मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टोमॅटो बास्केट सलाद

जागु ·

गवि Wed, 09/17/2014 - 12:22
सुंदर आहे. कल्पकतेला दाद.. पण एक मात्र पाहिलेय की अश्या शोभिवंत सॅलड्सबाबत (होडी, टोपली, चेहरा इत्यादि), ... ती दिसायला छान दिसतात, पण खाताना अवघड होतात. म्हणजे त्यात घटकांचे प्रमाण फार असमान होते. उदा. सदर सॅलडमधे टोमॅटो फार जास्त आहे (क्वांटिटी आणि बाईटसाईझ दोन्हीबाबतीत), आणि इतर घटक तुलनेत थोडे. यामुळे मिश्र सॅलडची चव यात येत नाही. टोमॅटोचा आंबटपणा जास्त होतो इत्यादि. शिवाय वेस्टेज खूप होते. पाहुणे इतका आख्खा टोमॅटो खात नाहीत, ब-याचदा आतले पदार्थ खातात आणि बाहेरची परडी वगैरे फेकली जाते. हेच कलिंगडाची किंवा इतर सजावट याबाबतही पाहिलेय.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 12:58
गवि, उपहारगृहातील फुड कार्व्हींग हे नयनसुख देण्यासाठी जास्त आणि उपयुक्ततेसाठी कमी असते. नयन सुख मिळाल्याने खाण्याचा 'मुड' बनतो आणि तुम्हाला जेवणाचा जास्त आनंद मिळतो. वेस्टेज टाळता येते. दुसर्‍या कशात वापर करून. जसे, व्हेज कटलेट, व्हेज मंचुरिअन, व्हेज गोल्ड कॉइन्स इ.इ.इ.

In reply to by गवि

कवितानागेश Wed, 09/17/2014 - 13:11
अरेच्चा! ही सजवलेली सॅलेद्स आपल्याला खायला ठेवली असतात का? मी आजपर्यंत पाहिलेली, हात पोचणार नाही अशा ठिकाणे कुठेतरी लांब ठेवली असतात. :(

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 13:00
माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम. सॅलड बकेट मस्तच आहेत. नक्कीच, प्रथम पारितोषिक पात्र.

सविता००१ Wed, 09/17/2014 - 13:14
माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम असच म्हणते. मस्तच गं. मला खूप आवडली ही डीश

जागु Wed, 09/17/2014 - 15:33
गवि धन्यवाद. तुमचे म्हणणे काही अंशी बरोबर आहे. पण लहान मुलांना असे प्रकार खायला आवडतात. सलाद न खाणारी मुल बास्केट आहे म्हणून खातात. शिवाय राहिलेल जिन्नस इतर पदार्थांसाठी वापरता येतच. लिमाऊजेट, टवाळ कार्टा, गणपा, प्रभाकर काका, सविता, अजया, मदनबाण धन्यवाद.

शिद Wed, 09/17/2014 - 17:01
मस्त पण तेव्हढ्याच निगूतीनं बनवलेला प्रकार. छान दिसताहेत टॉमेटो बास्केट्स.
स्पर्धेत अव्वल नंबर काढल्या बद्दल आभिनंदन.
जाणकारांनी प्रकाश टाकावा. आम्हीपण अभिनंदन करू.

गवि Wed, 09/17/2014 - 12:22
सुंदर आहे. कल्पकतेला दाद.. पण एक मात्र पाहिलेय की अश्या शोभिवंत सॅलड्सबाबत (होडी, टोपली, चेहरा इत्यादि), ... ती दिसायला छान दिसतात, पण खाताना अवघड होतात. म्हणजे त्यात घटकांचे प्रमाण फार असमान होते. उदा. सदर सॅलडमधे टोमॅटो फार जास्त आहे (क्वांटिटी आणि बाईटसाईझ दोन्हीबाबतीत), आणि इतर घटक तुलनेत थोडे. यामुळे मिश्र सॅलडची चव यात येत नाही. टोमॅटोचा आंबटपणा जास्त होतो इत्यादि. शिवाय वेस्टेज खूप होते. पाहुणे इतका आख्खा टोमॅटो खात नाहीत, ब-याचदा आतले पदार्थ खातात आणि बाहेरची परडी वगैरे फेकली जाते. हेच कलिंगडाची किंवा इतर सजावट याबाबतही पाहिलेय.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 12:58
गवि, उपहारगृहातील फुड कार्व्हींग हे नयनसुख देण्यासाठी जास्त आणि उपयुक्ततेसाठी कमी असते. नयन सुख मिळाल्याने खाण्याचा 'मुड' बनतो आणि तुम्हाला जेवणाचा जास्त आनंद मिळतो. वेस्टेज टाळता येते. दुसर्‍या कशात वापर करून. जसे, व्हेज कटलेट, व्हेज मंचुरिअन, व्हेज गोल्ड कॉइन्स इ.इ.इ.

In reply to by गवि

कवितानागेश Wed, 09/17/2014 - 13:11
अरेच्चा! ही सजवलेली सॅलेद्स आपल्याला खायला ठेवली असतात का? मी आजपर्यंत पाहिलेली, हात पोचणार नाही अशा ठिकाणे कुठेतरी लांब ठेवली असतात. :(

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 13:00
माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम. सॅलड बकेट मस्तच आहेत. नक्कीच, प्रथम पारितोषिक पात्र.

सविता००१ Wed, 09/17/2014 - 13:14
माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम असच म्हणते. मस्तच गं. मला खूप आवडली ही डीश

जागु Wed, 09/17/2014 - 15:33
गवि धन्यवाद. तुमचे म्हणणे काही अंशी बरोबर आहे. पण लहान मुलांना असे प्रकार खायला आवडतात. सलाद न खाणारी मुल बास्केट आहे म्हणून खातात. शिवाय राहिलेल जिन्नस इतर पदार्थांसाठी वापरता येतच. लिमाऊजेट, टवाळ कार्टा, गणपा, प्रभाकर काका, सविता, अजया, मदनबाण धन्यवाद.

शिद Wed, 09/17/2014 - 17:01
मस्त पण तेव्हढ्याच निगूतीनं बनवलेला प्रकार. छान दिसताहेत टॉमेटो बास्केट्स.
स्पर्धेत अव्वल नंबर काढल्या बद्दल आभिनंदन.
जाणकारांनी प्रकाश टाकावा. आम्हीपण अभिनंदन करू.
मायबोली.कॉम वर गणेशोत्सवा निमित्त आता कशाला शिजायची बात नामक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत माझ्या खालील कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारीतोषि़ मिळून माबो मास्टर शेफ हा इ-अ‍ॅवॉर्ड मिळाला.

जेवणाची चव

कहर ·

In reply to by गवि

मीही हल्ली बाजार आणि मॉल मधे जिन्स घातलेल्या अनेक आयांना पाहतो, तो किती तरी शॉर्ट टॉप आणि लहान मुलांना बाजारात घेऊन चाललेली ती खरेदी. त्या जीन्सवाल्या आईचं मुलाकडे लक्ष नै. मला तर अशी आई सहनच होत नै. हे सर्व होतंय बाजारातल्या फळांवरील रासायनिक खतांमुळे. बाकी कै नै. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

कोकोकोला आणि पेप्सीवरुन आठवलं. शक्यतो जीन्सवाल्या स्त्रीया तोंडाला बाटली लावून ते पेय पितांना सर्रास दिसतील पण सहावारी आणि नऊवारी नेसणा-या स्त्रीया शक्यतो तसं करतांना दिसत नाही, (असेल तर जाहिराती सोडून वरीजनल फ़ोटो टाका) कारण सामाजिक भान त्यांनीच टीकवून ठेवलं आहे. नैतिक मुल्यांचा -हास होतो तो जीन्समुळे, नेलपॊलीश, लिप्ष्टीक, मुळे. हातातल्या काचेच्या बांगड्या गेल्या आणि ब्रासलेट आल्या. जीन्सवाल्या आयांना काचेच्या बांगड्यांची लाज वाटते. खरी संस्कृती आणि जी काही शिल्लक मूल्य टीकली आहेत ती केवळ नऊवारी सहावारी साड्यांमुळेच. आजही खेड्यापाड्यातल्या ’आया’ मुळेच संस्कृती टीकून आहे. ( चार वारी आणि पाचवारी साडी असते पण सालं ती नेसता येत नै म्हणे) जिन्सच्या ऐवजी चारवारी आणि पाचवारी घातल्या असत्या तरी आई नावाची संस्कृती टीकली असती असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रुमानी Wed, 09/17/2014 - 12:57
काय हे काय चालु आहे? आई नावाची संस्कृती कपड्यानवर आधरीत नै ये असे मला वाटते...! बकि तुमचे चालु देत..! :)

In reply to by रुमानी

अरे वारे वा. असं कसं चालु दे....! आयांची कै जवाबदारी नै का ? (फ.मु.शिंदे यांची माफी मागून आई नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय) आई एक नाव असतं घरातल्या घरात जीन्स घातलेलं गाव असतं ! बाजार करायला जाते नऊवारी सह तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही मिपा पांगते प्रतिसादांचे बाजार उठतात उदास धाग्यात उमाळे दाटतात. आई असतो एक जिन्सचा धागा चिमुरड्यासह बाजार करणारी समईतली जागा आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 13:17
आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.
जीन्स घातली की डीएनेमधले आईपणाचे जीन्स नष्ट होतात की काय =))

In reply to by बॅटमॅन

जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 13:25
जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच.
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे!

In reply to by रुमानी

रुमानी Wed, 09/17/2014 - 13:24
बाप जीन्स,प्यांट, बरमुडा मधे वावरतोय मग कै बाप नावाची संस्कृती किवा बापाचे संस्कार कमी झाले तर..!? धोतर घालनारेच बाप फक्त बाप (वडिल) संस्कृती टीकवनार तर...! :)

In reply to by रुमानी

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 14:11
हाहाहाहाहा, संस्कृतीला बापांनी कधीच वार्‍यावर सोडलेय म्हणजे. अन सर्व जबाबदारी आईवर सोपवून उंडारायला मोकळे की काय?

In reply to by पोटे

सुहास.. Wed, 09/17/2014 - 16:37
भाषांतर करुन घ्या ब्वा !! I look around and wonder why do people look at a married woman differently?? She might look better dressed, maybe wearing an ornament or two, that mark her married.. But she's still a girl at heart, sindoor and bindi don't make her a woman.. She may be still learning how to run a home, she still might be struggling taking care of not just herself but two and more people, she might not always like to hear 'what does your husband do'.. Marriage doesn't suddenly turn a girl into a woman.. For that matter having kids doesn't necessarily do the same either.. Celebrate who she really is, celebrate the child in her.. She may be anyone around you, ur friend, ur sister, ur mother, a total stranger.. She's not supposed to be responsible for innumerous things, countless chores, it's just her desire for perfection that she does what she does.. This is for every wonderful woman I know.. Grow up.. But take your own sweet time & let the li'l girl in you live forever.. And for the men- Cherish her, spoil her and most importantly let her 'be herself'.. She wasn't born to take care of you, it's her heart that makes her do so.

In reply to by स्वप्नांची राणी

पैसा Wed, 09/17/2014 - 10:53
आहे का तुझ्याकडे? नसली तर शिवून घे. झाशीची राणी, ताराराणी, कित्तूरची राणी सगळ्याजणी नौवारी नेसून लढाया करत होत्या. माहित आहे ना?

In reply to by पैसा

पिवळा डांबिस गुरुवार, 09/18/2014 - 09:20
नसली तर शिवून घे.
शिवून? छे छे!!! शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! आमची आजी ही नेहमीच्या वापरात नऊवारी नेसायची... आमची आई आणि पत्नी ह्या नेहमीच्या वापरात नसल्या तरी गोव्याला देवाला गेल्यावर (देवाला गंडवायला!!) नऊवारी नेसत.. पण ती अखंड सलग नऊवारी! शिवलेली तोतया नऊवारी नव्हे!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पैसा गुरुवार, 09/18/2014 - 11:37
ओ पिडां काका, ते तुमच्या जमान्यातलं वायलं! ह्या आताच्या पोरींना नौवारीची घडी तरी करता येणारे का? तरी बिचारीला कसंही चांगली आई व्हायचंय म्हणून उपाय सांगितला! तर हे आले सौस्क्रुतीरक्षक धावून!

In reply to by पैसा

सूड गुरुवार, 09/18/2014 - 14:48
>>शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! प्रचंड सहमत !! हल्ली शिवलेले कद वैगरे वापरायची पण फ्याशन आलीये, प्रचंड गचाळ दिसतं ते!!

In reply to by सूड

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/18/2014 - 17:07
@प्रचंड गचाळ दिसतं ते!!>>> +++१११ अश्येच म्हन्तो! हाडं सोडून लोंबणार्‍या कातडीसारखं..कायच्याकाय!

In reply to by पैसा

पिवळा डांबिस गुरुवार, 09/18/2014 - 22:04
हा हा हा!!! :) ज्योताय, तुझ्याही आधीपासून, मिपाच्या जवळजवळ जन्मापासून मिपावर आहे मी. पण मला "सौस्क्रुतीरक्षक" पदवी देणारी तू पहिलीच, आणि बहुदा एकमेव!!! हे म्हणजे, पट्ठे बापूरावाला त्याच्या एकसष्टीला 'किर्तनकेसरी' असा किताब देण्यापैकी आहे!!! ;)

In reply to by सूड

पिवळा डांबिस Sat, 09/20/2014 - 10:11
होय, अजाणतेपणान तरूणपणी पारायणां केली आणि मग जाणतेपण आल्यावर फेकून दिलो!!! अजून सखोल चर्चा करूशी वाटल्यार नवो वेगळो स्वतंत्र धागो काढ!!!!

पैसा Wed, 09/17/2014 - 10:51
पण कहर, तुमच्या आईकडे बहुधा वेळ भरपूर उपलब्ध होता, पैसे थोडे कमी असतील. या जीन्स घालणार्‍या आईकडे पैसे जास्त असतील, पण ती कदाचित ती १२ तास नोकरी करत असेल. मात्र बाजारात जाऊन भाजी आणते आहे ना! मुलांना-बाकी घरच्यांना जमेल तेवढं नीट खायला घालायची भावना तीच असते! जीन्स घातली आणि नीटनेटकं राहिलं म्हणून ती घराकडे दुर्लक्ष करत असेल असा सरसकट विचार करू नये!

In reply to by पैसा

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 10:59
अरे पण त्यामुळी बाकीच्या गरीबांचं जीणं महाग होत आहे ना! यांना वेळ नसतो बार्गेनिंग करायला त्यामुळे हे भैया लोक सांगतात घ्यायचं तर घ्या नाही तर या साळकाया माळकाया आहेतच खरेदी करायला. आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला? बर घराची पूर्ण खर्चाची जबाबदारी घ्यायची धमक आहे का? तर ती पण नाही. फक्त ती सो कॉल्ड टाइट जीन्स आणि लूज टीशर्ट विकत घेवून (तिथेपण बार्गेनिंग न करता तिथे पण महागाई करत) उधळण्यासाठी बाकीच्या समाजानं भोगायचं का?

In reply to by काळा पहाड

पैसा Wed, 09/17/2014 - 11:45
आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला?
तुम्ही कशाला सांगाल हो! या बायांनाच अकला नाहीत हे खरं. :P यांचे नवरे हापिसात बसून मिपावर चकाट्या पिटत असणार आणि या चाल्ल्या पोराला सोबत घेऊन बाजारात भाज्या आणायला! कुणी सांगितलंय हे करायला नाही का! नवर्‍यालाच सांगायचं बाबारे, तू एकतर पोराला तरी सांभाळ, स्वयंपाक तरी कर, भाज्या तरी आण, नाहीतर मला सुखाने घरात बसू दे! हाकानाका! बाकी आमचे काही आंतरजालीय मित्रवर्य म्हणतात की या लोकांमुळेच अर्थव्यवस्था सुधारते आहे. काय ब्रं क्रावं?

In reply to by पैसा

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 12:22
अर्थव्यवस्था म्हणजे सर्वांचा समान विकास असं नव्हे बरं. अर्थव्यवस्था सुधारणारच की हो सिस्टीम मध्ये लिक्विडिटी वाढली की, त्यात काय नवल? पण त्यामुळे श्री. अंबानींचा फायदा वाढतो फक्त, तुमचा माझा नव्हे.

In reply to by पैसा

गवि Wed, 09/17/2014 - 10:59
एक स्त्रीच असल्या कपड्यांना नीटनेटके म्हणून उघड समर्थन करताना पाहून शरमेने मान खाली गेली. स्त्रीच स्त्रीची वैरी म्हणतात ते पुन्हा पटले. अहो असे कपडे घालून नेलपोलिश लावणारी अन दुधीत नखही न खुपसू इच्छिणारी बाई स्वत: घरी स्वैपाक करत असणे शक्य आहे का? सर्वकाळ किटीपार्ट्यांत मग्न असणार अन ती कच्चीबच्ची कामवाल्या बाईच्या हातची बेचव दुधीची भाजी किंवा घरी मागवलेल्या बाजारु पिझ्झ्याचे तुकडे मोडत टीव्ही पाहात आईची वाट पाहात बसणार..चिमणीची पिल्लं घरट्यात वाट पाहतात तशी. तुम्हाला आत काहीच कालवत नाही?

In reply to by गवि

पैसा Wed, 09/17/2014 - 11:11
गवि, तुम्ही माझे डोळे उघडलेत. माझं हृदयपरिवर्तन झालं. आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही. तसेच वस्त्रांमधे बदल करायचा प्रयत्न करीन. (बादवे वल्कले कुठे मिळतात हो? वल्कलम साडीचा पत्ता सांगू नका. तो मला माहित आहे. :P ) लिपस्टिक नेलपॉलिश फेकून देईन. आणखी काय राहिलं? (खुद से बातां: हो, वल्लीच्या दगडाच्या दर्पण सुंदर्‍या पण नटण्यामुरडण्यात कित्ती वर्षं घालवतात बघा! आम्हीच काय घोडं मारलंय?)

In reply to by पैसा

आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही.
मुलींची खरेदी या आधीही किमान ५ तासाच्या आधी उरकते ह्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. =))

In reply to by पैसा

विदा नै ये कोणता पण मला जीन्स वाल्या स्त्रीया घरात मन लावून काम करीत असतील असे वाट्तच नै. जीन्स वाल्या स्त्रीयांना सतत दुस-याच्या घरचं कौतुक असतं. दुस-याचं फर्नीचर, गाडी,बंगला, सुख सोयी सुविधा. यात रमलेले असल्यामुळे किंवा स्वप्नाळु वृत्तीमुळे त्यांना आपलं घर झाडुन घ्यायचंही जीवावर येतं. सहावारी नौवारी नेसलेल्या स्त्रीयांचं असं नसतं ! त्यांची स्वप्न छोटी असतात आणि घरावर त्यांचं लै प्रेम असतं. (विदा नै पण असं वाटतं ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसक Sat, 09/20/2014 - 00:22
कुठल्या जगात वावरता तुम्ही???? आजच्या स्त्रिया जीन्स घालतात हे मान्य आहे. बाहेर काम करण्यासाठी नऊवारी कशी सोईस्कर होईल याच स्पष्टिकरण आहे का काही तुमच्याकडे?

संपादीत.

In reply to by यसवायजी

पिवळा डांबिस Sat, 09/20/2014 - 10:18
कोकणीतलं 'वगी रंव' म्हणजे मराठीत 'गप बस' -पिवळाशास्त्री डांबिस कोकणी-मराठी भाषांतरकार (नांवे नोंदवा, नांवे नोंदवा, नांवे नोंदवा: आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!!!)

In reply to by पिवळा डांबिस

यसवायजी Sat, 09/20/2014 - 10:30
असेच वाटले होते पण खात्री करुन घेतली. बाकी पिडांकाका, तुमच्याकडे शिकवणी लावण्यास अपुन तय्यार हय. @ सुलभ दर >> हा शबुद फकस्त एकाच ठिकाणी वाचून सवय हाय त्यामुळे :))

In reply to by पिवळा डांबिस

सूड Mon, 09/22/2014 - 15:51
>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!! हायला अपशब्द !! मग तर शिकायलाच पाह्यजे. शिकवणी कधीपासून ते बोला. ;)

सुबोध खरे Wed, 09/17/2014 - 10:54
साहेब, काळा चष्मा काढा. एक काळ असा होता जेंव्हा आपण मिळवत असलेल्या पगाराचा मोठा हिस्सा हा अन्नधान्याच्या खरेदीत जात असे. आता परिस्थिती तशी नाही. चार ठिकाणी विचारून आणि चौकशी करून आपण फारतर दहा रुपये वाचवाल म्हणजे महिन्याला तीनशे.एवढे पैसे तर आपण मिसळपाव च्या रुंद पट्ट्यासाठीचा वापरता/फुकट घालवता. एके काळी या तीनशे रुपयांची किंमत दहा हजारा एवढी होती. आमच्या घराजवळ एक दोन भाजीवाले आहेत जे उत्तम दर्ज्याची भाजी ठेवतात भाव थोडा जास्त असतो पण निवडून घ्यायची गरज नाही. आमची आई एके काळी आपण म्हणता तशी चिकित्सा करीत भाजी विकत घेत होती पण आता ती म्हणते कि कुठे कटकट करायची चार पैसे जास्त गेले तरी चालतात.भाजी किडकी खराब निघाली असे होत नाही. आमची आई जुन्या पिढीतीलच आहे ( वय ७०+) आणि तिने चेहेर्याला पावडर सोडून कोणतेही प्रसाधन लावलेले नाही कि साडी शिवाय कोणताही पेहराव केलेला नाही. आमच्या आईच्या जेवणाची चव आजही तशीच आहे.

In reply to by सुबोध खरे

कहर Wed, 09/17/2014 - 11:53
मान्य आहे कि तुमच्या घराजवळील भाजीवाले चांगली भाजी देतात … पण जर कधी तुमच्या आईने बाजारातून निवडून भाजी आणली आणि तुमच्या त्या भैय्या भाजीवाल्याने भाजी दिलि तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल ?

In reply to by कहर

भैय्या वाल्यालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण त्याने धावपळ वाचवली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कहर Wed, 09/17/2014 - 12:59
राव मै क्या बोल रहा हू तुम क्या बोल रहे हो। मी भाजीके बारेमे बोल रहा हू । मै आई के बारेमे बोल रहा हू ।

In reply to by कहर

मै भी तो आईकेच बारे मे बोल रहा हु. आई की धावपळ भैय्याने बचायी है ना. बाकी थ्यांक्स..! अर्धा सुटीचा दिवस आपल्यामुळे छान गेला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 11:08
तो भैया हो. बाकी ती बाई मराठीच असणार. भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्‍या कोणाची? बहुधा नवश्रीमंतांपैकी असणार.

In reply to by काळा पहाड

णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)). सगळ्यांनी प्रयत्न करुन बघा. हिंदी बोलायचचं नाही भैय्याशी आणि लुंगीवाल्यांशी. फायदे दोन आहेत, एक म्हणजे मराठीत बोलल्याचं समाधान आणि दुसरं म्हणजे ह्या लुंग्या-सुंग्याना मोडकं-तोडकं का होईना पण मराठी मधे बोलायला लावल्याचं समाधान.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ समजण्यासारखे आहे. पण आपण शुद्ध मराठीत बोलत असलो तरी मराठी रिक्षावाले, टॅक्सीवाले यांचे मोडकेतोडके हिंदी बोलातात त्याचा नक्की राग येतो. "अरे बाबा, मी मराठी बोलतोय. तूही मराठी आहेस. तेव्हा हिंदीवर अत्याचार करण्याऐवजी माझ्याशी मराठीतच बोल." असे म्हतले तरी एखाद्या मराठी वाक्यानंतर त्यांची गाडी परत तुटक्या हिंदीकडेच जाते असा अनुभव आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. =))... बाकी मधे एकदा मुंबईला जाताना एक लुंगीछाप टी.सी. होता. तो मा़झ्यासमोरच्या एका मराठी माणसाला म्हणाला की, 'तुम मराठी लोग मुफ्त मे मिला तो कुत्ता भी खा जायेगा'. त्याची शुद्ध मराठीतुन अक्कल काढली होती. लुंगी सुटायची वेळ आली होती त्याची. साले माजुरडे बाहेरुन येऊन आपल्यालाचं शिव्या देणार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड Wed, 09/17/2014 - 22:08
>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. प्रचंड सहमत!! मागे एकदा भाज्याची लेणी बघून लोकलने येताना उत्तरभारतीयीणीनं असंच डोकं सटकवलं होते. चार शब्द ऐकवल्या वर 'अब ऐस्सी मराठ्ठी सिख के जाऊंगी यहॉं से के बस देखते रेना' असा तोंडाचा पट्टा तिच्या नवर्‍यासदृश दिसणार्‍या प्राण्याकडे आकुर्डीला उतरेस्तवर सुरु ठेवला होता तिने.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होकाका गुरुवार, 09/18/2014 - 06:57
१००% सहमत!
णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)).
Marketing करणार्‍या पोरापोरींचा फोन आला की मी शुद्ध मराठीत बोलायला सुरुवात करतो. त्यांना सांगतो की मला फक्त मराठीच कळतं. त्रासदायक असे अर्घे फोन आपसूक बंद होतात. तसंच restuarants, malls मध्ये. कष्टमवर असल्याने त्यांना झक्कत मराठीत बोलावंच लागतं आणि ते सुद्धा चेहेरा गोड ठेवून.

स्पंदना Wed, 09/17/2014 - 11:17
आमच्याकडे आई कध्धीच भाजी आणायची नाही. नेहमी बाबाच आणायचे. या चिमुरडीचे बाबा का बरे भाजी आणात नाही आहेत? किती बर त्या आईने करायचं? आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला?

In reply to by स्पंदना

गवि Wed, 09/17/2014 - 11:32
बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे बाप..स्नानसंध्या, परवचा , संस्कार यांची जबाबदारी धुडकावून क्लबात दारु पीत बिझनेस वाढवत बसायचे.. बाहेर बापाच्या चपला वाजल्या की पोरांची डोकी अभ्यासाच्या पुस्तकात जात.. ती बापांची पिढी आता गेली. आता बाप लोक दारु पैसा अन लाचखोरीच्या मार्गाला लागलेत. मुलांकडून काय अपेक्षा करणार ?

In reply to by गवि

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:29
बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप लोक तसलेच. उगाच नाही पब आणि बाप या दोन्ही शब्दांत सारखीच अक्षरे आहेत. रमा आणि मार तसेच मर आणि रम या शब्दांचेही तसेच नैका. आपल्या संस्कृतीने भाषेवर सुद्धा कित्त्त्त्त्त्त्त्ती छाआआआआआआन संस्कार केलेले आहेत.

In reply to by विजुभाऊ

गवि Wed, 09/17/2014 - 13:38
विजुभाऊ, मुळात पाश्चात्य देशांनी आपल्या देशाची नवी कोवळी पिढी मुळातूनच पोखरण्यासाठी हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव.

