ. आणा ना घरी. घ्या ना भोग. कायदा पाळावा. का? कायदा पाळावा असे दाखवावे. प्रत्यक्ष कधी पाळू नये. शेवटी आपण या जगातली आपापले गुणधर्म (म्हणजे भावना, वासना, इच्छा, इइ)असणारी एक इंडेपेंडेंट बाब आहोत. लक्षात घ्या, बरेच अस्तिक लोक दांभिक आहेत आणि त्यांची व्यवस्था वाईट आहे हे मला मान्यच आहे. पण लवकरच हे अस्तिकी दांभिकही नास्तिक होत आहेत (दांभिक लोक नास्तिक होणे सोपे असते, किंबहुना ते अलरडी नास्तिकच असतात.) नि उरलेले सगळे सामान्य लोकही हळूहळू नास्तिक होऊ लागले आहेत. -------------- मी मूळ लेखात दिलेला ईश्वरप्रणित "इंटेंडेड कनेक्टेड" कनेक्ट शब्द वापरला आहे. तो नसला तर (विचारी, विवेकी मनाचे) काय होते त्याचे उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. समजा एका नास्तिक स्त्रीसमोर बाळाला दूध पाजायचा प्रश्न आहे. ती काय काय विचार करू शकते पहा - १. बाळाला दूध पाजल्याने फिगर खराब होते का? झाली तर पुन्हा सामान्य होणे सोपे आहे का? २. बाळा सहा महिनेच दूध पाजवावे का? (१८० व्या दिवशी बटन बंद केल्यासारखे, सुस्कारा सोडत दूध बंद करणे.) ३. बाळाला पहिले सहा महिने देखिल दूध नाही पाजवले तर चालते. पावडर मिल्कवर अनेक बाळे वाढतातच. ४. माझे सौंदर्य जास्त महत्त्वाचे का बाळाला नैसर्गिक दूध देणे? ५. बाळाला नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता आईचे दूध न दिल्याने कमी होईल का? पण इतर आईचे दूध न मिळालेली बालके देखिल चिकार आजारी पडताना दिसतात. ६. बाळाला कोणते दूध दिले आहे याचा ५ वर्षांनी फरक पडत नाही. दहा वर्षांनी तर फार कमी. केवळ (ती ही फार अल्प) रिस्क आहे, म्हणू किती काळजी घ्यावी. ७. बाळाच्या दूधाच्या पावडर्स बाजारात परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. मग माझे सौंदर्य महत्त्वाचे कि ...? ८. बाळाला दूध पाजवायला मला हरकत नाही. पण त्यासाठी नेहमी त्याच्याजवळ असावे लागते. मग मी माझे करीयर, इ काँप्रोमाईज करू का? का करू? ९. मी बाळापासून दूर राहिले तर त्याच्या मानसिक सौख्याचे काय? आई म्हणजे बाळाचा होलसोल फ्रेंड. १०. बाळ एकलकोंडे इ राहिले तर तो परिणाम नंतर इलाज करून काढून टाकता येतो का? ११. बाळाला दूध आणि दूधामुळे द्यावी लागणारी सोबत हे इतके क्लिष्ट प्रश्न आहेत कि त्यांच्यासाठी आयुष्यात बाळच नको हा पर्याय निवडावा का? १२. आता मी कमिट केले कि आवश्यक तितके काँप्रोमाइज करू तर माझी कमिटमेंट तितक काळ टिकेल काय? मंजे कोणी इतका पाँइंट बाय पाँइंट विचार करत नाही, पण सबकाँशस मनात हे सगळं चालतच असतं. In the United States, breastfeeding durations fall far short of these guidelines.5 In 2005, 74.2% of US infants were breastfed at least once after delivery, but only 31.5% were exclusively breastfed at age 3 months, and just 11.9% were exclusively breastfed at age 6 months. अमेरिकेत जगात सर्वात जास्त प्रमाणात नास्तिक आणि तत्सम लोक आहेत. ६ महिने फक्त ब्रेस्ट फीडींग करावे असे "मेडिकल कम्यूनिटी" म्हणते. वरचे आकडे काय सांगत आहेत? फक्त १२% केसेसमधे हा सल्ला मानला जातो (तरी अलिकडे या विषयावर तिकडे प्रचंड जनजागृती झाली आहे त्यानंतर). दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे. तर मुद्दा ब्रेस्टफिडींगचा नाही, नास्तिक लोक जेव्हा "स्वनिर्णय" घेतात तेव्हा तो कितीतरी प्रकारचा आणि म्हणून पॉसिबली डेंजरस असू शकतो. इथे अत्यंत नाजूक विषय घेतला आहे, लहान बाळाचे अन्न, म्हणून निर्णय सारे योग्यच भासू शकतात. पण जेव्हा विषय वेगळे असतील तेव्हा निर्णय अधिक क्रूर भासू शकतील.

In reply to by arunjoshi123

सुहास.. 11/09/2014 - 14:44
जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? आणि अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. नेमक काय म्हणायचे आहे ? वरच वाक्य म्हणजे प्रश्न पडलाय , आणि दुसर वाल्य म्हणजे स्वताच एखाद प्रमाणभुत अभ्यास करून मत ( वा मताची पिंक ) टाकल्यासारखे वाटले . ( हल्ली नास्तिक कम्पेर करताना बौध्द , जैन चा वापर करवा लागतोय की कुरापत काढल्या जातेय मुद्दाम ) जाता जाता : बौध्द संकल्पनेत ईश्वरीय संकल्पना नाकारली गेली की नाही हे नंतर पाहु, पण तशीच ती स्वीकारली ही गेली नाही. सांगीतले असे होते की कुठल्याही परिस्थितीत तुमची बुध्दी जागृत पाहिजे , मग तुम्ही अस्तीक असा वा नास्तिक ..जर बुध्दी ला पटत असेल तर देव स्विकारावा वा नाही , कुणीतरी नाभीतनं जन्म घेतलाय आणि मग रेटुन सांगतोय वा अंधपणाने नाही . ..कुठली ही कृती असो आस्तिकतेची वा नास्तिकतेची !! कॉमन सेन्स आहे ..दोम ठिकाणि चार चमत्काराच्या गफ्फा मारल्या गेल्यात , म्हणुन ते स्विकारव इतक अंधत्व कदाचित त्या काळी आलेल असावा, आजच्या जमान्यात दुध पिणार्‍यांची आणि पाजणार्‍यांची ही लाज निघाली हे नोंद घेण्यासारखे ) ...इति लेखन सीमा

In reply to by arunjoshi123

सुहास.. 11/09/2014 - 15:14
नाही मुद्दा रेटायचाच असेल तर मी पण मराठवाड्याचाच आहे जोशी साहेब !! ;) अर्थात काही शप्पथ नाही घेतलेली की लिहीणार नाही ते ...ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्‍या बौध्द धम्मातही लिहिलेले आहे

In reply to by सुहास..

.ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्‍या बौध्द धम्मातही लिहिलेले आहे
हे कूठे लिहिले आहे ? धम्मपद मध्ये ? ह्याचा रेफरन्स मिळेल का ?

In reply to by सुहास..

माणसाला निस्वार्थी बनवणारे जनुक सापडले. http://www.sciencedaily.com/releases/2010/11/101108072309.htm हे जनुक व त्याचे स्पेसिफीक व्हॅरिएन्ट स्त्रीकडे आले तर नास्तिक असली तिचे निस्वार्थी वर्तन बदलणार नाही.वरती याच स्वरुपाची ऑक्सीटोसीन संप्रेरकाच्या भूमिकेची लिंक दिलेली आहे.आता यावर विश्वास न ठेवता शेंदूर फासलेल्या दगडधोंड्यांकडून वा आकाशातल्या बापाकडून नैतिकता येते असाच जर कुणाचा दावा असेल पूढे चर्चा करण्यात अर्थ नाही.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन 11/09/2014 - 15:52
तद्दन निरर्थक नास्तिकद्वेष्टा प्रतिसाद. बाकी, आस्तिक स्त्रिया 'देवाला बाळ अर्पण करण्या' च्या नावाखाली बाळ बळीही देऊ शकतात. पण तुम्हांला ते कधीच दिसणार नाही. स्वतःचे सगळे पूर्वग्रह नास्तिकांवर थापले की काम संपले इतकाच उद्देश असेल तर येस! काँग्रॅट्स!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 11/09/2014 - 19:20
नास्तिक = हरामखोर, चु*, स्वार्थी, इ.इ. किडकी विशेषणे अगोदरच फीड करून लिहिलेला लेख आहे ओ. प्रतिक्रियातरी कशा येणार? शेवटी गार्बेज इन गार्बेज औट.

In reply to by बॅटमॅन

आस्तिकतेचा चांगुलपणाशी अन नास्तिकतेचा हरामखोरपणाशी काही एक संबंध नाहीये ....जसा की ब्रेस्टफीडींगचा फिगरमेन्टेन्सशी . मी आस्तिकअसुन ब्येक्कार स्वारथी माणसे पाहीली आहेत ( माझा आवडत्या मंदीराचे सचिव महोदय डोळ्यासमोर आले ) अन नास्तिक असुन खुप चांगली माणसेही पाहीली आहेत जसा की ***** ***** ***** ***** =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 11/09/2014 - 19:35
अगदी अगदी...जे प्रूव्ह करायचे तेच अगोदर अझ्यूम करून 'सेल्फ एव्हिडंट फ्रॉम द अ‍ॅक्झियम' म्हटले की काम झाले, नै ;)

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन 11/09/2014 - 19:51
बादरायण संबंध आहे खरा. पण वैसे तो राहुलबाबाने देखील आस्तिकपणा आणि बलात्काराची लिंक कोणे एके काळी लावली होतीच की, त्यात काय इशेश =))

In reply to by टवाळ कार्टा

arunjoshi123 11/09/2014 - 19:41
तुमचं म्हणणं बरोबर आहे. दूध पाजवल्यामुळे फिगर खराब होत नाही. पण प्रेग्नन्सीमुळे होते. वरच्या माझ्या उदाहरणात ती चूक सुधारायला लागेल. ----------------- बाय द वे, हे उदाहरण महत्त्वाचं नाही. मला फक्त नैतिक काँफ्लिक्ट म्हणजे काय ते लिहायचे होते. दूध पाजणे च्या जागी प्रेग्नंट होणे घ्या. त्याने फिगरवर परिणाम होतोच.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन 11/09/2014 - 19:45
म्हणजे नास्तिक बायकांना पोरे नको असतात असेच ना? कित्ती विनोदी विचार =)) बर याला सपोर्ट, विदा काय? काहीच नाही. आहे ते फक्त तर्कट. अन दोहोंमध्ये कॉजल लिंक कशामुळे लावली? वाटलं म्हणून लावली. सारासार विचार तो काय कुणा मूर्खानेच करावा! स्त्रियासुद्धा पाशवी असतात च्या चालीवर नास्तिक बायकांनी समाजाची वाट लावली इ.इ. धागा काढा, ३०० कुठेच नाही जाणार. प्लीजच!

