मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिंच्याचं पत्र.

Targat Porga ·

Targat Porga 22/11/2014 - 17:01
रामपुरी, किसन शिंदे, खटपट्या… धन्यवाद! आनन्दा, काही गमतीच फक्त खऱ्या आहेत बाकी नूस्तीच कथा.

Targat Porga 22/11/2014 - 17:01
रामपुरी, किसन शिंदे, खटपट्या… धन्यवाद! आनन्दा, काही गमतीच फक्त खऱ्या आहेत बाकी नूस्तीच कथा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
होय रे बेण्या! कसा आहेस? तुझं पत्र काही येणार नव्हतंच. म्हटलं,चला आपणच देऊ एखादं धाडून परत. तू केलेला गुन्हा माझ्यासाठी कितीही अक्षम्य असला तरी फार काळ मी तुझ्याशी अबोल राहणार नव्हतोच. तुझ्याइतकं निष्ठूर होणं नाही जमायचं मला. तसं विशेष कारणही होतंच… परवा सुंद्री भेटली होती.,हो तीच! शेंबडी,रडकी,ढापणी,दोन वेण्या घालून मिरवणारी पण मनकवडी,मनमिळाऊ,अवसानी,खेळकर आणि तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारी भोळी सुंद्री.केवढा बदल झालाय म्हणून सांगू तिच्यात!

चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य

सोत्रि ·

आयुर्हित 09/10/2014 - 00:55
सुमार वकुब बेताल वक्तव्ये यात एकटे भाजपाची महायुती व पृथ्वी बाबाची महाराष्ट्र कांग्रेस सोडली तर इतर सर्व थोडक्यात प्रादेशिक चणीचे सर्वच बेताल बोलत आहेत. पवार उवाच "नाथूराम" संदर्भ व जातिवाचक बोल राज उवाच "उद्या पंतप्रधान जिल्हा परिषदेच्या निवडणुकी त पण प्रचार करणार का" व इतर पंतप्रधानांवर शरसंधान करणारी शेलकी वाक्य आबा व भुजबळ यांची जातिवाचक मुक्ताफळे सामनातील कारकुन पण असू नये असा सुमार वकुबाचा संपादक "युती तोडणाऱ्या लोकाना भांडी घासाला लावू" भावी मुख्यमंत्री स्वप्न रंजक म्हणतात "दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात, दिल्लीच्या शब्दा वर नाचणारे राज्य भाजप नेतृत्व, ढोकला काय फाफडा काय वडा पाव काय, भवानीचा आम्हालाच आशीर्वाद काय" काय पोरखेळ आहे. आज हातात सत्तेतला स सुद्धा नाही तो ही गुर्मी? आता कोण सांगेल यांना "दुसऱ्याची रेषा छोटी करून आपली रेषा मोठी होत नसते" भ्रम 1: सेना हा मराठी वादी पक्ष आहे भ्रम 2: भरपूर टीका करत राहिले तर लोक आपल्या बाजूने येतील भ्रम 3: आपल्याला राज्य शकट चालवता येइल भ्रम 4: शिवाजी महाराज हे आपल्याच पक्षाचे कुणाची मराठी अस्मिता वाले म्हणून तर कोणी मराठा जन्माने म्हणून भ्रम 5: लोकांना फार समजत नाही, महापालिका ते मंत्रालय केला असलेला भोंगळ व अपारदर्शी लोकहित बाजूला ठेवून केलेला कारभार लोकाना काय समजणार? भ्रम 6: आपल्या नाकांतला शेंबूड लोकांना दिसत नाही आता तुम्हीच ठरवा की असे प्रादेशिक सत्ता लोलुप पक्ष हवेत की "सर्वांची साथ सर्वांचा विकास" हा सर्व समावेशक नारा देणारा पक्ष हवा.

दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही हिच चुक एकदा भाषणात केली होती. औरंगझेब दिल्लीहून नाही, विजापूर दरबारातून आला होता.

ठाकरे बंधु विकासवाले......आमचे कडे ब्लु प्रिंट व विकासाच्या व्हिजन डोक्युमेंटस ची छपाई होते.. तसेच चिकन सुप..तेलकट वडे व ट्याबलेट पण मिळतिल

मदनबाण 09/10/2014 - 11:02
निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात. अगदी ! अगदी ! आणि सामान्य जनता बसते बोंबलत! आजचीच बातमी :- गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे सगळा नुसता तमाशा चालु आहे ! सगळेच भ्रष्ट राजकारणी लुटारु आणि दरोडेखोर आहेत. आता पैश्यांचा पाउस पाडतील आणि नंतर आपल्याच जीवावर उठतील. या लोकांची संपत्ती कधी १०० कधी २०० तर कधी ३०० टकक्यांनी वाढलेली दिसुन येइल ! ही कुठल्या प्रकारची राज्याची / देशाची सेवा करतात की ज्यातुन इतकी ग्रोथ होते ? साला आम्ही दिवस-रात्र घासतो तरी बापजन्मात इतकी ग्रोथ करु शकत नाही ! :( माजलेत साले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

तिमा 09/10/2014 - 14:22
आणि हा राज ठाकरे पण कसा बोलतो? परवा पाऊस पडला तर भर सभेत म्हणाला," घरातून निघताना ढग दिसले म्हणून विचार केला, कुर्ता पायजमा घालू का नको? हो भिजलो तर आमची मंदाकिनी व्हायची." असा माणूस मुख्यमंत्री होणार ?

In reply to by तिमा

श्रीगुरुजी 09/10/2014 - 14:39
राज ठाकरेची गंमत आहे. भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला, बाळासाहेबांचा विश्वासघात केला, भाजप सेना पोखरत होता असे काहीतरी प्रचारात बोलतो. आपण २००५ साली बाळासाहेबांचा व शिवसेनेचा विश्वासघात बाहेर पडलो आणि २००९ मध्ये युतीच्या ३८ उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरलो याचं याला विस्मरण झालेलं दिसतंय. राकाँ, काँग्रेस, शिवसेना व भाजप या चौघांचं साटंलोटं असून ते आतून मिळालेले आहेत असंही तो बोलतो. याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. जर साटंलोटं असेल तर याचंच काँग्रेस-राकाँ बरोबर आहे.

मदनबाण 09/10/2014 - 16:27
याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. अगदी... ताक :- मनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पगला गजोधर 09/10/2014 - 18:37
"याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही " अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का !

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी 09/10/2014 - 20:59
>>> अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का ! मग एकही उमेदवार उभा करायचा नव्हता, म्हणजे काँ-राकाँ च्या विरोधातली सर्व मते एकवटली असती.

सुहास.. 09/10/2014 - 18:45
लईच मोदीप्रेम उतु जाणार्‍यांसाठी ( बुवा ) मोदीसाहेब किती चुका करताय .. ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात . सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी . दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता. तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही. चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ? आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे.. ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ... टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 09/10/2014 - 20:45
>>> ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. ६० वर्षात जी काय प्रगती झाली आहे ती जनतेच्या श्रमातून झालेली आहे. ६० वर्षात काँग्रेसने फारसे काही केलेले नाही. असे ते कॅम्पेन होते. >>> असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात . हे होण्यात काँग्रेसने काय केले? १९९१-९२ पूर्वी भारतातून अमेरिकेत संगणकवाले बिझनेस व्हिसावर जायचे व महिन्याला करमुक्त ८००-१८०० डॉलर मिळवायचे. सुरवातीला ३ महिन्यांसाठी कन्सलटंट कामासाठी गेलेले प्रत्यक्षात प्रोग्रॅमिंग, टेस्टिंग अशी कामे करायचे (अशी कामे वर्क परमिट शिवाय करणे बेकायदेशीर आहे) व ३ महिन्यांचा व्हिसा वाढवत वाढवत १८-२४ महिने वास्तव्य करून परत यायचे. आल्यावर महिनाभराने नव्याने व्हिसा मिळवायचे आणि परत जायचे. या सगळ्या प्रकारात अमेरिकेला कररूपाने काहीच उत्पन्न मिळत नव्हते, भारतीय काँट्रॅक्टर बेकायदेशीर काम दीर्घ काळ करीत होते व एक वाईट बेकायदेशीर प्रथा पडली होती. हे सर्व बंद करण्यासाठी व आयकर उत्पन्न मिळविण्यासाठी अमेरिकेने १९९२-९३ पासून बिझनेस व्हिसावर अनेक बंधने आणून एच-१ व्हिसा मोठ्या प्रमाणात देणे सुरू केले. त्यामुळे भारतीयांना अधिकृत वर्क परमिट मिळू लागले व त्यामुळे अमेरिकेला त्यांच्या पगारावर आयकर मिळू लागला. तसेच एच-१ व्हिसावाल्यांना तेथील कंपन्यांना प्रतिमाह कमीतकमी ३००० डॉलर व पगारी रजा, आरोग्य विमा इ. इतर फायदे द्यावे लागले, जेणेकरून अमेरिकन कंपन्यांचा खर्च खूप वाढला. त्यातून आउटसोर्सिंगला चालना मिळाली व १९९४ पासून अमेरिकेत न जाता भारतात बसूनच काम करणे सुरू झाले व त्याद्वारे भारतात आयटी बूम सुरू झाली. पुण्यात १९९४ पर्यंत मॅस्टेक (एकूण कर्मचारी ६०-७०), काळे कन्सलटंट्स (४०-५० कर्मचारी), डीएसएस (७०-८०), थर्मॅक्स (१०० च्या आत), टीआरडीडीसी (१०० च्या आसपास) इ. मोजक्याच कंपन्या होत्या. त्यांची एकूण कर्मचारी संख्या १००० च्या आत होती. १९९५-९६ पासून आऊटसोर्सिंग सुरू झाल्यामुळे एमबीटी, इन्फोसिस, विप्रो अशा अनेक मोठ्या कंपन्या पुण्यात सुरू झाल्या व आज पुण्यात त्यांची एकत्रित कर्मचारी संख्या २ लाखापेक्षा जास्त असेल. हे सगळे होण्यात काँग्रेसचे शून्य योगदान आहे. >>> सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी . सध्या देखील असेच आहे की. आदर्श घोटाळ्यात लटकलेले सर्व सनदी अधिकारी आहेत. एकही मंत्री त्यात अडकलेला नाही. >>> दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता. कोणी सांगितले की ते पोचणार नाही आता? काही आकडेवारी, पुरावे आहेत का? >>> तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. इतिहास कच्चा आहे तुमचा. गडकरी मे २०१४ मध्ये पहिल्यांदाच संसदेत आलेत. मार्शल्सने खासदारांना उचलण्याचा प्रसंग फक्त एकदाच आला होता. तो म्हणजे जेव्हा तेलंगणाचे विधेयक चर्चेत आले तेव्हा. >>> ते त्यापूर्वी त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही. बुलेट ट्रेन सरकारी आहे का नाही याने काहीच फरक पडणार नाही. >>> चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना कापूस खरेदी ही राज्याच्या अखत्यारीत येते. >>> पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का ग्राहक आणि शेतकरी यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. भाव कमी झाले तर ग्राहकांना फायदा होतो व शेतकर्‍यांना तोटा. भाव वाढले तर याच्या उलट होते. दोघेही एकाच वेळी खूष असणे अवघड आहे. >>> सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का रेडिओवरील भाषण ऐकण्याची कोणावरही सक्ती नव्हती. दूरदर्शन बघण्याची देखील सक्ती नव्हती. काँग्रेसवाल्यांनी आजतगायत धम्मचक्रपरिवर्तन कार्यक्रमाचे कधीही थेट प्रक्षेपण केले नाही. याचवर्षी कशी एकदम पवारांना त्याची आठवण झाली? भागवतांचे भाषण निव्वळ दूरदर्शनने नव्हे तर इतर अनेक वाहिन्यांनी दाखविले होते. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री व्हॅटिकनच्या चौकातील सोहळा देखील थेट प्रक्षेपित केला जातो. त्यामुळे भागवतांचे भाषण दाखविणे यात काहीही चुकीचे नाही. >>> सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ? वेगळ्या विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. भाजपप्रमाणे काँग्रेसच्या विदर्भातील बहुतेक सर्व नेत्यांना वेगळे विदर्भ हवे आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या साळवे व वसंत साठ्यांनी त्यासाठी उपोषण देखील केले होते (उपोषण सुरू केल्यानंतर ३ तासातच त्यांना रूग्णालयात हलवावे लागले व उपोषणाची फजिती झाली). उर्वरीत महाराष्ट्रातील नेत्यांचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे. तेलंगणाला सुद्धा आंध्रातील काही काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा व काहींचा विरोध होता. एखाद्या प्रश्नावर पक्षात दोन परस्परविरोधी भूमिका असणे यात काहीही वावगे नाही. >>> आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे.. प्रत्येक सोम्यागोम्याला कर्ज मिळणार नाही. पत बघूनच कर्ज मिळेल. आधी ती योजना काही काळ चालू देत आणि मग त्याचा आढावा घेऊ. >>> ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर होईल हो, जरा थोडा अवधी द्या. लग्न झाल्यावर मूल व्हायला सुद्धा किमान ९ महिने लागतात. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी ४ महिन्यात हव्या आहेत. >>> वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ... तुम्ही कशाला भाजपची काळजी करता. ते समर्थ आहेत आपल्या पक्षाची काळजी करायला. >>> टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद मारा.

सुहास.. 09/10/2014 - 20:52
कॉग्रेंसचीच भाषा असल्यामुळे फाट्यावर मारलेच आहे !! १५ ला उत्तर देतोच म्हणा मी !!

मदनबाण 09/10/2014 - 21:37
इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला :- Islamabad shocked as Indian Army launches 'massive' retaliation to border firing... and confident PM Modi promises 'everything will be all right soon' Pakistan shocked by massive Indian Army retaliation after govt's fire-at-will directive बाकी कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझाची जाहिरात आणि व्हॉट्सअ‍ॅपवरचे विनोदी मेसेजेस सध्या पेव फुटलेल आहे,पण खरचं महाराष्ट्राची अवस्था भिकारी करुन ठेवली आहे ! याचे उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले रस्ते ! फार लांब कशाला जाऊ ? माझ्या कंपनीकडे जाणार्‍या हायवेची पावसाळ्या नंतर भयानक दुरावस्था झालेली आहे ! तसेही पावसाळ्या आधी ती चांगली कुठे होती म्हणा ! पण रोज ज्या रस्त्यावरुन प्रवास करतो त्याच रस्त्याचे काही दिवसांपूर्वी मोबाइल वरुन फोटो काढले ते इथे देतो... नावालाही डांबर उरलेले नाही ! याच रस्त्यावरुन मी रोज प्रवास करुन पाठ आणि कंबरडे मोडुन घेतो. आमचे फिरंगी क्लायंट येतात ते मनात काय विचार करत असतील ? धुळीचे चक्रीवादळ आले आहे काय इथे ? रस्ता नसलेल्या जागी आयटी कंपनी असु शकते ? की साप-सपेर्‍यांचा देशाची अजुन हीच अवस्था आहे ? This is highway ?  This is highway ? आता कळलं महाराष्ट्रातले उध्योग धंदे का बाहेर गेले /जातात ते ? जिथे हे लोक पाणी रस्ते आणि २४ तास वीज देउ शकत नाही तिथे ते महाराष्ट्राचे उज्वल भविष्य काय घंटा घडवणार ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास.. 09/10/2014 - 21:47
बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो ;) इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला >>>> राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी ! रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे " अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !! ----------------------------------------------------------- " सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !!