In reply to by गवि

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:49
हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव
. हे आजचे नाही. पुरातन काळी सोमरस वैग्रे असायचे. त्यावेळेस तर मोठमोठ्ठे ऋषी देखील सोमयाग करायचे. यज्ञाच्या नावाखाली बार्बेक्यू करायचे. तोकडे कपडे तर आपल्या सारख्या देशाला नवे नाहीत. आपली मुळी वल्कल संस्कृती होती. मोंगल आले आणि त्यानी त्यांचे संपूर्ण अंग झाकणारे कपडे आपल्यावर लादले. अन्यथा आपले बहुतेक पुरण पुरुष अर्धवस्त्र असायचे. आपण आपला दैदीप्यमान इतिहास विसरलो हीच आपली मोठ्ठी घोडचूऊऊऊऊऊऊऊक आहे. अन्यथा त्या पाश्चात्य देशांतील भुरट्या गोष्टीनी कशाला आपल्याला काही झाले असते. आपल्या संस्कृतीतील गांजा ( सोमवल्ली) , अफू , भांग या पुढे तंबाखु / विदेशी दारू क्षुल्लकच की....

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:31
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे संस्काराचा भाग का आहे?
हे काय बोलणं झाल्लं भौ. श्रावणीला पंचगव्य खाणे हा देखील संस्काराचाच भाग आहे.

In reply to by अनुप ढेरे

धन्या गुरुवार, 09/18/2014 - 00:20
आमच्या संस्कृतच्या मास्तरीण बाईंनी वर्षभर रामरक्षा घोकून घेतली होती. संस्कार बिंस्कार होणे खुप दुरची गोष्ट आपण जे घोकतोय त्याचा अर्थ काय असावा हे ही कधी कळले नाही. आम्ही कधी सार्थ रामरक्षा वाचली नाही, मास्तरीण बाई कधी अर्थ समजावून देण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत. बरं लोक म्हणतात तसे उच्चार स्पष्ट होतात, जीभेला वळण लागते वगैरे म्हणतात तसेही काही झाले नाही. "आत सज्जा धनुषा विशूष स्पूशा" वगैरे म्हणताना जीव अगदी मेताकुटीला यायचा.

In reply to by स्पंदना

समीरसूर Wed, 09/17/2014 - 14:42
>>> आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला? पटलं. विशेषतः बोल्डमधलं जास्त पटलं. पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं. पण पुरुषांपेक्षा घरातल्या बायका (कमवत्या असल्या तर अधिकच आणि कमवत्या नसल्या तरीही कमवत्या नवर्‍यापेक्षा नक्कीच जास्त) नवर्‍यापेक्षा जास्त कामे करतात असे मला वाटते. नवरा कामावर गेला म्हणजे त्याची ९-१० तास बर्‍याच कटकटीच्या कामांतून सुटका होते. शिवाय कामाच्या ठिकाणी मन रमावे असे बरेच काही असते. कँटीन, गप्पा, इंटरनेट, वातानुकुलन, छान छान दिसणार्‍या मुली/बायका, त्यांच्याशी थोडे मनाला गुदगुल्या करणारे फ्लर्टिंग, चहा-बिडीचे हक्काचे ब्रेक्स, लंचटाईममधला टाईमपास, वगैरे. आमच्या कंपनीत शुक्रवारी पोरींना अक्षरश: ऊत येतो. कंपनीचे नियम आहेत म्हणून नाहीतर पोरी वन पीस बिकीनीतच आल्या असत्या (हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय?). असो. त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. आणि ही कामे खरोखर किचकट आणि कंटाळवाणी आहेत. कमवती बायको असेल तर तिची तर कमालच आहे. घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! :-) या पार्श्वभूमीवर नवर्‍यांनी घरातल्या काही कामांना हातभार लावणे आणि बायकोला थोडा दिलासा मिळेल असे वागणे ही काळाची गरज आहे.

In reply to by समीरसूर

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 14:46
पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं.
हे पाहिजे असणं नैसर्गिक अन सेक्सी बायको पाहिजे असणं म्हणजे हावरटपणा आहे म्हणे.

In reply to by समीरसूर

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 14:50
त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. अगदी हिच सर्व कामे, नोकरी करून आणि कुरकुर न करता, करणारे अनेक नवरे (माझ्यासकट) पाहिलेले आहेत. म्हणजे, बा

In reply to by समीरसूर

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 16:59
सहमत आहे. पण नवर्‍यांच्या कित्येक वाईट सवयी त्यांना त्यांच्या बायकांनीच लावलेल्या असतात. (माझ्या काळा बद्दल बोलतो आहे). नवर्‍याने हातात कुंचा घेऊन कचरा काढणे, स्वयंपाक करणे, बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालणे, गिरणीत दळण नेणे/आणणे, भाजी आणणे आदी अनेक कामांना कांही बायका विरोध करतात. 'आमच्या ह्यांना अगदी माझ्या हातचा गरम गरम स्वयंपाकच लागतो.' 'आमच्याकडे तिन्ही वेळेला ताज्या गरम गरमच पोळ्या पानात पडाव्या लागतात.' वगैरे वाक्य अगदी अभिमानाने मिरविणार्‍या बायका पाहिल्या आहेत. मुलांना (मुलग्यांना), नवर्‍यांना चुकीच्या पद्धतीने लाडावून ठेवणार्‍या बायकाही कमी नाहीत.

In reply to by समीरसूर

>>>>घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! आपलाही सलाम

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास पाटील गुरुवार, 09/18/2014 - 16:43
> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच !! खरे कि काय? कि आजकाल बायकाच घरातले सगळे निर्णय घेतात फक्त व्यवहार सोडून ?

In reply to by समीरसूर

कहर Wed, 09/17/2014 - 15:00
हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय? खरे तर मलाही नाही कळले हे… याच्यावर चर्चा व्हायलाच हवी

In reply to by समीरसूर

कवितानागेश Wed, 09/17/2014 - 17:31
कदाचित प्रत्येकीचं उत्तर वेगळं असेल. १. प्रचन्ड उकाडा- त्यामुळे फार कपडे सहन होत नाहीत. (सरळ कारण) २. हल्ली तसेच मिळतात. फॅशन आहे. शिम्पी तसेच शिवतो. (लाटेत वाहाणं.) ३. अमकीतमकी हिरॉईन हेच घालते. (हे सगळ्यात मोठं कारण.) ४. बॉयफ्रेन्डला आवडतं. (वेडेपणा) ५. ज्याला बॉयफ्रेन्ड बनवून घ्ययचय, त्याला आवडेल असं वाटतं. (अजून एक वेडेपणा) ६. लोक लक्ष देतात (?). मस्त वाटतं. (नाहीतर घरात कुणी लक्षच देत नव्हतं!) ७. मी किती सुंदर दिसते! ते दाखवायलाच हवं. (स्वतःला वस्तू समजून मिरवणं) ८. लोक बघत बसतात. त्यांना गंड्वता येतं.( हुशारी/लबाडी) अशीच अजून पुष्कळ कारणं मिळतील..

In reply to by मंदार कात्रे

आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. यात वाईट काहीच नाही. फक्त आपण पण तितकेच योग्य असायला / व्हायला हवे हे ही तितकेच खरे आहे :)

सस्नेह Wed, 09/17/2014 - 11:40
अहो मग तुम्हीच जात जा ना भाजी खरेदीला ? क्वालिटी भाजीपण मिळेल अन वेळही मस्त जाईल जीन्स टीशर्ट बघत ! बायकांनीच भाजी खरेदी करायचं पेटंट घेतलंय का ?

टवाळ कार्टा Wed, 09/17/2014 - 11:48
शीतावरुन भाताची परिक्षा
ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची.
हे म्हणजे त्या भाजीवाल्याचे नुस्कान नाही का? आधीच कोणितरी नख खुपसलेली काकडी/दुधी कोण घेणार?

पोटे Wed, 09/17/2014 - 12:09
मॉलमध्ये असे वागतात का ?

च्यायला, सगळे वर्णन वाचल्यावर मोठ्या उत्सुकतेने फोटु पाहिला. पण त्यात घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपातली ती ललना कुठेच न दिसल्या मुळे प्रचंड निराश झालो. तिचा फोटु असायला पाहिजे होता म्हणजे मग लेखकाचे ऑब्जेक्षन नक्की कशाला आहे ते समजले असते. पैजारबुवा,

या धाग्याच्या लेखक आणि प्रतिसादकांना प्रेम्ळ सूच्ना: हा धागा (प्रतिसादांसकट) पी दिपीकाला पाठवला आहे. आता तुम्चं तुमीच सांभाळा ! ;) :)

मनीषा Wed, 09/17/2014 - 12:56
*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad: कहर झाला आता . त्या मॉ डर्न ललनेला कुणीतरी चंगलं वळण लावायला पाहिजे .

कवितानागेश Wed, 09/17/2014 - 13:06
नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी आजपर्यंत कुणालाही सैल जीन्स घातलेलं पाहिलं नाहीये. जीन्स घट्टच असायला हवी. भाजी नीट बघून निवडून घ्यावी हे मात्र खरंय. :)

In reply to by कवितानागेश

खरच गं...जरा सैल जीन्स घातली आणि ति घसरली की मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल....जगु द्या जरा..

In reply to by स्वप्नांची राणी

कानडाऊ योगेशु Sat, 09/20/2014 - 09:56
मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल
असे झाले तर मग मागे वळुन म्हणायचे "आता माझी सटकली" हा.का.ना.का!

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 13:14
इतके नियम धडाधड मोडणार्‍या त्या अहंकारी, दुष्ट वैट्ट इ.इ. ललनेचा फोटो न टाकल्यामुळे या धाग्याचा अन धागाकर्त्याचाही निषेध म्हणून काहीतरी करावे म्हणतो. काय सुचवता लोक्स?

In reply to by बॅटमॅन

1234 भाजीचा ललनेचा आणि खट्याळा छकुल्याचा जीन्स चा आणि सैलसर टीशर्टचा पैजारबुवा (फोटु अंजा वरुन साभार)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 14:19
ही नक्की ललना आहे का???? =)) अंमळ कन्फ्यूजनच होतंय खरं. पण तरी धन्यवाद पैजारबुवा!

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:34
पाचकिलो मिरची घेतली या आब्जेक्षनेबल काय आहे? तिला बहुतेक मिरचीचे वाळवण करायचे असेल किंवा हिरवी मिरची वाळ्वून त्याचे पांढरे तिखट करायचे असेल रच्याकाने : पांढरे तिखट वापरले की चटणीला तो तपकिरी रंग येत नै म्हणे.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 10:58
स पेठेत. . ते "जिवाला खा जिवाला खा.अनरसे सामोसेवाले "त्यांच्या समोर. ज्ञानप्रबोधिनीच्या लायनीत हत्तीगणपतीच्या जवळपास. इतका पत्ता बास झाला का? आणखी एक तुम्ही दुकाना कडे तोंड केले तर डावा कान उत्तर आनि उजवा कान दक्षीण दिशेत राहील अशा अवस्थेतच पांढरे तिखट उपलब्ध होईल.

In reply to by सुहास पाटील

सूड Wed, 09/17/2014 - 15:31
>>५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे ५ रुपयाची मिरची काय सांगता?? तुम्ही सांगितलंत म्हणून हो, नाहीतर आम्हाला शिंचं कुठलं कळायला!

In reply to by कवितानागेश

भावना कल्लोळ Wed, 09/17/2014 - 15:27
अग, माऊ ताई, पाच किलो मिरची नाही ग, पाच कि मिर्ची म्हणजे पाच रुपयाची मिरची … म्हींदी आहे ते … विशेष कोर्स करावे लागतात त्यासाठी ..... :P आणि पाच किलो मिरची घेतली तर खर्डाच करावा लागेल तिला.

In reply to by गवि

मीही हल्ली बाजार आणि मॉल मधे जिन्स घातलेल्या अनेक आयांना पाहतो, तो किती तरी शॉर्ट टॉप आणि लहान मुलांना बाजारात घेऊन चाललेली ती खरेदी. त्या जीन्सवाल्या आईचं मुलाकडे लक्ष नै. मला तर अशी आई सहनच होत नै. हे सर्व होतंय बाजारातल्या फळांवरील रासायनिक खतांमुळे. बाकी कै नै. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

कोकोकोला आणि पेप्सीवरुन आठवलं. शक्यतो जीन्सवाल्या स्त्रीया तोंडाला बाटली लावून ते पेय पितांना सर्रास दिसतील पण सहावारी आणि नऊवारी नेसणा-या स्त्रीया शक्यतो तसं करतांना दिसत नाही, (असेल तर जाहिराती सोडून वरीजनल फ़ोटो टाका) कारण सामाजिक भान त्यांनीच टीकवून ठेवलं आहे. नैतिक मुल्यांचा -हास होतो तो जीन्समुळे, नेलपॊलीश, लिप्ष्टीक, मुळे. हातातल्या काचेच्या बांगड्या गेल्या आणि ब्रासलेट आल्या. जीन्सवाल्या आयांना काचेच्या बांगड्यांची लाज वाटते. खरी संस्कृती आणि जी काही शिल्लक मूल्य टीकली आहेत ती केवळ नऊवारी सहावारी साड्यांमुळेच. आजही खेड्यापाड्यातल्या ’आया’ मुळेच संस्कृती टीकून आहे. ( चार वारी आणि पाचवारी साडी असते पण सालं ती नेसता येत नै म्हणे) जिन्सच्या ऐवजी चारवारी आणि पाचवारी घातल्या असत्या तरी आई नावाची संस्कृती टीकली असती असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रुमानी Wed, 09/17/2014 - 12:57
काय हे काय चालु आहे? आई नावाची संस्कृती कपड्यानवर आधरीत नै ये असे मला वाटते...! बकि तुमचे चालु देत..! :)

In reply to by रुमानी

अरे वारे वा. असं कसं चालु दे....! आयांची कै जवाबदारी नै का ? (फ.मु.शिंदे यांची माफी मागून आई नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय) आई एक नाव असतं घरातल्या घरात जीन्स घातलेलं गाव असतं ! बाजार करायला जाते नऊवारी सह तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही मिपा पांगते प्रतिसादांचे बाजार उठतात उदास धाग्यात उमाळे दाटतात. आई असतो एक जिन्सचा धागा चिमुरड्यासह बाजार करणारी समईतली जागा आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 13:17
आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.
जीन्स घातली की डीएनेमधले आईपणाचे जीन्स नष्ट होतात की काय =))

In reply to by बॅटमॅन

जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 13:25
जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच.
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे!

In reply to by रुमानी

रुमानी Wed, 09/17/2014 - 13:24
बाप जीन्स,प्यांट, बरमुडा मधे वावरतोय मग कै बाप नावाची संस्कृती किवा बापाचे संस्कार कमी झाले तर..!? धोतर घालनारेच बाप फक्त बाप (वडिल) संस्कृती टीकवनार तर...! :)

In reply to by रुमानी

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 14:11
हाहाहाहाहा, संस्कृतीला बापांनी कधीच वार्‍यावर सोडलेय म्हणजे. अन सर्व जबाबदारी आईवर सोपवून उंडारायला मोकळे की काय?

In reply to by पोटे

सुहास.. Wed, 09/17/2014 - 16:37
भाषांतर करुन घ्या ब्वा !! I look around and wonder why do people look at a married woman differently?? She might look better dressed, maybe wearing an ornament or two, that mark her married.. But she's still a girl at heart, sindoor and bindi don't make her a woman.. She may be still learning how to run a home, she still might be struggling taking care of not just herself but two and more people, she might not always like to hear 'what does your husband do'.. Marriage doesn't suddenly turn a girl into a woman.. For that matter having kids doesn't necessarily do the same either.. Celebrate who she really is, celebrate the child in her.. She may be anyone around you, ur friend, ur sister, ur mother, a total stranger.. She's not supposed to be responsible for innumerous things, countless chores, it's just her desire for perfection that she does what she does.. This is for every wonderful woman I know.. Grow up.. But take your own sweet time & let the li'l girl in you live forever.. And for the men- Cherish her, spoil her and most importantly let her 'be herself'.. She wasn't born to take care of you, it's her heart that makes her do so.

In reply to by स्वप्नांची राणी

पैसा Wed, 09/17/2014 - 10:53
आहे का तुझ्याकडे? नसली तर शिवून घे. झाशीची राणी, ताराराणी, कित्तूरची राणी सगळ्याजणी नौवारी नेसून लढाया करत होत्या. माहित आहे ना?

In reply to by पैसा

पिवळा डांबिस गुरुवार, 09/18/2014 - 09:20
नसली तर शिवून घे.
शिवून? छे छे!!! शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! आमची आजी ही नेहमीच्या वापरात नऊवारी नेसायची... आमची आई आणि पत्नी ह्या नेहमीच्या वापरात नसल्या तरी गोव्याला देवाला गेल्यावर (देवाला गंडवायला!!) नऊवारी नेसत.. पण ती अखंड सलग नऊवारी! शिवलेली तोतया नऊवारी नव्हे!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पैसा गुरुवार, 09/18/2014 - 11:37
ओ पिडां काका, ते तुमच्या जमान्यातलं वायलं! ह्या आताच्या पोरींना नौवारीची घडी तरी करता येणारे का? तरी बिचारीला कसंही चांगली आई व्हायचंय म्हणून उपाय सांगितला! तर हे आले सौस्क्रुतीरक्षक धावून!

In reply to by पैसा

सूड गुरुवार, 09/18/2014 - 14:48
>>शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! प्रचंड सहमत !! हल्ली शिवलेले कद वैगरे वापरायची पण फ्याशन आलीये, प्रचंड गचाळ दिसतं ते!!

In reply to by सूड

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/18/2014 - 17:07
@प्रचंड गचाळ दिसतं ते!!>>> +++१११ अश्येच म्हन्तो! हाडं सोडून लोंबणार्‍या कातडीसारखं..कायच्याकाय!

In reply to by पैसा

पिवळा डांबिस गुरुवार, 09/18/2014 - 22:04
हा हा हा!!! :) ज्योताय, तुझ्याही आधीपासून, मिपाच्या जवळजवळ जन्मापासून मिपावर आहे मी. पण मला "सौस्क्रुतीरक्षक" पदवी देणारी तू पहिलीच, आणि बहुदा एकमेव!!! हे म्हणजे, पट्ठे बापूरावाला त्याच्या एकसष्टीला 'किर्तनकेसरी' असा किताब देण्यापैकी आहे!!! ;)

In reply to by सूड

पिवळा डांबिस Sat, 09/20/2014 - 10:11
होय, अजाणतेपणान तरूणपणी पारायणां केली आणि मग जाणतेपण आल्यावर फेकून दिलो!!! अजून सखोल चर्चा करूशी वाटल्यार नवो वेगळो स्वतंत्र धागो काढ!!!!

पैसा Wed, 09/17/2014 - 10:51
पण कहर, तुमच्या आईकडे बहुधा वेळ भरपूर उपलब्ध होता, पैसे थोडे कमी असतील. या जीन्स घालणार्‍या आईकडे पैसे जास्त असतील, पण ती कदाचित ती १२ तास नोकरी करत असेल. मात्र बाजारात जाऊन भाजी आणते आहे ना! मुलांना-बाकी घरच्यांना जमेल तेवढं नीट खायला घालायची भावना तीच असते! जीन्स घातली आणि नीटनेटकं राहिलं म्हणून ती घराकडे दुर्लक्ष करत असेल असा सरसकट विचार करू नये!

In reply to by पैसा

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 10:59
अरे पण त्यामुळी बाकीच्या गरीबांचं जीणं महाग होत आहे ना! यांना वेळ नसतो बार्गेनिंग करायला त्यामुळे हे भैया लोक सांगतात घ्यायचं तर घ्या नाही तर या साळकाया माळकाया आहेतच खरेदी करायला. आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला? बर घराची पूर्ण खर्चाची जबाबदारी घ्यायची धमक आहे का? तर ती पण नाही. फक्त ती सो कॉल्ड टाइट जीन्स आणि लूज टीशर्ट विकत घेवून (तिथेपण बार्गेनिंग न करता तिथे पण महागाई करत) उधळण्यासाठी बाकीच्या समाजानं भोगायचं का?

In reply to by काळा पहाड

पैसा Wed, 09/17/2014 - 11:45
आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला?
तुम्ही कशाला सांगाल हो! या बायांनाच अकला नाहीत हे खरं. :P यांचे नवरे हापिसात बसून मिपावर चकाट्या पिटत असणार आणि या चाल्ल्या पोराला सोबत घेऊन बाजारात भाज्या आणायला! कुणी सांगितलंय हे करायला नाही का! नवर्‍यालाच सांगायचं बाबारे, तू एकतर पोराला तरी सांभाळ, स्वयंपाक तरी कर, भाज्या तरी आण, नाहीतर मला सुखाने घरात बसू दे! हाकानाका! बाकी आमचे काही आंतरजालीय मित्रवर्य म्हणतात की या लोकांमुळेच अर्थव्यवस्था सुधारते आहे. काय ब्रं क्रावं?

In reply to by पैसा

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 12:22
अर्थव्यवस्था म्हणजे सर्वांचा समान विकास असं नव्हे बरं. अर्थव्यवस्था सुधारणारच की हो सिस्टीम मध्ये लिक्विडिटी वाढली की, त्यात काय नवल? पण त्यामुळे श्री. अंबानींचा फायदा वाढतो फक्त, तुमचा माझा नव्हे.

In reply to by पैसा

गवि Wed, 09/17/2014 - 10:59
एक स्त्रीच असल्या कपड्यांना नीटनेटके म्हणून उघड समर्थन करताना पाहून शरमेने मान खाली गेली. स्त्रीच स्त्रीची वैरी म्हणतात ते पुन्हा पटले. अहो असे कपडे घालून नेलपोलिश लावणारी अन दुधीत नखही न खुपसू इच्छिणारी बाई स्वत: घरी स्वैपाक करत असणे शक्य आहे का? सर्वकाळ किटीपार्ट्यांत मग्न असणार अन ती कच्चीबच्ची कामवाल्या बाईच्या हातची बेचव दुधीची भाजी किंवा घरी मागवलेल्या बाजारु पिझ्झ्याचे तुकडे मोडत टीव्ही पाहात आईची वाट पाहात बसणार..चिमणीची पिल्लं घरट्यात वाट पाहतात तशी. तुम्हाला आत काहीच कालवत नाही?

In reply to by गवि

पैसा Wed, 09/17/2014 - 11:11
गवि, तुम्ही माझे डोळे उघडलेत. माझं हृदयपरिवर्तन झालं. आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही. तसेच वस्त्रांमधे बदल करायचा प्रयत्न करीन. (बादवे वल्कले कुठे मिळतात हो? वल्कलम साडीचा पत्ता सांगू नका. तो मला माहित आहे. :P ) लिपस्टिक नेलपॉलिश फेकून देईन. आणखी काय राहिलं? (खुद से बातां: हो, वल्लीच्या दगडाच्या दर्पण सुंदर्‍या पण नटण्यामुरडण्यात कित्ती वर्षं घालवतात बघा! आम्हीच काय घोडं मारलंय?)

In reply to by पैसा

आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही.
मुलींची खरेदी या आधीही किमान ५ तासाच्या आधी उरकते ह्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. =))

In reply to by पैसा

विदा नै ये कोणता पण मला जीन्स वाल्या स्त्रीया घरात मन लावून काम करीत असतील असे वाट्तच नै. जीन्स वाल्या स्त्रीयांना सतत दुस-याच्या घरचं कौतुक असतं. दुस-याचं फर्नीचर, गाडी,बंगला, सुख सोयी सुविधा. यात रमलेले असल्यामुळे किंवा स्वप्नाळु वृत्तीमुळे त्यांना आपलं घर झाडुन घ्यायचंही जीवावर येतं. सहावारी नौवारी नेसलेल्या स्त्रीयांचं असं नसतं ! त्यांची स्वप्न छोटी असतात आणि घरावर त्यांचं लै प्रेम असतं. (विदा नै पण असं वाटतं ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसक Sat, 09/20/2014 - 00:22
कुठल्या जगात वावरता तुम्ही???? आजच्या स्त्रिया जीन्स घालतात हे मान्य आहे. बाहेर काम करण्यासाठी नऊवारी कशी सोईस्कर होईल याच स्पष्टिकरण आहे का काही तुमच्याकडे?

संपादीत.

In reply to by यसवायजी

पिवळा डांबिस Sat, 09/20/2014 - 10:18
कोकणीतलं 'वगी रंव' म्हणजे मराठीत 'गप बस' -पिवळाशास्त्री डांबिस कोकणी-मराठी भाषांतरकार (नांवे नोंदवा, नांवे नोंदवा, नांवे नोंदवा: आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!!!)

In reply to by पिवळा डांबिस

यसवायजी Sat, 09/20/2014 - 10:30
असेच वाटले होते पण खात्री करुन घेतली. बाकी पिडांकाका, तुमच्याकडे शिकवणी लावण्यास अपुन तय्यार हय. @ सुलभ दर >> हा शबुद फकस्त एकाच ठिकाणी वाचून सवय हाय त्यामुळे :))

In reply to by पिवळा डांबिस

सूड Mon, 09/22/2014 - 15:51
>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!! हायला अपशब्द !! मग तर शिकायलाच पाह्यजे. शिकवणी कधीपासून ते बोला. ;)

सुबोध खरे Wed, 09/17/2014 - 10:54
साहेब, काळा चष्मा काढा. एक काळ असा होता जेंव्हा आपण मिळवत असलेल्या पगाराचा मोठा हिस्सा हा अन्नधान्याच्या खरेदीत जात असे. आता परिस्थिती तशी नाही. चार ठिकाणी विचारून आणि चौकशी करून आपण फारतर दहा रुपये वाचवाल म्हणजे महिन्याला तीनशे.एवढे पैसे तर आपण मिसळपाव च्या रुंद पट्ट्यासाठीचा वापरता/फुकट घालवता. एके काळी या तीनशे रुपयांची किंमत दहा हजारा एवढी होती. आमच्या घराजवळ एक दोन भाजीवाले आहेत जे उत्तम दर्ज्याची भाजी ठेवतात भाव थोडा जास्त असतो पण निवडून घ्यायची गरज नाही. आमची आई एके काळी आपण म्हणता तशी चिकित्सा करीत भाजी विकत घेत होती पण आता ती म्हणते कि कुठे कटकट करायची चार पैसे जास्त गेले तरी चालतात.भाजी किडकी खराब निघाली असे होत नाही. आमची आई जुन्या पिढीतीलच आहे ( वय ७०+) आणि तिने चेहेर्याला पावडर सोडून कोणतेही प्रसाधन लावलेले नाही कि साडी शिवाय कोणताही पेहराव केलेला नाही. आमच्या आईच्या जेवणाची चव आजही तशीच आहे.

In reply to by सुबोध खरे

कहर Wed, 09/17/2014 - 11:53
मान्य आहे कि तुमच्या घराजवळील भाजीवाले चांगली भाजी देतात … पण जर कधी तुमच्या आईने बाजारातून निवडून भाजी आणली आणि तुमच्या त्या भैय्या भाजीवाल्याने भाजी दिलि तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल ?