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 11/09/2014 - 23:07
माझ्या सबब प्रतिसादातले उदाहरण बर्‍याच अंगांनी गंडलेले आहे. एक बुद्धिमान, विवेकी, विचार "विशुद्ध नास्तिक" आणि एक बुद्धिमान विवेकी विचारी "विशुद्ध अस्तिक" त्याच रियल लाईफ सर्कमस्टान्स मधे कसे विचार करतील नि वागतील असे ते उदाहरण द्यायचे होते. (माझ्यासारख्या निर्बुद्ध, अविवेकी, अर्धविचारी आणि ईश्वर विषयक विचारांबाबत कंफ्यूज्ड असलेल्या माणसाकडून असे उदाहरण समर्पकपणे दिले जाणे म्हणजे असंभव काम आहे.) पण तरीही नैतिक प्रश्नावर विचार नास्तिकी क्रौय समोर यायची शक्यता आहे असे थोडेफार मांडायचा यत्न केला आहे. नविन सोपे उदाहरण सुचेल तेव्हा ते लिहिन.

In reply to by arunjoshi123

Rajesh K 13/09/2014 - 19:36
१)
दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे.
माणूस हा गाय, म्हैस, ई. प्राण्यांचे दुध काढून वापरतो. हे योग्य आहे कि अयोग्य यावर आस्तिक वादाचे काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल. २) एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर आस्तिक वाद्यात मतभिन्नता असेल तर कसे वागायचे हे कोण ठरविणार? सर्व प्रश्नाची उत्तरे धार्मिक ग्रंथांत नसतात किंवा वेगवेगळ्या ग्रंथांत वेगळी असतात. तेंव्हा काय करावयाचे? उदा. घटस्फोट, भोजन, ई. प्रश्नांवर आस्तिक वाद्यात प्रचंड मतभिन्नता आहे.

सूड 09/09/2014 - 17:32
>>म्हणजे मूल्ये जितकी धडाधड बदलत आहेत तितक्या वेगाने जीन्स बदलत नाहीत. खरंच मागच्या दिवाळीत बाराशेला घेतलेल्या त्याच कंपनीच्या त्याच जीन्सचे मूल्य या गणपतीत सोळाशे होते. खरेदी करायला काय्येक वाव नाही.

प्रसाद१९७१ 09/09/2014 - 18:25
@अजो - भारतात तर ९९% आस्तिक आहेत, पण विकृती ते सुद्धा सामुहिक रितीने वागण्यातली विकृती हा प्रकार भारतातच जास्त आहे. आत्ता १० दिवस आपण सर्वांन्नी त्याचा अनुभव घेतला आहेच

arunjoshi123 09/09/2014 - 18:37
मला भारतात ९९% टक्के अस्तिक असे वाटत नाही. म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. या विषयावर बहुतेकांनी एक वाक्यानेही विचार केलेला नसतो. ------------------ लेख त्यांचेबद्दल नाही. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिक. किप ऑल क्रिमिनल्स आउटसाईड डिस्कशन.

In reply to by arunjoshi123

प्रसाद१९७१ 09/09/2014 - 18:46
म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिक
आयला हे भारीच आहे. तुम्हीच ठरवणार की कोण आस्तिक आणि कोण नाही.

In reply to by प्रसाद१९७१

arunjoshi123 09/09/2014 - 20:05
नाय हो साहेब. ठरवणार तुम्हीच. तसं मी लिहिलं देखिल आहे कि तुम्हीच ठरवा म्हणून. --------- या चर्चेत संदर्भात काही सिंपलीफिकेशन अपेक्षित आहे. म्हणून केवळ हा सबसेट विचारात घ्यायची विनंती.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 09/09/2014 - 19:28
नास्तिक म्हणजे हरामखोर क्रिमिनल्स असे एकदा अगोदर मानले की पुढे तर्कटे काहीही लावता येतात हो.
अगदी बरोब्बर. बहुतेक आस्तिक स्वतःची मते इतराम्वर लादत असतात. त्यांना देवादिकांबद्दल बिनतोड तर्कट सांगितले की ते देवाबद्दल वाईट ऐकायचे नाही . असे ऐकणे हे सुद्धा पाप आहे या नावाखाली स्वतःचा पराभव लपवतात. आणि पलायन करतात. सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.

In reply to by विजुभाऊ

हाडक्या 09/09/2014 - 19:45
सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.
आणि हा उत्तुंग षटकार..! ;)

In reply to by विजुभाऊ

पण मग अंनिसवाले सगळे नास्तिक होते / आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तुमच्या कडे विदा आहे का एखादा?

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ 09/09/2014 - 20:03
असं नस्तंय वो आक्का. सगळा विचार करुन करुन दमल्यावर जिथं बुद्धीची झेप थांबते तिथं आस्तिकतेचे विचार सुरु होतात. तुमचं (म्हणजे तुम्चं नाही, वरच्या कुणाकुणाचं) ते रेणूंचं कडबोळं आधी गप्प पडलेलं ते आपसुक कसं काय हलू लागलं त्याबद्दल जरा समजून घ्यायचंय. अर्थात ते कधी ना कधी बंद पडणार आहेच त्यामुळं फार कौतुक वाटत नाही. मुळात रेणू आले कुठून ह्याबद्दलच प्रश्न आहे. बाकी चालू आहेच.

तिमा 09/09/2014 - 20:29
तुम्ही आस्तिक आणि नास्तिक असे दोनच सरधोपट प्रकार का लिहिले आहेत ? बाई किंवा पुरुष एवढे दोनच प्रकार असतात का? त्या मधल्या प्रकारातही कितीतरी प्रकार असतात. उदा. माझा देवपूजेवर विश्वास नाही, किंबहुना कुठल्याच कर्मकांडावर विश्वास नाही. पण मानवी शरीरातल्या गुंतागुंतीच्या रचना बघितल्या की वाटतं, हे सगळे डिझाईन करणारा किती थोर इंजिनियर असेल! माझा भविष्यावर अनुभवाने विश्वास बसला आहे. तरीही मी त्याच्या मागे धावत नाही. प्रत्येक कार्याला मुहूर्त बघत नाही. मी आई वडिलांची श्राध्दे केली नाहीत. त्यांच्या अस्थी देखील स्मशानातून आणल्या नाहीत. (हेही त्यांच्याच इच्छेनुसार आणि मलाही पटले म्हणून) आता सांगा, मी आस्तिक की नास्तिक? मी वागतो ती प्रकृती की विकृती ?

In reply to by तिमा

arunjoshi123 09/09/2014 - 20:38
कोणत्या संदर्भात चर्चा करायची आहे हे लेखात स्पष्ट आहे. हा प्रतिसाद इथे अवांतर वाटत आहे. ----------------- सर्वसाधारणपणे मूल्यांना कोणताच आधार नसेल तर (म्हणजे नवी मूल्ये बनवायच्या प्रोसेसला कोणताच लेगसी गायडन्स नसेल तर) मूल्ये कशी बनतात (आज पाहिले तर ती चांगली दिसतील कि वाईट) असा विषय आहे.

काउबॉय 10/09/2014 - 01:38
मला स्वत:ला कोणीच नास्तिक दिसत नाही. आस्तिक म्हणजे विश्वास ठेउन असणारे अन नास्तिक म्हणजे विश्वास न ठेवता पुरावा आधार मानणारे हां भेद केला तर जगात कोणी नास्तिकवादाने जगु शकतो ही कल्पनाही निर्माण होत नाही. अथवा नास्तिक असण्याची क्षमता कोम्ब्डे आधी की अण्डे याचे निश्चित उत्तर जाण्नाराच राखु शकतो असे वाटते

मृत्युन्जय 10/09/2014 - 09:57
अनेको शतके धर्ममार्तंड स्वत:चा धर्म, अध्यात्म आणि देव लोकांवर लादत होते आता तर्काच्या मुद्यावर सो कॉल्ड नास्तिक स्वतःची मते आस्तिकांवर लादण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. प्रत्येकाला इतरांना त्रास न देता किंवा आक्रस्ताळेपणे स्वतःची मते इतरांवर न लादता का जगता येत नाही कुणास ठाऊक?

अंतरा आनंद 10/09/2014 - 11:14
नक्की प्रश्न काय आहे ? "आस्तिक श्रद्धावान असल्याने विक्रृत असण्याचा संभव कमी तर नास्तिकांकडे श्रद्धा नसल्याने त्यांच्यामध्ये विकृती आढळण्याचा संभव जास्त " असं तुमचं म्हणणं आहे असं मानून मी पुढे लिहीतेय. (१) मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं, तर अपवाद असतात. मानव निसर्गाचा भाग असला तरी मानवी समाज , त्याचे नीतीनियम हा काही निसर्गाचा भाग नाही. (२) आस्तिक हा कुठल्याही धर्माचा असो, तो ऐहिक जीवनापेक्षा पारलौकिक जीवनाची आस जास्त बाळगतो . मग ती हिंदूंमधील मोक्षप्राप्ती असो का मुस्लिमांतील जन्नतची चाह. त्यामुळेच आस्तिक माणूस हा या मानवी समाजातले नियम पायदळी तुडवण्याची शक्यता जास्त कारण त्याला त्यापेक्षा पारलौकिक जीवनाचे नियम ( त्याच्या त्याच्या धर्माचरणाने सांगीतलेले ) जास्त महत्वाचे वाटतात आणि तो ते पाळतो. नास्तिक हा श्रध्दावान नसतो पण मानवी समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी जे नियम आहेत ते तो मानतो कारण तो जगतोय तेच जीवन मानतो दुसर्‍या ( म्रृत्युनंतरच्या जीवनाशी त्याला देणं घेणं नसतं. त्यामुळे तो ते नियम पाळायचा संभव जास्त. त्याची कशावर श्रध्धा नसेल तरी मानवी जीवन सुरळीत चालण्यासाठीच्या रचनेवर त्याचा विश्वास असतो. आता उदाहरणं . विकृती हा उगा मोठा शब्द झाला आपण दोषपुर्ण वागणूक म्हणूया. (१) आतिथीनं खायला मागिअतलं म्हणून आपल्या बाळाचं मांस शिजवून त्याला खायला घालणारी चांगुणा - श्रीयाळ हे आता विकृत मानले जातील . पण पुराणात अतिथीधर्माचे पालन करण्याचे उदाहरण म्हणून ही गोष्ट आहे. (२) गरोदर बायकोला कोणाच्यातरी संशयावरून वनात सोडणारा राम हा राजधर्म पाळत होता. (३) बापाच्या सांगण्यावरून आईचा वध करणारा परशुराम . ही तीनही दोषपुर्ण वागण्याची उदाहरणे. मी ज्या गोष्टी ऐकल्यात त्या बद्द्लच मी बोलू शकते त्यामुळे जशी पुराणातील उदाहरणे दिली तशी कुराणाशी वा बायबलशी संबधीत उअदाहरणे मला नाही देता येणार पण आज जगभरातले मुस्लीम अतिरेकी आस्तिकच आहेत . मुळात १००% अस्तिक किंवा नास्तिक असं कोणी नसतंच . बरेचसे लोक कुंपणावरचेच असतात. कुणी संस्कार म्हणून, सवय म्हणून अस्तिक असतात. त्यांनाही कधीकधी नास्तीक व्हावसं वाटतं; तर नास्तिकांनाही कधी का होईना सर्व आधार सुटल्यावर ( मनातल्या मनात का होईना ) आस्तिक होता येतं. ईथेही ९९% लोकं हे असेच कुंपणावरलेच असतील त्यामुळे मुळातच ही चर्चाच चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे. .