In reply to by सुहास..

मदनबाण 09/10/2014 - 22:09
बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो हेच मी सुद्धा म्हणतो... तसेही ना मी राज ठाकरे विरोधी आहे ना मोदी समर्थक. मी फक्त देशाचाच विचार करणार्‍या आपल्या सध्याच्या पंतप्रधांनांचा समर्थक आहे असे हवे तर समज ! जो कोणी योग्य काम करेल त्याचे मी समर्थनच करीन मग तो राज असोवा अगदी राहुल बाबा देखील ! पण फरक इतकाच आहे की आपले पंतप्रधान करुन दाखवत आहेत आणि बाकीचे त्यांच्यावर टिका करण्या पलिकडे अजुन काहीही करुन दाखवु शकले नाहीत. अगदी ताजे उदा :- From CCTV to sudden calls: PM Modi keeps MPs on a tight leash राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी ! हॅहॅहॅ... फार मोठा भ्रम आहे तुझा ! ;) राज ठाकरेंना सिरीयसली घ्यायचे दिवस कधीच गेले ! ;) रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे " अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !! राज ठाकरे पण नुसतेच बोलतात... आणि त्यांनाही आता कोणी सिरयसली घेत नाही ! ;) कार्यकर्त्यांना आपला पक्ष प्रमुख देवा वाटला तर त्यात नवल ते काय ? ;) " सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !! वरती हायलायइट केलेले वाक्य परत वाचावे ! ;) बाकी तू सिरीयसली घेउ नकोस बरं का ! आपले राजकारणी स्वतः लोणी ओरपुन जनतेला भिकेला लावतात म्हणुन आल आपल्या देशाची ही अवस्था झाली आहे ! कोणता झेंडा घेउ हाती अशी अवस्था कार्यकर्त्यांची राहते आणि इकडे महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याच्या चर्चांना उत येतो. ;) जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास.. 09/10/2014 - 21:52
लिंक द्यायची राहिली ... http://timesofindia.indiatimes.com/india/Numbers-show-Maha-ahead-of-Gujarat/home/specials/assembly-elections-2014/maharashtra-news/Numbers-show-Maharashtra-ahead-of-Gujarat/articleshow/44524815.cms?utm_source=twitter.com&utm_medium=referral&utm_campaign=TOIIndiaNews

In reply to by सुहास..

मदनबाण 09/10/2014 - 22:17
वरचे फोटो पाहुन आणि स्थानिक पातळीवर काम करुन सुद्धा तू आकड्यांच्या किमया सांगतोस याची गंमत वाटली ! ;) असो. बाकी... महाराष्ट्र अजुन अनेक गोष्टीत पहिला आहे हे तुला माहित नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by सुहास..

मदनबाण 09/10/2014 - 22:26
in compare !! हो का ? याच राज्यातल्या लोकांनी याच राज्यातल्या लोकांना गटाराचे पाणी पिताना आणि रेल्वेच्या टॉयलेटच्या फ्लश मधे बादल्या लावुन पिण्यासाठी पाणी भरताना पाहिले आहे ! हे कुठल्या कंपेरिझन मधे बसते ते सांग जरा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by मदनबाण

सुहास.. 09/10/2014 - 22:32
नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? गुजरात च्या अवस्थेच्या ही अश्या प्रकारच्या बातम्या येतातच की ...आहेत माझ्याकडे ( १५ वर्षे सरकार होते ) ! तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! :) असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना ;)

In reply to by सुहास..

मदनबाण 09/10/2014 - 22:41
नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? एखादेच ? अरे महाराष्ट्रा शेतकर्‍यांच्या आत्महत्येत नंबर १ वर आहे ही काय अभिमानाची गोष्ट आहे का ? ही नंबरिंग का उचलु नये,तीच गोष्ट इतर आत्महत्येंची. ज्या राज्यात सर्व प्रकारचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्य करत आहेत तो जर खरच पुढे असेल तर असे घडुच कसे शकते ? तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! हॅहॅहॅ... जरुर दाखव. त्यासाठी किती वर्षा पासुन लोक टोल भरत होते,त्यात किती टोल आत्ता पर्यंत जमा झाला आणि राज ठाकरेंनाही टोल विरोधी आंदोलन करण्याची गरज का भासली ते सुद्धा सांग. :) असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना अगदी हेच म्हणतो. ;) जाता जाता :- राज ठाकरेंना प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि ब्लु-प्रिंट प्रत्येक्षात उतरवण्यासाठी शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण 09/10/2014 - 22:22
आम्ही मोदींना पण सिरियसली घेत नाही आता हॅहॅहॅ... हरकत नाही,निवडुकीच्या आधी सुद्धा असे म्हणणारे अनेक होतो सगळ्यांची बरोबर पाचर मारली एकट्या मोदींनी ! ;) त्यांनी एकंदर किती सभा घेतल्या याचा आकडा {लोकसभेच्या} तो जरा शोधुन बघ हो... ;) हो आणि ५ वर्ष काय पुढची ५० वर्ष मोदी असले तरी चालेल आम्हाला ! रोबोट पेक्षा काम करणारा पंतप्रधान नक्कीच आवडेल मला. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पैसा 09/10/2014 - 22:33
चावडी नेहमीप्रमाणेच फस्कलास आणि खुसखुशीत! बाकी एवढ्या खुसखुशीत धाग्याचं काश्मिर करणार्‍या प्रतिसादांचं काय करायचां सोकाजीनाना? बोला, जनता उत्तर मागते आहे!

In reply to by पैसा

नाखु 10/10/2014 - 08:35
कारण हे वाद्-प्रतिवाद अतिशय निकोपपूर्ण वाटत आहेत. बाणरावांचा समारोपच पुरेसा आहे. जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

प्यारे१ 10/10/2014 - 15:50
उद्धव राजकारणी नसूनही इतरांच्या नुसत्या तोंडपाटीलकीवर राजकारणाचा आव पाहता बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय बरोबर घेतला होता असं म्हणावंसं वाटत आहे.

अर्धवटराव 11/10/2014 - 06:10
मोदिंनी बारामतीत सभा का घेतली असावी? काकांनी विनंती केली म्हणुन? मोदिंना आप्ली प्रतिष्ठा एव्हढी जड झाली नसावी.

In reply to by अर्धवटराव

सोत्रि 11/10/2014 - 23:14
पडद्यामागचे राजकारण लवकरच कळेल! पवारंाना संपलेअशसे मजण ारे भलेभले पोहोचले! - (पवारांच्या मँनिप्युलेशचा पंखा) सोकाजी

आयुर्हित 09/10/2014 - 00:55
सुमार वकुब बेताल वक्तव्ये यात एकटे भाजपाची महायुती व पृथ्वी बाबाची महाराष्ट्र कांग्रेस सोडली तर इतर सर्व थोडक्यात प्रादेशिक चणीचे सर्वच बेताल बोलत आहेत. पवार उवाच "नाथूराम" संदर्भ व जातिवाचक बोल राज उवाच "उद्या पंतप्रधान जिल्हा परिषदेच्या निवडणुकी त पण प्रचार करणार का" व इतर पंतप्रधानांवर शरसंधान करणारी शेलकी वाक्य आबा व भुजबळ यांची जातिवाचक मुक्ताफळे सामनातील कारकुन पण असू नये असा सुमार वकुबाचा संपादक "युती तोडणाऱ्या लोकाना भांडी घासाला लावू" भावी मुख्यमंत्री स्वप्न रंजक म्हणतात "दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात, दिल्लीच्या शब्दा वर नाचणारे राज्य भाजप नेतृत्व, ढोकला काय फाफडा काय वडा पाव काय, भवानीचा आम्हालाच आशीर्वाद काय" काय पोरखेळ आहे. आज हातात सत्तेतला स सुद्धा नाही तो ही गुर्मी? आता कोण सांगेल यांना "दुसऱ्याची रेषा छोटी करून आपली रेषा मोठी होत नसते" भ्रम 1: सेना हा मराठी वादी पक्ष आहे भ्रम 2: भरपूर टीका करत राहिले तर लोक आपल्या बाजूने येतील भ्रम 3: आपल्याला राज्य शकट चालवता येइल भ्रम 4: शिवाजी महाराज हे आपल्याच पक्षाचे कुणाची मराठी अस्मिता वाले म्हणून तर कोणी मराठा जन्माने म्हणून भ्रम 5: लोकांना फार समजत नाही, महापालिका ते मंत्रालय केला असलेला भोंगळ व अपारदर्शी लोकहित बाजूला ठेवून केलेला कारभार लोकाना काय समजणार? भ्रम 6: आपल्या नाकांतला शेंबूड लोकांना दिसत नाही आता तुम्हीच ठरवा की असे प्रादेशिक सत्ता लोलुप पक्ष हवेत की "सर्वांची साथ सर्वांचा विकास" हा सर्व समावेशक नारा देणारा पक्ष हवा.

दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही हिच चुक एकदा भाषणात केली होती. औरंगझेब दिल्लीहून नाही, विजापूर दरबारातून आला होता.

ठाकरे बंधु विकासवाले......आमचे कडे ब्लु प्रिंट व विकासाच्या व्हिजन डोक्युमेंटस ची छपाई होते.. तसेच चिकन सुप..तेलकट वडे व ट्याबलेट पण मिळतिल

मदनबाण 09/10/2014 - 11:02
निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात. अगदी ! अगदी ! आणि सामान्य जनता बसते बोंबलत! आजचीच बातमी :- गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे सगळा नुसता तमाशा चालु आहे ! सगळेच भ्रष्ट राजकारणी लुटारु आणि दरोडेखोर आहेत. आता पैश्यांचा पाउस पाडतील आणि नंतर आपल्याच जीवावर उठतील. या लोकांची संपत्ती कधी १०० कधी २०० तर कधी ३०० टकक्यांनी वाढलेली दिसुन येइल ! ही कुठल्या प्रकारची राज्याची / देशाची सेवा करतात की ज्यातुन इतकी ग्रोथ होते ? साला आम्ही दिवस-रात्र घासतो तरी बापजन्मात इतकी ग्रोथ करु शकत नाही ! :( माजलेत साले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

तिमा 09/10/2014 - 14:22
आणि हा राज ठाकरे पण कसा बोलतो? परवा पाऊस पडला तर भर सभेत म्हणाला," घरातून निघताना ढग दिसले म्हणून विचार केला, कुर्ता पायजमा घालू का नको? हो भिजलो तर आमची मंदाकिनी व्हायची." असा माणूस मुख्यमंत्री होणार ?

In reply to by तिमा

श्रीगुरुजी 09/10/2014 - 14:39
राज ठाकरेची गंमत आहे. भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला, बाळासाहेबांचा विश्वासघात केला, भाजप सेना पोखरत होता असे काहीतरी प्रचारात बोलतो. आपण २००५ साली बाळासाहेबांचा व शिवसेनेचा विश्वासघात बाहेर पडलो आणि २००९ मध्ये युतीच्या ३८ उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरलो याचं याला विस्मरण झालेलं दिसतंय. राकाँ, काँग्रेस, शिवसेना व भाजप या चौघांचं साटंलोटं असून ते आतून मिळालेले आहेत असंही तो बोलतो. याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. जर साटंलोटं असेल तर याचंच काँग्रेस-राकाँ बरोबर आहे.

मदनबाण 09/10/2014 - 16:27
याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. अगदी... ताक :- मनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पगला गजोधर 09/10/2014 - 18:37
"याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही " अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का !

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी 09/10/2014 - 20:59
>>> अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का ! मग एकही उमेदवार उभा करायचा नव्हता, म्हणजे काँ-राकाँ च्या विरोधातली सर्व मते एकवटली असती.

सुहास.. 09/10/2014 - 18:45
लईच मोदीप्रेम उतु जाणार्‍यांसाठी ( बुवा ) मोदीसाहेब किती चुका करताय .. ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात . सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी . दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता. तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही. चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ? आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे.. ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ... टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 09/10/2014 - 20:45
>>> ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. ६० वर्षात जी काय प्रगती झाली आहे ती जनतेच्या श्रमातून झालेली आहे. ६० वर्षात काँग्रेसने फारसे काही केलेले नाही. असे ते कॅम्पेन होते. >>> असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात . हे होण्यात काँग्रेसने काय केले? १९९१-९२ पूर्वी भारतातून अमेरिकेत संगणकवाले बिझनेस व्हिसावर जायचे व महिन्याला करमुक्त ८००-१८०० डॉलर मिळवायचे. सुरवातीला ३ महिन्यांसाठी कन्सलटंट कामासाठी गेलेले प्रत्यक्षात प्रोग्रॅमिंग, टेस्टिंग अशी कामे करायचे (अशी कामे वर्क परमिट शिवाय करणे बेकायदेशीर आहे) व ३ महिन्यांचा व्हिसा वाढवत वाढवत १८-२४ महिने वास्तव्य करून परत यायचे. आल्यावर महिनाभराने नव्याने व्हिसा मिळवायचे आणि परत जायचे. या सगळ्या प्रकारात अमेरिकेला कररूपाने काहीच उत्पन्न मिळत नव्हते, भारतीय काँट्रॅक्टर बेकायदेशीर काम दीर्घ काळ करीत होते व एक वाईट बेकायदेशीर प्रथा पडली होती. हे सर्व बंद करण्यासाठी व आयकर उत्पन्न मिळविण्यासाठी अमेरिकेने १९९२-९३ पासून बिझनेस व्हिसावर अनेक बंधने आणून एच-१ व्हिसा मोठ्या प्रमाणात देणे सुरू केले. त्यामुळे भारतीयांना अधिकृत वर्क परमिट मिळू लागले व त्यामुळे अमेरिकेला त्यांच्या पगारावर आयकर मिळू लागला. तसेच एच-१ व्हिसावाल्यांना तेथील कंपन्यांना प्रतिमाह कमीतकमी ३००० डॉलर व पगारी रजा, आरोग्य विमा इ. इतर फायदे द्यावे लागले, जेणेकरून अमेरिकन कंपन्यांचा खर्च खूप वाढला. त्यातून आउटसोर्सिंगला चालना मिळाली व १९९४ पासून अमेरिकेत न जाता भारतात बसूनच काम करणे सुरू झाले व त्याद्वारे भारतात आयटी बूम सुरू झाली. पुण्यात १९९४ पर्यंत मॅस्टेक (एकूण कर्मचारी ६०-७०), काळे कन्सलटंट्स (४०-५० कर्मचारी), डीएसएस (७०-८०), थर्मॅक्स (१०० च्या आत), टीआरडीडीसी (१०० च्या आसपास) इ. मोजक्याच कंपन्या होत्या. त्यांची एकूण कर्मचारी संख्या १००० च्या आत होती. १९९५-९६ पासून आऊटसोर्सिंग सुरू झाल्यामुळे एमबीटी, इन्फोसिस, विप्रो अशा अनेक मोठ्या कंपन्या पुण्यात सुरू झाल्या व आज पुण्यात त्यांची एकत्रित कर्मचारी संख्या २ लाखापेक्षा जास्त असेल. हे सगळे होण्यात काँग्रेसचे शून्य योगदान आहे. >>> सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी . सध्या देखील असेच आहे की. आदर्श घोटाळ्यात लटकलेले सर्व सनदी अधिकारी आहेत. एकही मंत्री त्यात अडकलेला नाही. >>> दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता. कोणी सांगितले की ते पोचणार नाही आता? काही आकडेवारी, पुरावे आहेत का? >>> तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. इतिहास कच्चा आहे तुमचा. गडकरी मे २०१४ मध्ये पहिल्यांदाच संसदेत आलेत. मार्शल्सने खासदारांना उचलण्याचा प्रसंग फक्त एकदाच आला होता. तो म्हणजे जेव्हा तेलंगणाचे विधेयक चर्चेत आले तेव्हा. >>> ते त्यापूर्वी त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही. बुलेट ट्रेन सरकारी आहे का नाही याने काहीच फरक पडणार नाही. >>> चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना कापूस खरेदी ही राज्याच्या अखत्यारीत येते. >>> पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का ग्राहक आणि शेतकरी यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. भाव कमी झाले तर ग्राहकांना फायदा होतो व शेतकर्‍यांना तोटा. भाव वाढले तर याच्या उलट होते. दोघेही एकाच वेळी खूष असणे अवघड आहे. >>> सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का रेडिओवरील भाषण ऐकण्याची कोणावरही सक्ती नव्हती. दूरदर्शन बघण्याची देखील सक्ती नव्हती. काँग्रेसवाल्यांनी आजतगायत धम्मचक्रपरिवर्तन कार्यक्रमाचे कधीही थेट प्रक्षेपण केले नाही. याचवर्षी कशी एकदम पवारांना त्याची आठवण झाली? भागवतांचे भाषण निव्वळ दूरदर्शनने नव्हे तर इतर अनेक वाहिन्यांनी दाखविले होते. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री व्हॅटिकनच्या चौकातील सोहळा देखील थेट प्रक्षेपित केला जातो. त्यामुळे भागवतांचे भाषण दाखविणे यात काहीही चुकीचे नाही. >>> सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ? वेगळ्या विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. भाजपप्रमाणे काँग्रेसच्या विदर्भातील बहुतेक सर्व नेत्यांना वेगळे विदर्भ हवे आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या साळवे व वसंत साठ्यांनी त्यासाठी उपोषण देखील केले होते (उपोषण सुरू केल्यानंतर ३ तासातच त्यांना रूग्णालयात हलवावे लागले व उपोषणाची फजिती झाली). उर्वरीत महाराष्ट्रातील नेत्यांचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे. तेलंगणाला सुद्धा आंध्रातील काही काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा व काहींचा विरोध होता. एखाद्या प्रश्नावर पक्षात दोन परस्परविरोधी भूमिका असणे यात काहीही वावगे नाही. >>> आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे.. प्रत्येक सोम्यागोम्याला कर्ज मिळणार नाही. पत बघूनच कर्ज मिळेल. आधी ती योजना काही काळ चालू देत आणि मग त्याचा आढावा घेऊ. >>> ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर होईल हो, जरा थोडा अवधी द्या. लग्न झाल्यावर मूल व्हायला सुद्धा किमान ९ महिने लागतात. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी ४ महिन्यात हव्या आहेत. >>> वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ... तुम्ही कशाला भाजपची काळजी करता. ते समर्थ आहेत आपल्या पक्षाची काळजी करायला. >>> टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद मारा.