In reply to by कहर

भैय्या वाल्यालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण त्याने धावपळ वाचवली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कहर Wed, 09/17/2014 - 12:59
राव मै क्या बोल रहा हू तुम क्या बोल रहे हो। मी भाजीके बारेमे बोल रहा हू । मै आई के बारेमे बोल रहा हू ।

In reply to by कहर

मै भी तो आईकेच बारे मे बोल रहा हु. आई की धावपळ भैय्याने बचायी है ना. बाकी थ्यांक्स..! अर्धा सुटीचा दिवस आपल्यामुळे छान गेला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 11:08
तो भैया हो. बाकी ती बाई मराठीच असणार. भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्‍या कोणाची? बहुधा नवश्रीमंतांपैकी असणार.

In reply to by काळा पहाड

णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)). सगळ्यांनी प्रयत्न करुन बघा. हिंदी बोलायचचं नाही भैय्याशी आणि लुंगीवाल्यांशी. फायदे दोन आहेत, एक म्हणजे मराठीत बोलल्याचं समाधान आणि दुसरं म्हणजे ह्या लुंग्या-सुंग्याना मोडकं-तोडकं का होईना पण मराठी मधे बोलायला लावल्याचं समाधान.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ समजण्यासारखे आहे. पण आपण शुद्ध मराठीत बोलत असलो तरी मराठी रिक्षावाले, टॅक्सीवाले यांचे मोडकेतोडके हिंदी बोलातात त्याचा नक्की राग येतो. "अरे बाबा, मी मराठी बोलतोय. तूही मराठी आहेस. तेव्हा हिंदीवर अत्याचार करण्याऐवजी माझ्याशी मराठीतच बोल." असे म्हतले तरी एखाद्या मराठी वाक्यानंतर त्यांची गाडी परत तुटक्या हिंदीकडेच जाते असा अनुभव आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. =))... बाकी मधे एकदा मुंबईला जाताना एक लुंगीछाप टी.सी. होता. तो मा़झ्यासमोरच्या एका मराठी माणसाला म्हणाला की, 'तुम मराठी लोग मुफ्त मे मिला तो कुत्ता भी खा जायेगा'. त्याची शुद्ध मराठीतुन अक्कल काढली होती. लुंगी सुटायची वेळ आली होती त्याची. साले माजुरडे बाहेरुन येऊन आपल्यालाचं शिव्या देणार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड Wed, 09/17/2014 - 22:08
>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. प्रचंड सहमत!! मागे एकदा भाज्याची लेणी बघून लोकलने येताना उत्तरभारतीयीणीनं असंच डोकं सटकवलं होते. चार शब्द ऐकवल्या वर 'अब ऐस्सी मराठ्ठी सिख के जाऊंगी यहॉं से के बस देखते रेना' असा तोंडाचा पट्टा तिच्या नवर्‍यासदृश दिसणार्‍या प्राण्याकडे आकुर्डीला उतरेस्तवर सुरु ठेवला होता तिने.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होकाका गुरुवार, 09/18/2014 - 06:57
१००% सहमत!
णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)).
Marketing करणार्‍या पोरापोरींचा फोन आला की मी शुद्ध मराठीत बोलायला सुरुवात करतो. त्यांना सांगतो की मला फक्त मराठीच कळतं. त्रासदायक असे अर्घे फोन आपसूक बंद होतात. तसंच restuarants, malls मध्ये. कष्टमवर असल्याने त्यांना झक्कत मराठीत बोलावंच लागतं आणि ते सुद्धा चेहेरा गोड ठेवून.

स्पंदना Wed, 09/17/2014 - 11:17
आमच्याकडे आई कध्धीच भाजी आणायची नाही. नेहमी बाबाच आणायचे. या चिमुरडीचे बाबा का बरे भाजी आणात नाही आहेत? किती बर त्या आईने करायचं? आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला?

In reply to by स्पंदना

गवि Wed, 09/17/2014 - 11:32
बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे बाप..स्नानसंध्या, परवचा , संस्कार यांची जबाबदारी धुडकावून क्लबात दारु पीत बिझनेस वाढवत बसायचे.. बाहेर बापाच्या चपला वाजल्या की पोरांची डोकी अभ्यासाच्या पुस्तकात जात.. ती बापांची पिढी आता गेली. आता बाप लोक दारु पैसा अन लाचखोरीच्या मार्गाला लागलेत. मुलांकडून काय अपेक्षा करणार ?

In reply to by गवि

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:29
बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप लोक तसलेच. उगाच नाही पब आणि बाप या दोन्ही शब्दांत सारखीच अक्षरे आहेत. रमा आणि मार तसेच मर आणि रम या शब्दांचेही तसेच नैका. आपल्या संस्कृतीने भाषेवर सुद्धा कित्त्त्त्त्त्त्त्ती छाआआआआआआन संस्कार केलेले आहेत.

In reply to by विजुभाऊ

गवि Wed, 09/17/2014 - 13:38
विजुभाऊ, मुळात पाश्चात्य देशांनी आपल्या देशाची नवी कोवळी पिढी मुळातूनच पोखरण्यासाठी हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव.

In reply to by गवि

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:49
हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव
. हे आजचे नाही. पुरातन काळी सोमरस वैग्रे असायचे. त्यावेळेस तर मोठमोठ्ठे ऋषी देखील सोमयाग करायचे. यज्ञाच्या नावाखाली बार्बेक्यू करायचे. तोकडे कपडे तर आपल्या सारख्या देशाला नवे नाहीत. आपली मुळी वल्कल संस्कृती होती. मोंगल आले आणि त्यानी त्यांचे संपूर्ण अंग झाकणारे कपडे आपल्यावर लादले. अन्यथा आपले बहुतेक पुरण पुरुष अर्धवस्त्र असायचे. आपण आपला दैदीप्यमान इतिहास विसरलो हीच आपली मोठ्ठी घोडचूऊऊऊऊऊऊऊक आहे. अन्यथा त्या पाश्चात्य देशांतील भुरट्या गोष्टीनी कशाला आपल्याला काही झाले असते. आपल्या संस्कृतीतील गांजा ( सोमवल्ली) , अफू , भांग या पुढे तंबाखु / विदेशी दारू क्षुल्लकच की....

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:31
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे संस्काराचा भाग का आहे?
हे काय बोलणं झाल्लं भौ. श्रावणीला पंचगव्य खाणे हा देखील संस्काराचाच भाग आहे.

In reply to by अनुप ढेरे

धन्या गुरुवार, 09/18/2014 - 00:20
आमच्या संस्कृतच्या मास्तरीण बाईंनी वर्षभर रामरक्षा घोकून घेतली होती. संस्कार बिंस्कार होणे खुप दुरची गोष्ट आपण जे घोकतोय त्याचा अर्थ काय असावा हे ही कधी कळले नाही. आम्ही कधी सार्थ रामरक्षा वाचली नाही, मास्तरीण बाई कधी अर्थ समजावून देण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत. बरं लोक म्हणतात तसे उच्चार स्पष्ट होतात, जीभेला वळण लागते वगैरे म्हणतात तसेही काही झाले नाही. "आत सज्जा धनुषा विशूष स्पूशा" वगैरे म्हणताना जीव अगदी मेताकुटीला यायचा.

In reply to by स्पंदना

समीरसूर Wed, 09/17/2014 - 14:42
>>> आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला? पटलं. विशेषतः बोल्डमधलं जास्त पटलं. पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं. पण पुरुषांपेक्षा घरातल्या बायका (कमवत्या असल्या तर अधिकच आणि कमवत्या नसल्या तरीही कमवत्या नवर्‍यापेक्षा नक्कीच जास्त) नवर्‍यापेक्षा जास्त कामे करतात असे मला वाटते. नवरा कामावर गेला म्हणजे त्याची ९-१० तास बर्‍याच कटकटीच्या कामांतून सुटका होते. शिवाय कामाच्या ठिकाणी मन रमावे असे बरेच काही असते. कँटीन, गप्पा, इंटरनेट, वातानुकुलन, छान छान दिसणार्‍या मुली/बायका, त्यांच्याशी थोडे मनाला गुदगुल्या करणारे फ्लर्टिंग, चहा-बिडीचे हक्काचे ब्रेक्स, लंचटाईममधला टाईमपास, वगैरे. आमच्या कंपनीत शुक्रवारी पोरींना अक्षरश: ऊत येतो. कंपनीचे नियम आहेत म्हणून नाहीतर पोरी वन पीस बिकीनीतच आल्या असत्या (हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय?). असो. त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. आणि ही कामे खरोखर किचकट आणि कंटाळवाणी आहेत. कमवती बायको असेल तर तिची तर कमालच आहे. घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! :-) या पार्श्वभूमीवर नवर्‍यांनी घरातल्या काही कामांना हातभार लावणे आणि बायकोला थोडा दिलासा मिळेल असे वागणे ही काळाची गरज आहे.

In reply to by समीरसूर

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 14:46
पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं.
हे पाहिजे असणं नैसर्गिक अन सेक्सी बायको पाहिजे असणं म्हणजे हावरटपणा आहे म्हणे.

In reply to by समीरसूर

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 14:50
त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. अगदी हिच सर्व कामे, नोकरी करून आणि कुरकुर न करता, करणारे अनेक नवरे (माझ्यासकट) पाहिलेले आहेत. म्हणजे, बा

In reply to by समीरसूर

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 16:59
सहमत आहे. पण नवर्‍यांच्या कित्येक वाईट सवयी त्यांना त्यांच्या बायकांनीच लावलेल्या असतात. (माझ्या काळा बद्दल बोलतो आहे). नवर्‍याने हातात कुंचा घेऊन कचरा काढणे, स्वयंपाक करणे, बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालणे, गिरणीत दळण नेणे/आणणे, भाजी आणणे आदी अनेक कामांना कांही बायका विरोध करतात. 'आमच्या ह्यांना अगदी माझ्या हातचा गरम गरम स्वयंपाकच लागतो.' 'आमच्याकडे तिन्ही वेळेला ताज्या गरम गरमच पोळ्या पानात पडाव्या लागतात.' वगैरे वाक्य अगदी अभिमानाने मिरविणार्‍या बायका पाहिल्या आहेत. मुलांना (मुलग्यांना), नवर्‍यांना चुकीच्या पद्धतीने लाडावून ठेवणार्‍या बायकाही कमी नाहीत.

In reply to by समीरसूर

>>>>घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! आपलाही सलाम

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास पाटील गुरुवार, 09/18/2014 - 16:43
> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच !! खरे कि काय? कि आजकाल बायकाच घरातले सगळे निर्णय घेतात फक्त व्यवहार सोडून ?

In reply to by समीरसूर

कहर Wed, 09/17/2014 - 15:00
हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय? खरे तर मलाही नाही कळले हे… याच्यावर चर्चा व्हायलाच हवी

In reply to by समीरसूर

कवितानागेश Wed, 09/17/2014 - 17:31
कदाचित प्रत्येकीचं उत्तर वेगळं असेल. १. प्रचन्ड उकाडा- त्यामुळे फार कपडे सहन होत नाहीत. (सरळ कारण) २. हल्ली तसेच मिळतात. फॅशन आहे. शिम्पी तसेच शिवतो. (लाटेत वाहाणं.) ३. अमकीतमकी हिरॉईन हेच घालते. (हे सगळ्यात मोठं कारण.) ४. बॉयफ्रेन्डला आवडतं. (वेडेपणा) ५. ज्याला बॉयफ्रेन्ड बनवून घ्ययचय, त्याला आवडेल असं वाटतं. (अजून एक वेडेपणा) ६. लोक लक्ष देतात (?). मस्त वाटतं. (नाहीतर घरात कुणी लक्षच देत नव्हतं!) ७. मी किती सुंदर दिसते! ते दाखवायलाच हवं. (स्वतःला वस्तू समजून मिरवणं) ८. लोक बघत बसतात. त्यांना गंड्वता येतं.( हुशारी/लबाडी) अशीच अजून पुष्कळ कारणं मिळतील..

In reply to by मंदार कात्रे

आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. यात वाईट काहीच नाही. फक्त आपण पण तितकेच योग्य असायला / व्हायला हवे हे ही तितकेच खरे आहे :)

सस्नेह Wed, 09/17/2014 - 11:40
अहो मग तुम्हीच जात जा ना भाजी खरेदीला ? क्वालिटी भाजीपण मिळेल अन वेळही मस्त जाईल जीन्स टीशर्ट बघत ! बायकांनीच भाजी खरेदी करायचं पेटंट घेतलंय का ?

टवाळ कार्टा Wed, 09/17/2014 - 11:48
शीतावरुन भाताची परिक्षा
ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची.
हे म्हणजे त्या भाजीवाल्याचे नुस्कान नाही का? आधीच कोणितरी नख खुपसलेली काकडी/दुधी कोण घेणार?

पोटे Wed, 09/17/2014 - 12:09
मॉलमध्ये असे वागतात का ?

च्यायला, सगळे वर्णन वाचल्यावर मोठ्या उत्सुकतेने फोटु पाहिला. पण त्यात घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपातली ती ललना कुठेच न दिसल्या मुळे प्रचंड निराश झालो. तिचा फोटु असायला पाहिजे होता म्हणजे मग लेखकाचे ऑब्जेक्षन नक्की कशाला आहे ते समजले असते. पैजारबुवा,

या धाग्याच्या लेखक आणि प्रतिसादकांना प्रेम्ळ सूच्ना: हा धागा (प्रतिसादांसकट) पी दिपीकाला पाठवला आहे. आता तुम्चं तुमीच सांभाळा ! ;) :)

मनीषा Wed, 09/17/2014 - 12:56
*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad: कहर झाला आता . त्या मॉ डर्न ललनेला कुणीतरी चंगलं वळण लावायला पाहिजे .

कवितानागेश Wed, 09/17/2014 - 13:06
नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी आजपर्यंत कुणालाही सैल जीन्स घातलेलं पाहिलं नाहीये. जीन्स घट्टच असायला हवी. भाजी नीट बघून निवडून घ्यावी हे मात्र खरंय. :)

In reply to by कवितानागेश

खरच गं...जरा सैल जीन्स घातली आणि ति घसरली की मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल....जगु द्या जरा..

In reply to by स्वप्नांची राणी

कानडाऊ योगेशु Sat, 09/20/2014 - 09:56
मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल
असे झाले तर मग मागे वळुन म्हणायचे "आता माझी सटकली" हा.का.ना.का!

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 13:14
इतके नियम धडाधड मोडणार्‍या त्या अहंकारी, दुष्ट वैट्ट इ.इ. ललनेचा फोटो न टाकल्यामुळे या धाग्याचा अन धागाकर्त्याचाही निषेध म्हणून काहीतरी करावे म्हणतो. काय सुचवता लोक्स?

In reply to by बॅटमॅन

1234 भाजीचा ललनेचा आणि खट्याळा छकुल्याचा जीन्स चा आणि सैलसर टीशर्टचा पैजारबुवा (फोटु अंजा वरुन साभार)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 14:19
ही नक्की ललना आहे का???? =)) अंमळ कन्फ्यूजनच होतंय खरं. पण तरी धन्यवाद पैजारबुवा!

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ Wed, 09/17/2014 - 13:34
पाचकिलो मिरची घेतली या आब्जेक्षनेबल काय आहे? तिला बहुतेक मिरचीचे वाळवण करायचे असेल किंवा हिरवी मिरची वाळ्वून त्याचे पांढरे तिखट करायचे असेल रच्याकाने : पांढरे तिखट वापरले की चटणीला तो तपकिरी रंग येत नै म्हणे.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ Fri, 09/19/2014 - 10:58
स पेठेत. . ते "जिवाला खा जिवाला खा.अनरसे सामोसेवाले "त्यांच्या समोर. ज्ञानप्रबोधिनीच्या लायनीत हत्तीगणपतीच्या जवळपास. इतका पत्ता बास झाला का? आणखी एक तुम्ही दुकाना कडे तोंड केले तर डावा कान उत्तर आनि उजवा कान दक्षीण दिशेत राहील अशा अवस्थेतच पांढरे तिखट उपलब्ध होईल.

In reply to by सुहास पाटील

सूड Wed, 09/17/2014 - 15:31
>>५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे ५ रुपयाची मिरची काय सांगता?? तुम्ही सांगितलंत म्हणून हो, नाहीतर आम्हाला शिंचं कुठलं कळायला!

In reply to by कवितानागेश

भावना कल्लोळ Wed, 09/17/2014 - 15:27
अग, माऊ ताई, पाच किलो मिरची नाही ग, पाच कि मिर्ची म्हणजे पाच रुपयाची मिरची … म्हींदी आहे ते … विशेष कोर्स करावे लागतात त्यासाठी ..... :P आणि पाच किलो मिरची घेतली तर खर्डाच करावा लागेल तिला.
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची.

बाजार

संदीप डांगे ·

विलासराव Tue, 09/16/2014 - 22:15
सगळं खरय. त्यामुळेच आपल्याकडे टीव्ही नाही. बाकी जग आपल्या गतीने चालतच रहाते आनी समाजही.

टवाळ कार्टा Tue, 09/16/2014 - 22:33
एकच वेळेस १० प्रकरणे समर्थपणे हाताळणारे हेच १६ वर्षीय तरुण तरुणी मी स्वतः बघितले आहेत
हे फक्त आत्ताच गेल्या ७०-८० वर्षांत सुरु झाले???

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 01:18
बाजाराच्या क्लूप्त्यांना किती बळी पडायचे? अंग प्रदर्शन किती करायचे? (आमच्या काळी मुलांनाही शर्टाचे वरचे बटन उघडे टाकायला मनाई होती.) पाश्चात्यांचे कसले अनुकरण करायचे? मॉल मध्ये जाऊन काय खरेदी करायचे? वगैरे वगैरे वरील लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर प्रत्येकाच्या हातात असते. काय चांगलं आहे काय वाईट आहे, बाहेरच्या प्रभावाचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे सर्वथा आपल्याच हाती असतं. पूर्वीच्या काळापेक्षा हल्ली प्रलोभनं वाढली असली तरी संस्कारांचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे घरचे संस्कार व्यवस्थित असतील तर किंचित काळ मुले भरकटली तरी स्वतःच विचार करून योग्य मार्गावर पुन्हा येतातच. आमच्या काळीही चरस, गांजा, सिगरेट, दारू, वेश्या हि प्रलोभनं होतीच पण घरचे संस्कार बळकट होते. असो. लेखन बरेच एकतर्फी वाटले. मार्केट, तरूण पिढी ह्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याऐवजी मागच्या पिढीचीही जबाबदारी आहे ती त्यांनी नीट पार पाडलेली जाणवत नाही. माझ्या एक पिढी पुढच्या पालकांना (आत्ता चाळीशीत असणारे) संस्कारांचे महत्व कळले आहे का? ते आपल्या मुलांसमोर कसे वागतात? ऐहिकतेला किती महत्त्व देतात? ह्याचा अभ्यास केला तर फार थोडे पालक संस्कारी दिसतात. (निदान मराठी समाजात दिसतात तरी). बाकी जी हौस मला लहानपणी करायची होती पण पैशा अभावी (किंवा घरच्यांच्या विरोधामुळे) करायला मिळाली नाही ती हौस मी माझ्या मुलांवर भागवते/भागवतो. असेच चित्र जास्त दिसते. त्यामुळे मुलांना ही 'ऐहिकता म्हणजेच आयुष्य' असा चुकीचा संदेश फार लहान वयातच पोहोचवला जातो आहे. लाड करावेत पण लाडाने मुलं बिघडत तर नाही नं ह्यावर ही बारीक लक्ष असावे. तिसरी गोष्ट, जे जे पैसे फेकून आयतं मिळतं आहे ते ते अंगिकारील्याने 'इझी लाईफ' चा पुरस्कार होतो आहे. घरी कांही करण्याऐवजी तयार प्रोसेस्डफुडचा वाढता वापर. अगदी इडल्या, ढोकळे, लोणची, उपमा ह्यांची तयार पाकिटं, तयार पंजाबी डिशेशची पाकिटं, एव्हढेच काय अनारशाचं पीठ, मोड आलेली कडधान्य, चिरून ठेवलेल्या भाज्या, चायनिझसाठी मिश्र भाज्या, चिझ आणि ब्रेडचा वाढता वापर ह्या चुकीच्या वातावरणात आपण पुढच्या पिढीला वाढवितो आहोत. त्यांना ह्याचीच सवय लागली तर जबाबदार कोण? मुळात आपणच ह्या प्रलोभनांना बळी का पडतो? असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत. तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते.

विलासराव Wed, 09/17/2014 - 09:24
असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत. तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते. हे तर सत्य आहेच याबद्दल शंकाच नाही. तरीही या कंपन्यांच्या जाहीरातींना बळी पडणारा फार मोठा सुशिक्षीत वर्ग आहे. याचे कारण त्या जाहीराती आपल्या अंतर्मनावर छाप टाकतात, जिथे बहुतेकांचे काही चालत नाही. जवळ-जवळ ते आपल्याला ती वस्तु घ्यायला भाग पाडतात. मि स्वतः अशा जाहीरातीना कधीही भुललो नसलो तरीही आजुबाजुला, मित्रमैत्रीनींच्या अनुभावावरुन हे मत मांडत आहे.

चिनार Wed, 09/17/2014 - 09:24
आपण नमूद केलेले सगळेच मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. १००% सहमत नसलो तरी ८०% नक्कीच सहमत आहे . डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याबद्दल आभार !!

गवि Wed, 09/17/2014 - 11:26
हल्लीची पिढी पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने पुरती नासली आहे. व्हॅलेंटाईन डे , पिझ्झाबर्गर, mall culture ही सर्वच या नव्या पिढीची विषारी फळे. कीड लागलीय समाजाला. स्वातंत्र्यासाठी उसळणारं रक्त गोठलंय आणि त्यात अल्कोहोल आणि ड्रग्ज मिसळलेत. आमच्यावेळी असं नव्हतं.. हल्ली.. आजकाल कली शिरलाय पश्चिमेकडून. सर्वात आधी malls बंद केले पाहिजेत आणि मग डिश टीव्ही , हिंसा अन सेक्सने भरलेले सिनेमे, जीन्स टीशर्टची फॅडे.. तरच या नव्या बेफाम झालेल्या पिढीलातरणोपाय आहे. पण ही सर्व स्वप्नेच आहेत. पुढे काळोख आहे. प्रत्येकाने आपल्या स्वत: पासून सुरुवात करावी.. किमान जीन टीशर्ट, तंग कपडे, जंक फूड , एसी गाड्या उडवणे इतके तरी सोडावे.

In reply to by टवाळ कार्टा

गवि Wed, 09/17/2014 - 11:37
त्यांचे समर्थन करणे सोडा. आणि अंधानुकरणही. भारतातली जुनी कालमापन पद्धती पहा.. घटका पळे.. अगदी सूक्ष्म कालगणनेचे भान होते आपल्याकडे. दुर्दैवाने आपण पाश्चात्यांचे उदाहरण यासाठी घेतो. अंधानुकरण आहे म्हणजे आहेच्च. बस्स.

पैसा Wed, 09/17/2014 - 12:12
व्हॅलेंटाईन डे आणि त्याचे मार्केटिंग यावर बर्‍याच उलट सुलट चर्चा झाल्या. हेच काय, आता सगळ्याचेच बाजारीकरण झाले आहे आणि स्वतःला किती वाचवू म्हटले तरी ते कठीण आहे. सगळ्याच बाबतीत आपले डोके खांद्यावर असू द्यावे हे खरे.

हे नव्याजुन्याचे वाद अनादी आणि अनंत आहेत. जोपर्यंत प्रचलित चाली-रिती-विचार-कृतींना लोकंना जास्त सोईचा आणि / अथवा पसंत असणारा पर्याय निर्माण केला जात नाही, तोपर्यंत त्याविरुद्धचा ओरडा म्हणजे अरण्यरुदनच ठरते. तेव्हा बदल हवा असेल तर तसा पर्याय निर्माण करायची आणि तो लोकांना समजावून द्यायची तयारी ठेवा. अन्यथा, "सिस्टिम कशी खराब आहे" या प्रकारच्या दिवाणखान्यात केलेल्या चर्चा रूढ झालेल्या आहेतच ! :)

मनीषा Wed, 09/17/2014 - 12:45
पण खरच आजच्या सारखी मुजोरी, बेफिकिरी, भडकपणा, बेमुवर्तपणा, कुठल्या काळात होती?
़ कुठल्या काळात नव्हती? अनादी -अनंत कळापासून माणूस असाच आहे. उगीच काळाला दोष देण्यात काहीच अर्थं नाही . मॉल संस्कृतीत मला काहीच वावगं नाही . सध्याच्या जीवनशैली मधे ती एक सुखकर सोयच आहे . आणि फसण्यासाठी मॉल मधेच जायची आवश्यकता नाही . फसणारा कुठेही फसतोच . सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ?

In reply to by मनीषा

इरसाल गुरुवार, 09/18/2014 - 13:23
सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ? अहो लंकेत रावणाने गोल्ड सुक (सोन्याचा मॉल) उघडला होता. आणी तो सुवर्णमृग त्याची अ‍ॅड्व्हर्टाईज करण्यासाठीच तर पाठवला होता. मग मैया ला हवा तो मृग मग मॉलला जावेच लागले ना.

सुहास.. Wed, 09/17/2014 - 16:30
महाप्रचंड उणिवा असलेला लेख ...आणि त्यावरुन टरारुन फुगलेल्या संधीसाधु वयस्कारांना नव्या पिढीला झोडण्याची इच्चा प्रबळ केल्याबद्दल अभिनंदन ;) २० % तथ्य आहे मान्य करतो, पण पुर्ण नव्या पिढीला जनरायलज्ड करायचं काही समजल नाही , या वर्षीचा कोल्हापुरात ला प्रेमदिन कसा साजरा झाला माहीत नसावे लेखकाला ( लेख २०११ चा आहे...नाही का ? ) ..कॉलेजच्या तरुण - तरुणींनी ते गुलाब ई. बाजुला ठेवुन एक महाप्रचंड मोर्चा नेला होता महानगरपालिकेवर, टोल विरोधात , तंग कपडे आणि तोकडे कपडे यामुळे लक्ष जाते हे मान्य ...पण मग तिकडेच लक्ष जाते , दुसर्‍यांनी म्हणजे ज्यांनी तसे केले नाही तिकडे लक्ष ( अगदी लेखकाचे ही ) गेलेले दिसत नाही .....दुसरी बाब जी लोक नाव ठेवतात ...त्या पिढीवर जबाबदारी होती आम्हाल घडवायची ...हे म्हणजे पालक म्हणुन " अरे , हा दिवसभर मोबाईल वर गेम्स खेळत असतो , आत्ताशी १२ वर्षांचा आहे " अरे बाबा , १२ वर्षांचा असताना मोबाईल दिला कोणी रे त्याचया हातात ..बर दुसरीकडे नाही दिला तर अरे यार पोरगं लयच बॅकवर्ड आहे रे तुझ ( आमच्या बंधुराजांना आमच्य समोर एकवलय गेलय ) आता बोला ...अश्याच बर्‍याच उणीवा आहेत लेखात ...एककल्ली झालाय .. डांगेशेठ लेखन शैली चांगली आहे, थोडा एककल्ली पणा जाणवतोय ईतकचं !!