In reply to by अंतरा आनंद

arunjoshi123 10/09/2014 - 11:49
लेखाच्या मर्माला हात घालणारा पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मी आपणांस काही दिवसांत २-३ प्रतिसादांत उत्तर देईन. (मला माझे उत्तर भाषादौर्बल्यात वाहवून जाऊ द्यायचे नाही म्हणून.). तोपर्यंत कृपया वाट पहा.

In reply to by अंतरा आनंद

चौकटराजा 10/09/2014 - 17:15
मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं मानव हा फार दुतोंड्या (double standard) वाला लबाड प्राणी आहे. मग " जंगलका राज" येईल असे म्हणत म्हणत त्याने अनेक कायदे नीती नियम केले आहेत. शिक्षा असतात तरीही ते कायदे मोडले जात असतात.कारण स्खलनशीलता ही चलना साठी आवश्यक असलेली निसर्गनिर्मित गोष्ट आहे.आज पहा ३० ट़क्के व्यवसाय उदा. पोलीस, वकील न्यायालये, कुलूपे,फाशीचेदोरखंड, दंडाच्या पावत्या करणारे ठिकठिकाणचे कर्मचारी, पोर्ट मार्टेम स्टाफ या सर्वांचे जीवन या स्खलनशीलतेवर आधारित आहे. आपण साधारणपणे असे म्हणू शकतो की उत्पत्ती , स्थिती व लय याचा हिशेब नीट चालू रहावा यासाठी काम करणार्‍या फोर्सेस मधे " विकृति" सामील असते. या अर्थाने " देव" फार ग्रेट आहे. म्हणून त्याच्या पूजेला चाललेला भक्त देखील केदारनाथला वाहून जाताना देव स्थितप्रद्न होता. कारण त्याच्यावर " लय" घडवून आणण्याचा बोजा तिन्ही त्रिकाळ असतो.

In reply to by सुहास..

arunjoshi123 09/09/2014 - 17:25
आपली शंका रास्त आहे. विकृती असू शकेल म्हणत जास्त इलॅबोरेट न करता लेख तेथेच संपवला आहे. ------------ मग एक उदाहरण देतो. भविष्यकालीन एक समाज आहे. त्यातले सर्व लोक नास्तिक आहेत. त्यांना सद्यकालीन लेगसींमधे कोणतीही विशेष आस्था नाही म्हणा वा त्यांचे ज्ञान नाही म्हणा. त्यांना विज्ञानाचे पण खूप ज्ञान आहे असे मानू. त्यांचे आपसांत वर्तन कसे असावे हा प्रश्न घेऊ. ------------ त्यांचे स्वातंत्र्य या मूल्याबद्दलचे मत काय असेल पाहू. स्वातंत्र्य प्रत्येकाला असावे हे सत्कृतदर्शनी बरोबर वाटते. पण आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रत्येकाची क्षमता समान नसते. मग प्रत्येकाचे स्वातंत्र्य हे क्षमतेच्या प्रमाणात असावे का हा प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर हो असे यायची बरीच संभावना आहे. आता स्वातंत्र्य शब्दाला कोणते स्वातंत्र्य, किती, कधी हे सांगीतल्याशिवाय अर्थ नाही. मग संचारस्वातंत्र्याचे म्हणायचे झाले तर जास्त क्षम लोक जास्त संचार करतील (इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करतील). लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी क्रूड होईल. हे समीकरण सर्वत्र लावले तर आजच्या दृष्टीने हे वर्तन अनिष्ट वाटू शकते. --------------- आता अस्तिक देखिल आम्ही सारी ईश्वराची लेकरे, त्यात हा जवळचा हा दूरचा म्हणत अन्याय करतात. पण तो व्यवस्थागत अन्याय झाला, ती काही ऑफिशियल लाईन नाही. जेव्हा कि नास्तिकांचे भेदभावी वागणे हेच न्याय असेल, तो अन्याय म्हणून तक्रार करायची सोय नसेल. --------------- क्रूड उदाहरण सध्याला टाळत आहे.

In reply to by सुहास..

सुहास.. 09/09/2014 - 19:39
उगा पुस्तकातील संदर्भ उगाळण्याची सवय नाही आपल्याला ...माझं जे स्पष्ट मत आहे ते सांगतो .. आस्तिक म्हणतो ...देव आहे ....शोध घेत नाही ! नास्तिक म्हणतो ...देव नाही ...शोध घेत नाही ! , मग ईश्वर आहे की नाही याचा शोध कसा घ्यायच्या ...तुला प्रचीती आली ..छान !! तुझ्याकडे ठेव ..लोकांना बोंबंलुन सांगु नको ...त्याच श्रेष्ठत्व त्यामुळे टिकुन राहील ...कारण दुसर्‍याला ( ज्याला आपण बोंबंलुन सांगतो आहे , त्याला येईलच असे नाही ) आली तर अजुन अजुन चान चान ...पण नाही आली तर तो तुला खोटारड म्हणणार ...आस्तिक वि. नास्तिकाच असच आहे ...देव दगडात आहे तसा तो मानवात ही आहे , की मानव स्वतःच देव आहे ? की माणसाने देव घडविला ? की देवाने माणुस घडविला ? काय अर्थ आहे का या प्रश्नात आणि त्याची अशी प्रतवारी करुन अहवाल (पिसे) काढण्यात ...ज्याचे डोळे उघडतील त्याला दिसेल , आणी ज्याचा हात तुटेल तो त्याच्याच गळ्यात पडेल. एक बेवड्यासाठी , त्याला ती( वारुणी ) क्षणभर का असेना मिळालेली तृप्ती हा त्याच्या देव नसु शकतो का ? लहान मुलाला हातात लिमलेट च्या गोळ्या मिळाल्या तर त्याल त्यात देव सापडत नसावा का ? एखाद्या मजुराला, घरात पैशाची अडचण असताना, कामगार कट्ट्यावर एखाद्याने कामासाठी अ‍ॅडव्हान्स देउन उचललं की तो ठेकेदार त्याच्यासाठी देव नसतो का ? साधं तहान लागलेल्या एखाद्याला जर कोणी पाणी पाजलं तरी त्यात देव दिसतो ...मग आस्तिकाचा देव आणि त्या नास्तिकाचा देव कसा ठरविणार ? दोन्ही एकाच दिशेला धावत आहेत असे नाही का वाटत ...हसु येते जेव्हा सैध्दांतिक माणसे " योगायोग " हा शब्द वापरतात ..मी ज्याने हे म्हटले त्याला दोन एकदा तरी उच्चारायला लावतो ..." योगायोग " माझी मत पटतील असे नाही , पटली नाहीत तरी चालेल ! पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !! अक्षरश : उत आला हे विषय वाचुन वाचुन ..पाच वर्षे मिपावर या विषयावर नुसता किस पाडला जातोय ...दया करा , जगु द्या ..काही तरी नवीन वाचु द्या ...ही नम्र विनंती !!! आजची सही : माणुस हा चुकीचा पुतळा आहे , हे जर खर धरलं तर , पुतळा ही देखील माणसाचीच चुक आहे हे गृहीत धरुन चालावं

In reply to by सुहास..

arunjoshi123 11/09/2014 - 23:27
पण मिपावर जरा नवीन काहीतरी येवु द्या राव !!
आपल्या स्वतःच्या प्रतिसादात तुम्ही येथल्या दोन पकाऊ चर्चा सांगीतल्या आहेत. १. देव कशाला म्हणावे? वा देव भेटला केव्हा म्हणावे? आणि २. देव आहे कि नाही? ------------------------- मी मांडलेला विषय वेगळा आहे. यात देव देव असे १०० जागी लिहिले असले तरी देव चर्चेच्या केंद्रस्थानी नाही. चर्चेच्या केंद्रस्थानी मानवी मूल्ये आहेत. तुमचं आणि माझं वागणं आहे. देव काय आहे आणि देव आहे की नाही (किंवा विश्व का आहे आणि कसं आहे) या तांत्रिक्/वैज्ञानिक्/अध्यात्मिक दोन प्रश्नांची उत्तरे न देता वा नीट न देता देव मानावा का नाही अशी चर्चा आहे. त्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं हा फार असंभव प्रकार आहे म्हणून थेट तिसरा प्रश्न - "आता मी देव मानावा का? (किंवा हे जग सप्रयोजन आहे कि अप्रयोजित)" हा पहिला प्रश्न केला आहे.

In reply to by arunjoshi123

हाडक्या 09/09/2014 - 19:36
हा हा हा.. यावर आमच्या आवडत्या दक्षिण बाग (south park) मालिकेत एक भाग आहे, 'गो गॉड गो' म्हणून .. त्याचा हा एक विडिओ सर्वसाधारण कथा अशी की, भविष्यात नास्तिक जग आहे पण ते दोन तुकड्यात विभागले आहे एक म्हणजे Unified Atheist League (UAL) आणि दुसरे म्हणजे United Atheist Alliance (UAA). त्यांच्या भांडणाचा विषय पण मजेशीर आहे तो म्हणजे या दोहोंपैकी कोणते नाव जास्त logical आहे. मग लई गमजा. (त्या पडद्यावर पहा इच्छा असल्यास). मला वाटतंय तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे गमतीशीरपणे मांडलय.

चौकटराजा 09/09/2014 - 17:09
मला अनुभवानुसार , निरिक्षणानुसार असे वाटते की सर्वच तत्वज्ञाने ही फार मोठ्या अर्थाने सत्य आहेत व भ्रमही .हा सगळा उहापोह फार व्यापक अर्थाने विश्वाचाच भाग आहे. पण एका वेगळ्या नजरेने पाहिले असता हे फक्त विकसित मेंदूचे खेळ आहेत. याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा. ( 'अर्थ नाही' असे म्हणत नाही कारण माझे निरिक्षण विश्वाच्या बाहेरूनचे नाही) .सबब माक्झे तत्वज्ञान हा देखील एक भ्रम असू शकतो.