सुहास.. 09/10/2014 - 20:52
कॉग्रेंसचीच भाषा असल्यामुळे फाट्यावर मारलेच आहे !! १५ ला उत्तर देतोच म्हणा मी !!

मदनबाण 09/10/2014 - 21:37
इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला :- Islamabad shocked as Indian Army launches 'massive' retaliation to border firing... and confident PM Modi promises 'everything will be all right soon' Pakistan shocked by massive Indian Army retaliation after govt's fire-at-will directive बाकी कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझाची जाहिरात आणि व्हॉट्सअ‍ॅपवरचे विनोदी मेसेजेस सध्या पेव फुटलेल आहे,पण खरचं महाराष्ट्राची अवस्था भिकारी करुन ठेवली आहे ! याचे उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले रस्ते ! फार लांब कशाला जाऊ ? माझ्या कंपनीकडे जाणार्‍या हायवेची पावसाळ्या नंतर भयानक दुरावस्था झालेली आहे ! तसेही पावसाळ्या आधी ती चांगली कुठे होती म्हणा ! पण रोज ज्या रस्त्यावरुन प्रवास करतो त्याच रस्त्याचे काही दिवसांपूर्वी मोबाइल वरुन फोटो काढले ते इथे देतो... नावालाही डांबर उरलेले नाही ! याच रस्त्यावरुन मी रोज प्रवास करुन पाठ आणि कंबरडे मोडुन घेतो. आमचे फिरंगी क्लायंट येतात ते मनात काय विचार करत असतील ? धुळीचे चक्रीवादळ आले आहे काय इथे ? रस्ता नसलेल्या जागी आयटी कंपनी असु शकते ? की साप-सपेर्‍यांचा देशाची अजुन हीच अवस्था आहे ? This is highway ?  This is highway ? आता कळलं महाराष्ट्रातले उध्योग धंदे का बाहेर गेले /जातात ते ? जिथे हे लोक पाणी रस्ते आणि २४ तास वीज देउ शकत नाही तिथे ते महाराष्ट्राचे उज्वल भविष्य काय घंटा घडवणार ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास.. 09/10/2014 - 21:47
बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो ;) इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला >>>> राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी ! रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे " अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !! ----------------------------------------------------------- " सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !!

In reply to by सुहास..

मदनबाण 09/10/2014 - 22:09
बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो हेच मी सुद्धा म्हणतो... तसेही ना मी राज ठाकरे विरोधी आहे ना मोदी समर्थक. मी फक्त देशाचाच विचार करणार्‍या आपल्या सध्याच्या पंतप्रधांनांचा समर्थक आहे असे हवे तर समज ! जो कोणी योग्य काम करेल त्याचे मी समर्थनच करीन मग तो राज असोवा अगदी राहुल बाबा देखील ! पण फरक इतकाच आहे की आपले पंतप्रधान करुन दाखवत आहेत आणि बाकीचे त्यांच्यावर टिका करण्या पलिकडे अजुन काहीही करुन दाखवु शकले नाहीत. अगदी ताजे उदा :- From CCTV to sudden calls: PM Modi keeps MPs on a tight leash राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी ! हॅहॅहॅ... फार मोठा भ्रम आहे तुझा ! ;) राज ठाकरेंना सिरीयसली घ्यायचे दिवस कधीच गेले ! ;) रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे " अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !! राज ठाकरे पण नुसतेच बोलतात... आणि त्यांनाही आता कोणी सिरयसली घेत नाही ! ;) कार्यकर्त्यांना आपला पक्ष प्रमुख देवा वाटला तर त्यात नवल ते काय ? ;) " सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !! वरती हायलायइट केलेले वाक्य परत वाचावे ! ;) बाकी तू सिरीयसली घेउ नकोस बरं का ! आपले राजकारणी स्वतः लोणी ओरपुन जनतेला भिकेला लावतात म्हणुन आल आपल्या देशाची ही अवस्था झाली आहे ! कोणता झेंडा घेउ हाती अशी अवस्था कार्यकर्त्यांची राहते आणि इकडे महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याच्या चर्चांना उत येतो. ;) जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास.. 09/10/2014 - 21:52
लिंक द्यायची राहिली ... http://timesofindia.indiatimes.com/india/Numbers-show-Maha-ahead-of-Gujarat/home/specials/assembly-elections-2014/maharashtra-news/Numbers-show-Maharashtra-ahead-of-Gujarat/articleshow/44524815.cms?utm_source=twitter.com&utm_medium=referral&utm_campaign=TOIIndiaNews

In reply to by सुहास..

मदनबाण 09/10/2014 - 22:17
वरचे फोटो पाहुन आणि स्थानिक पातळीवर काम करुन सुद्धा तू आकड्यांच्या किमया सांगतोस याची गंमत वाटली ! ;) असो. बाकी... महाराष्ट्र अजुन अनेक गोष्टीत पहिला आहे हे तुला माहित नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by सुहास..

मदनबाण 09/10/2014 - 22:26
in compare !! हो का ? याच राज्यातल्या लोकांनी याच राज्यातल्या लोकांना गटाराचे पाणी पिताना आणि रेल्वेच्या टॉयलेटच्या फ्लश मधे बादल्या लावुन पिण्यासाठी पाणी भरताना पाहिले आहे ! हे कुठल्या कंपेरिझन मधे बसते ते सांग जरा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by मदनबाण

सुहास.. 09/10/2014 - 22:32
नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? गुजरात च्या अवस्थेच्या ही अश्या प्रकारच्या बातम्या येतातच की ...आहेत माझ्याकडे ( १५ वर्षे सरकार होते ) ! तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! :) असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना ;)

In reply to by सुहास..

मदनबाण 09/10/2014 - 22:41
नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? एखादेच ? अरे महाराष्ट्रा शेतकर्‍यांच्या आत्महत्येत नंबर १ वर आहे ही काय अभिमानाची गोष्ट आहे का ? ही नंबरिंग का उचलु नये,तीच गोष्ट इतर आत्महत्येंची. ज्या राज्यात सर्व प्रकारचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्य करत आहेत तो जर खरच पुढे असेल तर असे घडुच कसे शकते ? तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! हॅहॅहॅ... जरुर दाखव. त्यासाठी किती वर्षा पासुन लोक टोल भरत होते,त्यात किती टोल आत्ता पर्यंत जमा झाला आणि राज ठाकरेंनाही टोल विरोधी आंदोलन करण्याची गरज का भासली ते सुद्धा सांग. :) असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना अगदी हेच म्हणतो. ;) जाता जाता :- राज ठाकरेंना प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि ब्लु-प्रिंट प्रत्येक्षात उतरवण्यासाठी शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण 09/10/2014 - 22:22
आम्ही मोदींना पण सिरियसली घेत नाही आता हॅहॅहॅ... हरकत नाही,निवडुकीच्या आधी सुद्धा असे म्हणणारे अनेक होतो सगळ्यांची बरोबर पाचर मारली एकट्या मोदींनी ! ;) त्यांनी एकंदर किती सभा घेतल्या याचा आकडा {लोकसभेच्या} तो जरा शोधुन बघ हो... ;) हो आणि ५ वर्ष काय पुढची ५० वर्ष मोदी असले तरी चालेल आम्हाला ! रोबोट पेक्षा काम करणारा पंतप्रधान नक्कीच आवडेल मला. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पैसा 09/10/2014 - 22:33
चावडी नेहमीप्रमाणेच फस्कलास आणि खुसखुशीत! बाकी एवढ्या खुसखुशीत धाग्याचं काश्मिर करणार्‍या प्रतिसादांचं काय करायचां सोकाजीनाना? बोला, जनता उत्तर मागते आहे!

In reply to by पैसा

नाखु 10/10/2014 - 08:35
कारण हे वाद्-प्रतिवाद अतिशय निकोपपूर्ण वाटत आहेत. बाणरावांचा समारोपच पुरेसा आहे. जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

प्यारे१ 10/10/2014 - 15:50
उद्धव राजकारणी नसूनही इतरांच्या नुसत्या तोंडपाटीलकीवर राजकारणाचा आव पाहता बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय बरोबर घेतला होता असं म्हणावंसं वाटत आहे.

अर्धवटराव 11/10/2014 - 06:10
मोदिंनी बारामतीत सभा का घेतली असावी? काकांनी विनंती केली म्हणुन? मोदिंना आप्ली प्रतिष्ठा एव्हढी जड झाली नसावी.

In reply to by अर्धवटराव

सोत्रि 11/10/2014 - 23:14
पडद्यामागचे राजकारण लवकरच कळेल! पवारंाना संपलेअशसे मजण ारे भलेभले पोहोचले! - (पवारांच्या मँनिप्युलेशचा पंखा) सोकाजी
लेखनविषय:
chawadee “काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे. “हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे. “अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!!

निमिष सोनार ·

विजुभाऊ 01/10/2014 - 18:34
भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर आणि भोंगळ आहे. सर्व नाती ही फायद्याच्या दृष्टीनेच पाहिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ / कनिष्ठ मानले जाते.

अनिवासि 01/10/2014 - 21:14
आज कितीतरी दिवसानी मनमोकळेपणने, खदखदुन आणि मोठ्याने हसलो !! आधिच लठठ -------- निमिष् राव -- असेच धागे येउद्यात. तेवढाच विरगुळा.

विनोद१८ 02/10/2014 - 23:51
माझे दोन प्रश्ण :- 'आध्यात्मिक पातळी' म्हणजे काय असते ते ??? 'तमोलहरींचा प्रभाव' म्हणजे काय असते ?? तो प्रभाव कशाने व कसा मोजतात ??? मला अज्ञाला समजावुन देशील का ??

विजुभाऊ 01/10/2014 - 18:34
भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर आणि भोंगळ आहे. सर्व नाती ही फायद्याच्या दृष्टीनेच पाहिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ / कनिष्ठ मानले जाते.

अनिवासि 01/10/2014 - 21:14
आज कितीतरी दिवसानी मनमोकळेपणने, खदखदुन आणि मोठ्याने हसलो !! आधिच लठठ -------- निमिष् राव -- असेच धागे येउद्यात. तेवढाच विरगुळा.

विनोद१८ 02/10/2014 - 23:51
माझे दोन प्रश्ण :- 'आध्यात्मिक पातळी' म्हणजे काय असते ते ??? 'तमोलहरींचा प्रभाव' म्हणजे काय असते ?? तो प्रभाव कशाने व कसा मोजतात ??? मला अज्ञाला समजावुन देशील का ??
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते.

आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

पगला गजोधर ·

बरं. तुम्ही करता आहात ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे ना! मग असलं स्पष्टीकरण ल्याहायची गरज काय? तुम्हाला १०थ मॅन रूल माहीत आहेत. त्याचे फायदे माहीत आहेत तर तुम्ही कार्यवाही करत रहा.

संचित 23/05/2014 - 13:17
आजकाल भलतेच फोर्मात आहात बुआ. सगळे लेख नाही पटले पण हे पटते. येउद्या.

या स्पष्टीकरणाची गरज होती की नाही माहीत नाही, पण आपल्या लेखांकडे माझ्याकडून तरी तसेच बघितले जात होते. स्वता वैयक्तिक मी कोणत्याही लाटेत वाहून गेलो नसल्याने तटस्थपणे त्यावरही विचार करता येत होता. खरे तर हल्ली जे भावूक ड्रामे घडत आहेत किंबहुना ते ड्रामे नसावेही पण त्याचे सोशलसाईटवर जसे उदात्तीकरण केले जात आहे त्याने थोडाफार वीट तर आणलाय. त्याला विरोधच केला पाहिजे असे गरजेचे नाही पण कुठेतरी थांबून शांतपणे विचार करणे गरजेचे. येऊद्या आपले विचार, पुढील लेखाच्या प्रतीक्षेत !

विकास 23/05/2014 - 23:14
one (the tenth man) to argue against it as a sort of devil's advocate. अच्छा म्हणून तुम्ही सॉर्ट ऑफ डाव्या-समाजवाद्यांची अ‍ॅड्वोकसी करत आहात तर. ;)

In reply to by विकास

आनन्दा 24/05/2014 - 00:02
त्यांना टेन्थ मॅन रुल समजलेला दिसत नाही, कारण ते जे करताहेत ती अ‍ॅडवोकसी नाही, तर चिखलफेक आहे. असो. यांच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची नाही असे मी ठरवले होते, तुमच्यामुळे बोलावे लागले.