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Fri, 09/19/2014 - 18:46
म्हाईत न्हाई बॉ. पण विंग्रजीच्या तासाला हा शब्द आला की लै दंगा व्हायचा. आणी मास्तरनं कितीही सायलेंट सायलेंट असं कोकललं तरी आमचा 'ड' दणकून असायचा. :))

विलासराव Tue, 09/16/2014 - 22:15
सगळं खरय. त्यामुळेच आपल्याकडे टीव्ही नाही. बाकी जग आपल्या गतीने चालतच रहाते आनी समाजही.

टवाळ कार्टा Tue, 09/16/2014 - 22:33
एकच वेळेस १० प्रकरणे समर्थपणे हाताळणारे हेच १६ वर्षीय तरुण तरुणी मी स्वतः बघितले आहेत
हे फक्त आत्ताच गेल्या ७०-८० वर्षांत सुरु झाले???

प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 01:18
बाजाराच्या क्लूप्त्यांना किती बळी पडायचे? अंग प्रदर्शन किती करायचे? (आमच्या काळी मुलांनाही शर्टाचे वरचे बटन उघडे टाकायला मनाई होती.) पाश्चात्यांचे कसले अनुकरण करायचे? मॉल मध्ये जाऊन काय खरेदी करायचे? वगैरे वगैरे वरील लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर प्रत्येकाच्या हातात असते. काय चांगलं आहे काय वाईट आहे, बाहेरच्या प्रभावाचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे सर्वथा आपल्याच हाती असतं. पूर्वीच्या काळापेक्षा हल्ली प्रलोभनं वाढली असली तरी संस्कारांचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे घरचे संस्कार व्यवस्थित असतील तर किंचित काळ मुले भरकटली तरी स्वतःच विचार करून योग्य मार्गावर पुन्हा येतातच. आमच्या काळीही चरस, गांजा, सिगरेट, दारू, वेश्या हि प्रलोभनं होतीच पण घरचे संस्कार बळकट होते. असो. लेखन बरेच एकतर्फी वाटले. मार्केट, तरूण पिढी ह्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याऐवजी मागच्या पिढीचीही जबाबदारी आहे ती त्यांनी नीट पार पाडलेली जाणवत नाही. माझ्या एक पिढी पुढच्या पालकांना (आत्ता चाळीशीत असणारे) संस्कारांचे महत्व कळले आहे का? ते आपल्या मुलांसमोर कसे वागतात? ऐहिकतेला किती महत्त्व देतात? ह्याचा अभ्यास केला तर फार थोडे पालक संस्कारी दिसतात. (निदान मराठी समाजात दिसतात तरी). बाकी जी हौस मला लहानपणी करायची होती पण पैशा अभावी (किंवा घरच्यांच्या विरोधामुळे) करायला मिळाली नाही ती हौस मी माझ्या मुलांवर भागवते/भागवतो. असेच चित्र जास्त दिसते. त्यामुळे मुलांना ही 'ऐहिकता म्हणजेच आयुष्य' असा चुकीचा संदेश फार लहान वयातच पोहोचवला जातो आहे. लाड करावेत पण लाडाने मुलं बिघडत तर नाही नं ह्यावर ही बारीक लक्ष असावे. तिसरी गोष्ट, जे जे पैसे फेकून आयतं मिळतं आहे ते ते अंगिकारील्याने 'इझी लाईफ' चा पुरस्कार होतो आहे. घरी कांही करण्याऐवजी तयार प्रोसेस्डफुडचा वाढता वापर. अगदी इडल्या, ढोकळे, लोणची, उपमा ह्यांची तयार पाकिटं, तयार पंजाबी डिशेशची पाकिटं, एव्हढेच काय अनारशाचं पीठ, मोड आलेली कडधान्य, चिरून ठेवलेल्या भाज्या, चायनिझसाठी मिश्र भाज्या, चिझ आणि ब्रेडचा वाढता वापर ह्या चुकीच्या वातावरणात आपण पुढच्या पिढीला वाढवितो आहोत. त्यांना ह्याचीच सवय लागली तर जबाबदार कोण? मुळात आपणच ह्या प्रलोभनांना बळी का पडतो? असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत. तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते.

विलासराव Wed, 09/17/2014 - 09:24
असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत. तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते. हे तर सत्य आहेच याबद्दल शंकाच नाही. तरीही या कंपन्यांच्या जाहीरातींना बळी पडणारा फार मोठा सुशिक्षीत वर्ग आहे. याचे कारण त्या जाहीराती आपल्या अंतर्मनावर छाप टाकतात, जिथे बहुतेकांचे काही चालत नाही. जवळ-जवळ ते आपल्याला ती वस्तु घ्यायला भाग पाडतात. मि स्वतः अशा जाहीरातीना कधीही भुललो नसलो तरीही आजुबाजुला, मित्रमैत्रीनींच्या अनुभावावरुन हे मत मांडत आहे.

चिनार Wed, 09/17/2014 - 09:24
आपण नमूद केलेले सगळेच मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. १००% सहमत नसलो तरी ८०% नक्कीच सहमत आहे . डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याबद्दल आभार !!

गवि Wed, 09/17/2014 - 11:26
हल्लीची पिढी पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने पुरती नासली आहे. व्हॅलेंटाईन डे , पिझ्झाबर्गर, mall culture ही सर्वच या नव्या पिढीची विषारी फळे. कीड लागलीय समाजाला. स्वातंत्र्यासाठी उसळणारं रक्त गोठलंय आणि त्यात अल्कोहोल आणि ड्रग्ज मिसळलेत. आमच्यावेळी असं नव्हतं.. हल्ली.. आजकाल कली शिरलाय पश्चिमेकडून. सर्वात आधी malls बंद केले पाहिजेत आणि मग डिश टीव्ही , हिंसा अन सेक्सने भरलेले सिनेमे, जीन्स टीशर्टची फॅडे.. तरच या नव्या बेफाम झालेल्या पिढीलातरणोपाय आहे. पण ही सर्व स्वप्नेच आहेत. पुढे काळोख आहे. प्रत्येकाने आपल्या स्वत: पासून सुरुवात करावी.. किमान जीन टीशर्ट, तंग कपडे, जंक फूड , एसी गाड्या उडवणे इतके तरी सोडावे.

In reply to by टवाळ कार्टा

गवि Wed, 09/17/2014 - 11:37
त्यांचे समर्थन करणे सोडा. आणि अंधानुकरणही. भारतातली जुनी कालमापन पद्धती पहा.. घटका पळे.. अगदी सूक्ष्म कालगणनेचे भान होते आपल्याकडे. दुर्दैवाने आपण पाश्चात्यांचे उदाहरण यासाठी घेतो. अंधानुकरण आहे म्हणजे आहेच्च. बस्स.

पैसा Wed, 09/17/2014 - 12:12
व्हॅलेंटाईन डे आणि त्याचे मार्केटिंग यावर बर्‍याच उलट सुलट चर्चा झाल्या. हेच काय, आता सगळ्याचेच बाजारीकरण झाले आहे आणि स्वतःला किती वाचवू म्हटले तरी ते कठीण आहे. सगळ्याच बाबतीत आपले डोके खांद्यावर असू द्यावे हे खरे.

हे नव्याजुन्याचे वाद अनादी आणि अनंत आहेत. जोपर्यंत प्रचलित चाली-रिती-विचार-कृतींना लोकंना जास्त सोईचा आणि / अथवा पसंत असणारा पर्याय निर्माण केला जात नाही, तोपर्यंत त्याविरुद्धचा ओरडा म्हणजे अरण्यरुदनच ठरते. तेव्हा बदल हवा असेल तर तसा पर्याय निर्माण करायची आणि तो लोकांना समजावून द्यायची तयारी ठेवा. अन्यथा, "सिस्टिम कशी खराब आहे" या प्रकारच्या दिवाणखान्यात केलेल्या चर्चा रूढ झालेल्या आहेतच ! :)

मनीषा Wed, 09/17/2014 - 12:45
पण खरच आजच्या सारखी मुजोरी, बेफिकिरी, भडकपणा, बेमुवर्तपणा, कुठल्या काळात होती?
़ कुठल्या काळात नव्हती? अनादी -अनंत कळापासून माणूस असाच आहे. उगीच काळाला दोष देण्यात काहीच अर्थं नाही . मॉल संस्कृतीत मला काहीच वावगं नाही . सध्याच्या जीवनशैली मधे ती एक सुखकर सोयच आहे . आणि फसण्यासाठी मॉल मधेच जायची आवश्यकता नाही . फसणारा कुठेही फसतोच . सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ?

In reply to by मनीषा

इरसाल गुरुवार, 09/18/2014 - 13:23
सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ? अहो लंकेत रावणाने गोल्ड सुक (सोन्याचा मॉल) उघडला होता. आणी तो सुवर्णमृग त्याची अ‍ॅड्व्हर्टाईज करण्यासाठीच तर पाठवला होता. मग मैया ला हवा तो मृग मग मॉलला जावेच लागले ना.

सुहास.. Wed, 09/17/2014 - 16:30
महाप्रचंड उणिवा असलेला लेख ...आणि त्यावरुन टरारुन फुगलेल्या संधीसाधु वयस्कारांना नव्या पिढीला झोडण्याची इच्चा प्रबळ केल्याबद्दल अभिनंदन ;) २० % तथ्य आहे मान्य करतो, पण पुर्ण नव्या पिढीला जनरायलज्ड करायचं काही समजल नाही , या वर्षीचा कोल्हापुरात ला प्रेमदिन कसा साजरा झाला माहीत नसावे लेखकाला ( लेख २०११ चा आहे...नाही का ? ) ..कॉलेजच्या तरुण - तरुणींनी ते गुलाब ई. बाजुला ठेवुन एक महाप्रचंड मोर्चा नेला होता महानगरपालिकेवर, टोल विरोधात , तंग कपडे आणि तोकडे कपडे यामुळे लक्ष जाते हे मान्य ...पण मग तिकडेच लक्ष जाते , दुसर्‍यांनी म्हणजे ज्यांनी तसे केले नाही तिकडे लक्ष ( अगदी लेखकाचे ही ) गेलेले दिसत नाही .....दुसरी बाब जी लोक नाव ठेवतात ...त्या पिढीवर जबाबदारी होती आम्हाल घडवायची ...हे म्हणजे पालक म्हणुन " अरे , हा दिवसभर मोबाईल वर गेम्स खेळत असतो , आत्ताशी १२ वर्षांचा आहे " अरे बाबा , १२ वर्षांचा असताना मोबाईल दिला कोणी रे त्याचया हातात ..बर दुसरीकडे नाही दिला तर अरे यार पोरगं लयच बॅकवर्ड आहे रे तुझ ( आमच्या बंधुराजांना आमच्य समोर एकवलय गेलय ) आता बोला ...अश्याच बर्‍याच उणीवा आहेत लेखात ...एककल्ली झालाय .. डांगेशेठ लेखन शैली चांगली आहे, थोडा एककल्ली पणा जाणवतोय ईतकचं !!

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Fri, 09/19/2014 - 18:46
म्हाईत न्हाई बॉ. पण विंग्रजीच्या तासाला हा शब्द आला की लै दंगा व्हायचा. आणी मास्तरनं कितीही सायलेंट सायलेंट असं कोकललं तरी आमचा 'ड' दणकून असायचा. :))
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा हा लेख फेब्रुवारी २०११ चा आहे. त्यामुळे त्या संदर्भाने वाचावा. काही बाबतीत माझी मते बदललेली असू शकतात. सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. कारण अजून तरी मी शिकणे आणि समजून घेणे थांबवले नाही ___________________________ अलीकडेच आपण एक जाहिरात बघितली असेल. कपड्याच्या दुकानात एक ग्राहक शिरतो. त्याला काही बोलू न देता दुकानदार धडधड आपल्या पसंतीचे कपडे त्याच्या अंगावर चढवून मोकळा. वरून सांगतो कि हेच तुम्हाला चांगले दिसेल. वर वर पाहता ती कंपनी आपल्याला सांगते आहे कि आम्ही तुमच्याशी असे वागत नाही. तुम्हाला हवा तो बुके आम्ही देऊ.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४

धर्मराजमुटके ·

आदूबाळ Tue, 09/16/2014 - 22:26
क्लिंटनभौ व्हेर आर यो? माझे अंदाजः १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? --> होईल. पंचवीस वर्षांचा लिप्ताळा महिन्यात तोडणार नाहीत. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? --> भाजपच्या. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. --> भाजपला. उद्धोयुगातली सेना काय पटत नाय ब्वा. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? --> एकत्र. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? --> नाय देणार. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? --> हो, वाटतं. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? --> देवेंद्र फडणवीस ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? --> त्यांच्या नाड्या थंड होतील.

In reply to by खटपट्या

धर्मराजमुटके Wed, 09/17/2014 - 05:12
उत्तर वर दिलेच आहे. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट.

In reply to by आदूबाळ

क्लिंटनसेठ जिथे असाल तेथून लवकर परत या...! :) माझे अंदाजः १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? शंभर टक्के होईल. वेगवेगळे लढण्याचा दम कोणात नाही. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? सेना आणि भाजप अशा दोघांमधे विखुरल्या जातील. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. आपलं मत भाजपाला जाण्याची शक्यता. सेनेचं उद्ध्व नेतृत्त्व मला टील एंड पर्यंत पटणार नाही. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? शप्पथ लै कंटाळलो या सरकारला. बदल हवा आहे. (वाटल्यास पुढच्या वेळी वाटल्यास पुन्हा हेच आले पाहिजेत असे म्हणेन. पण बस अब सहा नही जाता) ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? हो. किती दिवस एकमेकांच्या कुबड्या वापरायच्या आणि महाराष्ट्रात असे किती पक्ष आहेत की जर हे बहुमतात नै आले तर दुसरे येतील. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? चिठ्ठ्या काढा पण देवेंद्र फडनीस नको. (जास्त हुशार माणूस सिष्टीममधे काही करु शकत नाही) मतदार आणि मिपावर प्रतिसाद लिहिणारे चंचल असतात यांच्या मताची ग्यारंटी नसते, माझंही तसंच आहे. -दिलीप बिरुटे (चंचल मिपाकर आणि मतदार)

काळा पहाड Tue, 09/16/2014 - 23:39
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? होईल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? भाजप ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. उद्धोजी हे एककल्ली, अननुभवी आणि अपरिपक्व आहेत. सेनेकडे चांगले सोडा, नेतेच कुठायत? ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? छे! ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. अ‍ॅक्च्युअली बाबा, पण त्यांचा पक्ष चुकला. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? भोपळा

श्रीरंग_जोशी Wed, 09/17/2014 - 00:35
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? काही सेनेच्या काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. सेनेला. कारण उद्धव यांचे धोरणी व दूरदर्शी नेतृत्व. राज्यात व केंद्रात सत्ता नसतानाही त्यांनी पक्षाला व्यवस्थित सांभाळले. मुख्य म्हणजे निवडणुकींतील लाभ डोळ्यापुढे न ठेवता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार लढा दिला. गेल्या दशकात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कुणीच एवढे लढले नाही. शिवाय राज्य सरकारची धोरणे राज्यातच ठरायला हवी. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र (ते वेगळे लढल्यास महायुतीचे अधिक नुकसान करतील. जसे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत घडले.) ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही देणार ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? गेल्या खेपेपेक्षा कमीच

रमेश आठवले Wed, 09/17/2014 - 04:11
जर भाजपा आणि शिवसेना भांडले आणि त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर पुढील पर्याय निर्माण होऊ शकतात. १.दोघांनाही १४४ जागा एकट्याने मिळणार नाहीत. २. निवडणुकी नंतर दोघांच्या आमदारांची बेरीज १४४ च्या जवळ पोचली,तर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येतील. ज्या पार्टीची सदस्य संख्या जास्त असेल त्या पार्टीचा मुख्य मंत्री होईल. ३. जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेचे आस्तित्वच धोक्यात येईल. ही पार्टी फक्त महाराष्ट्रात आहे आणि तिला घडवणारे बाळासाहेब आता नाहीत. उद्धव यांनी राजकारणात कधी रस दाखविला न्हवता आणि ते घराणेशाही पद्धतीने शिवसेना प्रमुख झाले आहेत. त्यांच्या विरुद्ध त्यांचा तुल्यबल चुलतभाऊ आहे. म्हणून उद्धवने भाजपाशी नमते घेणे शिवसेनेच्या हिताचे आहे.

हुप्प्या Wed, 09/17/2014 - 05:52
मोदी लाटेमुळे भाजपाला आत्मविश्वास आला आहे असे वाटते. पण तो अती होऊन गर्वाचे घर खाली येऊ नये. दोन्ही पक्ष आपल्या हिताकरता भांडत असले तरी एक मतदार म्हणून मला हे निराशाजनक वाटते. आघाडीच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार, वशिलेबाजी, गलथानपणा, अंदाधुंद इतकी उघड दिसत असताना, निवडणुकांना वेळ थोडाच राहिला असताना, सत्ताधारी लोकांची लक्तरे वेशीवर टांगायच्या ऐवजी आपापसातल्या लाथाळ्या बघाव्या लागणे क्लेषकारक आहेच. पण अशाने मतदार "मग काँग्रेसच बरी" म्हणून पुन्हा काँग्रेसकडे वळेल आणि पुन्हा हेच दादा बाबा बोकांडी बसतील अशी भीती आहे. तशात भाजपाविषयी भटजी आणी शेटजींचा पक्ष असे अभिप्राय अनेक संकेतस्थळी वाचायला मिळाले आहेत त्यामुळे ह्या मतदानाला नको ते जातीय वळण लागू शकेल. शिवसेनेने मुंबईत काय दिवे लावले आहेत ते सगळ्यांना दिसतेच आहे. त्यामुळे युती सत्तेवर आल्यावर अगदी सोन्याचा धूर निघेल असे आजिबात नाही. पण निदान खाणारी तोंडे बदलतील. नवी बांडगुळे रुजायला थोडा वेळ लागेल. निदान तोवर काहीतरी बरे दिसेल अशी आशा. १. युती अगदी तुटली नाही तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणे शक्य आहे. २. मित्रपक्ष हे नगण्य पक्ष आहेत. त्यांच्या समर्थनाचा तसा काही फायदा नाही. युतीला शेतकरी, दलित असल्या गटांमधे प्रातिनिधित्व असल्याचा दावा करता येतो इतकेच. त्यातले आठवले म्हणजे अत्यंत गाळीव नग आहे. ३. भाजपाला मत. कारण शिवसेनेने इतकी वर्षे मुंबईत सत्ता असून काहीही नवे करुन दाखवलेले नाही. तोच भ्रष्टाचार, तीच गुंडगिरी. अगदी बाळासाहेब ठाकरे असतानाही मला शिवसेना कधी मनापासून आवडली नाही. घराणेशाही, गुंडगिरी ह्यात शिवसेना काँग्रेसच्या तोडीची आहे. ४. एकत्र. ५. राष्ट्रवादी वा काँग्रेस कुणालाही मत देण्याची इच्छा नाही. ६. हो. ७. देवेंद्र फडणवीस आले तर बरे. पण तावडे वा पंकजा मुंडेही चालतील. ठाकरे नकोत. ८. निवडणुकीनंतर मनसेत खास दम नसेल

१९९९ आणि २००४ मध्ये याच दळभद्री पणाने युती ने सत्ता गमावली . मी भाजप आणि मोदी भक्त नाही . असलोच तर टीकाकार आहे . पण महाराष्ट्र पुरत बोलायचं झाल्यास आघाडी सरकार ला बदलण्याची नितांत गरज आहे . मग भले युती असो वा तिसरी आघाडी . साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर . मोदी , उद्धव , शहा यांना याची जाणीव असेल हि अपेक्षा

विवेक्पूजा Wed, 09/17/2014 - 10:35
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. सेनेची अरेरावी, मारधाड पटत नाही. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? सध्य परिस्थितीत नक्किच नाही. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? शक्यताच नाही. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? मनसेचा प्रभाव वाटत नाही.

अक्षरमित्र Wed, 09/17/2014 - 14:24
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होणार नाही. वेगवेगळे लढतील. शिवसेना वेगळे होण्याची घोषणा सर्वप्रथम करेल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? काही सेनेच्या बाजूने काही भाजपाच्या. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. सेनेला करणार. भाजप हा योग्य पर्याय आहे हे माहित आहे, शिवसेना गुंडापुंडांची संघटना होती हे मान्य तरीही उद्धव ठाकरेंसाठी भावनिक मुद्द्यांवर सेनेला मतदान करणार. फक्त नंतर उद्धवबरोबर आदित्याचेही पाय दाबावे नाही लागले म्हणजे मिळविली. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. हे चोर फार हुशार आहेत. पण धरणांना नव्या पद्धतीने पाणीपुरवठा करु शकणार्‍यांना स्वतंत्र लढावेसे वाटते जे मला वाटते योग्य आहे. जर शिवसेना स्वतंत्र लढली तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल. नंतर सेना किंवा भाजप किंवा काँग्रेस कोणालाही पाठींबा देईल. ते शिवाशिव पाळत नाहीत. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? कोणालाही नाही. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय. प्रत्येकाचे खरे वजन एकदा कळलेच पाहिजे. जर स्वतंत्र लढले तर शिवसेना भाजपपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. नंतर युतीचा पर्याय आहेच. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? काहीच नाही. आमच्या वयाच्या पोरांची लग्न होऊन दोन दोन पोरे झाली त्यांना पण अ़़जून निळी प्रिंट येत नाहिये. वर यांच्याकडे रिपोर्ट मागायची सोय नाही. पाच वर्षाने विचारा म्हणतात.

In reply to by धर्मराजमुटके

अक्षरमित्र Fri, 09/19/2014 - 17:46
मी काहीही तोडल नाहीये. पण एक अंदाज बरोबर आलाय तेव्हा बक्षीस तयार ठेवा. ठाकरे विल बी नेक्स्ट सीएम. बाळासाहेबांना जे जमल नाही ते उद्धव करुन दाखवणार.

In reply to by धर्मराजमुटके

समीरसूर Sat, 09/20/2014 - 12:16
कालची रात्रीची बातमी. युतीवर एकमत. युती होणारच. युतीशिवाय दोघांना पर्याय नाही. अहंगंड राजकारणात फारसा उपयोगात येत नाही हे भाजप आणी शिवसेना दोन्ही पक्ष जाणतात. शिवसेनेची ताकत भाजपमुळे आहे हे ठाकरेंना माहिती आहे आणि महराष्ट्रात शिवसेनेला अजूनही किंमत आहे हे भाजपला माहिती आहे. युती तोडण्याचा मूर्खपणा ते कदापि करणार नाहीत यात शंका नाही.

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? >>> युती होणार हे नक्की . आमच्या अंदाजे शिवसेना भाजप १५०-१२० अशी मांडवली होईल . २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? >>> बहुतेक सगळे शिवसेनेच्या बाजुला राहतील असा अंदाज आहे . ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण >>> नोटा. आमचे मत शिवेन्द्रराजे भोसले ह्यांनाच :) अर्थात ते भाजप शिवसेनेच्या बाजुला आले किंव्वा अपक्ष उभेराहिले तर ... पण तशी शक्यता नाही . म्हणुन नोटा ! ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? >>> एकत्रच लढणार ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? >>> नोटा. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? >>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? >>> देवेन्द फडणवीस . ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? >>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !

दुश्यन्त Wed, 09/17/2014 - 15:48
१) सेना भाजप एकत्रच लढतील. मात्र भाजपने ताठा सोडून द्यावा. निम्म्या जागा शिवसेना देणार नाही आणि तेच बरोबर आहे. २) दोघे वेगवेगळे लढले तर भाजपचे जास्त नुकसान होईल. सेनेकडे संघटन आणि कडवे सैनिक जास्त चांगले आहे. ३) कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढो अगर स्वतंत्र लोक त्यांना घरी बसवणार आहेत. ४) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. महायुतीत तेच राज्यभर सर्वमान्य होईल असे नेते आहेत. भाजपकडे स्व मुंडे होते आता काही प्रमाणात गडकरी आहेत मात्र ते केंद्रातच राहतील. फडणवीस हुशार असतील मात्र ते किंवा तावडे किंवा खडसे/ मुनगुण्टिवार यांना दरवेळेस मोदी-शहा यांना विचारून वागावे लागेल. पृथ्वी बाबा किंवा अशोक चव्हाण सोनियांकडे चकरा मारत तसाच प्रकार होईल.राज्याचे निर्णय राज्यातच घेतले जावेत.उद्धव यांना संधी मिळायला हवी. काहीही असो बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी सेना नुसती सांभाळली नाही तर वाढवली पण आहे. याचबरोबर सेना भाजप २.५/२.५ वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतील ही पण एक शक्यता आहे. ५) आत्ताच्या घडीला मनसेने आपल्या जागा राखल्या किंवा १० पर्यंत जरी आमदार आणले तरी ती त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरेल. कारण लोकसभेतली त्यांची संशयास्पद भूमिका, वडा -सूप वाद, मनसेला मत= कॉंग्रेसला मदत हे सूत्र, नाशकातला कारभार यामुळे त्यांना ओहोटी लागलेलीच आहे. फार काही मिळवता नाही आल तरी आहे ते गमावले नाही तरी त्यांना पुढे (२०१९ ला) त्याचा फायदा होवू शकतो. . कॉंग्रेस राष्ट्रवादीचा भ्रष्ट, अनागोंदी कारभार, दडपशाही, सत्तेची गुर्मी याला लोक वैतागले आहेत. जनता आघाडीला घरी बसवणार यात शंका नाही. सेना भाजपने याचा किती लाभ घ्यायचा हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 15:51
युतीला जागावाटपात जागा कमी पडत असतील तर शेजारच्या राज्यातल्या जागा भाड्याने घ्या. - निवडणूक आयोग.

In reply to by बॅटमॅन

नाव आडनाव Wed, 09/17/2014 - 16:05
कालंच आठवले एका मुलखतीत म्हणत होते - जागा आम्हाला पण कमि मिळायला नको आणि त्याना पण. तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं कि आठवले बहुतेक हा ब्रेकिन्ग विचार मांड्तात कि काय - टोटल जागा २८८ नाहि तर महा युतितील प्रत्येक पक्षांच्या अपेक्षित जागा जितक्या आहेत त्याच्या बेरजे इतकि करा :)

दुश्यन्त Wed, 09/17/2014 - 15:58
साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर +१

In reply to by दुश्यन्त

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 13:51
सक्तमजुरी कधी कधी वेगवेगळी भोगायची असते. मत देऊन गुन्हा केलाय ना? भोगायच्या शिक्षा!