In reply to by चौकटराजा

arunjoshi123 09/09/2014 - 17:55
याला निसर्गाच्या पातळीवर फारसा काही अर्थ नसावा.
असू शकतं. बर्‍याच तत्त्वज्ञानाला निसर्गाच्या पातळीवर अर्थ नसावा. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामधे अनंत तत्त्वज्ञाने विकसित झाली आहेत. पण अर्थशास्त्रच मूळात मूळ मानवी भावनांचा आदर करण्यासाठी (to respect needs of humanity) झाला आहे. तर जेव्हा मानवी भावनांना तिलांजली दिली जाते तेव्हा आर्थिक तत्त्वज्ञाने आहेत असे वाटू लागते. असो. मात्र ईश्वरविषयक तत्त्वज्ञानात एक नैसर्गिकता मला दिसते. ती मी ईथे नमूद करणे गरजेचे मानतो. आपण जर ईश्वर (त्याच्या तम तम भाव वाचक विशेषणांसह) नाही असे मानले तर ब्रह्मांडात मनुष्य स्वतः एक भौतिक वस्तू बनून राहतो. इतर अनेक वस्तुंसारखी अजून एक वस्तू. काही सब्-अ‍ॅटोमिक पार्टिकल्स, काही अणू, काही रेणू. अशा अणूंचे बनलेले संयुग. अशी अनेक संयुगे एकत्र येतात तेव्हा एक केमिकल कॉप्लेक्स बनते. तर माणूस म्हणजे तसा एक काँप्लेक्स. अशा संयुगसंचाचे (माणसांचे) भौतिक, रासायनिक गुणधर्म एक यादी बनवून लिहून काढता यावेत. (आज माहित नाहीत, पण कधी व्हायची शक्यता नाकारता येत नाही.). मग ज्याला आपण आपले सजीवत्व म्हणतो, जाणिव म्हणतो वा भावना म्हणतो त्या वास्तवात या किचकट गुणधर्मांना दिलेली सोपी नावे आहेत असे होते. त्यांना या जड गुणधर्मांपलिकडे अर्थ नाही. या सगळ्याचा स्रोत काय? तर निसर्गाचे नियम. सगळे लागलेले न लागलेले शोध. ते कसे ठरले? तर निसर्गाच्या नियमांनी. पुन्हा ते कसे बनले? तर निसर्गाच्या नियमांनी(देवानी जग बनवलं तर देवाला कोणी बनवलं चा सायंटिफिक इक्विवॅलेंट). भौतिकशास्त्रात ज्याला ऑब्जेक्ट म्हणून पाहतात तसे माणसाकडे पाहिले जाऊ शकते. ईथे मला नीट वाक्यरचना करता येत नाहीय, पण मनुष्याला अन्य वस्तुंप्रमाणेच एक वस्तु मानणे (तिचे केवळ गुणधर्म वेगळे) हे त्याला एक प्रकारे मृत ठरवल्यासारखं आहे. मग ईश्वराच्या (त्याच्या विशेषणांसहित) असण्यानं/मानण्यानं माणसाच्या अस्तित्वाला सजीवत्व येतं. अर्थ प्राप्त होतो. ईश्वराचं नक्की स्वरुप काय हे एक मिनिट बाजूला ठेऊ. पण ईश्वरनिर्मित मनुष्य हा 'आईबापांनी जन्म दिलेला पोर' वाटतो जेव्हा कि ईश्वरहिन विश्वातला मनुष्य हा 'कोण कोठल्या पर्वतावरून वाहत आलेला मनुष्याकृती दगड' वाटतो. आपण आज आपलं ऐहिक स्वरुप काय आहे हे अधिकाधिक उत्तमपणे जाणून घेऊ लागलो आहोत. परंतु, मूल:स्वरुपाचा प्रश्न हा स्रोताचा शोध घेतल्याशिवाय सुटणार नाही. आणि स्रोत निर्जीव असेल तर त्यात का म्हणून सजीवत्व यावे?

In reply to by arunjoshi123

स्त्रोत निर्जीवच आहे, यावर डॅनियल डेनेट या फीलोसॉफरने छान आर्ग्युमेंट केले आहे, consciouness explained या त्याच्या पुस्तकात. कार्टेशियन थिएटर कन्सेप्ट उपयोगी पडेल. http://www.wikipedia.org/wiki/Cartesian_theater

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 09/09/2014 - 18:26
त्या लिंकमधे जाणिवेच्या स्रोताची चर्चा आहे. वर मला अभिप्रेत विश्वाचा स्रोत आहे. --------------- तो निर्जीव मानला तर आपण सजीव उरत नाही.

In reply to by arunjoshi123

पेशींचे कार्य प्रोटीन सिंथेसीसचे असते, प्रोटीन तयार करणारे कारखाने. कुठले प्रोटीन तयार करायचे याची माहीती genetic code वा DNA त असते, जर पेशीतला असा महत्वाचा भाग डॅमेज झाला तर पेशी मृत होते वा ति ठराविक प्रोटीन तयार करु शकत नाही, जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.बंद पडलेले व चालू घड्याळ यात जो फरक असतो तोच.

In reply to by नानासाहेब नेफळे

ता. क- पेशी जीवंत वा मृत नसते, ती फक्त चालू कि बंद एवढाच फरक असतो.जीवंत वा मृत या मानवी संकल्पना आहे, घड्याळ बंद पडल्यानंतर ते मेले असे आपण म्हणता का?

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 09/09/2014 - 19:49
१. प्रोटीन सिंथेसिस आणि पेशी या काही एकमेकांना आयडेंटिफाय करायच्या संकल्पना नाहीत. अनंत प्रकारच्या पेशींचा प्रोटीन सिंथेसिशशी काही एक संबंध नसतो. (स्वतःचे बनणे सोडून) २. पेशी बंद चालू असते असे म्हणता येते. पण ती जिवंत मृत देखिल असते. सजीव सृष्टी ही (नुसती लोकशाही पाळायची म्हटली तर) एकपेशीय सजींवांच्या हातात कायमची आहे असे समजा. इतकेच काय आपले पूर्वज देखिल कधीकाळी एकपेशी सजीव होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 09/09/2014 - 19:51
जर पेशी दुरुस्त करता आली तर परत प्रोटीन सिँथेसीस सुरु होऊ शकते.
अशी ब्रह्मवाक्ये म्हणजे गंमत आहे. दुरुस्त करणे वेगळे आणि जिवंत करणे वेगळे. मी बॅटमॅनला जो मूळ प्रशन विचारला तो सुलभ असावा म्हणून पेशीवर विचारला. जीत व मृत देहात काय फरक आहे असा तो प्रश्न आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कुठेतरी एखाद्या आम्लिय तळ्यात प्रचंड विद्युत दाबाखाली वीज पडली ,काही अमिनो आम्लांचे रेणु या प्रचंड दाब व तापमानाखाली फ्युज झाले आणि सेल्फ रेप्लीकेटींग काँम्प्लेक्स तयार झाले ,पूढे याच काँम्प्लेक्सचे पेशीत रुपांतर होऊन सजीव अस्तित्वात आले,त्यामुळे भौतिक जगाशिवाय काही अस्तित्वात नाही, अध्यात्म वगैरे या कल्पना खोट्या आहेत, असे काहीही नसते.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 09/09/2014 - 18:31
अशा एकूण सात थेर्‍या आहेत. आपण हीच मानता का? तर हे रेणू ते मानव अशी चर्चा रोचक असेल. (म्हणजे प्रक्रिया माहित असणे गरजेचे नाही, पण बहुतेक गोष्टी शुड काँप्लाय द लार्जर स्कीम.)

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , खरंतर तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये हे कळुन चुकलय ...तुम्ही ठार स्वमतांध आहे ह्यावर आमचे आमच्याशी एकमत झाले आहे पण तुमच्या निमित्ताने आम्हाला रिव्हिजन करता येते म्हणुन लिहितो आहे ... अध्यात्माचे जाऊ दे , तुम्ही रेने देकार्त हे नाव ऐकले आहे का ? त्याचे मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी हे पुस्तक वाचले आहे का ? फ्री आहे गुगल्वर मिळेल त्यातील किमान पहिला चॅप्टर Meditation I: Concerning Those Things That Can Be Called into Doubt तरी वाचुन काढा ( बायदवे तो ब्राह्मण नव्हता बर कां ! ) १)इंद्रियांना अनुभवता येणार्‍या सगळ्या गोष्टी खर्‍या असतील असे नाही , रादर कोनती खरी अन कोणती खोटी हे ठरवायला आपल्याकडे योग्य मानदंडच नाहीये , २) आपल्याला जे काही ज्ञानहोत असते ते सारेच अनुभवजन्य आसते . आम्ल विद्युतदाब रेणु तापमान वगैरेवगैरे जे तुम्ही म्हणता आहात ते सारेच तुमच्या ज्ञानेद्रियांतर्फे तुमच्या मेंदुला कळालेले असते ३) आता अर्ग्युमेन्ट १ आणि २ एकत्रपणे पाहिल्यास असे तात्पर्य निघते की आपले सारेच ज्ञान हे डुबीयस / अर्थात शंकास्पद आहे ४) आता अर्ग्युमेन्ट ३ चे निगेशन असे होईल की आपले कोनतेच ज्ञान सत्य आहे असे आपण ठामपणे म्हणु शकत नाही . कधीतरी लीप ऑफ फेथ घेण्याचा प्रयत्न करा राव ! आपल्याला कळत नाही ते नसतेच , खोटे असते , किंव्वा ब्राह्मणी कावा असतो ही असली विचारसरणी जरा बाजुला ठेवलीत तर जरा मोठ्ठे व्हाल ! शुभेच्छा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

arunjoshi123 09/09/2014 - 20:17
सहमत आहे. माणसाला अ‍ॅबसॉल्यूट काँटेक्स्ट मधे सारी गृहितके मांडून कोणतेही एक सत्य देखिल प्रस्थापित असंभव असावे. सत्य सिद्धतेत द मॅटर गेट्स सो मेसी, कि शेवटी सोडून द्यावं लागतं. म्हणून अस्तिक गोलगोल बोलतात. ------------ पण सत्य प्रस्थापित होवो वा न होवो, काय मानायचं काय काय नाही ही मानवी मर्जी आहे. म्हणून अख्ख्या ब्रह्मांडाचं संपूर्ण सुसूत्र आणि तिन्ही काळांचं (किमान भूत आणि वर्तमान) ज्ञान होत नाही तोपर्यंत मर्जी चालणार आहे. ------------ अंततः प्रश्न स्वतःस 'एका अपघाताचा परिपाक' मानायचे कि 'एक बुद्ध्या रचना' मानायचे हा उरतो. याचं उत्तर काहीही दिल्यानं सध्याला तरी फरक पडणार नाही, पण एक काळ असा जरूर असेल फरक पडेल. आपला संवाद 'वरून अभिप्रेत, सार्थ, मॉनिटर्ड, इ इ " आहे कि ' इंटर मशिन कम्यूनिकेशन' आहे हे आणि अशा सगळ्या गोष्टी ठरायला ही सर्वोच्च फिलॉसॉफी कामाची ठरेल.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 10/09/2014 - 11:27
ईंटेलिजेंट डिजाईन म्हणजे काय त्याची माझी जी अल्पशी कल्पना त्याप्रमाणे ते लोक माझ्या एकूण विचारांपैकी काही सबसेट मानणारे असू शकतात. मी कोणतीही प्रचलित फिलॉसॉफी मानत नाही. ही तत्त्वज्ञाने कळून घ्यावी/यावी इतकी बुद्धी मला नाही. नुसत्या "काळ" या वैज्ञानिक संकल्पनेवर मी शेकडो पाने वाचली आहेत. पण अजूनही काळ मंदावला, थांबला म्हटले कि माझे डोके गरगरते. तसेच योगी "जाणिवेच्या पलिकडे" ही संज्ञा वापरतात तेव्हा माझी जाणिवच रुद्ध होते. सबब मी केवळ पटलेल्या, रॉ सत्यांचा पाईक आहे. त्यात ज्ञानाच्या पारंपारिक ते अपारंपारिक शाखांच्या कोणत्याही एका संकल्पनेला माझी सहानुभूती असू शकते, दुसरीला नसू शकते. ---------------------- एक संदर्भ घेतला (स्थळ, काळ, इ इ ); आणि काही गृहितके केली; आणि काही विधाने सत्ये असली वा सत्ये मानली तर जी तार्किक डिडक्शन्स येतात, त्यापलिकडे मला फार काही डिफेंड करता येत नाही.