विरोधाला विरोध सुरवातीला हास्यास्पद व नंतर उबक आणणारा असतो. सुरवातीला ह्यासाठी म्हटले की एका लेखातून तुम्ही मते वयक्त केल्यावर पुढे टी र पी च्या लाटेत वाहत जात जिलब्या पाडायला लागलात की उबक येतो.

असंका 25/05/2014 - 08:05
स्पष्टीकरण देऊन बरं वाटलं का?......माझ्या मते आपले उत्तर 'नाही' असे असेल. (म्हणजे हा लेख लिहिला नाही म्हणून वाटणारी रुखरुख आता वाटणार नाही, पण ते काही बरं वाटणं नाही...काय?)

बरं. तुम्ही करता आहात ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे ना! मग असलं स्पष्टीकरण ल्याहायची गरज काय? तुम्हाला १०थ मॅन रूल माहीत आहेत. त्याचे फायदे माहीत आहेत तर तुम्ही कार्यवाही करत रहा.

संचित 23/05/2014 - 13:17
आजकाल भलतेच फोर्मात आहात बुआ. सगळे लेख नाही पटले पण हे पटते. येउद्या.

या स्पष्टीकरणाची गरज होती की नाही माहीत नाही, पण आपल्या लेखांकडे माझ्याकडून तरी तसेच बघितले जात होते. स्वता वैयक्तिक मी कोणत्याही लाटेत वाहून गेलो नसल्याने तटस्थपणे त्यावरही विचार करता येत होता. खरे तर हल्ली जे भावूक ड्रामे घडत आहेत किंबहुना ते ड्रामे नसावेही पण त्याचे सोशलसाईटवर जसे उदात्तीकरण केले जात आहे त्याने थोडाफार वीट तर आणलाय. त्याला विरोधच केला पाहिजे असे गरजेचे नाही पण कुठेतरी थांबून शांतपणे विचार करणे गरजेचे. येऊद्या आपले विचार, पुढील लेखाच्या प्रतीक्षेत !

विकास 23/05/2014 - 23:14
one (the tenth man) to argue against it as a sort of devil's advocate. अच्छा म्हणून तुम्ही सॉर्ट ऑफ डाव्या-समाजवाद्यांची अ‍ॅड्वोकसी करत आहात तर. ;)

In reply to by विकास

आनन्दा 24/05/2014 - 00:02
त्यांना टेन्थ मॅन रुल समजलेला दिसत नाही, कारण ते जे करताहेत ती अ‍ॅडवोकसी नाही, तर चिखलफेक आहे. असो. यांच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची नाही असे मी ठरवले होते, तुमच्यामुळे बोलावे लागले.

विरोधाला विरोध सुरवातीला हास्यास्पद व नंतर उबक आणणारा असतो. सुरवातीला ह्यासाठी म्हटले की एका लेखातून तुम्ही मते वयक्त केल्यावर पुढे टी र पी च्या लाटेत वाहत जात जिलब्या पाडायला लागलात की उबक येतो.

असंका 25/05/2014 - 08:05
स्पष्टीकरण देऊन बरं वाटलं का?......माझ्या मते आपले उत्तर 'नाही' असे असेल. (म्हणजे हा लेख लिहिला नाही म्हणून वाटणारी रुखरुख आता वाटणार नाही, पण ते काही बरं वाटणं नाही...काय?)
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

विश्वनाथ मेहेंदळे ·

बेसनलाडूंची संस्थळीय ओळख आहेच. एक जुने-जाणते सदस्य म्हणून त्यांना भेटायला नक्कीच आवडलं असतं पण... सध्या भारतवारी नसल्याने तुमच्या कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा.. कट्ट्याची छायाचित्र आणि धावते समोलोचन येईलच. प्रतिक्षा आहे.

झक्कास... (अरेरे, काय आमचे फुटके नशीब...तो टवाळ कार्टा तर भेटला नाहीच आणी आता "बेसन लाडू" ह्यांना भेटायचा पण चानस हुकला.) असो, ह्या दू:खावर एकच इलाज, आज परत एक कट्टा करायला लागणार.

ऋषिकेश 23/05/2014 - 10:29
अरेरे! माझी ठरलेली मुंबईवारी काही कारणाने क्यान्सल करावी लागल्याचे दु:ख या बातमीने अधिकच चरचरते आहे. बेलांना भेटायची उत्सुकता होती. असो. शुभेच्छा!

मदनबाण 23/05/2014 - 12:24
कट्ट्याला होलसेल मधे शुभेच्छा... बादवे :- विमे आपण जेव्हा भेटलो होतो, तेव्हा बेला चा विषय आला होता,आणि बोलणेही झाले होते ते आठवले बघ मला ! ;)

In reply to by मदनबाण

>>>> तेव्हा बेला चा विषय आला होता. कॉलेजचे दिवस आठवले. आम्हा मित्रमंडळीत जवळ-जवळ रोजच 'बेला' चा विषय असायचा. आमच्या हातावर तुरी देऊन ती दुसर्‍याचाच हात धरून निघून गेली *sad* . आज त्या आठवणींनी गहिवरलो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब, दिसायला कशी होती बेला ? तुम्हाला तिची कोणती गोष्ट आवडायची ? तुम्ही तिच्या कोणत्या गुणांवर फिदा असायचे, जरा व्य.नि. करा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे आणि घायाळ तरूणांकडे 'poor chaps' अशी नजर टाकून दृष्टीआड होणे. आम्हाला सावरायला १० मिनिटे लागायची. ही अप्राप्य वस्तु आपल्या कॉलेजात का आणि कशी आली ह्याचा विचार करीत असतानाच ती दुसर्‍याची झाली. तिचं आयुष्य फळालं (असावं), आमचं वर्ष बुडालं.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 25/05/2014 - 20:10
'अजूनही सवयी गेलेल्या नाहीत. बंदर कितनाभी बुढा हो जाए, गुलाटी मारना नही भुलता।' हा.हा.हा... चला ह्या बेला च्या निमित्त्याने का होइना काकाश्रींच्या त्या बेलाची आठवण आम्हा सर्वांना कळाली. :)

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ 26/05/2014 - 11:00
मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. http://misalpav.com/node/26966. केसांच्या रचनेत किंचीत फरक. किंचीत कर्ली. खांद्यावर रुळणारे. चेहेर्‍याला मस्त फ्रेम करणारे.

In reply to by विजुभाऊ

>>>>ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. ए नोई चॉलबे, विजूभाऊ, तुमची रश्मी तुमच्याजवळ. बेलाजवळ लुडबुड नाही करायची. हांssss!

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 26/05/2014 - 15:18
पेठकरकाकांचे वर्णन ऐकून १. नाथा कामत आठवला. २. 'तुम्हांला उर्वरित आयुष्यात काय करायचेच आहे?' या चित्रगुप्तांच्या धाग्यावर विजुभौंनी दिलेले 'कॉलेजात असताना जिच्यावर प्रेम केले तिच्याशी लग्न करायचे आहे' हे खल्लास उत्तर आठवले.

In reply to by बॅटमॅन

>>>>पेठकरकाकांचे वर्णन ऐकून 'ते' पेठकरकाकांचे वर्णन नव्हते, 'बेला'चे होते. तुम्ही फारातफार 'पेठकरकाकांनी केलेले वर्णन म्हणू शकता.' अर्थात तुम्हाला तेच म्हणायचे होते ह्याची कल्पना आहेच (आता ही 'कल्पना कोण' विचारून जुन्या आठवणींमध्ये दगड टाकून तरंग उठवू नका). *stop*

In reply to by सूड

शनिवार संध्याकाळ म्हणजे सगळ्यांना सोईस्कर असा विचार केला. तसे ठिकाण मध्यवर्ती नाही ठेवता आले याची खंत आहे म्हणा ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 25/05/2014 - 19:21
दादर पूर्व आता मध्यवर्ती राहिले नाही, ह्याचा अचंबा वाटला. तसा तो बेलांनाही वाटणारच, ह्याची खात्री आहे. असो (खरे तर नसो). कट्ट्याला शुभेच्छा! -- सेंट्रल माटुंगाकर प्रदीप

In reply to by प्रदीप

दादरकरांनी माज दाखवायचे दिवस गेले. आता माज ठाणेकर दाखवणार. दादर आता गावकुसाबाहेर आहे. दादरकरांनी गतवैभवाचे दाखले न देता आपली पायरी ओळखून वागणे इष्ट ठरेल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 29/05/2014 - 12:35
माज वगैरे कडक शब्दांनी घाबरवलेत ना तुम्ही मला! दादरचा 'माज' वगैरे काही नाही. पण मुंबईत दादर एकमेकांना भेटण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे, असे मला वाटते. मिपाकर आता मुलूंड, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा येथे, दादरपेक्षा जास्त संख्येने आहेत तेव्हा आता निदान मिपांकरांपुरते मध्यवर्ती ठिकाण ठाण्याच्या दिशेने सरकले आहे, इतके म्हटले असते तरी चालण्यासारखे होते, नाही का?

अर्रर्रर्र नेमका या शनि-रविवारी मुंबईबाहेर जाणार आहे, तेव्हा हा कट्टा हुकणार... कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा.

साती 24/05/2014 - 14:19
माझ्यातर्फे कुणीतरी चक्रपाणि ला नमस्कार सांगा. उलटसुलट केले काळजाला जरासे http://www.manogat.com/node/5637 असे साती म्हणत होती असे त्याला सांगा! ;)

बेसनलाडु, धम्मकलाडु, तेलपाडू (तेलपाडू असा आयडी अजून कोणी घेतला नाही) अशा लोकांनी आंतरजालावर जरा हालचाल केली आहे. मजा आणली आहे. बेलाने कधी कधी मिपावर रंगत आणली आहे, सालं आपलं कधी त्यांच्याशी नीट जमलं नाही. पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो. वृत्तांत येऊ द्या कट्ट्याचा. :) बेलाशेठ मिपावर लिहित चला. गझला बिझलांची वाट पाहतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यावर एक खणखणित उत्तर दिले असते. पण त्याला तिसर्या मिनिटाला पंख लागतील याची खात्री आहे. त्यामुळे जाऊ दे. तूर्तास "गेट वेल सून" इतकेच म्हणतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे बरे आहे. प्राध्यापक महाशय, ओैचित्यभंग तुम्ही केला आहे. कट्टयाच्या आमंत्रणासारख्या खेळीमेळीच्या धाग्यावर विनाकारण गरळ तुम्ही ओकताय आणि मला गेट वेल सून चा संदेश ?? उत्तम आहे. चालू द्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

महोदय, प्राध्यापकानं आपल्याच खेळीमेळीच्या धाग्यावर असं का बरं औचित्यभंग केला असेल असं म्हणुन स्वत:कडे पाहता आलं तर पाहा. आपण टाकलेल्या अनेक नसत्या गरळी विसरुन जाता का आपण ? म्हणुन म्हणालो लवकर बरे व्हा. आपल्याबद्दल काही मित्रमंडळी चांगली बोलणारी आहे, धड आपल्याला समजून सांगताही येत नाही आणि धड भांडताही येत नाही म्हणुन झालेला तो विनाकारण औचित्य भंग. नै तर फाट्यावर मारण्याबद्दल जालावर आमचाही कोणी हात धरु शकत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके,ओके... माफ करा हां.. तुम्ही माझ्याविरुद्ध काही कृती केलीत याचा अर्थ माझेच काहीतरी चुकले असणार इतके साधे तर्कशास्त्र मला कळले नाही. स्पेशल 14 मधले तुम्ही, तुमचे काही चुकणे कसे शक्य आहे.माझीच मिश्टेक झाली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>> ओके,ओके... माफ करा हां.. माफ केलं तुम भी क्या याद करोगे... ;) बाकी, स्पेशल १४ काय आहे ? आणि आमचं काही चुकणेच शक्य नाही, आम्ही माणुस नाही, म्हणजे आम्ही देव या संकल्पनेपेक्षा अजून काही वर असेल की जिथे माणसं चुकतच नाही त्या पातळीवरच्या कल्पनेवर आम्हाला नेल्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ 26/05/2014 - 13:29
>>> तिसर्या मिनिटाला पंख लागतील विष्णुपंत पागनीस मोड>>> विमे, विमे असं काय करायचं बरं ते???? अरे त्या तिसर्‍या मिन्टाला प्रतिसाद उडेल ह्या भीतीसाठी आधीची दोन मिनिटं का बरं वाया दवडतोस? येऊ दे बरं प्रतिसाद! आपण आपलं काम करावं, इतरांनी इतरांचं. आपण का बरं ठरवावं कुणी काय करायचं ते? >>> विष्णुपंत पागनीस मोड समाप्त ;) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 26/05/2014 - 14:59
>>आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे >> मी काय म्हणतो प्राडॉ 'जे मिपाकर मिपावर लिहीतात अशाच लोकांसाठी कढ दाटून आणण्यास परवानगी आहे' अशी एक सूचना टाकून द्या ना खरडफळ्यावर!! नाय म्हणजे पुढच्या वेळेस कट्टे करताना आम्ही मिपावर कित्ती कित्ती प्रेम करतो हे दाखवायला का होईना मिपावर लिहीणार्‍यांसाठीच कढ दाटून आणतील लोक. पक्षी, तसं आणल्याचं दाखवतील. नै का?

In reply to by सूड

असं तर नाय करता येणार खरं तर... आपण तपशिलवार प्रतिसाद लिहिल्याने माझी चूक लक्षात आलीय. मिपावर लिहिणारे मिपाकर असो किंवा नसो एकदा लॉगीन केलं किंवा केलेलं नसो, नोंदणी केली की तो मिपाकर झाला. मिपाकरांचे कट्टे झाले पाहिजेत. खरं तर मला असा कढ कोणाला दाटून यावा, अशा टाईपची ती भावना होती. म्हणजे असं की...उदा. माझा धंदा मिपाला नाव ठेवण्यात चाललाय आणि मला मिपाकरांचा कट्टा व्हावा असं वाटणं म्हणजे जरा बरं दिसतं का ते या अर्थाने होतं. अर्थात तसं करणंही एक मिपाकर मिपाबद्दलची प्रेम भावना वाढवतोच असतो हे सालं मी गडबडीत विसरुन गेलो. सॉरी सेठ. :) आपल्याकरिता हा विषय संपला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाला नाव ठेवण्याचा धंदा ?? भाषा जरा जपून वापरलीत तर बरे होईल. तोंडाचा पट्टा इतरांनाही सोडता येतो हे ध्यानात ठेवा. मुळात मला "बिरुटे certified मिपाप्रेमी" होण्यात रस नाही. मला तुमच्या (किंवा कुणाच्याच) अप्रुवलची गरज नाही. राहिला मुद्दा टीकेचा. प्रगल्भ लोकं इतरांनी केलेल्या सकारात्मक टीकेचे स्वागत करतात. हा अनुभव मला मिपावरही अनेकदा आला आहे. पण सर्वांना हे झेपते असे नाही. त्यातून मी केलेली बरीचशी टीका ही अत्यंत निवडक लोकांवर होती. त्यामुळे हे साधारण सरकारवर टीका करणाऱ्याला राष्ट्रद्रोही म्हणण्यासारखे झाले. तुम्हाला हे सगळे कळावे अशी अपेक्षा नाहीये, ठेवण्यात अर्थ नाही.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

भाषा आमची तशी सौम्यच असते आणि माणसं पाहुन तिचा आम्ही योग्य वापर करतो. बाकी, मिपाप्रेमी होण्यासाठी अप्रुवल वगैरे लागत नसते, नाही. ती एक वृत्ती असते. तिथे कोणाच्याच प्रमाणपत्राची कोणाला गरज नसते. ती वृत्ती आपोआप दिसून येते. बाकी, टीका ही प्रगल्भ असते, तिला एक सकारात्मक पैलूही असतो, हे कळत नसूनही, आणि समजावे अशी अपेक्षा नसूनही सांगितल्याबदल आपण वेळात वेळ काढून रक्त आटवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

बेला हे मिपावरती भेटलेल्यांपैकी प्रत्यक्ष भेटलेलं पहिलं व्यक्तिमत्व. त्यानंतर बे एरियातल्या माझ्या वर्षभराच्या वास्तव्यात अनेक कट्टे झाले. तेव्हा बहुतेक वेळा त्याची भेट झालीच. त्यावेळी तो खुशालचेंडू तरुण होता, आता जरा सद्गृहस्थ वगैरे झालेला आहे असं ऐकून आहे.
पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो.
इथे कढ काढणं, सखेद आश्चर्य वगैरे शब्दप्रयोग का केले कळत नाही. अहो एकदा माणूस मिपाकर झाला की कायमचा मिपाकर असतो. आता उद्या तुम्ही 'राजेश घासकडवी मिपाकर नाही' म्हणाल! तरी बरं, अजून मी अधूनमधून का होईना, मिपावर लिहीत असतो. लिहायचं थांबलेले म्हटले तर चतुरंग, केसुगुर्जी, तात्या अभ्यंकर, नंदन अशा अनेक मोठ्या मोठ्या माजी संपादक आयडींबाबत 'या मिपाकरांच्या नावाने कसले कढ काढायचे?' असं म्हणता येईलच...