मदनबाण Wed, 09/17/2014 - 16:03
१ शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - युती ही दोन्ही पक्षांची गरज आहे. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही. पाण्या ऐवजी ** पिण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी जरुर मद द्यावे. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही, कमळाबाई आणि धनुष्यबाण एकत्र असल्याने फरक पडतो म्हणुन. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? आधी ब्लू प्रींट मधे काय आहे ते सांगा.मग कळेलच प्रभाव पडतो की नाही. तारिख जवळच आहे म्हणा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

दुश्यन्त Wed, 09/17/2014 - 16:13
जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची सत्ता न येणे हे मोदी-शहा यांना सुद्धा परवडणारे नाही. केंद्रात सत्ता आल्यावर महाराष्ट्र/ हरयाणा निवडणुका म्हणजे त्यांची मोठी टेस्ट आहे. महाराष्ट्र गमावले तर त्यांची पण मोठी नाचक्की होईल. उत्तरेत पोटनिवडणुकांत काय झालेय ते आपण पाहतोच आहे. तसेच मोदींना राज्यसभेत अजून बहुमत नाही, ते मिळवायचे असेल तर एक एक राज्ये एनडीए'कडे आणावी लागतील. महाराष्ट्र गमावणे सेना भाजप दोघांना परवडणारे नाही.

विवेकपटाईत Wed, 09/17/2014 - 19:42
महाराष्ट्राच्या निवडणुका आधीचा गदारोळ पाहून समर्थ वचन आठवले: '
  1. दोखे भांडता तिसर्यास जाये'
  2. काही उग्रस्थिती सांडावी. काही सौज्य्ता धरावी.
  3. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा
  4. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे
ज्या युती किंवा आघाडीतल्या दलांना हे कळेल ते सत्तेवर येतील.

शिद Wed, 09/17/2014 - 19:58
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युती होईल, वेगळं लढण्याची दोघांची ही तेव्हढी ताकद नाही व परीस्थिती देखील.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
खोबरं तिथं चांगभलं. ज्यांचे आमदार जास्त तिकडे मोर्चा वळवतील.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
एकत्रच लढतील...जाऊन जाऊन जाणार कुठं? घड्याळ शेवटी हातातचं घालवं लागतं.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
नो. नेवर.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
वाटतं तर खरं पण आपल्या वाटण्याने काय होणार आहे. तसं झालं तर त्यांना त्याची औकात तरी कळेल की कोण किती पाण्यात आहेत ते?
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
उद्धोवजी ठाकरे नको पण दुसरा समर्थ असा पर्याय पण उपलब्ध नाही.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
ह्या निवडणूकीत राजसाहेबांनी थंड घेऊन उमेदवार उभे नाही केलेत तर बरे होईल. उगाच युतीची मतं फुटतील व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होईल ते वगळं.

सुहास पाटील Wed, 09/17/2014 - 20:02
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? >>> युती होणार हे नक्की . जर युती झाली नाहीच तर मात्र शिवसेनाचा भ्रमानिवास होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? >>> जो जास्त पैसे देईल त्याचा बाजूने ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण >>> अर्थात भाजप फक्त मोदिमुळे ! ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? >>> एकत्रच लढणार. कोनात दम नाही वेगळे लढ्याचा ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? >>> नोटा. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? >>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? >>> सांगू शकत नाही ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? >>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !

दुश्यन्त Wed, 09/17/2014 - 20:13
@शिद: बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही. बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते. लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.

In reply to by दुश्यन्त

शिद Wed, 09/17/2014 - 20:22
बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते.
हो खरंय. पण ह्या वेळी चित्र कदाचित वेगळं असेल. लोकसभेच्यावेळी काँग्रेसने उमेदवार मागे घेतला खरा पण बविआ बरोबर प्रचारासाठी नाही उतरले.
लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.
पण त्यामागे बरंच अर्थकारण होतं. गंदा है पर धंदा है ये.

भाते Wed, 09/17/2014 - 20:59
१. दोघांनाही युती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. २. ज्या मडक्यात पाणी जास्त असेल, तिकडेच कावळे जमणार ना! ३. माझे मत सेनेला असेल. भाजपा वाल्यांचा विदर्भ वेगळा काढायचा डाव आहे. सेनावाले त्यांच्याबरोबर (युती करणार) असतील तर ते नक्कीच ह्याला विरोध करतील. नाहीतर, एकटे भाजपावाले मुंबईसुध्दा वेगळी करायला पुढेमागे बघणार नाहीत. ४. भांडू दे त्यांना आपसात. गरज पडल्यास शेवटी एकत्र येतीलच ते! ५. कोणालाही नाही. १२/१२/१२ हि तारीख दिली होती महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी यांनी. सध्या २०१४ मध्ये सुद्धा टाटा आणि अंबानी सोडले तर बाकी सर्व ठिकाणी सलग २४ तास वीज कायम आहे हे अशक्य आहे (रविवार आणि सणवार सोडुन). ६. अशक्य. कोणताही पक्ष अशी हिंमत करणार नाही. ७. महायुतीमध्ये नक्की होणारा चालेल. ८. २०१९ च्या निवडणुकीत मनसे हा पक्ष अस्तित्वात नसेल.

श्रीगुरुजी Wed, 09/17/2014 - 21:08
>>> १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होईलच अशी १०० टक्के खात्री नाही. परंतु युती तुटण्यापेक्षा युती होण्याचीच जास्त शक्यता आहे. शिवसेनेने कितीही डरकाळ्या मारल्या तरी महाराष्ट्रात भाजपच्या तुलनेत शिवसेनेला कमी जनाधार आहे हे उद्धव ठाकरे जाणून आहेत. त्यामुळे युती करणे ही भाजपपेक्षा शिवसेनेची जास्त गरज आहे. इतके दिवस केंद्रात सत्ता येण्यासाठी मदत हवी या कारणासाठी भाजपने शिवसेनेची मुजोरी सहन केली होती. परंतु आता केंद्रात शिवसेनेची गरज नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी फारकत घेण्याची भाजपची इच्छा होती. ती संधी आता आली आहे. शिवसेनेने जागा वाढवून दिल्या नाहीत तर भाजप उर्वरीत मित्रपक्षांशी स्वतंत्रपणे युती करून निवडणुक लढवेल. शिवसेना १५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने अस्वस्थ आहे. अजून ५ वर्षे सत्तेबाहेर राहण्याची सेनेची तयारी नाही. शिवसेनेसाठी महाराष्ट्र हे एकमेव राज्य सत्ता देऊ शकते. याउलट भाजप केंद्रात व इतर अनेक राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिले तरी भाजपला चालण्यासारखे आहे, पण ते शिवसेनेला परवडणारे नाही. शिवसेनेत राहून सत्ता मिळत नाही हे लक्षात आल्यावर राणे व इतर अनेक जण काँग्रेसमध्ये गेले. या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तर तसेच होईल. त्या तुलनेत भाजपची स्थिती मजबूत आहे. आता शिवसेनेने आगाऊपणा करून युती तोडली तर सत्ता मिळणार नाहीच. पण २०१७ मध्ये मुम्बई, ठाणे, कल्याण्-डोंबिवली अशा अनेक महापालिकेतून शिवसेना सत्तेबाहेर जाईल. शिवसेनेचा प्राण मुम्बई महापालिकेच्या पोपटात आहे. तीच हातातून गेली तर शिवसेना कायमची संपेल हे ठाकरे नक्कीच ओळखून आहेत. >>> २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? सर्वजण भाजपच्याच वळचणीला येतील. कारण महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपचा जनाधार सुरवातीपासूनच जास्त आहे. १९८० मध्ये भाजप स्थापनेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर १२ जागा मिळविल्या होत्या. याउलट १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसशी युती करूनसुद्धा शिवसेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. तसेच १९८० विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. १९८५ मध्ये सुद्धा शिवसेनेला स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आणता आला होता. >>> ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजपला. कारण भाजपकडे प्रगल्भ नेतृत्व व विचारधारा आहे. शिवसेनेकडे फक्त बेजबाबदार ताकद आहे. शिवसेनेकडे आर्थिक, आंतरराष्ट्रीय, सामाजिक असे कोणतेही धोरण नाही. शिवसेना हा तसा बेभरवशाचा व बर्‍यापैकी विश्वासघातकी पक्ष आहे. मराठी, मराठी घोषणा देऊन शिवसेनेने प्रत्यक्षात अनेक अमराठी व्यक्तींनाच पुढे आणले आहे. त्यामुळे भाजपलाच मत देणार. >>> ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? या दोन लुटारू टोळ्या एकत्रच लढणार. >>>५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? कोणालाही नाही. मी या जन्मात किंवा कोणत्याही पुढील जन्मात या देशद्रोह्यांना कधीही मत देणार नाही. >>> ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय >>> ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? खरं तर अविनाश धर्माधिकारींनी पुढील मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. >>> ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? शून्य. २००९ मध्ये युतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी काँ-राकाँ च्या आशिर्वादाने मनसेने अवतार धारण केला होता. त्या निवडणुकीत युतीचे ३८ उमेदवार पाडल्यानंतर (व त्याआधी लोकसभेत युतीचे १०-१२ उमेदवार पाडल्यानंतर) मनसेचे अवतारकार्य पूर्ण झाले. आता २०१४ च्या निवडणुकीनंतर मनसे निजधामाला जाईल.

पिवळा डांबिस Wed, 09/17/2014 - 21:41
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? जर वेगवेगळे लढले तर दोघेही सरकार स्थापू शकत नाहीत. अशावेळेस त्यांचे मित्रपक्ष हे त्यांचे मित्रपक्ष रहाणार नाहीत. ते दुसर्‍यांबरोबर सत्तेच्या वळचणीला जातील. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. दोघांनाही नाही, कारण मुळातच या युतीला मत दिलं नसतं! :) ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. पण जरी वेगवेगळे लढले तरी निवडणुकीनंतर सत्ता मिळायची शक्यता निर्माण झाल्यास परत एकत्र येण्याइतका लवचिकपणा (किंवा सत्तालोलुपता म्हणा) या दोघांकडेही आहे. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? दोघांनाही नाही. एकत्र नाही, स्वतंत्रपणेही नाही... :) ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? लई ब्येस! बघूयात तरी कोण किती पाण्यात आहे ते!! :) ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? अंदाज करता येत नाही त्यामुळे पास... ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? सत्ता मिळणं अशक्यच, पण तिच्या मताला महत्व मिळण्याइतपत आमदार निवडून येतील असं मला वाटतंय! (हा फक्त माझा अंदाज आहे, याचं समर्थन करण्यास कंपनी जबाबदार नाही!!!) :)

अर्धवटराव गुरुवार, 09/18/2014 - 02:24
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? --> युती होईल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? --> जास्त करुन भाजपाच्या बाजुने. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. --> भाजपला. महाराष्ट्रात केंद्रविरोधी सत्ता येणे राज्याच्या हिताचं नाहि. गुज्जु भाया आधिच तंगड्या अडवतय. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? --> बहुतेक वेगवेगळे. शरद पवारांनी युतीच्या पारड्यात सत्ता टाकण्याची सुपारी घेतली आहे असा दाट संशय आहे मला. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? --> राष्ट्रवादीला. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? --> नाहि. युती, काँग्रेस आणि रा.वा. अशी लढत व्हावी असं वाटतं. सध्या केंद्रातल्या विरोधीपक्ष राजकारणाचा अवकाश व्यापायला राज्यात जास्तीत जास्त नॉन काँग्रेस पक्षांना बळ मिळावं असं वाटतं. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? --> थोरले पवार काका दिल्ली सोडुन महाराष्ट्रात परत यावे असं वाटतं. पृथ्वीराजबाबांची एक गांधी घराण्याची निष्ठा सोडली तर तेही काहि वाईट नाहित. नितीन गडकरी म्हणालो असतो पण ते सी.एम. मटेरीअल नाहित. त्यांनी तडफेने आपल्या खात्यांचा कारभार निपटावा हेच उत्तम. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? --> फार कमि. १० जागा म्हणजे डोक्यावरुन पाणि.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/18/2014 - 02:39
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या महिना दीड महिना अगोदर वृत्तपत्रात इंकाँने दिलेली जाहिरात आठवते. त्यात स्व. बाळासाहेब व स्व. प्रमोद महाजन यांचे फोटो होते. बाळासाहेबांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "भाजपा अधाशी आहे." महाजनांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "बाळासाहेबांचे गणित कच्चे असावे, नाही तर त्यांनी असे म्हंटले नसते." सर्वात खाली महाराष्ट्रासाठी एकच सक्षम पर्याय, इंकाँ असे काहीसे लिहिले होते :-).

समीरसूर गुरुवार, 09/18/2014 - 13:58
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होणारच. दोघांनाही सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते कुठलीच रिस्क घेणार नाहीत. त्यांना ते परवडणार नाही. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? हा प्रश्नच येणार नाही कारण युती होणारच आहे. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. असे जर घडले तर माझे मत भाजपलाच असेल. थोडीफार सभ्यता शिल्लक असलेला एकमेव पक्ष आहे तो. शिवाय गुंडगिरी वगैरे जास्त नाही या पक्षात. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्रच लढतील. वेगवेगळे लढून त्यांना आधीच झालेला शक्तिपात अजून वाढवण्याची इच्छा नसणार असे वाटते. राष्ट्रवादीची काही चाल असली तर बहुधा वेगळे लढून मग जो कोणी सत्तेत येईल त्याला टेकू देऊन सत्तेचा मलिदा हादडायचा अशी असू शकेल. पवारसाहेब सत्तेसाठी अल कायदा किंवा बोको हरामशी देखील हातमिळवणी करू शकतात यात अजिबात शंका नाही. पण तसे केल्यास त्यांची आणि राष्ट्रवादीची आधीच रसातळाला गेलेली विश्वासार्हता संपुष्टात येईल आणि कदाचित पुढच्या खेपेला राष्ट्रवादीचे अस्तित्व संपलेले असेल. शिवाय भाजप आणि शिवसेना असला डोईजड पक्ष भागीदार म्हणून घेणार नाही आणि घेतला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या सगळ्या जांगडगुत्त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच निवडणूक लढवतील यात शंका नाही. त्यांना दुसरा पर्यायच नाही. राष्ट्रवादीला तर अजिबातच नाही. बेगर्स आर नॉट चुझर्स... ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? हे स्वतंत्र लढले तरी माझे मत शक्यतो भाजपलाच जाणार. या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली काय किंवा स्वतंत्र लढवली काय, भाजप+शिवसेना मैदानात असल्यावर माझे मत भाजपलाच जाणार. कारण वर नमूद केलेच आहे. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील तर मग त्यातल्या त्यात बर्‍या (म्हणजे कमी भ्रष्ट, कमी गुंड, कमी माजोर्डा) उमेदवाराला मत देणार. कुठल्याही परिस्थितीत (म्हणजे अपरिहार्य परिस्थिती, जसे की आजारपण, अचानक बाहेर जावे लागणे, इत्यादी सोडून) मतदान करणार. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही. सत्तास्थापनेसाठी जी मारामारी आणि घोडेबाजार होतील ते भयानक असतील. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? खरं म्हणजे कुणीच दमदार नेता नाहीये. तरी पण नितीन गडकरी व्हावेत असं वाटतं. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? फारसा नाही. मनसेला १० च्या आतच जागा मिळतील असे वाटते. खरं म्हणजे या पक्षाचं नाव 'ब्लूप्रिंट निर्माण सेना' असंच ठेवलं पाहिजे. राज ठाकरे कमालीचा वाचाळ माणूस आहे. जे बोलतो त्यातलं अर्धा टक्का देखील कृतीत आणत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा हा पक्ष थंड असतो. काही ठोस कार्यक्रम हाती घेत नाही. 'टोल'धाडीमध्ये मनसेला बराच आर्थिक फायदा झाला असावा. नाहीतर रस्ते, वीज, पाणी, शेतकर्‍यांचे प्रश्न, वाहतूक, इत्यादी गंभीर विषय असतांना टोलसारखा कमी महत्वाचा प्रश्न त्यांनी इतक्या 'धडाडीने' हाताळला नसता आणि स्वभावाप्रमाणे सोडून दिला नसता.

पुतळाचैतन्याचा गुरुवार, 09/18/2014 - 21:04
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युति होनरच २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? वरिल उत्तरामुळे प्रश्न गैर लागु. तरि पन भा ज प ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. जैतापुर वर राज्यचे भवितव्य अवलम्बुन आहे म्हनुन भा ज प ला मत. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? वेगळे लढतिल. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि ंइमि? मि कराड दक्शिन च मतदार आहे म्हनुन प्रुथ्विराजान मत. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाहि. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? प्रुथ्विरज चव्हान ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? नाहि.

राज्यापुढील आव्हाने पाहिली तर पृथ्वीराज चव्हाणच राज्याला तारून नेऊ शकतील असे वाटते.शिकलेला,व्यवस्थित तार्किक बोलणारा,जातिय्,धार्मिक उन्मादाविरोधात असणारा असा राजकारणी राज्यास लाभावा हे आमचे सुदैव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 12:01
१. बर्‍याच अंशी सहमत. विशेष करून बिल्डरांना बुच लावायचा प्रकार भयंकर आवडला. २. तरी सुद्धा भाजप चे सध्याचे सगळे मंत्री शेटजी भटजी आहेत आणि बहुजनांना तिथे थारा नाही असं यांच्याच सहकारी पक्षानं म्हटलंय. हा जातियवाद नव्हे? याचा निषेध बाबांनी केल्याचं काही ऐकले नाही.

योगी९०० Fri, 09/19/2014 - 12:10
शिवसेना-भाजप यांची २५ वर्षांची युती दोन्ही पक्षांच्या हट्टामुळे संपुष्टात आली अशी झी वर बातमी आहे. मा. स्व. बाळासाहेब आणि स्व. मुंडे-महाजन यांच्यापैकी एक जरी कोणी असायला हवा होता असे वाटले.

आदूबाळ Tue, 09/16/2014 - 22:26
क्लिंटनभौ व्हेर आर यो? माझे अंदाजः १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? --> होईल. पंचवीस वर्षांचा लिप्ताळा महिन्यात तोडणार नाहीत. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? --> भाजपच्या. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. --> भाजपला. उद्धोयुगातली सेना काय पटत नाय ब्वा. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? --> एकत्र. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? --> नाय देणार. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? --> हो, वाटतं. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? --> देवेंद्र फडणवीस ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? --> त्यांच्या नाड्या थंड होतील.

In reply to by खटपट्या

धर्मराजमुटके Wed, 09/17/2014 - 05:12
उत्तर वर दिलेच आहे. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट.

In reply to by आदूबाळ

क्लिंटनसेठ जिथे असाल तेथून लवकर परत या...! :) माझे अंदाजः १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? शंभर टक्के होईल. वेगवेगळे लढण्याचा दम कोणात नाही. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? सेना आणि भाजप अशा दोघांमधे विखुरल्या जातील. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. आपलं मत भाजपाला जाण्याची शक्यता. सेनेचं उद्ध्व नेतृत्त्व मला टील एंड पर्यंत पटणार नाही. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? शप्पथ लै कंटाळलो या सरकारला. बदल हवा आहे. (वाटल्यास पुढच्या वेळी वाटल्यास पुन्हा हेच आले पाहिजेत असे म्हणेन. पण बस अब सहा नही जाता) ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? हो. किती दिवस एकमेकांच्या कुबड्या वापरायच्या आणि महाराष्ट्रात असे किती पक्ष आहेत की जर हे बहुमतात नै आले तर दुसरे येतील. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? चिठ्ठ्या काढा पण देवेंद्र फडनीस नको. (जास्त हुशार माणूस सिष्टीममधे काही करु शकत नाही) मतदार आणि मिपावर प्रतिसाद लिहिणारे चंचल असतात यांच्या मताची ग्यारंटी नसते, माझंही तसंच आहे. -दिलीप बिरुटे (चंचल मिपाकर आणि मतदार)

काळा पहाड Tue, 09/16/2014 - 23:39
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? होईल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? भाजप ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. उद्धोजी हे एककल्ली, अननुभवी आणि अपरिपक्व आहेत. सेनेकडे चांगले सोडा, नेतेच कुठायत? ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? छे! ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. अ‍ॅक्च्युअली बाबा, पण त्यांचा पक्ष चुकला. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? भोपळा

श्रीरंग_जोशी Wed, 09/17/2014 - 00:35
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? काही सेनेच्या काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. सेनेला. कारण उद्धव यांचे धोरणी व दूरदर्शी नेतृत्व. राज्यात व केंद्रात सत्ता नसतानाही त्यांनी पक्षाला व्यवस्थित सांभाळले. मुख्य म्हणजे निवडणुकींतील लाभ डोळ्यापुढे न ठेवता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार लढा दिला. गेल्या दशकात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कुणीच एवढे लढले नाही. शिवाय राज्य सरकारची धोरणे राज्यातच ठरायला हवी. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र (ते वेगळे लढल्यास महायुतीचे अधिक नुकसान करतील. जसे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत घडले.) ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही देणार ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? गेल्या खेपेपेक्षा कमीच

रमेश आठवले Wed, 09/17/2014 - 04:11
जर भाजपा आणि शिवसेना भांडले आणि त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर पुढील पर्याय निर्माण होऊ शकतात. १.दोघांनाही १४४ जागा एकट्याने मिळणार नाहीत. २. निवडणुकी नंतर दोघांच्या आमदारांची बेरीज १४४ च्या जवळ पोचली,तर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येतील. ज्या पार्टीची सदस्य संख्या जास्त असेल त्या पार्टीचा मुख्य मंत्री होईल. ३. जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेचे आस्तित्वच धोक्यात येईल. ही पार्टी फक्त महाराष्ट्रात आहे आणि तिला घडवणारे बाळासाहेब आता नाहीत. उद्धव यांनी राजकारणात कधी रस दाखविला न्हवता आणि ते घराणेशाही पद्धतीने शिवसेना प्रमुख झाले आहेत. त्यांच्या विरुद्ध त्यांचा तुल्यबल चुलतभाऊ आहे. म्हणून उद्धवने भाजपाशी नमते घेणे शिवसेनेच्या हिताचे आहे.

हुप्प्या Wed, 09/17/2014 - 05:52
मोदी लाटेमुळे भाजपाला आत्मविश्वास आला आहे असे वाटते. पण तो अती होऊन गर्वाचे घर खाली येऊ नये. दोन्ही पक्ष आपल्या हिताकरता भांडत असले तरी एक मतदार म्हणून मला हे निराशाजनक वाटते. आघाडीच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार, वशिलेबाजी, गलथानपणा, अंदाधुंद इतकी उघड दिसत असताना, निवडणुकांना वेळ थोडाच राहिला असताना, सत्ताधारी लोकांची लक्तरे वेशीवर टांगायच्या ऐवजी आपापसातल्या लाथाळ्या बघाव्या लागणे क्लेषकारक आहेच. पण अशाने मतदार "मग काँग्रेसच बरी" म्हणून पुन्हा काँग्रेसकडे वळेल आणि पुन्हा हेच दादा बाबा बोकांडी बसतील अशी भीती आहे. तशात भाजपाविषयी भटजी आणी शेटजींचा पक्ष असे अभिप्राय अनेक संकेतस्थळी वाचायला मिळाले आहेत त्यामुळे ह्या मतदानाला नको ते जातीय वळण लागू शकेल. शिवसेनेने मुंबईत काय दिवे लावले आहेत ते सगळ्यांना दिसतेच आहे. त्यामुळे युती सत्तेवर आल्यावर अगदी सोन्याचा धूर निघेल असे आजिबात नाही. पण निदान खाणारी तोंडे बदलतील. नवी बांडगुळे रुजायला थोडा वेळ लागेल. निदान तोवर काहीतरी बरे दिसेल अशी आशा. १. युती अगदी तुटली नाही तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणे शक्य आहे. २. मित्रपक्ष हे नगण्य पक्ष आहेत. त्यांच्या समर्थनाचा तसा काही फायदा नाही. युतीला शेतकरी, दलित असल्या गटांमधे प्रातिनिधित्व असल्याचा दावा करता येतो इतकेच. त्यातले आठवले म्हणजे अत्यंत गाळीव नग आहे. ३. भाजपाला मत. कारण शिवसेनेने इतकी वर्षे मुंबईत सत्ता असून काहीही नवे करुन दाखवलेले नाही. तोच भ्रष्टाचार, तीच गुंडगिरी. अगदी बाळासाहेब ठाकरे असतानाही मला शिवसेना कधी मनापासून आवडली नाही. घराणेशाही, गुंडगिरी ह्यात शिवसेना काँग्रेसच्या तोडीची आहे. ४. एकत्र. ५. राष्ट्रवादी वा काँग्रेस कुणालाही मत देण्याची इच्छा नाही. ६. हो. ७. देवेंद्र फडणवीस आले तर बरे. पण तावडे वा पंकजा मुंडेही चालतील. ठाकरे नकोत. ८. निवडणुकीनंतर मनसेत खास दम नसेल

१९९९ आणि २००४ मध्ये याच दळभद्री पणाने युती ने सत्ता गमावली . मी भाजप आणि मोदी भक्त नाही . असलोच तर टीकाकार आहे . पण महाराष्ट्र पुरत बोलायचं झाल्यास आघाडी सरकार ला बदलण्याची नितांत गरज आहे . मग भले युती असो वा तिसरी आघाडी . साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर . मोदी , उद्धव , शहा यांना याची जाणीव असेल हि अपेक्षा

विवेक्पूजा Wed, 09/17/2014 - 10:35
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. सेनेची अरेरावी, मारधाड पटत नाही. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? सध्य परिस्थितीत नक्किच नाही. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? शक्यताच नाही. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? मनसेचा प्रभाव वाटत नाही.

अक्षरमित्र Wed, 09/17/2014 - 14:24
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होणार नाही. वेगवेगळे लढतील. शिवसेना वेगळे होण्याची घोषणा सर्वप्रथम करेल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? काही सेनेच्या बाजूने काही भाजपाच्या. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. सेनेला करणार. भाजप हा योग्य पर्याय आहे हे माहित आहे, शिवसेना गुंडापुंडांची संघटना होती हे मान्य तरीही उद्धव ठाकरेंसाठी भावनिक मुद्द्यांवर सेनेला मतदान करणार. फक्त नंतर उद्धवबरोबर आदित्याचेही पाय दाबावे नाही लागले म्हणजे मिळविली. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. हे चोर फार हुशार आहेत. पण धरणांना नव्या पद्धतीने पाणीपुरवठा करु शकणार्‍यांना स्वतंत्र लढावेसे वाटते जे मला वाटते योग्य आहे. जर शिवसेना स्वतंत्र लढली तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल. नंतर सेना किंवा भाजप किंवा काँग्रेस कोणालाही पाठींबा देईल. ते शिवाशिव पाळत नाहीत. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? कोणालाही नाही. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय. प्रत्येकाचे खरे वजन एकदा कळलेच पाहिजे. जर स्वतंत्र लढले तर शिवसेना भाजपपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. नंतर युतीचा पर्याय आहेच. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? काहीच नाही. आमच्या वयाच्या पोरांची लग्न होऊन दोन दोन पोरे झाली त्यांना पण अ़़जून निळी प्रिंट येत नाहिये. वर यांच्याकडे रिपोर्ट मागायची सोय नाही. पाच वर्षाने विचारा म्हणतात.