In reply to by arunjoshi123

तुमचे रॉ सत्य कुठल्या ईझमकडे जाते? एखाद्या ईझममध्ये बसवा बुवा! बर्याचदा आपण भौतिकवाद, अधिभौतिकवाद, आस्तिकवाद ,तर्कवाद ,गूढवाद, मिस्टीसिझम, द्वैतवाद यामध्ये झोके घेत असल्याने, कुठल्या पाँईंट ऑफ रेफरन्सने चर्चेला सुरवात करावी या संभ्रमात प्रतिवादी पडतो...

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 10/09/2014 - 12:49
नानासाहेब, आपणांस निश्चित असे उत्तर देऊ शकणार नाही. असले वाद तर जाऊच द्या पण अगदी विज्ञानाचे नियम देखिल खूप सारा संदर्भ, गृहितके आणि मर्यादा स्पष्टपणे दिल्याशिवाय मानू नये अशा मताचा मी आहे. ------------ मानवजातीच्या इतिहासात जितक्या संस्कृती उदयास आल्या त्यात फारच अल्प अवधी/प्रांत वगळला तर सर्वत्र लोक इश्वर मानणारेच निघाले आहेत. त्यामुळे आजची जी मूल्ये आहेत ती अशी 'तेथून' आली आहेत असे सर्वसाधारण लोक मानतात. आता नव्या युगात 'तेथे' काहीच नाहीच नाही असे मानून वागायचे तर नवी मूल्ये कोणती? कारण हळूहळू लेगसीचा परिणाम नष्ट होणार आणि नविन मूल्ये ही नव्या "टॉप लेवल तत्त्वज्ञानावर आधारित" अशी येणार. याचे सूचक म्हणून आपण खाली अंतरा आनंद यांचा प्रतिसाद वाचा. त्यात एक रोचक/भयंकर (जे काय ते) नास्तिकी विचार आहे. तो म्हणजे "विश्वात विकृत असे काही नसतेच." ही हालत आजच आहे. उद्या हाच मूल्याधार होणार आहे. कारण 'तेथली' जागा खाली केली कि 'तेथे' काय भरायचे याचे चिकार ऑप्शन्स उभी राहतात. ------------------- मी सर्वसाधारणपणे वाटले आहे कि ईश्वराचे जे खरे खोटे वर्णन जगात झाले/होते आहे, त्याने आजची मूल्ये अशी आहेत. ईश्वर गायब, मूल्ये गायब. मग जग कसे असेल? किंबहुना विकृत असेल. किमान आज त्याची कल्पना केली, चित्र मांडले, तर नक्कीच फार विकृत दिसेल. ------------------- मी स्वतः कोणत्या लेबलाखाली मोडतो याचा या चर्चेवर परिणाम न व्हावा. पण अदरवाईज जाणायचे असेल तर मी कट्टर प्रतिगामी विचारांचा माणूस आहे. "निसर्गाच्या तांत्रिक नियमांचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग व्हावा" हा एक मोघम नैसर्गिक्/पुरोगामी विचार सोडला तर जगातला एकही पुरोगामी विचार मला सत्कृतदर्शनी मान्य नसावा असे वाटते.

In reply to by arunjoshi123

ह्म्म. ईश्वर संकल्पना निकालात निघाल्याने लोक कसे विकृत होतील ते सांगता का जरा? अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत. जपान कोरीया चायना सिंगापूर मलेशिया विएटनाम कंबोडीया वगैरे बौद्धधर्मीय देशात एट्रोसिटीज आपल्या पेक्षा कमी आहेत ,याचे काय कारण असावे? जगाचे देवघर असे बिरुद मिळवणारा देश बलात्कार्याँचा देश म्हणुन ओळखला जायला लागला आहे याची काय कारणमिमांसा द्याल? नास्तिक जपानात भ्रष्टाचार फारच कमी व आस्तिक भारतात भ्रष्टाचार प्रचंड याची" ईश्वरामुळे नैतिक मुल्य टिकुन आहे" या तुमच्या गृहितकाशी कशी सांगड घालणार? देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.