In reply to by दिनेश सायगल

नाही. पहिली मिपावरच्या माझ्या आवडत्या लेखाची आहे. दुसऱ्या दोन लिंका मिपावरच्या लिखाणाच्या नाहीयेत.

कट्टा झाला तरी, व्रुत्तांत नाही. अरेरे काय हे... कुठे गेले ते लाइव्ह कट्ट्याचे दिवस?

बेसनलाडूंची संस्थळीय ओळख आहेच. एक जुने-जाणते सदस्य म्हणून त्यांना भेटायला नक्कीच आवडलं असतं पण... सध्या भारतवारी नसल्याने तुमच्या कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा.. कट्ट्याची छायाचित्र आणि धावते समोलोचन येईलच. प्रतिक्षा आहे.

झक्कास... (अरेरे, काय आमचे फुटके नशीब...तो टवाळ कार्टा तर भेटला नाहीच आणी आता "बेसन लाडू" ह्यांना भेटायचा पण चानस हुकला.) असो, ह्या दू:खावर एकच इलाज, आज परत एक कट्टा करायला लागणार.

ऋषिकेश 23/05/2014 - 10:29
अरेरे! माझी ठरलेली मुंबईवारी काही कारणाने क्यान्सल करावी लागल्याचे दु:ख या बातमीने अधिकच चरचरते आहे. बेलांना भेटायची उत्सुकता होती. असो. शुभेच्छा!

मदनबाण 23/05/2014 - 12:24
कट्ट्याला होलसेल मधे शुभेच्छा... बादवे :- विमे आपण जेव्हा भेटलो होतो, तेव्हा बेला चा विषय आला होता,आणि बोलणेही झाले होते ते आठवले बघ मला ! ;)

In reply to by मदनबाण

>>>> तेव्हा बेला चा विषय आला होता. कॉलेजचे दिवस आठवले. आम्हा मित्रमंडळीत जवळ-जवळ रोजच 'बेला' चा विषय असायचा. आमच्या हातावर तुरी देऊन ती दुसर्‍याचाच हात धरून निघून गेली *sad* . आज त्या आठवणींनी गहिवरलो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब, दिसायला कशी होती बेला ? तुम्हाला तिची कोणती गोष्ट आवडायची ? तुम्ही तिच्या कोणत्या गुणांवर फिदा असायचे, जरा व्य.नि. करा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे आणि घायाळ तरूणांकडे 'poor chaps' अशी नजर टाकून दृष्टीआड होणे. आम्हाला सावरायला १० मिनिटे लागायची. ही अप्राप्य वस्तु आपल्या कॉलेजात का आणि कशी आली ह्याचा विचार करीत असतानाच ती दुसर्‍याची झाली. तिचं आयुष्य फळालं (असावं), आमचं वर्ष बुडालं.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 25/05/2014 - 20:10
'अजूनही सवयी गेलेल्या नाहीत. बंदर कितनाभी बुढा हो जाए, गुलाटी मारना नही भुलता।' हा.हा.हा... चला ह्या बेला च्या निमित्त्याने का होइना काकाश्रींच्या त्या बेलाची आठवण आम्हा सर्वांना कळाली. :)

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ 26/05/2014 - 11:00
मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. http://misalpav.com/node/26966. केसांच्या रचनेत किंचीत फरक. किंचीत कर्ली. खांद्यावर रुळणारे. चेहेर्‍याला मस्त फ्रेम करणारे.

In reply to by विजुभाऊ

>>>>ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. ए नोई चॉलबे, विजूभाऊ, तुमची रश्मी तुमच्याजवळ. बेलाजवळ लुडबुड नाही करायची. हांssss!

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 26/05/2014 - 15:18
पेठकरकाकांचे वर्णन ऐकून १. नाथा कामत आठवला. २. 'तुम्हांला उर्वरित आयुष्यात काय करायचेच आहे?' या चित्रगुप्तांच्या धाग्यावर विजुभौंनी दिलेले 'कॉलेजात असताना जिच्यावर प्रेम केले तिच्याशी लग्न करायचे आहे' हे खल्लास उत्तर आठवले.

In reply to by बॅटमॅन

>>>>पेठकरकाकांचे वर्णन ऐकून 'ते' पेठकरकाकांचे वर्णन नव्हते, 'बेला'चे होते. तुम्ही फारातफार 'पेठकरकाकांनी केलेले वर्णन म्हणू शकता.' अर्थात तुम्हाला तेच म्हणायचे होते ह्याची कल्पना आहेच (आता ही 'कल्पना कोण' विचारून जुन्या आठवणींमध्ये दगड टाकून तरंग उठवू नका). *stop*

In reply to by सूड

शनिवार संध्याकाळ म्हणजे सगळ्यांना सोईस्कर असा विचार केला. तसे ठिकाण मध्यवर्ती नाही ठेवता आले याची खंत आहे म्हणा ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 25/05/2014 - 19:21
दादर पूर्व आता मध्यवर्ती राहिले नाही, ह्याचा अचंबा वाटला. तसा तो बेलांनाही वाटणारच, ह्याची खात्री आहे. असो (खरे तर नसो). कट्ट्याला शुभेच्छा! -- सेंट्रल माटुंगाकर प्रदीप

In reply to by प्रदीप

दादरकरांनी माज दाखवायचे दिवस गेले. आता माज ठाणेकर दाखवणार. दादर आता गावकुसाबाहेर आहे. दादरकरांनी गतवैभवाचे दाखले न देता आपली पायरी ओळखून वागणे इष्ट ठरेल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 29/05/2014 - 12:35
माज वगैरे कडक शब्दांनी घाबरवलेत ना तुम्ही मला! दादरचा 'माज' वगैरे काही नाही. पण मुंबईत दादर एकमेकांना भेटण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे, असे मला वाटते. मिपाकर आता मुलूंड, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा येथे, दादरपेक्षा जास्त संख्येने आहेत तेव्हा आता निदान मिपांकरांपुरते मध्यवर्ती ठिकाण ठाण्याच्या दिशेने सरकले आहे, इतके म्हटले असते तरी चालण्यासारखे होते, नाही का?

अर्रर्रर्र नेमका या शनि-रविवारी मुंबईबाहेर जाणार आहे, तेव्हा हा कट्टा हुकणार... कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा.

साती 24/05/2014 - 14:19
माझ्यातर्फे कुणीतरी चक्रपाणि ला नमस्कार सांगा. उलटसुलट केले काळजाला जरासे http://www.manogat.com/node/5637 असे साती म्हणत होती असे त्याला सांगा! ;)

बेसनलाडु, धम्मकलाडु, तेलपाडू (तेलपाडू असा आयडी अजून कोणी घेतला नाही) अशा लोकांनी आंतरजालावर जरा हालचाल केली आहे. मजा आणली आहे. बेलाने कधी कधी मिपावर रंगत आणली आहे, सालं आपलं कधी त्यांच्याशी नीट जमलं नाही. पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो. वृत्तांत येऊ द्या कट्ट्याचा. :) बेलाशेठ मिपावर लिहित चला. गझला बिझलांची वाट पाहतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यावर एक खणखणित उत्तर दिले असते. पण त्याला तिसर्या मिनिटाला पंख लागतील याची खात्री आहे. त्यामुळे जाऊ दे. तूर्तास "गेट वेल सून" इतकेच म्हणतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे बरे आहे. प्राध्यापक महाशय, ओैचित्यभंग तुम्ही केला आहे. कट्टयाच्या आमंत्रणासारख्या खेळीमेळीच्या धाग्यावर विनाकारण गरळ तुम्ही ओकताय आणि मला गेट वेल सून चा संदेश ?? उत्तम आहे. चालू द्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

महोदय, प्राध्यापकानं आपल्याच खेळीमेळीच्या धाग्यावर असं का बरं औचित्यभंग केला असेल असं म्हणुन स्वत:कडे पाहता आलं तर पाहा. आपण टाकलेल्या अनेक नसत्या गरळी विसरुन जाता का आपण ? म्हणुन म्हणालो लवकर बरे व्हा. आपल्याबद्दल काही मित्रमंडळी चांगली बोलणारी आहे, धड आपल्याला समजून सांगताही येत नाही आणि धड भांडताही येत नाही म्हणुन झालेला तो विनाकारण औचित्य भंग. नै तर फाट्यावर मारण्याबद्दल जालावर आमचाही कोणी हात धरु शकत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके,ओके... माफ करा हां.. तुम्ही माझ्याविरुद्ध काही कृती केलीत याचा अर्थ माझेच काहीतरी चुकले असणार इतके साधे तर्कशास्त्र मला कळले नाही. स्पेशल 14 मधले तुम्ही, तुमचे काही चुकणे कसे शक्य आहे.माझीच मिश्टेक झाली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>> ओके,ओके... माफ करा हां.. माफ केलं तुम भी क्या याद करोगे... ;) बाकी, स्पेशल १४ काय आहे ? आणि आमचं काही चुकणेच शक्य नाही, आम्ही माणुस नाही, म्हणजे आम्ही देव या संकल्पनेपेक्षा अजून काही वर असेल की जिथे माणसं चुकतच नाही त्या पातळीवरच्या कल्पनेवर आम्हाला नेल्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ 26/05/2014 - 13:29
>>> तिसर्या मिनिटाला पंख लागतील विष्णुपंत पागनीस मोड>>> विमे, विमे असं काय करायचं बरं ते???? अरे त्या तिसर्‍या मिन्टाला प्रतिसाद उडेल ह्या भीतीसाठी आधीची दोन मिनिटं का बरं वाया दवडतोस? येऊ दे बरं प्रतिसाद! आपण आपलं काम करावं, इतरांनी इतरांचं. आपण का बरं ठरवावं कुणी काय करायचं ते? >>> विष्णुपंत पागनीस मोड समाप्त ;) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 26/05/2014 - 14:59
>>आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे >> मी काय म्हणतो प्राडॉ 'जे मिपाकर मिपावर लिहीतात अशाच लोकांसाठी कढ दाटून आणण्यास परवानगी आहे' अशी एक सूचना टाकून द्या ना खरडफळ्यावर!! नाय म्हणजे पुढच्या वेळेस कट्टे करताना आम्ही मिपावर कित्ती कित्ती प्रेम करतो हे दाखवायला का होईना मिपावर लिहीणार्‍यांसाठीच कढ दाटून आणतील लोक. पक्षी, तसं आणल्याचं दाखवतील. नै का?

In reply to by सूड

असं तर नाय करता येणार खरं तर... आपण तपशिलवार प्रतिसाद लिहिल्याने माझी चूक लक्षात आलीय. मिपावर लिहिणारे मिपाकर असो किंवा नसो एकदा लॉगीन केलं किंवा केलेलं नसो, नोंदणी केली की तो मिपाकर झाला. मिपाकरांचे कट्टे झाले पाहिजेत. खरं तर मला असा कढ कोणाला दाटून यावा, अशा टाईपची ती भावना होती. म्हणजे असं की...उदा. माझा धंदा मिपाला नाव ठेवण्यात चाललाय आणि मला मिपाकरांचा कट्टा व्हावा असं वाटणं म्हणजे जरा बरं दिसतं का ते या अर्थाने होतं. अर्थात तसं करणंही एक मिपाकर मिपाबद्दलची प्रेम भावना वाढवतोच असतो हे सालं मी गडबडीत विसरुन गेलो. सॉरी सेठ. :) आपल्याकरिता हा विषय संपला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाला नाव ठेवण्याचा धंदा ?? भाषा जरा जपून वापरलीत तर बरे होईल. तोंडाचा पट्टा इतरांनाही सोडता येतो हे ध्यानात ठेवा. मुळात मला "बिरुटे certified मिपाप्रेमी" होण्यात रस नाही. मला तुमच्या (किंवा कुणाच्याच) अप्रुवलची गरज नाही. राहिला मुद्दा टीकेचा. प्रगल्भ लोकं इतरांनी केलेल्या सकारात्मक टीकेचे स्वागत करतात. हा अनुभव मला मिपावरही अनेकदा आला आहे. पण सर्वांना हे झेपते असे नाही. त्यातून मी केलेली बरीचशी टीका ही अत्यंत निवडक लोकांवर होती. त्यामुळे हे साधारण सरकारवर टीका करणाऱ्याला राष्ट्रद्रोही म्हणण्यासारखे झाले. तुम्हाला हे सगळे कळावे अशी अपेक्षा नाहीये, ठेवण्यात अर्थ नाही.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

भाषा आमची तशी सौम्यच असते आणि माणसं पाहुन तिचा आम्ही योग्य वापर करतो. बाकी, मिपाप्रेमी होण्यासाठी अप्रुवल वगैरे लागत नसते, नाही. ती एक वृत्ती असते. तिथे कोणाच्याच प्रमाणपत्राची कोणाला गरज नसते. ती वृत्ती आपोआप दिसून येते. बाकी, टीका ही प्रगल्भ असते, तिला एक सकारात्मक पैलूही असतो, हे कळत नसूनही, आणि समजावे अशी अपेक्षा नसूनही सांगितल्याबदल आपण वेळात वेळ काढून रक्त आटवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

बेला हे मिपावरती भेटलेल्यांपैकी प्रत्यक्ष भेटलेलं पहिलं व्यक्तिमत्व. त्यानंतर बे एरियातल्या माझ्या वर्षभराच्या वास्तव्यात अनेक कट्टे झाले. तेव्हा बहुतेक वेळा त्याची भेट झालीच. त्यावेळी तो खुशालचेंडू तरुण होता, आता जरा सद्गृहस्थ वगैरे झालेला आहे असं ऐकून आहे.
पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो.
इथे कढ काढणं, सखेद आश्चर्य वगैरे शब्दप्रयोग का केले कळत नाही. अहो एकदा माणूस मिपाकर झाला की कायमचा मिपाकर असतो. आता उद्या तुम्ही 'राजेश घासकडवी मिपाकर नाही' म्हणाल! तरी बरं, अजून मी अधूनमधून का होईना, मिपावर लिहीत असतो. लिहायचं थांबलेले म्हटले तर चतुरंग, केसुगुर्जी, तात्या अभ्यंकर, नंदन अशा अनेक मोठ्या मोठ्या माजी संपादक आयडींबाबत 'या मिपाकरांच्या नावाने कसले कढ काढायचे?' असं म्हणता येईलच...