In reply to by धर्मराजमुटके

अक्षरमित्र Fri, 09/19/2014 - 17:46
मी काहीही तोडल नाहीये. पण एक अंदाज बरोबर आलाय तेव्हा बक्षीस तयार ठेवा. ठाकरे विल बी नेक्स्ट सीएम. बाळासाहेबांना जे जमल नाही ते उद्धव करुन दाखवणार.

In reply to by धर्मराजमुटके

समीरसूर Sat, 09/20/2014 - 12:16
कालची रात्रीची बातमी. युतीवर एकमत. युती होणारच. युतीशिवाय दोघांना पर्याय नाही. अहंगंड राजकारणात फारसा उपयोगात येत नाही हे भाजप आणी शिवसेना दोन्ही पक्ष जाणतात. शिवसेनेची ताकत भाजपमुळे आहे हे ठाकरेंना माहिती आहे आणि महराष्ट्रात शिवसेनेला अजूनही किंमत आहे हे भाजपला माहिती आहे. युती तोडण्याचा मूर्खपणा ते कदापि करणार नाहीत यात शंका नाही.

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? >>> युती होणार हे नक्की . आमच्या अंदाजे शिवसेना भाजप १५०-१२० अशी मांडवली होईल . २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? >>> बहुतेक सगळे शिवसेनेच्या बाजुला राहतील असा अंदाज आहे . ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण >>> नोटा. आमचे मत शिवेन्द्रराजे भोसले ह्यांनाच :) अर्थात ते भाजप शिवसेनेच्या बाजुला आले किंव्वा अपक्ष उभेराहिले तर ... पण तशी शक्यता नाही . म्हणुन नोटा ! ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? >>> एकत्रच लढणार ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? >>> नोटा. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? >>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? >>> देवेन्द फडणवीस . ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? >>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !

दुश्यन्त Wed, 09/17/2014 - 15:48
१) सेना भाजप एकत्रच लढतील. मात्र भाजपने ताठा सोडून द्यावा. निम्म्या जागा शिवसेना देणार नाही आणि तेच बरोबर आहे. २) दोघे वेगवेगळे लढले तर भाजपचे जास्त नुकसान होईल. सेनेकडे संघटन आणि कडवे सैनिक जास्त चांगले आहे. ३) कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढो अगर स्वतंत्र लोक त्यांना घरी बसवणार आहेत. ४) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. महायुतीत तेच राज्यभर सर्वमान्य होईल असे नेते आहेत. भाजपकडे स्व मुंडे होते आता काही प्रमाणात गडकरी आहेत मात्र ते केंद्रातच राहतील. फडणवीस हुशार असतील मात्र ते किंवा तावडे किंवा खडसे/ मुनगुण्टिवार यांना दरवेळेस मोदी-शहा यांना विचारून वागावे लागेल. पृथ्वी बाबा किंवा अशोक चव्हाण सोनियांकडे चकरा मारत तसाच प्रकार होईल.राज्याचे निर्णय राज्यातच घेतले जावेत.उद्धव यांना संधी मिळायला हवी. काहीही असो बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी सेना नुसती सांभाळली नाही तर वाढवली पण आहे. याचबरोबर सेना भाजप २.५/२.५ वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतील ही पण एक शक्यता आहे. ५) आत्ताच्या घडीला मनसेने आपल्या जागा राखल्या किंवा १० पर्यंत जरी आमदार आणले तरी ती त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरेल. कारण लोकसभेतली त्यांची संशयास्पद भूमिका, वडा -सूप वाद, मनसेला मत= कॉंग्रेसला मदत हे सूत्र, नाशकातला कारभार यामुळे त्यांना ओहोटी लागलेलीच आहे. फार काही मिळवता नाही आल तरी आहे ते गमावले नाही तरी त्यांना पुढे (२०१९ ला) त्याचा फायदा होवू शकतो. . कॉंग्रेस राष्ट्रवादीचा भ्रष्ट, अनागोंदी कारभार, दडपशाही, सत्तेची गुर्मी याला लोक वैतागले आहेत. जनता आघाडीला घरी बसवणार यात शंका नाही. सेना भाजपने याचा किती लाभ घ्यायचा हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 15:51
युतीला जागावाटपात जागा कमी पडत असतील तर शेजारच्या राज्यातल्या जागा भाड्याने घ्या. - निवडणूक आयोग.

In reply to by बॅटमॅन

नाव आडनाव Wed, 09/17/2014 - 16:05
कालंच आठवले एका मुलखतीत म्हणत होते - जागा आम्हाला पण कमि मिळायला नको आणि त्याना पण. तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं कि आठवले बहुतेक हा ब्रेकिन्ग विचार मांड्तात कि काय - टोटल जागा २८८ नाहि तर महा युतितील प्रत्येक पक्षांच्या अपेक्षित जागा जितक्या आहेत त्याच्या बेरजे इतकि करा :)

दुश्यन्त Wed, 09/17/2014 - 15:58
साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर +१

In reply to by दुश्यन्त

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 13:51
सक्तमजुरी कधी कधी वेगवेगळी भोगायची असते. मत देऊन गुन्हा केलाय ना? भोगायच्या शिक्षा!

मदनबाण Wed, 09/17/2014 - 16:03
१ शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - युती ही दोन्ही पक्षांची गरज आहे. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही. पाण्या ऐवजी ** पिण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी जरुर मद द्यावे. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही, कमळाबाई आणि धनुष्यबाण एकत्र असल्याने फरक पडतो म्हणुन. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? आधी ब्लू प्रींट मधे काय आहे ते सांगा.मग कळेलच प्रभाव पडतो की नाही. तारिख जवळच आहे म्हणा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

दुश्यन्त Wed, 09/17/2014 - 16:13
जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची सत्ता न येणे हे मोदी-शहा यांना सुद्धा परवडणारे नाही. केंद्रात सत्ता आल्यावर महाराष्ट्र/ हरयाणा निवडणुका म्हणजे त्यांची मोठी टेस्ट आहे. महाराष्ट्र गमावले तर त्यांची पण मोठी नाचक्की होईल. उत्तरेत पोटनिवडणुकांत काय झालेय ते आपण पाहतोच आहे. तसेच मोदींना राज्यसभेत अजून बहुमत नाही, ते मिळवायचे असेल तर एक एक राज्ये एनडीए'कडे आणावी लागतील. महाराष्ट्र गमावणे सेना भाजप दोघांना परवडणारे नाही.

विवेकपटाईत Wed, 09/17/2014 - 19:42
महाराष्ट्राच्या निवडणुका आधीचा गदारोळ पाहून समर्थ वचन आठवले: '
  1. दोखे भांडता तिसर्यास जाये'
  2. काही उग्रस्थिती सांडावी. काही सौज्य्ता धरावी.
  3. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा
  4. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे
ज्या युती किंवा आघाडीतल्या दलांना हे कळेल ते सत्तेवर येतील.

शिद Wed, 09/17/2014 - 19:58
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युती होईल, वेगळं लढण्याची दोघांची ही तेव्हढी ताकद नाही व परीस्थिती देखील.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
खोबरं तिथं चांगभलं. ज्यांचे आमदार जास्त तिकडे मोर्चा वळवतील.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
एकत्रच लढतील...जाऊन जाऊन जाणार कुठं? घड्याळ शेवटी हातातचं घालवं लागतं.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
नो. नेवर.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
वाटतं तर खरं पण आपल्या वाटण्याने काय होणार आहे. तसं झालं तर त्यांना त्याची औकात तरी कळेल की कोण किती पाण्यात आहेत ते?
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
उद्धोवजी ठाकरे नको पण दुसरा समर्थ असा पर्याय पण उपलब्ध नाही.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
ह्या निवडणूकीत राजसाहेबांनी थंड घेऊन उमेदवार उभे नाही केलेत तर बरे होईल. उगाच युतीची मतं फुटतील व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होईल ते वगळं.

सुहास पाटील Wed, 09/17/2014 - 20:02
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? >>> युती होणार हे नक्की . जर युती झाली नाहीच तर मात्र शिवसेनाचा भ्रमानिवास होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? >>> जो जास्त पैसे देईल त्याचा बाजूने ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण >>> अर्थात भाजप फक्त मोदिमुळे ! ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? >>> एकत्रच लढणार. कोनात दम नाही वेगळे लढ्याचा ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? >>> नोटा. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? >>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? >>> सांगू शकत नाही ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? >>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !

दुश्यन्त Wed, 09/17/2014 - 20:13
@शिद: बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही. बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते. लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.

In reply to by दुश्यन्त

शिद Wed, 09/17/2014 - 20:22
बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते.
हो खरंय. पण ह्या वेळी चित्र कदाचित वेगळं असेल. लोकसभेच्यावेळी काँग्रेसने उमेदवार मागे घेतला खरा पण बविआ बरोबर प्रचारासाठी नाही उतरले.
लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.
पण त्यामागे बरंच अर्थकारण होतं. गंदा है पर धंदा है ये.

भाते Wed, 09/17/2014 - 20:59
१. दोघांनाही युती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. २. ज्या मडक्यात पाणी जास्त असेल, तिकडेच कावळे जमणार ना! ३. माझे मत सेनेला असेल. भाजपा वाल्यांचा विदर्भ वेगळा काढायचा डाव आहे. सेनावाले त्यांच्याबरोबर (युती करणार) असतील तर ते नक्कीच ह्याला विरोध करतील. नाहीतर, एकटे भाजपावाले मुंबईसुध्दा वेगळी करायला पुढेमागे बघणार नाहीत. ४. भांडू दे त्यांना आपसात. गरज पडल्यास शेवटी एकत्र येतीलच ते! ५. कोणालाही नाही. १२/१२/१२ हि तारीख दिली होती महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी यांनी. सध्या २०१४ मध्ये सुद्धा टाटा आणि अंबानी सोडले तर बाकी सर्व ठिकाणी सलग २४ तास वीज कायम आहे हे अशक्य आहे (रविवार आणि सणवार सोडुन). ६. अशक्य. कोणताही पक्ष अशी हिंमत करणार नाही. ७. महायुतीमध्ये नक्की होणारा चालेल. ८. २०१९ च्या निवडणुकीत मनसे हा पक्ष अस्तित्वात नसेल.

श्रीगुरुजी Wed, 09/17/2014 - 21:08
>>> १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होईलच अशी १०० टक्के खात्री नाही. परंतु युती तुटण्यापेक्षा युती होण्याचीच जास्त शक्यता आहे. शिवसेनेने कितीही डरकाळ्या मारल्या तरी महाराष्ट्रात भाजपच्या तुलनेत शिवसेनेला कमी जनाधार आहे हे उद्धव ठाकरे जाणून आहेत. त्यामुळे युती करणे ही भाजपपेक्षा शिवसेनेची जास्त गरज आहे. इतके दिवस केंद्रात सत्ता येण्यासाठी मदत हवी या कारणासाठी भाजपने शिवसेनेची मुजोरी सहन केली होती. परंतु आता केंद्रात शिवसेनेची गरज नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी फारकत घेण्याची भाजपची इच्छा होती. ती संधी आता आली आहे. शिवसेनेने जागा वाढवून दिल्या नाहीत तर भाजप उर्वरीत मित्रपक्षांशी स्वतंत्रपणे युती करून निवडणुक लढवेल. शिवसेना १५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने अस्वस्थ आहे. अजून ५ वर्षे सत्तेबाहेर राहण्याची सेनेची तयारी नाही. शिवसेनेसाठी महाराष्ट्र हे एकमेव राज्य सत्ता देऊ शकते. याउलट भाजप केंद्रात व इतर अनेक राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिले तरी भाजपला चालण्यासारखे आहे, पण ते शिवसेनेला परवडणारे नाही. शिवसेनेत राहून सत्ता मिळत नाही हे लक्षात आल्यावर राणे व इतर अनेक जण काँग्रेसमध्ये गेले. या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तर तसेच होईल. त्या तुलनेत भाजपची स्थिती मजबूत आहे. आता शिवसेनेने आगाऊपणा करून युती तोडली तर सत्ता मिळणार नाहीच. पण २०१७ मध्ये मुम्बई, ठाणे, कल्याण्-डोंबिवली अशा अनेक महापालिकेतून शिवसेना सत्तेबाहेर जाईल. शिवसेनेचा प्राण मुम्बई महापालिकेच्या पोपटात आहे. तीच हातातून गेली तर शिवसेना कायमची संपेल हे ठाकरे नक्कीच ओळखून आहेत. >>> २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? सर्वजण भाजपच्याच वळचणीला येतील. कारण महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपचा जनाधार सुरवातीपासूनच जास्त आहे. १९८० मध्ये भाजप स्थापनेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर १२ जागा मिळविल्या होत्या. याउलट १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसशी युती करूनसुद्धा शिवसेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. तसेच १९८० विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. १९८५ मध्ये सुद्धा शिवसेनेला स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आणता आला होता. >>> ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजपला. कारण भाजपकडे प्रगल्भ नेतृत्व व विचारधारा आहे. शिवसेनेकडे फक्त बेजबाबदार ताकद आहे. शिवसेनेकडे आर्थिक, आंतरराष्ट्रीय, सामाजिक असे कोणतेही धोरण नाही. शिवसेना हा तसा बेभरवशाचा व बर्‍यापैकी विश्वासघातकी पक्ष आहे. मराठी, मराठी घोषणा देऊन शिवसेनेने प्रत्यक्षात अनेक अमराठी व्यक्तींनाच पुढे आणले आहे. त्यामुळे भाजपलाच मत देणार. >>> ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? या दोन लुटारू टोळ्या एकत्रच लढणार. >>>५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? कोणालाही नाही. मी या जन्मात किंवा कोणत्याही पुढील जन्मात या देशद्रोह्यांना कधीही मत देणार नाही. >>> ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय >>> ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? खरं तर अविनाश धर्माधिकारींनी पुढील मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. >>> ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? शून्य. २००९ मध्ये युतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी काँ-राकाँ च्या आशिर्वादाने मनसेने अवतार धारण केला होता. त्या निवडणुकीत युतीचे ३८ उमेदवार पाडल्यानंतर (व त्याआधी लोकसभेत युतीचे १०-१२ उमेदवार पाडल्यानंतर) मनसेचे अवतारकार्य पूर्ण झाले. आता २०१४ च्या निवडणुकीनंतर मनसे निजधामाला जाईल.

पिवळा डांबिस Wed, 09/17/2014 - 21:41
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होईल २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? जर वेगवेगळे लढले तर दोघेही सरकार स्थापू शकत नाहीत. अशावेळेस त्यांचे मित्रपक्ष हे त्यांचे मित्रपक्ष रहाणार नाहीत. ते दुसर्‍यांबरोबर सत्तेच्या वळचणीला जातील. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. दोघांनाही नाही, कारण मुळातच या युतीला मत दिलं नसतं! :) ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र. पण जरी वेगवेगळे लढले तरी निवडणुकीनंतर सत्ता मिळायची शक्यता निर्माण झाल्यास परत एकत्र येण्याइतका लवचिकपणा (किंवा सत्तालोलुपता म्हणा) या दोघांकडेही आहे. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? दोघांनाही नाही. एकत्र नाही, स्वतंत्रपणेही नाही... :) ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? लई ब्येस! बघूयात तरी कोण किती पाण्यात आहे ते!! :) ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? अंदाज करता येत नाही त्यामुळे पास... ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? सत्ता मिळणं अशक्यच, पण तिच्या मताला महत्व मिळण्याइतपत आमदार निवडून येतील असं मला वाटतंय! (हा फक्त माझा अंदाज आहे, याचं समर्थन करण्यास कंपनी जबाबदार नाही!!!) :)

अर्धवटराव गुरुवार, 09/18/2014 - 02:24
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? --> युती होईल. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? --> जास्त करुन भाजपाच्या बाजुने. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. --> भाजपला. महाराष्ट्रात केंद्रविरोधी सत्ता येणे राज्याच्या हिताचं नाहि. गुज्जु भाया आधिच तंगड्या अडवतय. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? --> बहुतेक वेगवेगळे. शरद पवारांनी युतीच्या पारड्यात सत्ता टाकण्याची सुपारी घेतली आहे असा दाट संशय आहे मला. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? --> राष्ट्रवादीला. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? --> नाहि. युती, काँग्रेस आणि रा.वा. अशी लढत व्हावी असं वाटतं. सध्या केंद्रातल्या विरोधीपक्ष राजकारणाचा अवकाश व्यापायला राज्यात जास्तीत जास्त नॉन काँग्रेस पक्षांना बळ मिळावं असं वाटतं. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? --> थोरले पवार काका दिल्ली सोडुन महाराष्ट्रात परत यावे असं वाटतं. पृथ्वीराजबाबांची एक गांधी घराण्याची निष्ठा सोडली तर तेही काहि वाईट नाहित. नितीन गडकरी म्हणालो असतो पण ते सी.एम. मटेरीअल नाहित. त्यांनी तडफेने आपल्या खात्यांचा कारभार निपटावा हेच उत्तम. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? --> फार कमि. १० जागा म्हणजे डोक्यावरुन पाणि.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/18/2014 - 02:39
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या महिना दीड महिना अगोदर वृत्तपत्रात इंकाँने दिलेली जाहिरात आठवते. त्यात स्व. बाळासाहेब व स्व. प्रमोद महाजन यांचे फोटो होते. बाळासाहेबांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "भाजपा अधाशी आहे." महाजनांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "बाळासाहेबांचे गणित कच्चे असावे, नाही तर त्यांनी असे म्हंटले नसते." सर्वात खाली महाराष्ट्रासाठी एकच सक्षम पर्याय, इंकाँ असे काहीसे लिहिले होते :-).

समीरसूर गुरुवार, 09/18/2014 - 13:58
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युती होणारच. दोघांनाही सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते कुठलीच रिस्क घेणार नाहीत. त्यांना ते परवडणार नाही. २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? हा प्रश्नच येणार नाही कारण युती होणारच आहे. ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. असे जर घडले तर माझे मत भाजपलाच असेल. थोडीफार सभ्यता शिल्लक असलेला एकमेव पक्ष आहे तो. शिवाय गुंडगिरी वगैरे जास्त नाही या पक्षात. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्रच लढतील. वेगवेगळे लढून त्यांना आधीच झालेला शक्तिपात अजून वाढवण्याची इच्छा नसणार असे वाटते. राष्ट्रवादीची काही चाल असली तर बहुधा वेगळे लढून मग जो कोणी सत्तेत येईल त्याला टेकू देऊन सत्तेचा मलिदा हादडायचा अशी असू शकेल. पवारसाहेब सत्तेसाठी अल कायदा किंवा बोको हरामशी देखील हातमिळवणी करू शकतात यात अजिबात शंका नाही. पण तसे केल्यास त्यांची आणि राष्ट्रवादीची आधीच रसातळाला गेलेली विश्वासार्हता संपुष्टात येईल आणि कदाचित पुढच्या खेपेला राष्ट्रवादीचे अस्तित्व संपलेले असेल. शिवाय भाजप आणि शिवसेना असला डोईजड पक्ष भागीदार म्हणून घेणार नाही आणि घेतला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या सगळ्या जांगडगुत्त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच निवडणूक लढवतील यात शंका नाही. त्यांना दुसरा पर्यायच नाही. राष्ट्रवादीला तर अजिबातच नाही. बेगर्स आर नॉट चुझर्स... ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? हे स्वतंत्र लढले तरी माझे मत शक्यतो भाजपलाच जाणार. या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली काय किंवा स्वतंत्र लढवली काय, भाजप+शिवसेना मैदानात असल्यावर माझे मत भाजपलाच जाणार. कारण वर नमूद केलेच आहे. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील तर मग त्यातल्या त्यात बर्‍या (म्हणजे कमी भ्रष्ट, कमी गुंड, कमी माजोर्डा) उमेदवाराला मत देणार. कुठल्याही परिस्थितीत (म्हणजे अपरिहार्य परिस्थिती, जसे की आजारपण, अचानक बाहेर जावे लागणे, इत्यादी सोडून) मतदान करणार. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही. सत्तास्थापनेसाठी जी मारामारी आणि घोडेबाजार होतील ते भयानक असतील. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? खरं म्हणजे कुणीच दमदार नेता नाहीये. तरी पण नितीन गडकरी व्हावेत असं वाटतं. ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? फारसा नाही. मनसेला १० च्या आतच जागा मिळतील असे वाटते. खरं म्हणजे या पक्षाचं नाव 'ब्लूप्रिंट निर्माण सेना' असंच ठेवलं पाहिजे. राज ठाकरे कमालीचा वाचाळ माणूस आहे. जे बोलतो त्यातलं अर्धा टक्का देखील कृतीत आणत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा हा पक्ष थंड असतो. काही ठोस कार्यक्रम हाती घेत नाही. 'टोल'धाडीमध्ये मनसेला बराच आर्थिक फायदा झाला असावा. नाहीतर रस्ते, वीज, पाणी, शेतकर्‍यांचे प्रश्न, वाहतूक, इत्यादी गंभीर विषय असतांना टोलसारखा कमी महत्वाचा प्रश्न त्यांनी इतक्या 'धडाडीने' हाताळला नसता आणि स्वभावाप्रमाणे सोडून दिला नसता.

पुतळाचैतन्याचा गुरुवार, 09/18/2014 - 21:04
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? युति होनरच २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? वरिल उत्तरामुळे प्रश्न गैर लागु. तरि पन भा ज प ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. जैतापुर वर राज्यचे भवितव्य अवलम्बुन आहे म्हनुन भा ज प ला मत. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? वेगळे लढतिल. ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि ंइमि? मि कराड दक्शिन च मतदार आहे म्हनुन प्रुथ्विराजान मत. ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाहि. ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? प्रुथ्विरज चव्हान ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? नाहि.

राज्यापुढील आव्हाने पाहिली तर पृथ्वीराज चव्हाणच राज्याला तारून नेऊ शकतील असे वाटते.शिकलेला,व्यवस्थित तार्किक बोलणारा,जातिय्,धार्मिक उन्मादाविरोधात असणारा असा राजकारणी राज्यास लाभावा हे आमचे सुदैव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड Fri, 09/19/2014 - 12:01
१. बर्‍याच अंशी सहमत. विशेष करून बिल्डरांना बुच लावायचा प्रकार भयंकर आवडला. २. तरी सुद्धा भाजप चे सध्याचे सगळे मंत्री शेटजी भटजी आहेत आणि बहुजनांना तिथे थारा नाही असं यांच्याच सहकारी पक्षानं म्हटलंय. हा जातियवाद नव्हे? याचा निषेध बाबांनी केल्याचं काही ऐकले नाही.

योगी९०० Fri, 09/19/2014 - 12:10
शिवसेना-भाजप यांची २५ वर्षांची युती दोन्ही पक्षांच्या हट्टामुळे संपुष्टात आली अशी झी वर बातमी आहे. मा. स्व. बाळासाहेब आणि स्व. मुंडे-महाजन यांच्यापैकी एक जरी कोणी असायला हवा होता असे वाटले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट :) १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ?

“” प्रियेविण उदास वाटे आज “” ----- “”मेघदूत “” कविकुलगुरू कालिदासांची “आर्त विराणी”

डॉ. दत्ता फाटक ·

प्रचेतस Tue, 09/16/2014 - 23:11
छान लिहिलंय. प्रत्येक शब्दाचा अर्थ न देता श्लोकाचा भावार्थ दिला असतात तर अधिक योग्य झाले असते.

In reply to by हरकाम्या

काउबॉय Wed, 09/17/2014 - 15:01
पण यायोगे हुच्च हभिरुछी हिन् ठरायचा धोका असल्याने तुमचा निषेध व्यक्त करतो अर्थात हे व्यक्तिगत मत आहे सार्वमत नाही याची जाण जोपासायची प्रार्थना आहे

कंजूस Sat, 05/28/2016 - 05:46
फाटक फार चांगला उपक्रम आहे. ( गिर्वाणवाणी आणि त्यातल्या साहित्याचे अप्रुप आठवीत असताना सहा महिनेच टिकले आणि स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून चार वर्ष पाठांतर केलं .) संस्कृतातलं काव्य संधिसमासांमुळे नकोसं वाटतं. #हा लेख अपूर्णच राहणार आहे- का बरं असं वाटलं सगा?

प्रचेतस Tue, 09/16/2014 - 23:11
छान लिहिलंय. प्रत्येक शब्दाचा अर्थ न देता श्लोकाचा भावार्थ दिला असतात तर अधिक योग्य झाले असते.

In reply to by हरकाम्या

काउबॉय Wed, 09/17/2014 - 15:01
पण यायोगे हुच्च हभिरुछी हिन् ठरायचा धोका असल्याने तुमचा निषेध व्यक्त करतो अर्थात हे व्यक्तिगत मत आहे सार्वमत नाही याची जाण जोपासायची प्रार्थना आहे

कंजूस Sat, 05/28/2016 - 05:46
फाटक फार चांगला उपक्रम आहे. ( गिर्वाणवाणी आणि त्यातल्या साहित्याचे अप्रुप आठवीत असताना सहा महिनेच टिकले आणि स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून चार वर्ष पाठांतर केलं .) संस्कृतातलं काव्य संधिसमासांमुळे नकोसं वाटतं. #हा लेख अपूर्णच राहणार आहे- का बरं असं वाटलं सगा?
लेखनविषय:
लेखनप्रकार
आषाढ श्रावणाचे दिस, कुंदधुंद पण मळभटलेलं, थोडसं उदास वातावरण, काहींसं हरवलेपण जाण-वणार, बाजूलाच कुठतरी पारव्यांचे घुटूर्घुम, अन् त्यात भर घालणारी अचानक त्या वातावरणाला पोषक अशी सुरावट कानी आली, “” रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात / प्रियावीण उदास वाटे आज “” श्रीमती शांताबाईच्या रसिल्या, भावनोत्कट काव्यपंग्तीच्या दुरून कुठूनतरी थोड्याशा आर्त विराणी लकेरी कानी आल्या अन आतुरलेले लोचनानी अंधारात प्रियतमाची अधीरतेने वाट पाहणारी म-दालसा नजरेसमोर उभी ठाकली.

थोडे अद्भुत थोडे गूढ - १० (अंतिम)

स्पार्टाकस ·

हा शेवटचा लेखही तितकाच (जरा जास्तच) रोचक ! :) आणखी एका अतिशय रंजक लेखमालेबद्दल धन्यवाद !

खटपट्या Tue, 09/16/2014 - 21:45
नेहमीप्रमाणे हाही भाग आवडला. मालिका संपतेय हे ऐकून निराश झालो. खरं तर तुम्हि आम्हाला या गोष्टींची सवय लावली होती. हिमालयातील यति बद्दल बरेच कुतूहल आहे. त्याबद्दल वाचायला आवडेल. पुढच्या मालिकेच्या प्रतीक्षेत

विनोद१८ Tue, 09/16/2014 - 22:31
एक उत्तम मालिका सादर केल्याबद्दल. मालिकेचा शेवट तर अप्रतिमच केलात, अतिशय अद्भुत कथा. खरोखरच या अशा कथांची सवय आपण आम्हाला लावली होतीत, अशाच मालिका यापुढेही येउद्यात. धन्यवाद.