In reply to by नानासाहेब नेफळे

arunjoshi123 11/09/2014 - 14:29
अनेक नास्तिक धर्म जसे कि जैन वा बौद्ध देव मानत नाहीत, तरीही त्या धर्माचे लोक फारच प्रगत आहेत.
धर्माचे आणि अर्थिक प्रगतीचे कोणते कोरीलेशन नसावे. आर्थिक प्रगती वेगळ्याच कारणांनी ठरते. इतिहासात कधी काळी उलट अवस्था होती. अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. --------------- जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? निसर्गात कुठे शांती, भूतदया, क्षमा असते म्हणून ती पाहून गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांना तसे वागायला सांगीतले? रँडमली? रँडमलीच असेल उद्या दुसरा एखादा नास्तिकी भलतेच काही तत्त्व सांगू शकतो. लेखात म्हटल्याप्रमाणे पापिलवार नास्तिकवादाचा शोधच मुळी अस्तिकांचे गैरवर्तन नियंत्रित करायला झाला. अस्तिकांना जगाचा स्रोत (देव) आणि मानवी मूल्ये यांच्यापैकी एकाचे चयन करायचा प्रसंग आला (वास्तविक यायला नको, पण माणसाचं खुरापाती डोकं आणतं असले प्रसंग) तेव्हा त्यांनी स्रोताचे चयन केले आणि मूल्ये धाब्यावर बसवली. त्यातून समाजात अनिष्टता माजली. तेव्हा या युगप्रवर्तक लोकांनी स्रोत नावाची संकल्पना फेकून देऊन फक्त मूल्ये असलेला समाज बनवायचा प्रयत्न केला. पण या सगळ्याने ज्या मूळ समाजात चांगली मूल्ये आली ती ईश्वर या संकल्पने मुळेच/पासूनच आली हे सत्य बाद होत नाही. उद्या (१००-२०० वर्षांनी) हा सारा इतिहासच मिटवला वा त्याचे उपयोजन मूल्ये शून्यवत मानले वा हे सगळं इरिलेवंट मानलं तर अस्तिक लोक पुन्हा तीच मूल्ये स्वीकारतील. अस्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन चुकते, पण त्यांचा भाव बरोबर असतो. देवाला आहुती द्या. का? देव खुश व्हावा म्हणून. का? त्याची आमच्यावर दया असेल? का पाहिजे दया? कारण तो आमचे कल्याण करेल, आम्हाला सुखी ठेवेल. सुखी म्हणजे कसे? अन्न, पाणी, घर, धन, सुरक्षा, मनःशांती, कुपित होऊन नुकसान करणार नाही, इ. इ. नास्तिक लोकांचे इंटरप्रिटेशन अचूक असते. म्हणजे त्यांना माहित असलेली सत्ये ते सुसूत्र, सुसंगत जोडतात. पण त्यांचा भाव हा घोळाचा विषय आहे. त्यामुळे ते जी नविन व्यवस्था आणतील ती "आजच्या चष्म्याने" कशी दिसेल हे चिंताजनक आहे. -------------------
देवाच्या भीतीने लोक चांगले वागतात वा तिथुन नैतिक मुल्ये उचलतात हा फार भाबडा विचार तुम्ही करत आहात.
आज जगात केवळ अस्तिकवादच आहे. आपण ईथे चांगले चांगले म्हणून दिलेल्या देशांची लोकसंख्या जगाच्या २०-२५% असावी. पण जगात नास्तिक आहेतच १०%. (ते ही सगळे पश्चिमेत.) आज अस्तिकांचं विकृतीकरण प्रचंड झालं आहे हे वास्तव आहे. ते कोणी अमान्य करू नये. पण याला पर्याय म्हणून येणारी नास्तिकी व्यवस्था जसजशी मोठमोठी होत जाईल, तसतशी त्यातही विकृतीकरण येणार. ते नैसर्गिक, टाळता न येणारं आहे. पण विषय तो नाही. आज अस्तिकांपेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ, चांगले हे दाखवायच्या स्पर्धेत नास्तिक लोक जास्त चांगली मूल्ये पाळतात. पण माझा मुद्दा असा आहे कि जेव्हा असे प्रेशर नसेल, तेव्हा (जी नैसर्गिक अल्पशी विकृती असते ती दुर्लक्षिली तर) केवळ मूळ तत्त्वज्ञानच वांझोटे आहे म्हणून नास्तिकी व्यवस्था प्रचंड प्रमाणात विकृत निघू शकतात. कारण या लोकांना विचार करायला स्टार्टिंग पॉईंट (देव) नाही, स्टार्टिंग फिलॉसॉफी (शाश्वत मूल्यांची संकल्पना, निसर्गाच्या सर्व घटकांतील कनेक्ट, जीवनाचे काहीतरी प्रयोजन, फलानं, ढिमकानं.)नाही. मग ते लोक सृष्टीत कसं वागायचं हे स्वतः ठरवणार. आता मग अशा नास्तिक लोकांची एक कलेक्टिव फिलॉसोफी असेल का? तर हो. ती काय? देव नाही...बिग बँग्...उत्क्रांती...मास्लो...भौतिकशास्त्राचे नियम...सार्‍या शास्त्रांचे सारे नियम्...स्वतः केलेली सारी निरीक्षणे...त्यातून काढलेले अर्थ. इतकं जगण्यासाठी पुरेसं आहे का? नाही (नाही मधला ही ठेक्यात!)! कारण कितीही माहिती असली तरी काही निर्णय/मते पूर्णतः स्वयंभू ("व्यक्तिवर सोडलेले") उरतात. तांत्रिक दृष्ट्या ते निर्णय चूक वा बरोबर म्हणता येत नाहीत. मौलिक दृष्ट्या फटकन सांगता येतात. देवाच्या भितीनं लोक कसे वागतात याचं उदाहरण देण्यापूर्वी लोक स्वतः काय आहोत याचं असेसमेंट कसं करतात हे पाहणं औचित्यपूर्ण ठरेल. देव आहे नि असा असा आहे नि आपलं नि त्याचं नातं असं असं आहे हे मानल्यावर एक काँट्रक्ट निर्माण होतं. या कराराचा शक्यतो अव्हेर न करणारा माणूस तोच अस्तिक मानला पाहिजे. मी देव तर मानतो पण मी वागणार माझ्या मनाप्रमाणे, माझ्या स्वार्थासाठी, करार गेला तेल लावत म्हणणारास अस्तिक म्हणावे का? आज जगातले बरेच लोक स्वतःस अस्तिक मानतात, पण त्यांचा अस्तिकत्वाचा फार वेगळा असतो. देव या संकल्पनेच्या नावाखाली चार प्रथा पाळून हवे तसे वागणारास अस्तिक म्हणता येणार नाही. हस्तिदंती मनोर्‍यातील पिवळेधम्मक ब्रह्मतत्त्व खाली येऊन कोण्याच्या हातात पडेपर्यंत त्याचे गढूळ पाणी झालेले असते. तीच गत नास्तिकांची देखिल आहे. केवळ देव नाही म्हटल्याने पुरे होत नाही. पुढे काय? तुम्ही इतकी तत्त्वे, नियम, मूल्ये पाळता ते का? बिग बँग ते तुम्ही असा प्रवास झाला असेल, आणि आज एक भौतिक पदार्थ म्हणून तुमचे काही गुणधर्म असतील, तर ऐष करून घ्या ना. काय मागे पुढे बघता? तुम्हाला काय थांबवते? चोरी करू नये. का? तो एक पदार्थ, तुम्ही एक पदार्थ. आणा ना घरी. घ्या ना भोग. कायदा पाळावा. का? कायदा पाळावा असे दाखवावे. प्रत्यक्ष कधी पाळू नये. शेवटी आपण या जगातली आपापले गुणधर्म (म्हणजे भावना, वासना, इच्छा, इइ)असणारी एक इंडेपेंडेंट बाब आहोत. लक्षात घ्या, बरेच अस्तिक लोक दांभिक आहेत आणि त्यांची व्यवस्था वाईट आहे हे मला मान्यच आहे. पण लवकरच हे अस्तिकी दांभिकही नास्तिक होत आहेत (दांभिक लोक नास्तिक होणे सोपे असते, किंबहुना ते अलरडी नास्तिकच असतात.) नि उरलेले सगळे सामान्य लोकही हळूहळू नास्तिक होऊ लागले आहेत. -------------- मी मूळ लेखात दिलेला ईश्वरप्रणित "इंटेंडेड कनेक्टेड" कनेक्ट शब्द वापरला आहे. तो नसला तर (विचारी, विवेकी मनाचे) काय होते त्याचे उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. समजा एका नास्तिक स्त्रीसमोर बाळाला दूध पाजायचा प्रश्न आहे. ती काय काय विचार करू शकते पहा - १. बाळाला दूध पाजल्याने फिगर खराब होते का? झाली तर पुन्हा सामान्य होणे सोपे आहे का? २. बाळा सहा महिनेच दूध पाजवावे का? (१८० व्या दिवशी बटन बंद केल्यासारखे, सुस्कारा सोडत दूध बंद करणे.) ३. बाळाला पहिले सहा महिने देखिल दूध नाही पाजवले तर चालते. पावडर मिल्कवर अनेक बाळे वाढतातच. ४. माझे सौंदर्य जास्त महत्त्वाचे का बाळाला नैसर्गिक दूध देणे? ५. बाळाला नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता आईचे दूध न दिल्याने कमी होईल का? पण इतर आईचे दूध न मिळालेली बालके देखिल चिकार आजारी पडताना दिसतात. ६. बाळाला कोणते दूध दिले आहे याचा ५ वर्षांनी फरक पडत नाही. दहा वर्षांनी तर फार कमी. केवळ (ती ही फार अल्प) रिस्क आहे, म्हणू किती काळजी घ्यावी. ७. बाळाच्या दूधाच्या पावडर्स बाजारात परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. मग माझे सौंदर्य महत्त्वाचे कि ...? ८. बाळाला दूध पाजवायला मला हरकत नाही. पण त्यासाठी नेहमी त्याच्याजवळ असावे लागते. मग मी माझे करीयर, इ काँप्रोमाईज करू का? का करू? ९. मी बाळापासून दूर राहिले तर त्याच्या मानसिक सौख्याचे काय? आई म्हणजे बाळाचा होलसोल फ्रेंड. १०. बाळ एकलकोंडे इ राहिले तर तो परिणाम नंतर इलाज करून काढून टाकता येतो का? ११. बाळाला दूध आणि दूधामुळे द्यावी लागणारी सोबत हे इतके क्लिष्ट प्रश्न आहेत कि त्यांच्यासाठी आयुष्यात बाळच नको हा पर्याय निवडावा का? १२. आता मी कमिट केले कि आवश्यक तितके काँप्रोमाइज करू तर माझी कमिटमेंट तितक काळ टिकेल काय? मंजे कोणी इतका पाँइंट बाय पाँइंट विचार करत नाही, पण सबकाँशस मनात हे सगळं चालतच असतं. In the United States, breastfeeding durations fall far short of these guidelines.5 In 2005, 74.2% of US infants were breastfed at least once after delivery, but only 31.5% were exclusively breastfed at age 3 months, and just 11.9% were exclusively breastfed at age 6 months. अमेरिकेत जगात सर्वात जास्त प्रमाणात नास्तिक आणि तत्सम लोक आहेत. ६ महिने फक्त ब्रेस्ट फीडींग करावे असे "मेडिकल कम्यूनिटी" म्हणते. वरचे आकडे काय सांगत आहेत? फक्त १२% केसेसमधे हा सल्ला मानला जातो (तरी अलिकडे या विषयावर तिकडे प्रचंड जनजागृती झाली आहे त्यानंतर). दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे. तर मुद्दा ब्रेस्टफिडींगचा नाही, नास्तिक लोक जेव्हा "स्वनिर्णय" घेतात तेव्हा तो कितीतरी प्रकारचा आणि म्हणून पॉसिबली डेंजरस असू शकतो. इथे अत्यंत नाजूक विषय घेतला आहे, लहान बाळाचे अन्न, म्हणून निर्णय सारे योग्यच भासू शकतात. पण जेव्हा विषय वेगळे असतील तेव्हा निर्णय अधिक क्रूर भासू शकतील.

In reply to by arunjoshi123

सुहास.. 11/09/2014 - 14:44
जैन व बुद्ध धर्माच्या प्रस्थापकांनी कोणत्या आधारावर अनुयायांसाठी इष्ट मूल्ये ठरवली? आणि अस्तिक भारत सगळ्या बौद्ध पौर्वात्य देशांपेक्षा प्रगत होता. नेमक काय म्हणायचे आहे ? वरच वाक्य म्हणजे प्रश्न पडलाय , आणि दुसर वाल्य म्हणजे स्वताच एखाद प्रमाणभुत अभ्यास करून मत ( वा मताची पिंक ) टाकल्यासारखे वाटले . ( हल्ली नास्तिक कम्पेर करताना बौध्द , जैन चा वापर करवा लागतोय की कुरापत काढल्या जातेय मुद्दाम ) जाता जाता : बौध्द संकल्पनेत ईश्वरीय संकल्पना नाकारली गेली की नाही हे नंतर पाहु, पण तशीच ती स्वीकारली ही गेली नाही. सांगीतले असे होते की कुठल्याही परिस्थितीत तुमची बुध्दी जागृत पाहिजे , मग तुम्ही अस्तीक असा वा नास्तिक ..जर बुध्दी ला पटत असेल तर देव स्विकारावा वा नाही , कुणीतरी नाभीतनं जन्म घेतलाय आणि मग रेटुन सांगतोय वा अंधपणाने नाही . ..कुठली ही कृती असो आस्तिकतेची वा नास्तिकतेची !! कॉमन सेन्स आहे ..दोम ठिकाणि चार चमत्काराच्या गफ्फा मारल्या गेल्यात , म्हणुन ते स्विकारव इतक अंधत्व कदाचित त्या काळी आलेल असावा, आजच्या जमान्यात दुध पिणार्‍यांची आणि पाजणार्‍यांची ही लाज निघाली हे नोंद घेण्यासारखे ) ...इति लेखन सीमा

In reply to by arunjoshi123

सुहास.. 11/09/2014 - 15:14
नाही मुद्दा रेटायचाच असेल तर मी पण मराठवाड्याचाच आहे जोशी साहेब !! ;) अर्थात काही शप्पथ नाही घेतलेली की लिहीणार नाही ते ...ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्‍या बौध्द धम्मातही लिहिलेले आहे

In reply to by सुहास..

.ढेकुण चावत असला तर त्याला मारलेच पाहिजे , असे दया क्षमा आणि शांती शिकविणार्‍या बौध्द धम्मातही लिहिलेले आहे
हे कूठे लिहिले आहे ? धम्मपद मध्ये ? ह्याचा रेफरन्स मिळेल का ?

In reply to by सुहास..

माणसाला निस्वार्थी बनवणारे जनुक सापडले. http://www.sciencedaily.com/releases/2010/11/101108072309.htm हे जनुक व त्याचे स्पेसिफीक व्हॅरिएन्ट स्त्रीकडे आले तर नास्तिक असली तिचे निस्वार्थी वर्तन बदलणार नाही.वरती याच स्वरुपाची ऑक्सीटोसीन संप्रेरकाच्या भूमिकेची लिंक दिलेली आहे.आता यावर विश्वास न ठेवता शेंदूर फासलेल्या दगडधोंड्यांकडून वा आकाशातल्या बापाकडून नैतिकता येते असाच जर कुणाचा दावा असेल पूढे चर्चा करण्यात अर्थ नाही.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन 11/09/2014 - 15:52
तद्दन निरर्थक नास्तिकद्वेष्टा प्रतिसाद. बाकी, आस्तिक स्त्रिया 'देवाला बाळ अर्पण करण्या' च्या नावाखाली बाळ बळीही देऊ शकतात. पण तुम्हांला ते कधीच दिसणार नाही. स्वतःचे सगळे पूर्वग्रह नास्तिकांवर थापले की काम संपले इतकाच उद्देश असेल तर येस! काँग्रॅट्स!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 11/09/2014 - 19:20
नास्तिक = हरामखोर, चु*, स्वार्थी, इ.इ. किडकी विशेषणे अगोदरच फीड करून लिहिलेला लेख आहे ओ. प्रतिक्रियातरी कशा येणार? शेवटी गार्बेज इन गार्बेज औट.