In reply to by दिनेश सायगल

नाही. पहिली मिपावरच्या माझ्या आवडत्या लेखाची आहे. दुसऱ्या दोन लिंका मिपावरच्या लिखाणाच्या नाहीयेत.

कट्टा झाला तरी, व्रुत्तांत नाही. अरेरे काय हे... कुठे गेले ते लाइव्ह कट्ट्याचे दिवस?
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

प्यारे१ ·

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन.

< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >

प्यारे१ ·

In reply to by गणपा

प्यारे१ 26/03/2014 - 20:08
एक वर्षापूर्वीची कोअर टीम आठवली. ;) (हलकं घ्या हो. सगळ्या मिपाशेफ ना पाकृ करायला नि खिलवायला सब कुछ उत्तम लाभो!)

गणपा 26/03/2014 - 15:03
गणपा येडा आहे गणपा बावळ्ट आहे गणपा बाशिंग बांध्ले आहे गणपा हरणार आहे गणपा आला मोठा फार शाहणा लागुन गेला गणपा इत्का बिंडोक कोणी नाही गणपा सेटिंग कर्तो गणपा भ्रश्टाचारी आहे गणपा थापाड्या आहे गणपा अम्का गणपा ढ्म्का - मीएकशुन्य

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:16
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ १ १ १ १ ११ ११ ११११ ११११११ १११११११ १११११११११ ११११११११ ११११११११ १११११११११ ११११११११ ११११११११११

चिरोटा 26/03/2014 - 15:15
गणपा येवोत अथवा कोणीही! आपल्याला मिपावर अधिकाधिक सुविधा हव्यात. कुठलाही धागा कमीत्कमी संपादित केला जावा. जिलब्या पाडणे( प्रदूषण) कमी करण्याचे सक्षम पर्याय डुप्लिकेट आय्.डीज्.,खरडफळ्यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे. या सर्वात मिपाकरांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय! (आपल्या सर्वांचा)होमियोहित

गणपा 26/03/2014 - 15:16
अन घटकाभर धरा, झाला तुमचा गणपा मिपाशेफ.. त्यानं काय होणारे? पाककृती विभागाचा अत्याचार थांबणारे? वेगेवेगळ्या दालनातले वाचक अन त्यांचे पित्ते यांची पाककृती पाहुन होणारी जळजळ थांबणारे? चमचमीत पदार्थांचे नुसते फोटोच्या फोटो टाकून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

In reply to by गणपा

बॅटमॅन 26/03/2014 - 15:18
या प्रतिसादात गणपाऐवजी सानिकास्वप्निल/पेठकरकाका/मृणालिनी किंवा इतर कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:26
पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे . :D तसेही येथे सुग्रणीनची आणि सुग्रणांची(बल्लव हा शब्द आवडत नसल्याने ), पाककला निपुण लोकांची कमी नाही . भरपूर मातब्बर मंडळी आहेत येथे हे माझे(आपले) भाग्यचं आहे . :)

In reply to by आत्मशून्य

भिकापाटील 26/03/2014 - 15:49
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.
आशू, आपण वास्तव सांगितलत. खाणासाहेब चिपळे

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 26/03/2014 - 15:36
वरची नावं घेतलेले गणपाशेठचे स्पर्धक आहेत हो! ;) -'पेठकरकाकांची रेसिपी ४७.५ मिनिट वाली' वाला प्रायोजित कार्यक्रम बघायला उत्सुक =))

In reply to by गणपा

बॅटमॅन 26/03/2014 - 15:37
यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या लेखन-प्रतिसादात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व पाकृंमध्ये जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. इतर बल्लवाचार्यांनी कुरापत काढली , महागाई वाढली , संपादनशाही वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,धाग्याचे भाव गगनाला भीडले तरी आमचे शेफ ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिपाशेफ झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "हाणा" म्हणणारा शेफ लागतो मगच राष्ट्रात बुभुक्षु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. मिपाकर म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक मिपाकराला वाटत असतेच! हल्ली परदेश प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणून गणपा मिपाशेफ झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक प्रसन्न मुद्रेने हाणण्याचे आवाहन करणारा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. बॅटेकर गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! (ह.घ्या. हेवेसांनल)

In reply to by बॅटमॅन

विटेकर 26/03/2014 - 16:47
खो खो हसलो ! धमाल .. (पीसासारखे हलके घेतले आहे... हेवेसांनल ) आत्मुस .. एक पिसाची स्मायली टाका बघू..

In reply to by बॅटमॅन

गेल्या आख्ख्या आठवड्यात सर्व जगभरच्या अतिरेक्यांनी मिळून एवढा गोळिबार केलेला नाही, हे पहिलेच नमूद करतो. आता तुम्ही याचा पुरावा मागणार, मग तुमच्याशी चर्चा शक्य नाही. गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.

In reply to by बॅटमॅन

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच ना माझी आठवण? प.पु. गुर्जीन्नना णमास्कार क्रून सांगट्त्टो,... आणुभवावीण माण हालवू णको रे... .

In reply to by बॅटमॅन

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे यायला मज्जाव केल्यामुळे ते गर्दभ-शेफ "पातेल्यात बसून किचन कसे दिसेल" याचा अंदाज घेत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा 26/03/2014 - 17:54
बाकी कसल्याही आठवणी काढा ओ, पातेली आणि भांड्यांच्या नका काढू! अत्रुप्त आत्मे बंदुका घेऊन धावत येतील!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कवितानागेश 27/03/2014 - 00:11
खतर्नाक! =)) "कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते." हे वाक्य सही म्हणून घेउ का हो काका? ;)

अजया 26/03/2014 - 15:42
कोणी एकच मिपाशेफ बनेल असे नाही. गणपादादा ,सानिका,पेठकर काका,दिपक यातले कोणीहे होऊ शकते!।हा शेफ फार तर दोन-अडीच वर्ष टिकेल. तोवर कोणीतरी मित्र जोडुन ठेवेल. मग मात्र सेमीफायनल मॅच होईल. मिपानिरिक्षक अजया मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.

In reply to by बॅटमॅन

विटेकर 26/03/2014 - 16:54
मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तोच तर प्रोब्लेम आहे , मिपाकर संघटीत्च होत नाहीत! शिंची कंपूबाजी करत बसतात आपआप्ल्या खुराड्यात आणि गहूम्हणून एरंड्या विकतील लेकाचे आप्ल्या कंपूमित्रांचे .. संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल.... . .. . . . . . .. पूर्वी हे नव्हतं ... स्वातंत्र्यपूर्व काळात ..

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 27/03/2014 - 11:15
मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तो संगठीत न होउ देणे हा दळभद्री लोकांचा डाव आहे. त्यासाठी मिपाबंधन हा अतूट धागा आहे.

बाळ सप्रे 26/03/2014 - 15:54
बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या स्वयंपाकात फार मोठा फरक पडला नाही तरी सर्व आचार्‍यांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व स्वयंपाकघरात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. शेजारच्या हॉटेलने कुरापत काढली , रेट वाढवले, मेनु कमी केला, भेसळ केली तरी आमचे मिशे ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिशे झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "जीभ" असलेला शेफ लागतो मगच स्वयंपाकघरात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. @$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^& गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक तीक्ष्ण जीभेचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे..

In reply to by बाळ सप्रे

क्लिंटन 26/03/2014 - 21:45
भगवान करो अन तुमची बात सच निकलो! पण सध्या तरी इतके आशावादी रहावे असे वाटत नै. असो, घोडामैदान जवळच आहे.

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक 26/03/2014 - 16:25
तसा पुरावा देणे अशक्य कोटीतले असले तरी गणपाशेठ भेसळीचे पदार्थ वापरून तयार केलेले हाटेलातले पदार्थ चोरवाटेने आणून शेफ म्हणून मिरवतो हे मी सप्रमाण सिद्ध केलेले असूनही गणपा मिपाशेफ व्हावेत यावर तुम्ही अडून बसता हे नवल आहे! तुमच्याशी चर्चा संभवत नाही. खातो तेच ...

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 27/03/2014 - 11:19
ब्याटाजीराव
त्यांनी मिपाची जिलबी करण्यापेक्षा मिपाचा रसगुल्ला बनवावा.
तुमचे बंगालप्रेम आत्ताच का एवढे उचळंबुन आले. जीलेबी हा मराठी पदार्थ आहे. मराठी पदार्थाऐवजी बंगाली पदार्थ सुचवून मराठी माणसाची गळचेपी करुन त्याला हद्दपार करण्याचा हा डाव कदापी सहन करणार नाही. आमचे मिपाबंधन अभेद्य आहे......करुन दाखवले. ब्याटाजीराव तुम्ही ब्याटाजीरॉय हे नाव लावा आता.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 27/03/2014 - 12:06
साफ चूक. उलट जिलेबी हा मूळचा इराकमधील झलाबिया गावचा पदार्थ आहे. त्याउलट रसगुल्ला हा भारतातच पैदा झालेला पदार्थ आहे. शिवाय रसगुल्ला कसा रसाने भरलेला असतो. त्यामुळे रसगुल्लाच पाहिजे होऽऽऽ!!!!!!!!

मूकवाचक 26/03/2014 - 15:58
पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने गणपासेठ मिपाशेफ बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही मिपाकराच्या नावावर निर्णायक सहमती होण्याचे दिवस गेले आहेत. अविनाश डोईफोडे पाककला समीक्षक महामंडळ

In reply to by मूकवाचक

शी बाबा कंटाळा आला अश्या धाग्याचा सारख-सारख काय गणपामोडी, राहुल पेठकर , सास्ववाल ह्याचे धागे वॅकॅयक ....सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !! (चूप-चाप भक्षक) शॅम्पेन :)

In reply to by माझीही शॅम्पेन

क्लिंटन 27/03/2014 - 13:34
सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !!
मला वाटलं ९० च्या दशकातील आणि अजून कुठली कुठली आकडेवारी गोळा करुन हे आधीच सांगता येतं :)

In reply to by क्लिंटन

काही तरी काय क्लिंटन मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना? :)

पैसा 26/03/2014 - 17:08
माझा एकच स्टँड आहे. गणपा कोंबड्यांचा मॅसॅकर करतो. त्यामुळे मांसाहारवादी आहे. पण तरीही शेवटी तो आमचा बाब्या आहे आणि फेसबुकावर मी काही लिहिलं तरी त्याला लाईक करतो. त्यामुळे "आप"लं मत गणपालाच! तुम्हीही सगळ्यांनी बर्‍या बोलाने ऐका. नाहीतर मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देता चर्चा बंद करीन!

In reply to by पैसा

विटेकर 26/03/2014 - 17:21
संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल....
हेच तर आम्ही म्हण्तोय>>>>> Dont waste your time in Tunking .. People only pratisad what they want to pratisad... (हे कोणीतरी निळे करा रे !)

In reply to by पैसा

दिव्यश्री 26/03/2014 - 17:55
भारीच पैतै... :D मी तुझ्या गटात , कंपूत या बाबतीत . ;) :P कारण मी पण सुद्द साकाहरीच हाये . *beee* तंवर बाकीच्याणी इ णो ग्यावे . *drinks* *lol*

In reply to by पैसा

मी पण, मी पण. माझा पण एक स्ट्यांड आहे. गणपा भाज्यांचाही मॅसॅकर करतो. अजून एक आहे तो दरवेळेस चिकनऐवजी चीज चालेल म्हणतो आणि लोक म्हणतात की "धागा उघडला आणि चीज झालं" आता पाकृत चीज टाकलं की तिचं चीज होणारच हे तुम्हाला अगोदर पासून कळायला पाहिजे. ते मला कळतं, पण तुम्हाला नाही. कारण तुमच्या दृष्टीचा कोन वेगळा आहे. तो काय आयस्क्रिम कोन नाहिये. बघा परत मलाच ते माहितेय, तुम्हाला कधीच कळणार नाही. असो. फेसबुकाचं म्हणाल तर आम्हीच तुमच्या दोन पावलं पुढे आहोत. हे दोन्ही शेफ आम्ही काहि लिहीलं नाही तरी त्याला लाईक करतात (कोणी काही लिहील्यावर लाईक केलं यात काय नविन?). आता बोला... नको, नको कायपण बोलू नका, तो हक्क माझा. तुम्ही फक्त मी म्हणतो त्याला हो बोला बर्‍या बोलाने; तो हक्क तुमचा, माझ्या सौजन्याने. नाहीतर तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून मी "तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही" असे म्हणत चर्चा लै लै लांबवीन. कारण मला नैतिकता समजते, तुम्हाला ती समजणे शक्य नाही.

In reply to by पैसा

अहो ही तर माझीच favorite pose आहे. गुर्जींची कॄपा, otherwise आमचं कसलं आलंय करतुब? पण आता पैसाताईंनासुद्धा अखेर माझी आठवण झाली म्हणायची. .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे 27/03/2014 - 10:10
ग्रेट पिस्पिकचा केक्का चिकन अथवा भाज्यांचं मॅसॅकर नव्हतं.. त्याला संमं नी कधीच क्लीनचिट दिली आहे. //misalpav.com/mit_clean_chit_to_Ganapa.pdf तुम्हाला हे सिद्ध करता आलेलं नाही. मी तुम्हाला उघडं पाडलयं. (पुन्हा येताना शर्ट घालून या :-) ) गेट वेल सून आणि किती दिवस हे चिकनचं मॅसॅकर वापरणार. यात फक्त गणपाद्वेष दिसुन येतो. पण त्यांच्या मिपावरील पाककृतीना सलग ३० वेळा मिपाकरांनी शंभराहून अधिक प्रतिसाद देउन उचलून धरलयं ते काय उगाच. पाकृ विभागाचे वाचक मूर्ख नाहीत.. आज मिपाकरांच्या घराघरात चांगलेचुंगले पदार्थ घडत आहेत ते फक्त गणपांच्या उत्तम पाकृंमुळेच .. फेकु, पप्पु पाकृंवर प्रतिसाद सोडा त्यांची १०० वाचनेदेखिल होत नाहीत. प्रीगुर्जी

In reply to by बाळ सप्रे

दिव्यश्री 27/03/2014 - 10:32
ओह्ह्ह्ह्ह ...ओके . फारच भयानक अर्थ निघाला . :( मला वाटल होत काहीतरी चेष्टेचा/ मजेचा असेल . असो . अर्थ लिहिल्याबद्दल धन्यवाद . (पहिल्यांदा अर्थ समजल्यावर कसतरी झालेली.)

आदूबाळ 26/03/2014 - 17:08
मूढबालकाच्या मूषकलीला सुरु झाल्या! विषयाचं गांभीर्य काय आणि विडंबनाची बाष्कळता किती. आणि त्यावर जवाबदार मंडळींची ही: ही: ही:! आयला, कमाल आहे. - बंदय वीजपावर

In reply to by गणपा

प्यारे१ 26/03/2014 - 20:08
एक वर्षापूर्वीची कोअर टीम आठवली. ;) (हलकं घ्या हो. सगळ्या मिपाशेफ ना पाकृ करायला नि खिलवायला सब कुछ उत्तम लाभो!)