रामपुरी Wed, 09/17/2014 - 04:07
एके ठिकाणी असाही संदर्भ मिळाला कि जसा हा माणूस गायब झाला तशीच त्याची पोलीसांच्या ताब्यातील कागदपत्रेही गायब झाली. जणू असा काही प्रकार घडलाच नव्हता अश्याप्रकारे सगळा मागमूस नाहीसा झाला. त्यामुळे ही सगळी गोष्टच खोटी असावी असाही एक तर्क मांडतात.

सुनील Wed, 09/17/2014 - 10:16
आपल्या जगाप्रमाणेच एक वेगळंच जग वेगळ्या मितीत आणि प्रतलावर अस्तित्वात आहे
याच कल्पनेवर आधारीत एक कथा नारळीकरांनी लिहिली आहे. लेखमाला आवडली.

स्पार्टाकस Wed, 09/17/2014 - 11:09
सर्वांचे मनापासून आभार! पुढची मालिका सध्या डोक्यात आहे. लवकरच सुरु करेन. बर्फाशी संबंधीत... ओळखा पाहू :)

In reply to by काउबॉय

स्पार्टाकस Wed, 09/17/2014 - 17:11
एव्हरेस्ट आणि अंटार्क्टीका-दक्षिण धृवावर लिहून झालंय एकदा. अर्थात हे दोन्ही विषयच असे आहेत की कितीही लिहीलं तरी कमीच आहे. परंतु पुढची मालिका त्यावर नाही :).

In reply to by स्पार्टाकस

गवि Wed, 09/17/2014 - 17:55
दुसरा गेस Dyatlov pass incident. रशियात बर्फात नऊ हायकर्स गूढपणे मरण पावले. मिपावरच कोणीतरी त्यावर लिहिलेलं आठवलं. सापडलं. http://misalpav.com/node/21803

In reply to by स्पार्टाकस

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 13:48
नक्कीच कुतूहल निर्माण झालय आपण काय लिहणार या बाबत. वाट बघत आहे.

मृत्युन्जय Wed, 09/17/2014 - 15:38
खुपच रंजक. मला तर वाटले होते ही लेखमाला अजुनही सुरु राहिल. अजुनही कितीतरी गूढ विषय बाकी आहेत की. पेरुतले डायमेंशनल डोअर्स, फिलाडेल्फिया प्रयोग आहे, लेरिना गार्शिया आहे. तुमच्याकडुन यावर वाचायला आवडेल.

देशपांडे अमोल गुरुवार, 09/18/2014 - 19:37
ह्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून एक सत्य घटना सांगतो. ही घटना माझ्या वडिलांच्या सोबत घडली आहे. माझे वडील आता हयात नाहीत. परंतु त्यांनी ही घटना खूप वेळेला सांगितली आहे आम्हाला व इतरांना देखील आणि अक्षरश: सत्य आहे. काळ साधारण १९८५ च्या आस पास.वडील साधारण ३०-३२ चे. आम्ही नांदेड च्या जवळ असलेल्या लोहा ह्या गावी राहत होतो. वडील म. रा. वि. म. मध्ये कामाला असल्या मुळे त्यांची तिथे बदली झाली होती. तेव्हा आम्ही एका वाड्यात राहत होतो, अगदी जुना पद्धतीचा वाडा. त्यात एक मोठ्ठा चौक व मध्यभागी एक विहीर व तिला एक चौथरा. एका रात्री वडील लघवि साठी कॉमन टॉयलेट कडे गेले. परत येत असतांना त्यांना त्या विहिरी जवळ एक माणूस उभा असलेला दिसला. हा चांगला ६ फुट ऊंच होता. अगदी गोरापान. चेहरा अगदी तेज:पुंज. त्याने एक पीतांबरा सारखे वस्त्रा नेसले होते. त्याचा हातात कमंडलु होता. वेळ रात्रीची होती. सर्व जन झोपलेले होते आणि सर्व काही शांत. त्या माणसाच्या तेजामुळे थोडा प्रकाश निर्माण झाल्या सारखा होता. हा माणूस कोण आणि हा कोणाकडे आला आहे का? ह्याला कोण हवं आहे? ह्या विचाराने माझे वडील त्याच्या जवळ गेले. त्याला त्यांनी हे प्रश्न विचारले. थोडा वेळ म्हणजे अगदी २-५ मी. मध्ये हे सर्व झाले. वडिलांनी हे प्रश्न विचारले तेव्हा त्याने त्यांच्या कडे बघितले. तो थोडा हसला. स्मित हास्य. पण तो काहीच बोलला नाही. मग वडील त्याच्या थोडं जवळ गेले. आणि अचानक तो अदृश्य झाला. आणि अचानक सगळीकडे अंधार झाला. वडील चक्रावले. हा प्रकार त्यांना एकदम धक्कादायक होता. त्यांनी हा प्रकार दुसर्‍या दिवशी वाड्यात सगळ्यांना सांगितला. पण कोणालाच हे एक्सप्लेन करता नाही आलं. वडील नांदेड ला माझ्या आजोबांकडे गेले. आजोबा थोडे सत् पुरूष किंवा संत ह्या प्रकारातले होते. त्यांना बर्‍याच गोष्टी कळत ही असत. त्यांना ही गोष्ट वडिलांनी सांगितली. त्या वर ते म्हणाले. अरुण तुझी ही पूर्व जन्मीची पुण्याई आहे. त्या मुळे तुला तो दिसला. झालेली घटना इतकी जबरदस्त होती की ती माझ्या वडिलांच्या मनावर कायम कोरलेली राहिली. ते जेव्हा पण ही घटना सांगत असत तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येत असे. थोडं फार ह्या वरील घटने प्रमाणेच ही घडली. मला वाटतं की ही व्यक्ती देखील अशीच ४थ्या मिती तून आलेली वैगेरे असावी.

In reply to by देशपांडे अमोल

स्पार्टाकस Fri, 09/19/2014 - 00:53
अमोल, तुमच्या वडीलांनी पाहीलेला तो पुरुष निश्चितच वेगळ्या जगतातून आला असावा. परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे तो चुकून न होता काही विशीष्ट कारणासाठी आला असावा.

मुक्त विहारि गुरुवार, 09/18/2014 - 23:39
संपादकांना एक विनंती... ह्या लेखमालेचे सगळे भाग एकत्र करता आले तर उत्तम. परत वाचावीशी वाटली तर मुद्दाम शोधा-शोध करायला नको....

हकु गुरुवार, 12/08/2016 - 14:20
अगदी अद्भुत! इतर ९ कथांप्रमाणेच ही कथा ही अतिशय उत्तम. मजा आली अक्खी लेखमाला वाचताना.

बरखा गुरुवार, 12/08/2016 - 16:58
सगळेच भाग मस्त झाले आहेत. पुढ्च्या भागांच्या अपेक्षेत...

हा शेवटचा लेखही तितकाच (जरा जास्तच) रोचक ! :) आणखी एका अतिशय रंजक लेखमालेबद्दल धन्यवाद !

खटपट्या Tue, 09/16/2014 - 21:45
नेहमीप्रमाणे हाही भाग आवडला. मालिका संपतेय हे ऐकून निराश झालो. खरं तर तुम्हि आम्हाला या गोष्टींची सवय लावली होती. हिमालयातील यति बद्दल बरेच कुतूहल आहे. त्याबद्दल वाचायला आवडेल. पुढच्या मालिकेच्या प्रतीक्षेत

विनोद१८ Tue, 09/16/2014 - 22:31
एक उत्तम मालिका सादर केल्याबद्दल. मालिकेचा शेवट तर अप्रतिमच केलात, अतिशय अद्भुत कथा. खरोखरच या अशा कथांची सवय आपण आम्हाला लावली होतीत, अशाच मालिका यापुढेही येउद्यात. धन्यवाद.

रामपुरी Wed, 09/17/2014 - 04:07
एके ठिकाणी असाही संदर्भ मिळाला कि जसा हा माणूस गायब झाला तशीच त्याची पोलीसांच्या ताब्यातील कागदपत्रेही गायब झाली. जणू असा काही प्रकार घडलाच नव्हता अश्याप्रकारे सगळा मागमूस नाहीसा झाला. त्यामुळे ही सगळी गोष्टच खोटी असावी असाही एक तर्क मांडतात.

सुनील Wed, 09/17/2014 - 10:16
आपल्या जगाप्रमाणेच एक वेगळंच जग वेगळ्या मितीत आणि प्रतलावर अस्तित्वात आहे
याच कल्पनेवर आधारीत एक कथा नारळीकरांनी लिहिली आहे. लेखमाला आवडली.

स्पार्टाकस Wed, 09/17/2014 - 11:09
सर्वांचे मनापासून आभार! पुढची मालिका सध्या डोक्यात आहे. लवकरच सुरु करेन. बर्फाशी संबंधीत... ओळखा पाहू :)

In reply to by काउबॉय

स्पार्टाकस Wed, 09/17/2014 - 17:11
एव्हरेस्ट आणि अंटार्क्टीका-दक्षिण धृवावर लिहून झालंय एकदा. अर्थात हे दोन्ही विषयच असे आहेत की कितीही लिहीलं तरी कमीच आहे. परंतु पुढची मालिका त्यावर नाही :).

In reply to by स्पार्टाकस

गवि Wed, 09/17/2014 - 17:55
दुसरा गेस Dyatlov pass incident. रशियात बर्फात नऊ हायकर्स गूढपणे मरण पावले. मिपावरच कोणीतरी त्यावर लिहिलेलं आठवलं. सापडलं. http://misalpav.com/node/21803

In reply to by स्पार्टाकस

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 13:48
नक्कीच कुतूहल निर्माण झालय आपण काय लिहणार या बाबत. वाट बघत आहे.

मृत्युन्जय Wed, 09/17/2014 - 15:38
खुपच रंजक. मला तर वाटले होते ही लेखमाला अजुनही सुरु राहिल. अजुनही कितीतरी गूढ विषय बाकी आहेत की. पेरुतले डायमेंशनल डोअर्स, फिलाडेल्फिया प्रयोग आहे, लेरिना गार्शिया आहे. तुमच्याकडुन यावर वाचायला आवडेल.

देशपांडे अमोल गुरुवार, 09/18/2014 - 19:37
ह्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून एक सत्य घटना सांगतो. ही घटना माझ्या वडिलांच्या सोबत घडली आहे. माझे वडील आता हयात नाहीत. परंतु त्यांनी ही घटना खूप वेळेला सांगितली आहे आम्हाला व इतरांना देखील आणि अक्षरश: सत्य आहे. काळ साधारण १९८५ च्या आस पास.वडील साधारण ३०-३२ चे. आम्ही नांदेड च्या जवळ असलेल्या लोहा ह्या गावी राहत होतो. वडील म. रा. वि. म. मध्ये कामाला असल्या मुळे त्यांची तिथे बदली झाली होती. तेव्हा आम्ही एका वाड्यात राहत होतो, अगदी जुना पद्धतीचा वाडा. त्यात एक मोठ्ठा चौक व मध्यभागी एक विहीर व तिला एक चौथरा. एका रात्री वडील लघवि साठी कॉमन टॉयलेट कडे गेले. परत येत असतांना त्यांना त्या विहिरी जवळ एक माणूस उभा असलेला दिसला. हा चांगला ६ फुट ऊंच होता. अगदी गोरापान. चेहरा अगदी तेज:पुंज. त्याने एक पीतांबरा सारखे वस्त्रा नेसले होते. त्याचा हातात कमंडलु होता. वेळ रात्रीची होती. सर्व जन झोपलेले होते आणि सर्व काही शांत. त्या माणसाच्या तेजामुळे थोडा प्रकाश निर्माण झाल्या सारखा होता. हा माणूस कोण आणि हा कोणाकडे आला आहे का? ह्याला कोण हवं आहे? ह्या विचाराने माझे वडील त्याच्या जवळ गेले. त्याला त्यांनी हे प्रश्न विचारले. थोडा वेळ म्हणजे अगदी २-५ मी. मध्ये हे सर्व झाले. वडिलांनी हे प्रश्न विचारले तेव्हा त्याने त्यांच्या कडे बघितले. तो थोडा हसला. स्मित हास्य. पण तो काहीच बोलला नाही. मग वडील त्याच्या थोडं जवळ गेले. आणि अचानक तो अदृश्य झाला. आणि अचानक सगळीकडे अंधार झाला. वडील चक्रावले. हा प्रकार त्यांना एकदम धक्कादायक होता. त्यांनी हा प्रकार दुसर्‍या दिवशी वाड्यात सगळ्यांना सांगितला. पण कोणालाच हे एक्सप्लेन करता नाही आलं. वडील नांदेड ला माझ्या आजोबांकडे गेले. आजोबा थोडे सत् पुरूष किंवा संत ह्या प्रकारातले होते. त्यांना बर्‍याच गोष्टी कळत ही असत. त्यांना ही गोष्ट वडिलांनी सांगितली. त्या वर ते म्हणाले. अरुण तुझी ही पूर्व जन्मीची पुण्याई आहे. त्या मुळे तुला तो दिसला. झालेली घटना इतकी जबरदस्त होती की ती माझ्या वडिलांच्या मनावर कायम कोरलेली राहिली. ते जेव्हा पण ही घटना सांगत असत तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येत असे. थोडं फार ह्या वरील घटने प्रमाणेच ही घडली. मला वाटतं की ही व्यक्ती देखील अशीच ४थ्या मिती तून आलेली वैगेरे असावी.

In reply to by देशपांडे अमोल

स्पार्टाकस Fri, 09/19/2014 - 00:53
अमोल, तुमच्या वडीलांनी पाहीलेला तो पुरुष निश्चितच वेगळ्या जगतातून आला असावा. परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे तो चुकून न होता काही विशीष्ट कारणासाठी आला असावा.

मुक्त विहारि गुरुवार, 09/18/2014 - 23:39
संपादकांना एक विनंती... ह्या लेखमालेचे सगळे भाग एकत्र करता आले तर उत्तम. परत वाचावीशी वाटली तर मुद्दाम शोधा-शोध करायला नको....

हकु गुरुवार, 12/08/2016 - 14:20
अगदी अद्भुत! इतर ९ कथांप्रमाणेच ही कथा ही अतिशय उत्तम. मजा आली अक्खी लेखमाला वाचताना.

बरखा गुरुवार, 12/08/2016 - 16:58
सगळेच भाग मस्त झाले आहेत. पुढ्च्या भागांच्या अपेक्षेत...
लेखनविषय:
लेखनप्रकार
थोडे अद्भुत थोडे गूढ ही लेखमालिका आज संपली. ही लेखमालिका प्रकाशीत करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे.

कर्फ्यू

चिनार ·

दिपक.कुवेत Tue, 09/16/2014 - 18:13
अधून मधून हल्ली कर्फ्यू लागायला लागलाय. कितीहि रिफ्रेश मारलं तरी तोच मेसेज येत राहतो. तुमच्याकडे ह्यावर काहि उपाय आहे का?

एस Tue, 09/16/2014 - 18:30
इतका संवेदनशील विषय लेखकाने ज्या तरलतेने आणि आत्मीयतेने मांडलाय त्याला दाद दिल्यावाचून राहवत नाही. मला खात्री आहे की वाचकांपैकी कित्येकांच्या बाबतीत डोळे पाणावले अशी अवस्था झाली असणार. लिहीत रहा. आम्ही वाचत राहू.

योगी९०० Wed, 09/17/2014 - 12:58
हा हा हा ... मस्त किस्सा.. अबे … कर्फ्यू आहे … वापस जा !! वापस जा !! हा किस्सा जर जपानमध्ये या काळात घडला असता तर पोलिसांना 'अबे' यांना वापस जा असे म्हणल्यामुळे राग आला असता...

दिपक.कुवेत Tue, 09/16/2014 - 18:13
अधून मधून हल्ली कर्फ्यू लागायला लागलाय. कितीहि रिफ्रेश मारलं तरी तोच मेसेज येत राहतो. तुमच्याकडे ह्यावर काहि उपाय आहे का?

एस Tue, 09/16/2014 - 18:30
इतका संवेदनशील विषय लेखकाने ज्या तरलतेने आणि आत्मीयतेने मांडलाय त्याला दाद दिल्यावाचून राहवत नाही. मला खात्री आहे की वाचकांपैकी कित्येकांच्या बाबतीत डोळे पाणावले अशी अवस्था झाली असणार. लिहीत रहा. आम्ही वाचत राहू.

योगी९०० Wed, 09/17/2014 - 12:58
हा हा हा ... मस्त किस्सा.. अबे … कर्फ्यू आहे … वापस जा !! वापस जा !! हा किस्सा जर जपानमध्ये या काळात घडला असता तर पोलिसांना 'अबे' यांना वापस जा असे म्हणल्यामुळे राग आला असता...
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी एकदा आमच्या गावात कर्फ्यू लागला होता. त्यावेळी त्याचा अर्थ काळात नव्हता पण घराबाहेर पडायचे नाही असे वडिलांनी बजावले होते. मग घरात बसुन बसुन कंटाळ आल्यामुळे मोठ्यांची नजर चुकवुन आम्ही गच्चीवर गेलो. रस्त्यावर शुकशुकाट होता. गच्चीवर आमचं क्रिकेट सुरु झालं. त्याच वेळी आकाशातुन एक विमान चाललं होतं. मला प्रश्न पडला ,गावात कर्फ्यू असतांना गावावरून विमान कसं काय जाऊ शकतं ? मग वाटलं की कदाचित पायलटला कर्फ्यूविषयी माहिती नसेल. आणि अशावेळी त्या पायलटला ही माहिती पुरवणं हे आमचं कर्तव्यचं नाही का ?

मामाचे गाव - तात्या (२)

दशानन ·

प्रभाकर पेठकर Tue, 09/16/2014 - 00:22
व्वा! मस्त लिहीलंय. आमचं बालपण मुंबईत गेलं त्यामुळे असे अनुभव नाहीत. पण त्याकाळी मी राहात असलेलं दहिसर गाव मुंबईत असून 'गावंच' होतं. त्या कारणाने मुंबईत बालपण जाऊनही गावाकडची थोडीफार मजा अनुभवायला मिळायची.

In reply to by प्रभाकर पेठकर

दशानन Tue, 09/16/2014 - 20:55
माझे ही तसे फार असं बालपण नाही आहे, काही धुरसर आठवणी आणि त्यातून मीच माझे बालपण उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी चित्रित करत असलेले हे गाव पाहिली की माझा मलाच विश्वास बसत नाही की, जे लहानपणी सुन्दर वाटत होते ते गाव आता कुरुप झाले आहे.

In reply to by दशानन

बहुगुणी Fri, 09/19/2014 - 01:12
काही धुरसर आठवणी आणि त्यातून मीच माझे बालपण उभे करण्याचा प्रयत्न करत आहे हे असं अर्धं आठवणींमधून आणि अर्धं कल्पनेतून सुरेख चित्रण उभं करणं लाजवाब आहे, तुमचा जीव त्या बालपणात किती गुंतला आहे ते फार प्रकर्षाने कळतंय. मस्त लिखाण. बाकी ते जे लहानपणी सुन्दर वाटत होते ते गाव आता कुरुप झाले आहे. हे वाचून वाईट वाटलं.

In reply to by बहुगुणी

दशानन Fri, 09/19/2014 - 20:40
>>हे असं अर्धं आठवणींमधून आणि अर्धं कल्पनेतून सुरेख चित्रण उभं करणं लाजवाब आहे, तुमचा जीव त्या बालपणात किती गुंतला आहे ते फार प्रकर्षाने कळतंय. मस्त लिखाण. कधी कधी हातात जेव्हा आठवणीच राहिलेल्या असतात तेव्हा त्याची जास्त वेळा उजळणी होते :)

पालव Wed, 09/17/2014 - 20:44
वा !! फार छान तुम्हि मामाचा गाव उभा केला वाचताना...

प्रभाकर पेठकर Tue, 09/16/2014 - 00:22
व्वा! मस्त लिहीलंय. आमचं बालपण मुंबईत गेलं त्यामुळे असे अनुभव नाहीत. पण त्याकाळी मी राहात असलेलं दहिसर गाव मुंबईत असून 'गावंच' होतं. त्या कारणाने मुंबईत बालपण जाऊनही गावाकडची थोडीफार मजा अनुभवायला मिळायची.

In reply to by प्रभाकर पेठकर

दशानन Tue, 09/16/2014 - 20:55
माझे ही तसे फार असं बालपण नाही आहे, काही धुरसर आठवणी आणि त्यातून मीच माझे बालपण उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी चित्रित करत असलेले हे गाव पाहिली की माझा मलाच विश्वास बसत नाही की, जे लहानपणी सुन्दर वाटत होते ते गाव आता कुरुप झाले आहे.

In reply to by दशानन

बहुगुणी Fri, 09/19/2014 - 01:12
काही धुरसर आठवणी आणि त्यातून मीच माझे बालपण उभे करण्याचा प्रयत्न करत आहे हे असं अर्धं आठवणींमधून आणि अर्धं कल्पनेतून सुरेख चित्रण उभं करणं लाजवाब आहे, तुमचा जीव त्या बालपणात किती गुंतला आहे ते फार प्रकर्षाने कळतंय. मस्त लिखाण. बाकी ते जे लहानपणी सुन्दर वाटत होते ते गाव आता कुरुप झाले आहे. हे वाचून वाईट वाटलं.

In reply to by बहुगुणी

दशानन Fri, 09/19/2014 - 20:40
>>हे असं अर्धं आठवणींमधून आणि अर्धं कल्पनेतून सुरेख चित्रण उभं करणं लाजवाब आहे, तुमचा जीव त्या बालपणात किती गुंतला आहे ते फार प्रकर्षाने कळतंय. मस्त लिखाण. कधी कधी हातात जेव्हा आठवणीच राहिलेल्या असतात तेव्हा त्याची जास्त वेळा उजळणी होते :)

पालव Wed, 09/17/2014 - 20:44
वा !! फार छान तुम्हि मामाचा गाव उभा केला वाचताना...
पण आजोबांना सोडून ते कोणाला देखील घाबरत नसावेत. कारण कित्येकवेळा ते रात्र रात्रभर शेतात काम करायचे व पहाटे पहाटे घरी यायचे. गावी लाईट नसायची. जेव्हा लाईट येईल तेव्हा धावत पळत शेतात येऊन पाण्याचा पंप चालू करावा लागत असे, नाहीतर मग दुसरा दिवस विहिरीतून मोटाने पाणी उपसत बसावे लागे. ते म्हणत विहिरीतील पाणी काढून काढून त्यांचे दंड असे बलदंड झाले आहेत. मागील भाग मग दुपारची उन्हं कलू लागली की, तात्या हातात मोठं घमेलं घ्यायचा, व झोपडीत असलेल्या पोत्यातून घमेल्यात काहीतरी भरायचा.

जडण-घडण 11

माधुरी विनायक ·

विलासराव Mon, 09/15/2014 - 21:07
असंच संवेदनशील मन जपा. मी ३५ व्या वर्षी कामातुनच रिटायरमेंट घेतली. स्वतःचा चांगला व्यवसाय असुनही अंग काढुन घेतलं, अर्थातच काही पैशाची तरतुद करुनच.मुख्य म्हणजे गरजा कमी केल्या. आता त्यालाही १० वर्शे झाली, एकच काम मन ज्यात रमेल ते करणे.

रुपी Mon, 09/15/2014 - 22:11
खरं तर मी वात बघत होते पुढचा भाग केव्हा येतो याची. तुमचे बॉस छानच होते. मनाविरुद्ध काम करण्याऐवजी ते सोडणे सगळ्यांनाच जमत नाही. अजून थोडे मोठे भाग येउ द्या.

सुधांशुनूलकर Wed, 09/17/2014 - 16:49
आतापर्यंतचे सर्व भाग वाचले. खूप आवडले. सहजसुंदर लेखनशैली. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय लेखन. व्यक्तिचित्रणही सुंदर. लिहीत राहा.

माधुरी विनायक Fri, 10/17/2014 - 15:38
दोन भागांमधला विराम थोडा जास्त लांबलाय, याची कल्पना आहे. त्याबद्दल मनापासून क्षमस्व. काऊबॉय, स्वॅप्स, विलासराव,रूपी, मुक्त विहारी, स्नेहांकिता, कुसुमावती, सुधांशुनूलकर, अपर्णा-अक्षय आणि सर्व वाचकांचे आभार. मनाविरूद्ध काम करण्यातली अपरिहार्यता खरंच त्रासदायक. त्यातून प्रत्येकाला सुटका करून घेणं शक्य होतंच, असंही नाही. सुदैवाने मला अशा संधी मिळाल्या आणि त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. हे अनुभव शब्दबद्ध करताना स्वत:चा प्रवास त्रयस्थपणे अनुभवणंही खूप छान वाटतंय. व्यक्त होण्याची ही संधी मिपा मुळे मिळतेय, त्याबद्दलही आभार...