In reply to by बॅटमॅन

आस्तिकतेचा चांगुलपणाशी अन नास्तिकतेचा हरामखोरपणाशी काही एक संबंध नाहीये ....जसा की ब्रेस्टफीडींगचा फिगरमेन्टेन्सशी . मी आस्तिकअसुन ब्येक्कार स्वारथी माणसे पाहीली आहेत ( माझा आवडत्या मंदीराचे सचिव महोदय डोळ्यासमोर आले ) अन नास्तिक असुन खुप चांगली माणसेही पाहीली आहेत जसा की ***** ***** ***** ***** =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 11/09/2014 - 19:35
अगदी अगदी...जे प्रूव्ह करायचे तेच अगोदर अझ्यूम करून 'सेल्फ एव्हिडंट फ्रॉम द अ‍ॅक्झियम' म्हटले की काम झाले, नै ;)

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन 11/09/2014 - 19:51
बादरायण संबंध आहे खरा. पण वैसे तो राहुलबाबाने देखील आस्तिकपणा आणि बलात्काराची लिंक कोणे एके काळी लावली होतीच की, त्यात काय इशेश =))

In reply to by टवाळ कार्टा

arunjoshi123 11/09/2014 - 19:41
तुमचं म्हणणं बरोबर आहे. दूध पाजवल्यामुळे फिगर खराब होत नाही. पण प्रेग्नन्सीमुळे होते. वरच्या माझ्या उदाहरणात ती चूक सुधारायला लागेल. ----------------- बाय द वे, हे उदाहरण महत्त्वाचं नाही. मला फक्त नैतिक काँफ्लिक्ट म्हणजे काय ते लिहायचे होते. दूध पाजणे च्या जागी प्रेग्नंट होणे घ्या. त्याने फिगरवर परिणाम होतोच.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन 11/09/2014 - 19:45
म्हणजे नास्तिक बायकांना पोरे नको असतात असेच ना? कित्ती विनोदी विचार =)) बर याला सपोर्ट, विदा काय? काहीच नाही. आहे ते फक्त तर्कट. अन दोहोंमध्ये कॉजल लिंक कशामुळे लावली? वाटलं म्हणून लावली. सारासार विचार तो काय कुणा मूर्खानेच करावा! स्त्रियासुद्धा पाशवी असतात च्या चालीवर नास्तिक बायकांनी समाजाची वाट लावली इ.इ. धागा काढा, ३०० कुठेच नाही जाणार. प्लीजच!

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 11/09/2014 - 23:07
माझ्या सबब प्रतिसादातले उदाहरण बर्‍याच अंगांनी गंडलेले आहे. एक बुद्धिमान, विवेकी, विचार "विशुद्ध नास्तिक" आणि एक बुद्धिमान विवेकी विचारी "विशुद्ध अस्तिक" त्याच रियल लाईफ सर्कमस्टान्स मधे कसे विचार करतील नि वागतील असे ते उदाहरण द्यायचे होते. (माझ्यासारख्या निर्बुद्ध, अविवेकी, अर्धविचारी आणि ईश्वर विषयक विचारांबाबत कंफ्यूज्ड असलेल्या माणसाकडून असे उदाहरण समर्पकपणे दिले जाणे म्हणजे असंभव काम आहे.) पण तरीही नैतिक प्रश्नावर विचार नास्तिकी क्रौय समोर यायची शक्यता आहे असे थोडेफार मांडायचा यत्न केला आहे. नविन सोपे उदाहरण सुचेल तेव्हा ते लिहिन.

In reply to by arunjoshi123

Rajesh K 13/09/2014 - 19:36
१)
दुसरीकडे अस्तिक स्त्री काय विचार करेल? देवानं हे दूध बाळासाठी दिलं आहे. एक आई म्हणून मी ते त्याला पाजलं पाहिजे.
माणूस हा गाय, म्हैस, ई. प्राण्यांचे दुध काढून वापरतो. हे योग्य आहे कि अयोग्य यावर आस्तिक वादाचे काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल. २) एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर आस्तिक वाद्यात मतभिन्नता असेल तर कसे वागायचे हे कोण ठरविणार? सर्व प्रश्नाची उत्तरे धार्मिक ग्रंथांत नसतात किंवा वेगवेगळ्या ग्रंथांत वेगळी असतात. तेंव्हा काय करावयाचे? उदा. घटस्फोट, भोजन, ई. प्रश्नांवर आस्तिक वाद्यात प्रचंड मतभिन्नता आहे.

सूड 09/09/2014 - 17:32
>>म्हणजे मूल्ये जितकी धडाधड बदलत आहेत तितक्या वेगाने जीन्स बदलत नाहीत. खरंच मागच्या दिवाळीत बाराशेला घेतलेल्या त्याच कंपनीच्या त्याच जीन्सचे मूल्य या गणपतीत सोळाशे होते. खरेदी करायला काय्येक वाव नाही.

प्रसाद१९७१ 09/09/2014 - 18:25
@अजो - भारतात तर ९९% आस्तिक आहेत, पण विकृती ते सुद्धा सामुहिक रितीने वागण्यातली विकृती हा प्रकार भारतातच जास्त आहे. आत्ता १० दिवस आपण सर्वांन्नी त्याचा अनुभव घेतला आहेच

arunjoshi123 09/09/2014 - 18:37
मला भारतात ९९% टक्के अस्तिक असे वाटत नाही. म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. या विषयावर बहुतेकांनी एक वाक्यानेही विचार केलेला नसतो. ------------------ लेख त्यांचेबद्दल नाही. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिक. किप ऑल क्रिमिनल्स आउटसाईड डिस्कशन.

In reply to by arunjoshi123

प्रसाद१९७१ 09/09/2014 - 18:46
म्हणजे लौकिक अर्थाने तुमचे विधान खरे आहे, पण तांत्रिक अर्थाने नाही. केवळ मायबाप, समाज मानतो म्हणून ते कॉपी करतात. जे विश्वकारणाचा विचार करून अंततः देव मानतात ते अस्तिक
आयला हे भारीच आहे. तुम्हीच ठरवणार की कोण आस्तिक आणि कोण नाही.

In reply to by प्रसाद१९७१

arunjoshi123 09/09/2014 - 20:05
नाय हो साहेब. ठरवणार तुम्हीच. तसं मी लिहिलं देखिल आहे कि तुम्हीच ठरवा म्हणून. --------- या चर्चेत संदर्भात काही सिंपलीफिकेशन अपेक्षित आहे. म्हणून केवळ हा सबसेट विचारात घ्यायची विनंती.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 09/09/2014 - 19:28
नास्तिक म्हणजे हरामखोर क्रिमिनल्स असे एकदा अगोदर मानले की पुढे तर्कटे काहीही लावता येतात हो.
अगदी बरोब्बर. बहुतेक आस्तिक स्वतःची मते इतराम्वर लादत असतात. त्यांना देवादिकांबद्दल बिनतोड तर्कट सांगितले की ते देवाबद्दल वाईट ऐकायचे नाही . असे ऐकणे हे सुद्धा पाप आहे या नावाखाली स्वतःचा पराभव लपवतात. आणि पलायन करतात. सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.

In reply to by विजुभाऊ

हाडक्या 09/09/2014 - 19:45
सनातनी भाषेत सांगायचे तर पिषाच्चे साधकांना भक्तिमार्गात अडथळे आणण्यासाठी नास्तिकाना पाचारण करतात.
आणि हा उत्तुंग षटकार..! ;)

In reply to by विजुभाऊ

पण मग अंनिसवाले सगळे नास्तिक होते / आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तुमच्या कडे विदा आहे का एखादा?

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ 09/09/2014 - 20:03
असं नस्तंय वो आक्का. सगळा विचार करुन करुन दमल्यावर जिथं बुद्धीची झेप थांबते तिथं आस्तिकतेचे विचार सुरु होतात. तुमचं (म्हणजे तुम्चं नाही, वरच्या कुणाकुणाचं) ते रेणूंचं कडबोळं आधी गप्प पडलेलं ते आपसुक कसं काय हलू लागलं त्याबद्दल जरा समजून घ्यायचंय. अर्थात ते कधी ना कधी बंद पडणार आहेच त्यामुळं फार कौतुक वाटत नाही. मुळात रेणू आले कुठून ह्याबद्दलच प्रश्न आहे. बाकी चालू आहेच.

तिमा 09/09/2014 - 20:29
तुम्ही आस्तिक आणि नास्तिक असे दोनच सरधोपट प्रकार का लिहिले आहेत ? बाई किंवा पुरुष एवढे दोनच प्रकार असतात का? त्या मधल्या प्रकारातही कितीतरी प्रकार असतात. उदा. माझा देवपूजेवर विश्वास नाही, किंबहुना कुठल्याच कर्मकांडावर विश्वास नाही. पण मानवी शरीरातल्या गुंतागुंतीच्या रचना बघितल्या की वाटतं, हे सगळे डिझाईन करणारा किती थोर इंजिनियर असेल! माझा भविष्यावर अनुभवाने विश्वास बसला आहे. तरीही मी त्याच्या मागे धावत नाही. प्रत्येक कार्याला मुहूर्त बघत नाही. मी आई वडिलांची श्राध्दे केली नाहीत. त्यांच्या अस्थी देखील स्मशानातून आणल्या नाहीत. (हेही त्यांच्याच इच्छेनुसार आणि मलाही पटले म्हणून) आता सांगा, मी आस्तिक की नास्तिक? मी वागतो ती प्रकृती की विकृती ?

In reply to by तिमा

arunjoshi123 09/09/2014 - 20:38
कोणत्या संदर्भात चर्चा करायची आहे हे लेखात स्पष्ट आहे. हा प्रतिसाद इथे अवांतर वाटत आहे. ----------------- सर्वसाधारणपणे मूल्यांना कोणताच आधार नसेल तर (म्हणजे नवी मूल्ये बनवायच्या प्रोसेसला कोणताच लेगसी गायडन्स नसेल तर) मूल्ये कशी बनतात (आज पाहिले तर ती चांगली दिसतील कि वाईट) असा विषय आहे.

काउबॉय 10/09/2014 - 01:38
मला स्वत:ला कोणीच नास्तिक दिसत नाही. आस्तिक म्हणजे विश्वास ठेउन असणारे अन नास्तिक म्हणजे विश्वास न ठेवता पुरावा आधार मानणारे हां भेद केला तर जगात कोणी नास्तिकवादाने जगु शकतो ही कल्पनाही निर्माण होत नाही. अथवा नास्तिक असण्याची क्षमता कोम्ब्डे आधी की अण्डे याचे निश्चित उत्तर जाण्नाराच राखु शकतो असे वाटते

मृत्युन्जय 10/09/2014 - 09:57
अनेको शतके धर्ममार्तंड स्वत:चा धर्म, अध्यात्म आणि देव लोकांवर लादत होते आता तर्काच्या मुद्यावर सो कॉल्ड नास्तिक स्वतःची मते आस्तिकांवर लादण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. प्रत्येकाला इतरांना त्रास न देता किंवा आक्रस्ताळेपणे स्वतःची मते इतरांवर न लादता का जगता येत नाही कुणास ठाऊक?