गणपा 26/03/2014 - 15:03
गणपा येडा आहे गणपा बावळ्ट आहे गणपा बाशिंग बांध्ले आहे गणपा हरणार आहे गणपा आला मोठा फार शाहणा लागुन गेला गणपा इत्का बिंडोक कोणी नाही गणपा सेटिंग कर्तो गणपा भ्रश्टाचारी आहे गणपा थापाड्या आहे गणपा अम्का गणपा ढ्म्का - मीएकशुन्य

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:16
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ १ १ १ १ ११ ११ ११११ ११११११ १११११११ १११११११११ ११११११११ ११११११११ १११११११११ ११११११११ ११११११११११

चिरोटा 26/03/2014 - 15:15
गणपा येवोत अथवा कोणीही! आपल्याला मिपावर अधिकाधिक सुविधा हव्यात. कुठलाही धागा कमीत्कमी संपादित केला जावा. जिलब्या पाडणे( प्रदूषण) कमी करण्याचे सक्षम पर्याय डुप्लिकेट आय्.डीज्.,खरडफळ्यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे. या सर्वात मिपाकरांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय! (आपल्या सर्वांचा)होमियोहित

गणपा 26/03/2014 - 15:16
अन घटकाभर धरा, झाला तुमचा गणपा मिपाशेफ.. त्यानं काय होणारे? पाककृती विभागाचा अत्याचार थांबणारे? वेगेवेगळ्या दालनातले वाचक अन त्यांचे पित्ते यांची पाककृती पाहुन होणारी जळजळ थांबणारे? चमचमीत पदार्थांचे नुसते फोटोच्या फोटो टाकून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

In reply to by गणपा

बॅटमॅन 26/03/2014 - 15:18
या प्रतिसादात गणपाऐवजी सानिकास्वप्निल/पेठकरकाका/मृणालिनी किंवा इतर कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:26
पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे . :D तसेही येथे सुग्रणीनची आणि सुग्रणांची(बल्लव हा शब्द आवडत नसल्याने ), पाककला निपुण लोकांची कमी नाही . भरपूर मातब्बर मंडळी आहेत येथे हे माझे(आपले) भाग्यचं आहे . :)

In reply to by आत्मशून्य

भिकापाटील 26/03/2014 - 15:49
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.
आशू, आपण वास्तव सांगितलत. खाणासाहेब चिपळे

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 26/03/2014 - 15:36
वरची नावं घेतलेले गणपाशेठचे स्पर्धक आहेत हो! ;) -'पेठकरकाकांची रेसिपी ४७.५ मिनिट वाली' वाला प्रायोजित कार्यक्रम बघायला उत्सुक =))

In reply to by गणपा

बॅटमॅन 26/03/2014 - 15:37
यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या लेखन-प्रतिसादात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व पाकृंमध्ये जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. इतर बल्लवाचार्यांनी कुरापत काढली , महागाई वाढली , संपादनशाही वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,धाग्याचे भाव गगनाला भीडले तरी आमचे शेफ ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिपाशेफ झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "हाणा" म्हणणारा शेफ लागतो मगच राष्ट्रात बुभुक्षु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. मिपाकर म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक मिपाकराला वाटत असतेच! हल्ली परदेश प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणून गणपा मिपाशेफ झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक प्रसन्न मुद्रेने हाणण्याचे आवाहन करणारा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. बॅटेकर गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! (ह.घ्या. हेवेसांनल)

In reply to by बॅटमॅन

विटेकर 26/03/2014 - 16:47
खो खो हसलो ! धमाल .. (पीसासारखे हलके घेतले आहे... हेवेसांनल ) आत्मुस .. एक पिसाची स्मायली टाका बघू..

In reply to by बॅटमॅन

गेल्या आख्ख्या आठवड्यात सर्व जगभरच्या अतिरेक्यांनी मिळून एवढा गोळिबार केलेला नाही, हे पहिलेच नमूद करतो. आता तुम्ही याचा पुरावा मागणार, मग तुमच्याशी चर्चा शक्य नाही. गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.

In reply to by बॅटमॅन

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच ना माझी आठवण? प.पु. गुर्जीन्नना णमास्कार क्रून सांगट्त्टो,... आणुभवावीण माण हालवू णको रे... .

In reply to by बॅटमॅन

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे यायला मज्जाव केल्यामुळे ते गर्दभ-शेफ "पातेल्यात बसून किचन कसे दिसेल" याचा अंदाज घेत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा 26/03/2014 - 17:54
बाकी कसल्याही आठवणी काढा ओ, पातेली आणि भांड्यांच्या नका काढू! अत्रुप्त आत्मे बंदुका घेऊन धावत येतील!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कवितानागेश 27/03/2014 - 00:11
खतर्नाक! =)) "कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते." हे वाक्य सही म्हणून घेउ का हो काका? ;)

अजया 26/03/2014 - 15:42
कोणी एकच मिपाशेफ बनेल असे नाही. गणपादादा ,सानिका,पेठकर काका,दिपक यातले कोणीहे होऊ शकते!।हा शेफ फार तर दोन-अडीच वर्ष टिकेल. तोवर कोणीतरी मित्र जोडुन ठेवेल. मग मात्र सेमीफायनल मॅच होईल. मिपानिरिक्षक अजया मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.

In reply to by बॅटमॅन

विटेकर 26/03/2014 - 16:54
मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तोच तर प्रोब्लेम आहे , मिपाकर संघटीत्च होत नाहीत! शिंची कंपूबाजी करत बसतात आपआप्ल्या खुराड्यात आणि गहूम्हणून एरंड्या विकतील लेकाचे आप्ल्या कंपूमित्रांचे .. संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल.... . .. . . . . . .. पूर्वी हे नव्हतं ... स्वातंत्र्यपूर्व काळात ..

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 27/03/2014 - 11:15
मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तो संगठीत न होउ देणे हा दळभद्री लोकांचा डाव आहे. त्यासाठी मिपाबंधन हा अतूट धागा आहे.

बाळ सप्रे 26/03/2014 - 15:54
बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या स्वयंपाकात फार मोठा फरक पडला नाही तरी सर्व आचार्‍यांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व स्वयंपाकघरात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. शेजारच्या हॉटेलने कुरापत काढली , रेट वाढवले, मेनु कमी केला, भेसळ केली तरी आमचे मिशे ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिशे झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "जीभ" असलेला शेफ लागतो मगच स्वयंपाकघरात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. @$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^& गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक तीक्ष्ण जीभेचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे..

In reply to by बाळ सप्रे

क्लिंटन 26/03/2014 - 21:45
भगवान करो अन तुमची बात सच निकलो! पण सध्या तरी इतके आशावादी रहावे असे वाटत नै. असो, घोडामैदान जवळच आहे.

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक 26/03/2014 - 16:25
तसा पुरावा देणे अशक्य कोटीतले असले तरी गणपाशेठ भेसळीचे पदार्थ वापरून तयार केलेले हाटेलातले पदार्थ चोरवाटेने आणून शेफ म्हणून मिरवतो हे मी सप्रमाण सिद्ध केलेले असूनही गणपा मिपाशेफ व्हावेत यावर तुम्ही अडून बसता हे नवल आहे! तुमच्याशी चर्चा संभवत नाही. खातो तेच ...

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 27/03/2014 - 11:19
ब्याटाजीराव
त्यांनी मिपाची जिलबी करण्यापेक्षा मिपाचा रसगुल्ला बनवावा.
तुमचे बंगालप्रेम आत्ताच का एवढे उचळंबुन आले. जीलेबी हा मराठी पदार्थ आहे. मराठी पदार्थाऐवजी बंगाली पदार्थ सुचवून मराठी माणसाची गळचेपी करुन त्याला हद्दपार करण्याचा हा डाव कदापी सहन करणार नाही. आमचे मिपाबंधन अभेद्य आहे......करुन दाखवले. ब्याटाजीराव तुम्ही ब्याटाजीरॉय हे नाव लावा आता.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 27/03/2014 - 12:06
साफ चूक. उलट जिलेबी हा मूळचा इराकमधील झलाबिया गावचा पदार्थ आहे. त्याउलट रसगुल्ला हा भारतातच पैदा झालेला पदार्थ आहे. शिवाय रसगुल्ला कसा रसाने भरलेला असतो. त्यामुळे रसगुल्लाच पाहिजे होऽऽऽ!!!!!!!!

मूकवाचक 26/03/2014 - 15:58
पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने गणपासेठ मिपाशेफ बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही मिपाकराच्या नावावर निर्णायक सहमती होण्याचे दिवस गेले आहेत. अविनाश डोईफोडे पाककला समीक्षक महामंडळ

In reply to by मूकवाचक

शी बाबा कंटाळा आला अश्या धाग्याचा सारख-सारख काय गणपामोडी, राहुल पेठकर , सास्ववाल ह्याचे धागे वॅकॅयक ....सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !! (चूप-चाप भक्षक) शॅम्पेन :)

In reply to by माझीही शॅम्पेन

क्लिंटन 27/03/2014 - 13:34
सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !!
मला वाटलं ९० च्या दशकातील आणि अजून कुठली कुठली आकडेवारी गोळा करुन हे आधीच सांगता येतं :)

In reply to by क्लिंटन

काही तरी काय क्लिंटन मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना? :)

पैसा 26/03/2014 - 17:08
माझा एकच स्टँड आहे. गणपा कोंबड्यांचा मॅसॅकर करतो. त्यामुळे मांसाहारवादी आहे. पण तरीही शेवटी तो आमचा बाब्या आहे आणि फेसबुकावर मी काही लिहिलं तरी त्याला लाईक करतो. त्यामुळे "आप"लं मत गणपालाच! तुम्हीही सगळ्यांनी बर्‍या बोलाने ऐका. नाहीतर मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देता चर्चा बंद करीन!

In reply to by पैसा

विटेकर 26/03/2014 - 17:21
संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल....
हेच तर आम्ही म्हण्तोय>>>>> Dont waste your time in Tunking .. People only pratisad what they want to pratisad... (हे कोणीतरी निळे करा रे !)

In reply to by पैसा

दिव्यश्री 26/03/2014 - 17:55
भारीच पैतै... :D मी तुझ्या गटात , कंपूत या बाबतीत . ;) :P कारण मी पण सुद्द साकाहरीच हाये . *beee* तंवर बाकीच्याणी इ णो ग्यावे . *drinks* *lol*

In reply to by पैसा

मी पण, मी पण. माझा पण एक स्ट्यांड आहे. गणपा भाज्यांचाही मॅसॅकर करतो. अजून एक आहे तो दरवेळेस चिकनऐवजी चीज चालेल म्हणतो आणि लोक म्हणतात की "धागा उघडला आणि चीज झालं" आता पाकृत चीज टाकलं की तिचं चीज होणारच हे तुम्हाला अगोदर पासून कळायला पाहिजे. ते मला कळतं, पण तुम्हाला नाही. कारण तुमच्या दृष्टीचा कोन वेगळा आहे. तो काय आयस्क्रिम कोन नाहिये. बघा परत मलाच ते माहितेय, तुम्हाला कधीच कळणार नाही. असो. फेसबुकाचं म्हणाल तर आम्हीच तुमच्या दोन पावलं पुढे आहोत. हे दोन्ही शेफ आम्ही काहि लिहीलं नाही तरी त्याला लाईक करतात (कोणी काही लिहील्यावर लाईक केलं यात काय नविन?). आता बोला... नको, नको कायपण बोलू नका, तो हक्क माझा. तुम्ही फक्त मी म्हणतो त्याला हो बोला बर्‍या बोलाने; तो हक्क तुमचा, माझ्या सौजन्याने. नाहीतर तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून मी "तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही" असे म्हणत चर्चा लै लै लांबवीन. कारण मला नैतिकता समजते, तुम्हाला ती समजणे शक्य नाही.

In reply to by पैसा

अहो ही तर माझीच favorite pose आहे. गुर्जींची कॄपा, otherwise आमचं कसलं आलंय करतुब? पण आता पैसाताईंनासुद्धा अखेर माझी आठवण झाली म्हणायची. .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे 27/03/2014 - 10:10
ग्रेट पिस्पिकचा केक्का चिकन अथवा भाज्यांचं मॅसॅकर नव्हतं.. त्याला संमं नी कधीच क्लीनचिट दिली आहे. //misalpav.com/mit_clean_chit_to_Ganapa.pdf तुम्हाला हे सिद्ध करता आलेलं नाही. मी तुम्हाला उघडं पाडलयं. (पुन्हा येताना शर्ट घालून या :-) ) गेट वेल सून आणि किती दिवस हे चिकनचं मॅसॅकर वापरणार. यात फक्त गणपाद्वेष दिसुन येतो. पण त्यांच्या मिपावरील पाककृतीना सलग ३० वेळा मिपाकरांनी शंभराहून अधिक प्रतिसाद देउन उचलून धरलयं ते काय उगाच. पाकृ विभागाचे वाचक मूर्ख नाहीत.. आज मिपाकरांच्या घराघरात चांगलेचुंगले पदार्थ घडत आहेत ते फक्त गणपांच्या उत्तम पाकृंमुळेच .. फेकु, पप्पु पाकृंवर प्रतिसाद सोडा त्यांची १०० वाचनेदेखिल होत नाहीत. प्रीगुर्जी

In reply to by बाळ सप्रे

दिव्यश्री 27/03/2014 - 10:32
ओह्ह्ह्ह्ह ...ओके . फारच भयानक अर्थ निघाला . :( मला वाटल होत काहीतरी चेष्टेचा/ मजेचा असेल . असो . अर्थ लिहिल्याबद्दल धन्यवाद . (पहिल्यांदा अर्थ समजल्यावर कसतरी झालेली.)

आदूबाळ 26/03/2014 - 17:08
मूढबालकाच्या मूषकलीला सुरु झाल्या! विषयाचं गांभीर्य काय आणि विडंबनाची बाष्कळता किती. आणि त्यावर जवाबदार मंडळींची ही: ही: ही:! आयला, कमाल आहे. - बंदय वीजपावर
लेखनविषय:
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का?

ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास

माहितगार ·

समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा . हाय काय नाय काय!