समीरसूर Fri, 10/17/2014 - 18:16
आजचा दुपारच्या तीनच्या आसपासचा सुमार. दोन-तीन दिवसांपासून जवळपास दिवसभर भयंकर डोकं दुखतंय. काय झालंय कळत नाही. आज संध्याकाळी ७:३० पर्यंत थांबायला लागणार आहे हे आधीपासून माहित होतं. सकाळी ८:१६ वाजता कार्यालयात पोहोचलो तेव्हाच आजचा संपूर्ण दिवस मला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलाय या जाणीवेने पोटात गोळा आला. कंटाळवाणं काम कसंबसं पूर्ण करत होतो; आवश्यक त्या चर्चा नेटाने पार पाडत होतो. मी कार्यालयात सहसा चहा-कॉफी पीत नाही. आज अशक्य डोकं दुखत असल्यामुळे तीन वेळा चहा आणि एकदा कॉफी प्यालो. डोकं भणभणतच होतं आणि तेवढ्यात या लेखमालिकेकडे नजर गेली. इतके दिवस आपल्या नजरेस कशी नाही पडली याचं राहून राहून आश्चर्य वाटत असतांनाच सगळे ११ भाग वाचून काढले. बर्‍याच दिवसांनी असं छान, मनापासून आलेलं, कुठलाही अविर्भाव नसलेलं, कुठल्याही अवजड विषयाची बाधा न झालेलं, सोपं, साधं आणि तरीही काहीतरी चांगलं वाचल्याचा आनंद देणारं लिखाण वाचनात आलं. सगळे भाग वाचून खूप छान वाटलं. मनाला तरतरी आली. शाळेतल्या नोकरीचे दर खरोखर डोळे पांढरे करणारे आहेत. माझ्या गावातील माझ्या शाळेत काही शिक्षकांनी दहा-दहा वर्षे बिनपगारी नोकरी करून नंतर शिक्षकांच्या अनुदानप्राप्त जागा रिक्त झाल्यानंतर किंवा नवीन जागांना मंजुरी मिळाल्यानंतर १५ ते २० लाख रुपये भरून अशा जागा मिळवल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. निवृत्तीवेतन जरी नसले तरी सहाव्या वेतन आयोगामुळे पगार भरपूर आहेत. छोट्या गावात खर्च फारसे नसतात. सातवा वेतनआयोग लागू झाला तर साधारण १२-१३ वर्षे नोकरी झालेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षकाचा पगार रु. ८०००० ते रु. ९०००० च्या आसपास जाईल. सुट्या भरपूर मिळतात. तेच तेच शिकवून अनुभव गाठीशी आल्याने कामासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. शिवाय अवांतर गोष्टी करण्यासाठी मोकळा वेळ भरपूर मिळतो. शिकवण्या किंवा अजून दुसरा काही व्यवसाय (जीवन विमा एजंट, आरडी एजंट, क्लासेसमध्ये शिकवणे, वगैरे) केल्यास उत्पन्न अधिकच वाढते. समाजाकडून शिक्षक म्हणून आदर मिळतो तो निराळाच. भविष्य एकदम सुरक्षित आणि समृद्ध होऊन जाते. मुलांच्या भविष्याची तरतूद भरभक्कमपणे करता येते. हे सगळे अतिआकर्षक फायदे दिसत असल्याने उमेदवार वर्षानुवर्षे बिनपगारी नोकरी करूनदेखील ऐपत नसेल तर एक-दोन एकर शेती विकून, दागिने गहाण टाकून किंवा विकून, घरादारावर कर्ज घेऊन, उधारी-उसनवारी करून अगदी जमेल तसा पैसा उभा करतात आणि आपले भविष्य सुरक्षित करून घेतात. आज हा दर तालुक्याच्या गावाला साधारण रु. १०-१५ लाख आहे. शहरात किती असेल याची कल्पनाच करवत नाही. हा सगळा पैसा व्यवस्थापनाच्या घशात जातो. खूप अस्वस्थ आणि निराश करणारे असले तरी हेच वास्तव आहे! :-( कमी पगार देणं, बिनतारखेचे राजीनामे लिहून घेणं, जास्त पगारावर सह्या घेऊन ३०-४०% रक्कम पगार म्हणून देऊन बाकी व्यवस्थापनातल्या लोकांनी वाटून घेणं, बोली लावून शिक्षकाची नेमणूक करणं, वगैरे अगदी सर्रास चालतं. सत्राशे साठ डी. एड. आणि बी. एडची कॉलेजेस उघडल्यानंतर पुरवठा हजार पटीने वाढला पण इतक्या लोकांना संधी कुठे आहेत? या पेशात दुर्दैवाने गुणवत्ता पाहिली जात नाही. आणि एवढे फायदे मिळत असतील तर जे या मार्गाने नोकर्‍या मिळवतात त्यांना तरी कसा दोष द्यायचा? ज्यांना मराठीत एक अचूक वाक्य नीट उच्चारांसकट स्पष्ट म्हणता येत नाही असे उमेदवार मग मराठीचे शिक्षक होतात; हिंदीमध्ये जाहिरातींना 'विज्ञापन', संशोधनाला 'अनुसंधान', अर्थतज्ञांना 'अर्थशास्त्री', शिक्षणाला 'शिक्षा', आणि शिक्षेला 'दण्ड' म्हणतात हे ही माहित नाही असे उमेदवार दहावीचे हिंदीचे शिक्षक म्हणून नेमले जातात. निरीक्षण शक्ती नाही, वाचन नाही, नवनवीन शिकण्याची आवड नाही असे हे शिक्षक विद्यार्थ्यांचं काय भवितव्य घडवत असतील देव जाणे. :-( आणि आजमितीला दारू ढोसणारा, जिथे-तिथे पैसे खाण्याचे मार्ग शोधणारा, शिक्षकांच्या रजेची मंजुरी देण्याच्या बदल्यात पैसे मागणारा असा मुख्याध्यापक माझ्या पाहण्यात आहे. आणि अजून ११ वर्षे तो हे पद भोगणार आहे. पगार घेणार रु. १००००० ते रु. १२०००० च्या घरात. इंग्रजी विषयचा द्विपदवीधर पण टाईम्स ऑफ इंडियामधले दोन परिच्छेद सलग वाचू शकेल की नाही शंका आहे. एनीवे, बरेच विषय असे मन विषण्ण करणारे आहेत. आपली लेखमाला खूपच सुंदर आहे. पुढील सगळे भाग नक्की वाचणार. बाय द वे, आपला काव्यसंग्रह कोणता? वाचायला नक्कीच आवडेल. :-)

माधुरी विनायक Sat, 11/01/2014 - 12:51
धन्यवाद समीरसूर. प्रतिसाद भावला. काव्यसंग्रहाचं नाव जीवन. प्रत्यक्ष जीवन किती खडतर, किती अनपेक्षित आणि तरीही अनुभवावंसं वाटू शकतं, हे उमजायच्या आधी, अगदी शाळकरी वयापासून औपचारिक शिक्षण संपेपर्यंतच्या वयातल्या कविता आहेत त्यात. फार साध्या बाळबोध कविता, पण त्या वयातल्या भावना तशाच होत्या आणि तशाच अभिव्यक्त झाल्या. ती मी नव्हतेच असं म्हणता येणारच नाही. पण ती मी आणि आजची मी खूपच वेगळ्या आहेत, अर्थात कुठेतरी काही धागे अजून जुळतात म्हणा... भलतीकडे वाहावत गेले का मी... असो. प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.

In reply to by माधुरी विनायक

समीरसूर Tue, 11/11/2014 - 11:12
कुठे मिळू शकेल वाचावयास (विकत)? आणि अजून लिहित रहा. आपली मालिका एक छान पुस्तकाचं मटेरियल नक्कीच आहे. शुभेच्छा!

विलासराव Mon, 09/15/2014 - 21:07
असंच संवेदनशील मन जपा. मी ३५ व्या वर्षी कामातुनच रिटायरमेंट घेतली. स्वतःचा चांगला व्यवसाय असुनही अंग काढुन घेतलं, अर्थातच काही पैशाची तरतुद करुनच.मुख्य म्हणजे गरजा कमी केल्या. आता त्यालाही १० वर्शे झाली, एकच काम मन ज्यात रमेल ते करणे.

रुपी Mon, 09/15/2014 - 22:11
खरं तर मी वात बघत होते पुढचा भाग केव्हा येतो याची. तुमचे बॉस छानच होते. मनाविरुद्ध काम करण्याऐवजी ते सोडणे सगळ्यांनाच जमत नाही. अजून थोडे मोठे भाग येउ द्या.

सुधांशुनूलकर Wed, 09/17/2014 - 16:49
आतापर्यंतचे सर्व भाग वाचले. खूप आवडले. सहजसुंदर लेखनशैली. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय लेखन. व्यक्तिचित्रणही सुंदर. लिहीत राहा.

माधुरी विनायक Fri, 10/17/2014 - 15:38
दोन भागांमधला विराम थोडा जास्त लांबलाय, याची कल्पना आहे. त्याबद्दल मनापासून क्षमस्व. काऊबॉय, स्वॅप्स, विलासराव,रूपी, मुक्त विहारी, स्नेहांकिता, कुसुमावती, सुधांशुनूलकर, अपर्णा-अक्षय आणि सर्व वाचकांचे आभार. मनाविरूद्ध काम करण्यातली अपरिहार्यता खरंच त्रासदायक. त्यातून प्रत्येकाला सुटका करून घेणं शक्य होतंच, असंही नाही. सुदैवाने मला अशा संधी मिळाल्या आणि त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. हे अनुभव शब्दबद्ध करताना स्वत:चा प्रवास त्रयस्थपणे अनुभवणंही खूप छान वाटतंय. व्यक्त होण्याची ही संधी मिपा मुळे मिळतेय, त्याबद्दलही आभार...

समीरसूर Fri, 10/17/2014 - 18:16
आजचा दुपारच्या तीनच्या आसपासचा सुमार. दोन-तीन दिवसांपासून जवळपास दिवसभर भयंकर डोकं दुखतंय. काय झालंय कळत नाही. आज संध्याकाळी ७:३० पर्यंत थांबायला लागणार आहे हे आधीपासून माहित होतं. सकाळी ८:१६ वाजता कार्यालयात पोहोचलो तेव्हाच आजचा संपूर्ण दिवस मला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलाय या जाणीवेने पोटात गोळा आला. कंटाळवाणं काम कसंबसं पूर्ण करत होतो; आवश्यक त्या चर्चा नेटाने पार पाडत होतो. मी कार्यालयात सहसा चहा-कॉफी पीत नाही. आज अशक्य डोकं दुखत असल्यामुळे तीन वेळा चहा आणि एकदा कॉफी प्यालो. डोकं भणभणतच होतं आणि तेवढ्यात या लेखमालिकेकडे नजर गेली. इतके दिवस आपल्या नजरेस कशी नाही पडली याचं राहून राहून आश्चर्य वाटत असतांनाच सगळे ११ भाग वाचून काढले. बर्‍याच दिवसांनी असं छान, मनापासून आलेलं, कुठलाही अविर्भाव नसलेलं, कुठल्याही अवजड विषयाची बाधा न झालेलं, सोपं, साधं आणि तरीही काहीतरी चांगलं वाचल्याचा आनंद देणारं लिखाण वाचनात आलं. सगळे भाग वाचून खूप छान वाटलं. मनाला तरतरी आली. शाळेतल्या नोकरीचे दर खरोखर डोळे पांढरे करणारे आहेत. माझ्या गावातील माझ्या शाळेत काही शिक्षकांनी दहा-दहा वर्षे बिनपगारी नोकरी करून नंतर शिक्षकांच्या अनुदानप्राप्त जागा रिक्त झाल्यानंतर किंवा नवीन जागांना मंजुरी मिळाल्यानंतर १५ ते २० लाख रुपये भरून अशा जागा मिळवल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. निवृत्तीवेतन जरी नसले तरी सहाव्या वेतन आयोगामुळे पगार भरपूर आहेत. छोट्या गावात खर्च फारसे नसतात. सातवा वेतनआयोग लागू झाला तर साधारण १२-१३ वर्षे नोकरी झालेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षकाचा पगार रु. ८०००० ते रु. ९०००० च्या आसपास जाईल. सुट्या भरपूर मिळतात. तेच तेच शिकवून अनुभव गाठीशी आल्याने कामासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. शिवाय अवांतर गोष्टी करण्यासाठी मोकळा वेळ भरपूर मिळतो. शिकवण्या किंवा अजून दुसरा काही व्यवसाय (जीवन विमा एजंट, आरडी एजंट, क्लासेसमध्ये शिकवणे, वगैरे) केल्यास उत्पन्न अधिकच वाढते. समाजाकडून शिक्षक म्हणून आदर मिळतो तो निराळाच. भविष्य एकदम सुरक्षित आणि समृद्ध होऊन जाते. मुलांच्या भविष्याची तरतूद भरभक्कमपणे करता येते. हे सगळे अतिआकर्षक फायदे दिसत असल्याने उमेदवार वर्षानुवर्षे बिनपगारी नोकरी करूनदेखील ऐपत नसेल तर एक-दोन एकर शेती विकून, दागिने गहाण टाकून किंवा विकून, घरादारावर कर्ज घेऊन, उधारी-उसनवारी करून अगदी जमेल तसा पैसा उभा करतात आणि आपले भविष्य सुरक्षित करून घेतात. आज हा दर तालुक्याच्या गावाला साधारण रु. १०-१५ लाख आहे. शहरात किती असेल याची कल्पनाच करवत नाही. हा सगळा पैसा व्यवस्थापनाच्या घशात जातो. खूप अस्वस्थ आणि निराश करणारे असले तरी हेच वास्तव आहे! :-( कमी पगार देणं, बिनतारखेचे राजीनामे लिहून घेणं, जास्त पगारावर सह्या घेऊन ३०-४०% रक्कम पगार म्हणून देऊन बाकी व्यवस्थापनातल्या लोकांनी वाटून घेणं, बोली लावून शिक्षकाची नेमणूक करणं, वगैरे अगदी सर्रास चालतं. सत्राशे साठ डी. एड. आणि बी. एडची कॉलेजेस उघडल्यानंतर पुरवठा हजार पटीने वाढला पण इतक्या लोकांना संधी कुठे आहेत? या पेशात दुर्दैवाने गुणवत्ता पाहिली जात नाही. आणि एवढे फायदे मिळत असतील तर जे या मार्गाने नोकर्‍या मिळवतात त्यांना तरी कसा दोष द्यायचा? ज्यांना मराठीत एक अचूक वाक्य नीट उच्चारांसकट स्पष्ट म्हणता येत नाही असे उमेदवार मग मराठीचे शिक्षक होतात; हिंदीमध्ये जाहिरातींना 'विज्ञापन', संशोधनाला 'अनुसंधान', अर्थतज्ञांना 'अर्थशास्त्री', शिक्षणाला 'शिक्षा', आणि शिक्षेला 'दण्ड' म्हणतात हे ही माहित नाही असे उमेदवार दहावीचे हिंदीचे शिक्षक म्हणून नेमले जातात. निरीक्षण शक्ती नाही, वाचन नाही, नवनवीन शिकण्याची आवड नाही असे हे शिक्षक विद्यार्थ्यांचं काय भवितव्य घडवत असतील देव जाणे. :-( आणि आजमितीला दारू ढोसणारा, जिथे-तिथे पैसे खाण्याचे मार्ग शोधणारा, शिक्षकांच्या रजेची मंजुरी देण्याच्या बदल्यात पैसे मागणारा असा मुख्याध्यापक माझ्या पाहण्यात आहे. आणि अजून ११ वर्षे तो हे पद भोगणार आहे. पगार घेणार रु. १००००० ते रु. १२०००० च्या घरात. इंग्रजी विषयचा द्विपदवीधर पण टाईम्स ऑफ इंडियामधले दोन परिच्छेद सलग वाचू शकेल की नाही शंका आहे. एनीवे, बरेच विषय असे मन विषण्ण करणारे आहेत. आपली लेखमाला खूपच सुंदर आहे. पुढील सगळे भाग नक्की वाचणार. बाय द वे, आपला काव्यसंग्रह कोणता? वाचायला नक्कीच आवडेल. :-)

माधुरी विनायक Sat, 11/01/2014 - 12:51
धन्यवाद समीरसूर. प्रतिसाद भावला. काव्यसंग्रहाचं नाव जीवन. प्रत्यक्ष जीवन किती खडतर, किती अनपेक्षित आणि तरीही अनुभवावंसं वाटू शकतं, हे उमजायच्या आधी, अगदी शाळकरी वयापासून औपचारिक शिक्षण संपेपर्यंतच्या वयातल्या कविता आहेत त्यात. फार साध्या बाळबोध कविता, पण त्या वयातल्या भावना तशाच होत्या आणि तशाच अभिव्यक्त झाल्या. ती मी नव्हतेच असं म्हणता येणारच नाही. पण ती मी आणि आजची मी खूपच वेगळ्या आहेत, अर्थात कुठेतरी काही धागे अजून जुळतात म्हणा... भलतीकडे वाहावत गेले का मी... असो. प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.

In reply to by माधुरी विनायक

समीरसूर Tue, 11/11/2014 - 11:12
कुठे मिळू शकेल वाचावयास (विकत)? आणि अजून लिहित रहा. आपली मालिका एक छान पुस्तकाचं मटेरियल नक्कीच आहे. शुभेच्छा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या या पहिल्या-वहिल्या ऑफीस जॉबमध्ये मला लाभलेले रिपोर्टींग बॉस अर्थात कंपनीचे मालक सुद्धा छानच होते. कुटुंबवत्सल गुजराथी गृहस्थ. फक्त एकच तक्रार होती यांच्याबद्दल. साधारण वर्षभर काम केलं असेल मी तिथे. त्या संपूर्ण काळात किंवा त्यानंतरही त्यांनी मला माझ्या योग्य नावाने हाक मारली नाही. माधुरी ऐवजी माधवी म्हणायचे. मला व्यक्तीश: कोणीही माझ्या नावाची मोडतोड केलेली किंवा ते बदललेलं रूचत नाही. पहिल्यांदा त्यांनी मला माधवी म्हणून हाक मारली, तेव्हा त्यांना थांबवत मी नावातली दुरूस्ती लक्षात आणून दिली. त्यानंतर पाच-सहा वेळा हा प्रकार झाल्यावर मी काहीशी वैतागलेच.

नविन धंदा

भिंगरी ·

मदनबाण Mon, 09/15/2014 - 15:16
कावळा नाहीच शिवला तर कापडाचा कावळा शिवून तो 'शिवून' मिळेल. माझ्या माहिती नुसार कावळा शिवला नाही तर दर्भाचा कावळा करुन तो शिवला जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

कौवा बिर्याणि शिकून घ्या ,व्यवसाय बंद पडल्यास कौवा बिर्याणी पेश्शल हॉटेल काढा.समस्त मिपाकर जेवायला येतीलच. (गोश्त बिर्याणी फ्यान नानासाहेब नेफळे)

जेपी Mon, 09/15/2014 - 20:13
तेवड शिर्षक बदला. बाकी' आमच्याकडे कावळे शिवुन का शिऊन मिळतील.' अशी पाटी 'आमच्याकडे बनवुन मिळेल.'

खटपट्या Mon, 09/15/2014 - 22:49
आवो, भिंगरीताय, आमच्याकडे प्रशिक्षित कावळे हायती. छोटे, मोठे, डोम कावळे, रिमोट वर चालणारे असे सगळे हायेत. कधी आणि कूट पाहिजेत ते फक्त सांगा. दुपारी कावळ्यांची झोपायची वेळ असते. तेव्हा जर पायजे असल तर त्याला वर्टाइम द्यावा लागल. आमि पाटवलेला कावळा शिवला न्हाई तर कस्टम्बर सपोर्ट लंबर बी हाये. थोड्याच दिवसात वेब साईट चालू करू आणि आम्ही पितृपक्ष नावाचा राजकीय पक्ष पण काढलाय. आधी कावळा युनियन व्हती. आता राजकीय पक्ष काढलाय.

दशानन Mon, 09/15/2014 - 22:57
असो, मला वाटले होते 'जनातील मनातील' मध्ये लेखन प्रकाशित करायचे नियम तरी या ८ वर्षानंतर स्पष्ट झाले असतील. माझे पुढील लेख मी खरडफळा येथे प्रसिद्ध करेन.

फुंटी Mon, 09/15/2014 - 23:05
कल्पना चांगलीय.शुभेच्छा ...उद्योग भरभराटीस आल्यास किंवा उद्योग करून तुम्ही 'काव'ल्यास तुम्हाला 'यंग अचिवर' ,'उद्योगिनी' वगैरे तत्सम पुरस्कारासाठी नामांकन किंवा थेट पुरस्कार (सब्जेक्ट टू जुरी सेटलमेंट) रास्त दरात आणि भिडस्त स्वभावात बसवून दिले जाईल. (भिडस्त स्वभावात= पुरस्कार नम्रपणे स्वीकारणे आणि श्रेय देणे याबाबत सविस्तर ट्रेनिंग इन्क्लुडेड)

मुक्त विहारि Mon, 09/15/2014 - 23:36
ह्या विषयाच्या अनुशंगाने पडलेले इतर प्रश्र्न... १. कावळे भाताच्या पिंडालाच का शिवतात? भज्यांना किंवा पोळीला का नाही? २. कावळ्याच्या जागी कावळी शिवली तर चालते का? ३. कावळा पटकन शिवावा म्हणून काय उपाय योजना करता येईल? ४. माझ्या पिंडदानाच्या वेळी भाताच्या जागी बिर्याणी ठेवली तर चालेल का? इथे बिर्याणी खावूनच दिवस मोजावे लागतात.

In reply to by पिवळा डांबिस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/13/2014 - 21:50
कावळ्याच्या जागी कावळी शिवली तर.... याचसाठी केला होता अट्टहास, की शेवटचा दीस गोड व्हावा!!! की शेवटचा किस गोड व्हावा!!! ...असे वाचले :)

In reply to by मुक्त विहारि

फुंटी Tue, 09/16/2014 - 00:26
काव काव उत्तरे- १) भज्यांना आणि पोळीला स्पर्श करीत नाहीत असे काही नाही.'काक्स्पर्श' पितरांच्या आवडीनिवडींवर अवलंबून असतो . २) इथेही आरक्षण प्रस्तावित आहे.चिंता नसावी.लवकरच ठराव काकसभेत मंजूर होईल ३) कावळ्यांना १२ .१४ ची चर्चगेट फास्ट पकडायची घाई नसते .म्हणे पटकन शिवावा... ४) दिवस मोजावे लागतात अस म्हणताय तरी बिर्याणी हवीय पिंडदानाला ?? कम्माल आहे....नवीन मेनू ट्राय करा ना...

हरकाम्या Tue, 09/16/2014 - 23:14
तुम्ही त्यात लिहिले आहे की " मिपाकरांना खास सवलत " ही सवलत नक्की कोणासाठी ? जिवन्त की मरु घातलेल्या " मिपाकरांसाठी "?

In reply to by हरकाम्या

टवाळ कार्टा Wed, 09/17/2014 - 09:02
जिवन्त की मरु घातलेल्या " मिपाकरांसाठी "?
_/|\_ आपल्या चरणकमलांचा फोटो पाठवावा...मिपावर मंदिर सुरु करत आहेत...त्यात लावू

स्वप्नज गुरुवार, 11/13/2014 - 19:10
'जिलेबी'ला कावळा शिवतो का?? छान जिलेबी....

मदनबाण Mon, 09/15/2014 - 15:16
कावळा नाहीच शिवला तर कापडाचा कावळा शिवून तो 'शिवून' मिळेल. माझ्या माहिती नुसार कावळा शिवला नाही तर दर्भाचा कावळा करुन तो शिवला जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

कौवा बिर्याणि शिकून घ्या ,व्यवसाय बंद पडल्यास कौवा बिर्याणी पेश्शल हॉटेल काढा.समस्त मिपाकर जेवायला येतीलच. (गोश्त बिर्याणी फ्यान नानासाहेब नेफळे)

जेपी Mon, 09/15/2014 - 20:13
तेवड शिर्षक बदला. बाकी' आमच्याकडे कावळे शिवुन का शिऊन मिळतील.' अशी पाटी 'आमच्याकडे बनवुन मिळेल.'

खटपट्या Mon, 09/15/2014 - 22:49
आवो, भिंगरीताय, आमच्याकडे प्रशिक्षित कावळे हायती. छोटे, मोठे, डोम कावळे, रिमोट वर चालणारे असे सगळे हायेत. कधी आणि कूट पाहिजेत ते फक्त सांगा. दुपारी कावळ्यांची झोपायची वेळ असते. तेव्हा जर पायजे असल तर त्याला वर्टाइम द्यावा लागल. आमि पाटवलेला कावळा शिवला न्हाई तर कस्टम्बर सपोर्ट लंबर बी हाये. थोड्याच दिवसात वेब साईट चालू करू आणि आम्ही पितृपक्ष नावाचा राजकीय पक्ष पण काढलाय. आधी कावळा युनियन व्हती. आता राजकीय पक्ष काढलाय.

दशानन Mon, 09/15/2014 - 22:57
असो, मला वाटले होते 'जनातील मनातील' मध्ये लेखन प्रकाशित करायचे नियम तरी या ८ वर्षानंतर स्पष्ट झाले असतील. माझे पुढील लेख मी खरडफळा येथे प्रसिद्ध करेन.

फुंटी Mon, 09/15/2014 - 23:05
कल्पना चांगलीय.शुभेच्छा ...उद्योग भरभराटीस आल्यास किंवा उद्योग करून तुम्ही 'काव'ल्यास तुम्हाला 'यंग अचिवर' ,'उद्योगिनी' वगैरे तत्सम पुरस्कारासाठी नामांकन किंवा थेट पुरस्कार (सब्जेक्ट टू जुरी सेटलमेंट) रास्त दरात आणि भिडस्त स्वभावात बसवून दिले जाईल. (भिडस्त स्वभावात= पुरस्कार नम्रपणे स्वीकारणे आणि श्रेय देणे याबाबत सविस्तर ट्रेनिंग इन्क्लुडेड)

मुक्त विहारि Mon, 09/15/2014 - 23:36
ह्या विषयाच्या अनुशंगाने पडलेले इतर प्रश्र्न... १. कावळे भाताच्या पिंडालाच का शिवतात? भज्यांना किंवा पोळीला का नाही? २. कावळ्याच्या जागी कावळी शिवली तर चालते का? ३. कावळा पटकन शिवावा म्हणून काय उपाय योजना करता येईल? ४. माझ्या पिंडदानाच्या वेळी भाताच्या जागी बिर्याणी ठेवली तर चालेल का? इथे बिर्याणी खावूनच दिवस मोजावे लागतात.

In reply to by पिवळा डांबिस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/13/2014 - 21:50
कावळ्याच्या जागी कावळी शिवली तर.... याचसाठी केला होता अट्टहास, की शेवटचा दीस गोड व्हावा!!! की शेवटचा किस गोड व्हावा!!! ...असे वाचले :)

In reply to by मुक्त विहारि

फुंटी Tue, 09/16/2014 - 00:26
काव काव उत्तरे- १) भज्यांना आणि पोळीला स्पर्श करीत नाहीत असे काही नाही.'काक्स्पर्श' पितरांच्या आवडीनिवडींवर अवलंबून असतो . २) इथेही आरक्षण प्रस्तावित आहे.चिंता नसावी.लवकरच ठराव काकसभेत मंजूर होईल ३) कावळ्यांना १२ .१४ ची चर्चगेट फास्ट पकडायची घाई नसते .म्हणे पटकन शिवावा... ४) दिवस मोजावे लागतात अस म्हणताय तरी बिर्याणी हवीय पिंडदानाला ?? कम्माल आहे....नवीन मेनू ट्राय करा ना...

हरकाम्या Tue, 09/16/2014 - 23:14
तुम्ही त्यात लिहिले आहे की " मिपाकरांना खास सवलत " ही सवलत नक्की कोणासाठी ? जिवन्त की मरु घातलेल्या " मिपाकरांसाठी "?

In reply to by हरकाम्या

टवाळ कार्टा Wed, 09/17/2014 - 09:02
जिवन्त की मरु घातलेल्या " मिपाकरांसाठी "?
_/|\_ आपल्या चरणकमलांचा फोटो पाठवावा...मिपावर मंदिर सुरु करत आहेत...त्यात लावू

स्वप्नज गुरुवार, 11/13/2014 - 19:10
'जिलेबी'ला कावळा शिवतो का?? छान जिलेबी....
लेखनविषय:
लेखनप्रकार
आता नविन धंदा चालू करावा म्हणते, 'आमचे येथे पिंडाला कावळा शिवून मिळेल.' पहिल्या १० मिनिटात कावळा शिवल्यास रु.१०१ पुढील २० मिनिटांसाठी रु.७५ त्या पुढील ३० मिनिटांसाठी रु.५० फक्त. आणि तरीही कावळा नाहीच शिवला तर कापडाचा कावळा शिवून तो 'शिवून' मिळेल. ता.क.....मिपा करांना खास सवलत दिली जाईल.