अंतरा आनंद 10/09/2014 - 11:14
नक्की प्रश्न काय आहे ? "आस्तिक श्रद्धावान असल्याने विक्रृत असण्याचा संभव कमी तर नास्तिकांकडे श्रद्धा नसल्याने त्यांच्यामध्ये विकृती आढळण्याचा संभव जास्त " असं तुमचं म्हणणं आहे असं मानून मी पुढे लिहीतेय. (१) मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं, तर अपवाद असतात. मानव निसर्गाचा भाग असला तरी मानवी समाज , त्याचे नीतीनियम हा काही निसर्गाचा भाग नाही. (२) आस्तिक हा कुठल्याही धर्माचा असो, तो ऐहिक जीवनापेक्षा पारलौकिक जीवनाची आस जास्त बाळगतो . मग ती हिंदूंमधील मोक्षप्राप्ती असो का मुस्लिमांतील जन्नतची चाह. त्यामुळेच आस्तिक माणूस हा या मानवी समाजातले नियम पायदळी तुडवण्याची शक्यता जास्त कारण त्याला त्यापेक्षा पारलौकिक जीवनाचे नियम ( त्याच्या त्याच्या धर्माचरणाने सांगीतलेले ) जास्त महत्वाचे वाटतात आणि तो ते पाळतो. नास्तिक हा श्रध्दावान नसतो पण मानवी समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी जे नियम आहेत ते तो मानतो कारण तो जगतोय तेच जीवन मानतो दुसर्‍या ( म्रृत्युनंतरच्या जीवनाशी त्याला देणं घेणं नसतं. त्यामुळे तो ते नियम पाळायचा संभव जास्त. त्याची कशावर श्रध्धा नसेल तरी मानवी जीवन सुरळीत चालण्यासाठीच्या रचनेवर त्याचा विश्वास असतो. आता उदाहरणं . विकृती हा उगा मोठा शब्द झाला आपण दोषपुर्ण वागणूक म्हणूया. (१) आतिथीनं खायला मागिअतलं म्हणून आपल्या बाळाचं मांस शिजवून त्याला खायला घालणारी चांगुणा - श्रीयाळ हे आता विकृत मानले जातील . पण पुराणात अतिथीधर्माचे पालन करण्याचे उदाहरण म्हणून ही गोष्ट आहे. (२) गरोदर बायकोला कोणाच्यातरी संशयावरून वनात सोडणारा राम हा राजधर्म पाळत होता. (३) बापाच्या सांगण्यावरून आईचा वध करणारा परशुराम . ही तीनही दोषपुर्ण वागण्याची उदाहरणे. मी ज्या गोष्टी ऐकल्यात त्या बद्द्लच मी बोलू शकते त्यामुळे जशी पुराणातील उदाहरणे दिली तशी कुराणाशी वा बायबलशी संबधीत उअदाहरणे मला नाही देता येणार पण आज जगभरातले मुस्लीम अतिरेकी आस्तिकच आहेत . मुळात १००% अस्तिक किंवा नास्तिक असं कोणी नसतंच . बरेचसे लोक कुंपणावरचेच असतात. कुणी संस्कार म्हणून, सवय म्हणून अस्तिक असतात. त्यांनाही कधीकधी नास्तीक व्हावसं वाटतं; तर नास्तिकांनाही कधी का होईना सर्व आधार सुटल्यावर ( मनातल्या मनात का होईना ) आस्तिक होता येतं. ईथेही ९९% लोकं हे असेच कुंपणावरलेच असतील त्यामुळे मुळातच ही चर्चाच चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे. .

In reply to by अंतरा आनंद

arunjoshi123 10/09/2014 - 11:49
लेखाच्या मर्माला हात घालणारा पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मी आपणांस काही दिवसांत २-३ प्रतिसादांत उत्तर देईन. (मला माझे उत्तर भाषादौर्बल्यात वाहवून जाऊ द्यायचे नाही म्हणून.). तोपर्यंत कृपया वाट पहा.

In reply to by अंतरा आनंद

चौकटराजा 10/09/2014 - 17:15
मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं मानव हा फार दुतोंड्या (double standard) वाला लबाड प्राणी आहे. मग " जंगलका राज" येईल असे म्हणत म्हणत त्याने अनेक कायदे नीती नियम केले आहेत. शिक्षा असतात तरीही ते कायदे मोडले जात असतात.कारण स्खलनशीलता ही चलना साठी आवश्यक असलेली निसर्गनिर्मित गोष्ट आहे.आज पहा ३० ट़क्के व्यवसाय उदा. पोलीस, वकील न्यायालये, कुलूपे,फाशीचेदोरखंड, दंडाच्या पावत्या करणारे ठिकठिकाणचे कर्मचारी, पोर्ट मार्टेम स्टाफ या सर्वांचे जीवन या स्खलनशीलतेवर आधारित आहे. आपण साधारणपणे असे म्हणू शकतो की उत्पत्ती , स्थिती व लय याचा हिशेब नीट चालू रहावा यासाठी काम करणार्‍या फोर्सेस मधे " विकृति" सामील असते. या अर्थाने " देव" फार ग्रेट आहे. म्हणून त्याच्या पूजेला चाललेला भक्त देखील केदारनाथला वाहून जाताना देव स्थितप्रद्न होता. कारण त्याच्यावर " लय" घडवून आणण्याचा बोजा तिन्ही त्रिकाळ असतो.
संकल्पना: नास्तिक म्हणजे कोण? तर मूलतः ईश्वर न मानणारे. म्हणजे हे जग निर्मिणारी, चालवणारी कोणी शक्ती नाही नि तिला अभिप्रेत असे कोणते संकेत जगात नाहीत असे मानणारे लोक. हे लोक बाकी काही मानोत न मानोत, इतके तत्त्वज्ञान तरी जरूर मानतात. आता अस्तिक म्हणजे कोण? तर देव म्हणून कोण्या शक्तीने जग निर्माण केले, ती ते चालवत आहे, ते कसे चालावे याचे तिला अभिप्रेत असे संकेत आहेत असे मानणारे लोक. हा देव नक्की काय आहे, कसा आहे आणि हे संकेत कोणते आहेत याबद्दल अस्तिकांत प्रचंड घोळ आहेत, भांडणे देखिल आहेत.

आदि कैलास, ॐ पर्वत दर्शन, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - १३

खुशि ·

एस 09/09/2014 - 18:52
हा लेख वाचून थोडा अंतर्मुख झालो. आपत्ती कोसळलेल्या जीवांचे काय हाल होतात, त्यापेक्षा त्यांना कोणत्या मन:स्थितीतून मार्ग काढावा लागतो आणि अशा प्रसंगी कुठली ओळख ना पाळख, कोण कोणाचे कोण अशा व्यक्तींकडून माणुसकीचा हात कसा पुढे होतो हे सगळे मनुष्यस्वभावाच्या चांगल्या पैलूंचे जसे दर्शन घडवते तसेच आयुष्यातील अपरिहार्य अस्थिरतेचीही आठवण करून देते. तुमची लेखनशैली साधीसुधी आणि प्रवाही आहे. लिहीत रहा.

स्पंदना 11/09/2014 - 05:36
काय दैवलीला!! अंत्यसंस्कार तेथेच करायचा निर्णय योग्यच. वाचून कसतरी होतय. पण एकदा कोल्हापुरची एक फॅमीली दक्षिण भारत बघायला खाजगी जीप घेउन गेली होती ते आठवल. त्यातले कर्ते गृहस्थ वय ५० हार्टअ‍ॅटॅकने जीपमध्येच वारले. बरोबर पत्नी, मुले साधारण १६च्या आसपासची, बहीण अन मेव्हणे. एका लहाण गावात जीप थांबवुन डॉक्टरकडुन वारल्याची खात्री झाल्यावर जीप तशीच मागे फिरवली. भयानक म्हणजे त्यात त्यांनी ती बॉडी तशीच बसवुन आणली पोलीसांना संशय येउ नये म्हणुन. दोन की तीन दिवस न थांबता प्रवास करुन घरी आले. अन मग अंत्यसंस्कार. तोवर त्या देहाला .......राहू दे. नाही सांगत. कल्पना असेलच बर्‍याचजणांना.

एस 09/09/2014 - 18:52
हा लेख वाचून थोडा अंतर्मुख झालो. आपत्ती कोसळलेल्या जीवांचे काय हाल होतात, त्यापेक्षा त्यांना कोणत्या मन:स्थितीतून मार्ग काढावा लागतो आणि अशा प्रसंगी कुठली ओळख ना पाळख, कोण कोणाचे कोण अशा व्यक्तींकडून माणुसकीचा हात कसा पुढे होतो हे सगळे मनुष्यस्वभावाच्या चांगल्या पैलूंचे जसे दर्शन घडवते तसेच आयुष्यातील अपरिहार्य अस्थिरतेचीही आठवण करून देते. तुमची लेखनशैली साधीसुधी आणि प्रवाही आहे. लिहीत रहा.

स्पंदना 11/09/2014 - 05:36
काय दैवलीला!! अंत्यसंस्कार तेथेच करायचा निर्णय योग्यच. वाचून कसतरी होतय. पण एकदा कोल्हापुरची एक फॅमीली दक्षिण भारत बघायला खाजगी जीप घेउन गेली होती ते आठवल. त्यातले कर्ते गृहस्थ वय ५० हार्टअ‍ॅटॅकने जीपमध्येच वारले. बरोबर पत्नी, मुले साधारण १६च्या आसपासची, बहीण अन मेव्हणे. एका लहाण गावात जीप थांबवुन डॉक्टरकडुन वारल्याची खात्री झाल्यावर जीप तशीच मागे फिरवली. भयानक म्हणजे त्यात त्यांनी ती बॉडी तशीच बसवुन आणली पोलीसांना संशय येउ नये म्हणुन. दोन की तीन दिवस न थांबता प्रवास करुन घरी आले. अन मग अंत्यसंस्कार. तोवर त्या देहाला .......राहू दे. नाही सांगत. कल्पना असेलच बर्‍याचजणांना.
सोळावा दिवस. आज २० किमीवरील बुधीला मुक्काम होणार होता. सकाळी पावणेसहाला चालायला सुरूवात केली. बॉडी चार वाजताच पुढे गेली होती. आठ लोकांनी एवढी जड खाट खांद्यावरून वाहून नेली होती. किती त्रास होत असेल त्यांना? नुसत्या विचारानेही कसेतरी होत होते. अनिता आणि मेहुणे घोड्यावरून आमच्याच बरोबर निघाले. मौसम खराबच होता, पावसाची रिपरिप सुरू होती. रेनकोट घालून हा कठीण चढ-उताराचा रस्ता, तुटक्या फुटक्या खडांज्या. त्यातच रस्ता निसरडा झालेला, रेनकोटमुळे भयंकर गरम होत होते. डाव्या हाताला कालीमैय्याने आज आणखीच रुद्रावतार धारण केलेला होता. नुसत्या आवाजाने धडकी भरत होती.