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 10/03/2014 - 22:53
प्रकाश घाटपांडेजी आपल्या प्रतिसादा करता खूप खूप धन्यवाद. केवळ वाच्यार्थ घेतला तर आपल्या प्रतिसादाचा अर्थ सरळच रंजनात्मक आहे आणि त्याला उपप्रतिसाद द्यावयाचे किंवा कसे हे इतर मिपाकरांवर सोडतो. पण आपल्या विधानातील लक्ष्यार्थ ज्याला लक्षात येईल त्यांना माझा एवढा मोठा लेख न वाचता आपले स्टेटमेंटही विषय समजण्यास बर्‍यापैकी पुरेसे आहे त्या बद्दल धन्यवाद. अर्थात धागा तर्कशास्त्र विषयक असल्यामुळे जरासा खीस पाडतो आहे. आपले प्रतिसादातील विधान (एकतर ती बिअरच आहे हे गृहीत अनुमान करते ) आणि मुख्य म्हणजे दोनच पर्याय समोर ठेवते आहे. म्हणजे जो काही एक द्रवपदार्थ असेल तो न पिण्या करताचा पर्याय आपल्या विधानात नाही त्या अर्थाने ते ब्लॅक अँड व्हाईट स्टेटमेंट समजता येते का ? शिवाय तो द्रव पदार्थ बिअरच असावा या आपल्या संभाव्य गृहीत अनुमानावरून मला भारतीय प्रमाणमीमांसेची तुलना सुचली म्हणून आपला प्रतिसाद त्या संबंधाने नवा धागा बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा करीता उदाहरण म्हणून वापरला. आपल्या प्रतिसादा करीता धन्यवाद

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 14:01
समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा. हाय काय नाय काय!
ग्लास अर्धा भरलेला असताना तो पूर्ण भरण्याचा अट्टाहास अथवा त्याला रिकामा करण्याचा अट्टाहास ग्लास अर्धा आहे हे स्विकारुच नका असा केवळ काळा अथवा पांढरा प्रकारचा असतो. ग्लासपूर्ण भरलेला आहे अथवा रिकामाच आहे अस म्हणण्याचे टोकाचे अट्टाहासी समर्थन पुन्हा पुन्हा करत रहाणे एक प्रकारची नशाच नाही का ? अर्ध्या ग्लासाचे विकिमिडिया कॉमन्सवर तसेही दुसरे कॉपीराईट फ्री छायाचित्र मी शोधू शकलो नव्हतोच पण एनी वे अशा ग्लासाचे चित्र मिळाले ज्याने मला मुद्दा अधिक स्पष्ट करणे सोपेच जाणार होते म्हणून ते वापरले. पण चौकटी बाहेरच्या शंकाही विचारल्या न गेल्यामुळे स्वतःहून स्पष्टीकरण. आणि घाटपांडेजींच्या वाक्यातला बहुतांश लोकांनी उपरोध न लक्षात घेता, वाच्यार्थाने घेतल असण्याची शक्यता अधिक वाटते म्हणून वाक्यात विषयास अनुसरून (मला) दिसलेला लक्ष्यार्थ नमुद करून ठेवतो.

जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.
सहमत आहे. बाकी लोकांना द्विमितीत गोष्टी बसवायला सोपे जाते. काळे किंबा पांढरे, राम किंवा रावण, चांगले किंवा वाईट. जेव्हा काळे पांढरे असे दोन च पर्याय लोक विचारात घेतात तेव्हा त्यातील ग्रे एरियाचा विचार करत नाहीत मला तर पुढे असे वाटते कि ग्रे तरी का? रंगीत पट्टाचा विचार का नको. एन डायमेन्शन तयार होतील. असो जास्त विचार केला तर बुलियन अल्जेब्रा कालबाह्य होईल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 13:47
काळा अथवा पांढरा असे दोनच पर्याय विचारात घेण हि मानवाचा सहज स्वभाव आहे, त्यातला आपल्या तथाकथित सोयीचा वाटणारा पर्याय निवडून त्याचं समर्थन अशा टोकाला नेल जात की जिथून त्याला समतोल भूमिकेकडे घेऊन येण्यास कठीण जात. खूप कठीण परिश्रमांनी भूमीका बदलण्यात यश आलच तर सिसॉप्रमाणे विरुद्ध दिशेला पूर्ण घसरतात आणि मॅग्नेट चिटकवल्या सारखे चिटकून राहतात. चौकटी बाहेरचा विशीष्ट परिघा बाहेरचा विचारच न सुचल्यामुळे वृत्तीस कुपमंडूकता येते. कुपमंडूकतेने होणार सगळ्यात मोठ नुकसान, आपल्या पुढे येणार्‍या अनेक संधी (दिसत नाहीत अथवा दिसल्यातरी गांभीर्याने घेत नाही) आणि आपण संधी गमावून बसत असतो, संधी खूप येतात, पण जसे स्थानकावर उशीरा पोहोचल्यामुळे गेलेली बस किंवा ट्रेन परत मिळू शकत नाही तसेच दुसरी संधी येई पर्यंत होणारा कालापव्यव हे एक न मोजले जाणारे मोठे नुकसानच असते. इथे ग्रे एरिआ म्हणजे, लक्षात न घेतलेल्या बाजू आपण म्हणता तसे, आपल्या पुढील सर्व संधी वापरता याव्यात म्हणून लॅटरल थिंकिंग ची गरज भासते त्या करता एन डायमेन्शन आणि रंगीत पट्टयाचा विचार अवश्यंभावीच म्हणावयास हवा. हे सर्व पर्याय लक्षात घेतल्या नंतर निर्णय घेण्याच्या प्रसंगी कार्यकारण भाव आणि विवेक वापरून बुलियन अल्जेब्रा वापरावा लागू शकतो क्वचीत उपलब्ध ऑप्शन्स पैकी एक एक बाद करत जावा लागू शकतो म्हणून तर्कशास्त्रात बुलियन अल्जेब्रा पूर्ण कालबाह्य होईल का या बद्दल मी साशंक आहे. तर्कसुसंगत कृती निवडताना निर्णय घेण्यापूर्वी सर्व पर्याय ओपन माईंडने विचारात घेतले का आणि निवडलेला पर्याय तर्कसुसंगत व विवेकपूर्ण आहे का हे महत्वाचे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 14:30
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते. विविध कारणांनी आणि हितसंबंधांनी अधिकाधीक ध्रुवीकरण होणाऱ्या जगात समीक्षक, इतिहासकार, राजकारणी आणि इतर यांनी, 'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, नम्रतेने आणि समंजसपणाने व्यवस्थित समजून घेतला पाहीजे. संदर्भ :

In reply to by माहितगार

आत्मशून्य 17/03/2014 - 02:49
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते.
जर टु बी ऑर नॉट टुबी हे एकमेव शाश्वत वास्तव तर्काचे समर्थन करणारी व्यक्ती अमान्य असेल तर फिशर यांची भिती अतिशय वास्तव आहे /ठरतेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बरखा 25/03/2014 - 17:55
अनएक्सल्पेन्ड "[मराठी शब्द सुचवा] १ फोड करुन सांगता न येण्यासारखे २ समजावुन सांगता न येण्यासारखे ३ विष्लेशण करता न येणे. ४ क्षमस्व, या विषयाबद्दल अधिक विस्तारित माहीती उपलब्ध नाही. हे शब्द कसे वाटतात?

आत्मशून्य 17/03/2014 - 02:37
आपण कधी तपास केला आहे का ? why something that makes sense is actually a making sense ? and how " relative " term does impact on it to turn it the other way around ? I mean why and how those same certain things stop making sense some time or opinions later ? okay fuzzy logic is core yet kind of different topic. find these answers and u will get a key to twist almost anything logic wis . [But such flawlessness is boring so good to get back messy anyway ;) ]

In reply to by आत्मशून्य

माहितगार 18/03/2014 - 11:26
fuzzy logic ला मराठीत काही शब्द वापरात आहे का ? नसल्यास अथवा क्लिष्ट असल्यास कोणता शब्द वापरता येईल. पर्यायी मराठी शब्द असलाच पाहीजे असा आग्रह नाही पण पर्यायी शब्द विषयक चर्चेच्या निमीत्ताने संकल्पना समजून घेण्यास मदत होते असे वाटते म्हणून. fuzzy करता डिक्शनरी पर्याय : 'अस्पष्ट', 'मोघम' इत्यादी दिसत आहेत. approximate करता : 'अदमासे', 'निकट', 'संनिकट' असे शब्द दिसतात. आपल्या सवडी नुसार फझी लॉजीक बद्दल अधिक विस्तृत किंवा एखादा धागा वाचण्यास नक्कीच आवडेल.
[But such flawlessness is boring so good to get back messy anyway Wink ]
हम्म.. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. :)

In reply to by माहितगार

आत्मशून्य 18/03/2014 - 22:56
एखादे गाणे छान आहे वाइट आहे असे आपण म्हणत असतो... एक असतो क्लासीक/बायनरी सेट ऑफ लॉजीक आणी दुसरा फजी लॉजीक. तुम्हाला एखादे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर आवडत नाही पण नंतर अचानक आवडु शकते. (रेहमानच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत हे चटकन अनुभवास येते) कारण काय ? फजी फॅक्टॉर ऑफ माइंड. टॉकींग पर्टीक्युलरली ऑफ हिम, रेहमानच्या गाण्यात मेलडी + सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स फजी होतो. म्हणजे त्याच्या गाण्यात गोडवा कितपत असेल/भावेल माहीत नाही पण गाणे ऐकण्याचा एक उत्कृश्ट (ऑसम) अनुभव मात्र रेहमान नक्किच तयार करतो. इतर संगीतकार मात्र गाण्यातील गोडव्यावर मेहनत जास्त घेतात ज्यामुळे आपोआप सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स सुधारीत व प्रभावशाली बनतो पण त्यातील भर मेलडीवरच असल्याने मेलडी जास्त मनात राहते. हे फजी लॉजीक संगीताच्या जॉनर प्रमाणे त्याच्या लिसनींग एक्सपिरिअन्स सोबत फजी बनुन व्यक्ती परत्वे एकाच गाण्याबाबत विवीध मते तयार करते. जसे चहा १०० से. ला उकळत आहे. हे सुस्पष्ट आहे(बायनरी सुधा). पण चहा वाफळला आहे असे म्हणने व्यवहारात मोघम असते. आपण वेटरला गरम चहा दे बोलतो. चहा ५० से. तापवुन दे असे सांगत नाही. मग अशी आज्ञा कॉम्प्युटरला कशी समजावायची ? त्याला तर चहा २५ ते ३९ से. ला तापव म्हटले तर ठरवताच येणार नाही आणि पुढची गंमत म्हणजे गरम चहा ची व्याख्या व्यक्ती परत्वेही वेगवेगळी(फजी) उरते. थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते. म्हणूनच ते कंटाळवाणेही :) नो वेरीएशन. अलमोस्ट भावनाहिनता. कारण भावनेचे अस्तित्व हेच फजी एक्झिस्टन्स आहे. म्हणून भावना सतत बदलत असतात. मन चंचल आहे :) आजचा व्हिलन उद्याचा हिरोही बनायची शक्यता ही कायम असते (जसे नथुराम) ते या मुळेच. कॉम्प्युटर गेम्समधे फजी लॉजीक विषेशत्वाने वापरले जाते उदा. ज्यामुळे एखाद्या कॅरॅक्टरवर तुम्ही हल्ला केला तर तो प्रतिहल्ला करेल, लपुनच राहील, **ला पायलावुन पळुन जाइल, सुरक्षीत जागा घेउइ की आत्मघाती हल्ला रचेल का तुमच्या मुवबाबत काहीतरी शिकेल अशा ऑलमोस्ट अगणीत शक्यता ज्या प्रत्यक्ष प्रोग्रामरने उपलब्ध करुन दिल्या असतील पण त्याची निवड मात्र तो ठरवु शकणार नाही तर त्या कॅरॅक्टरची कृत्रीम बुध्दीमत्ता ठरवेल. आणी हे रँडम नसते फजी असते. त्यामुळे खेळ इंटरेस्टींग राहतो बोअर होत नाही. जुन्या व्हिडीओगेम्स मधे हे वापरलेले नसायचे त्यामुळे त्याच्या मुव प्रेडीक्टीव एकसुरी व लवकरच कंटाळवाण्या होत असत. एकुणच मानवी आयुष्याचे सर्व अंगप्रत्यंगच अशा फिजीफिकेशन ने व्यापलेले आहे. वीवीध उदाहरणापरत्वे जर आपण त्यातील फजी फिकेशनच्या अभ्यास केला तर गोष्टी जास्ती जास्त प्रेडीक्टीव व परीणामी बोअर होत जातात.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 20/03/2014 - 06:15
समजण्यास सोप्या उदाहरणांनी अलगद पणे सांगितल्यामुळे क्लिष्ट विषय सुसह्य झाला या बद्दल धन्यवाद. या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर मोघम तर्क नावाने लेख चालू केला. (अर्थातच खरे क्रेडीट आपले!) आपल चहाच उदाहरण आवडल, त्यात शेवटी आपण म्हणता थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते.>> इथे 'वास्तव' ह्या शब्दाशी तुलना करता, सत्य हा शब्द निश्चितपणाने वापरता येतो ना याची खात्री करून हवी होती. संकल्पना समजली पण सोबतच व्याख्येच्या स्वरूपात बांधण्याचा प्रयास म्हणून खालील प्रमाणे प्रयत्न केला, त्यात काहीतरी महत्वाच राहून जात आहे, आणि समजण्यास क्लिष्ट असं वाटत आहे. आपण आणि इतर जाणकारांनी त्यात सुधारणा सुचवाव्यात अथवा पर्यायी व्याख्या सूचवावी ही विनंती.
व्याख्या: मोघम तर्क (फजी लॉजीक-Fuzzy Logic) म्हणजे, 'अनेकमुल्य' असलेल्या ओव्हरलॅप[मराठी शब्द सुचवा] करणाऱ्या श्रेणी; अथवा 'संदिग्ध गृहीत' असलेलेला तर्क होय; ज्यास तर्कशास्त्रात मात्रा,अंश इत्यादीच्या संचाच्या प्रमाणात व्यक्त करण्याचा प्रयास केला जातो.
या निमीत्ताने आपल्या सर्वांसाठी हा वाफाळलेला चहा : वाफाळलेला चहा माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

माहितगार 20/03/2014 - 06:21
सॉरी, काही कारणाने आपले " . हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते." हे वाक्य वरच्या प्रतिसादात कॉपीपेस्ट करूनही उमटले नाही.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 20/03/2014 - 19:38
फजी फेक्टर बायपास केल्यावर जे उरते ते वास्तव म्हणता येत नाही कारण वास्तवता हिच फजी स्वरूपात आकलन केलि जाते. म्हणुन जास्ती जास्त शुध्द सत्य (रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि) हा शब्द अथवा लेस फजी एव्ह्डेच ठरवता येते. अवांतर - फजी फेक्टर ओळ्खाय्चि सवय लागली की त्यानंतर केलेला कोणताही साधा विचार अगदी बुध्दीव्न्तालाही विचारत पाडायला पुरेसा असतो. मग जे कोमन सेंसला गहन विचार समजतात त्याच्या विदूषकी लिलंचा आनंद काय वर्णावा...

In reply to by आत्मशून्य

माहितगार 20/03/2014 - 22:54
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल पण काही वेळा ते फजी परसेप्शन अथवा अपेक्षा, एका व्यक्ती पुरतीच सब्जेक्टीव्ह आहे बाकी तज्ञ किंवा इतर मेजॉरिटी असहमत असू शकते म्हणजे फजी स्वरूप प्रत्येक वेळी वास्तव असेल का ? (मी अजून समजून घेतो आहे) "रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" या शब्द प्रयोगात thought of किंवा expected या दोन शब्दांची गरज भासू शकते का "थॉट ऑफ अथवा एक्सपेक्टेड, रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" "विचार केलेली अथवा अपेक्षीत, 'अचूकतेची' परिष्कृत संभाव्यता" असा काही बदल केला तर योग्य होऊ शकेल का

In reply to by माहितगार

आत्मशून्य 21/03/2014 - 00:44
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल
नॉट एट ऑल. ज्याला आपण "वास्तव" म्हणतो ते नेहमी फजी स्वरुपात सामोरे येत असते. इट्स अ वन वे थिंग. थोडक्यात फजी(मोघम ) स्वरूप वास्तव बनुच शकत नाही पण वास्तव मात्र मोघम(फजी) स्वरुपात सामोरे येते. आणी ते संकल्पेनेतुन सुधा याच प्रकारे सम्जुन घेतले पाहिजे. आता आपण संख्यांचे उदा. घेउया दशमान पध्दती... किती परफेक्ट वैज्ञानीक वास्तव आहे. प्रथम विचार करता यात काही फजी आहे वाटत नाही पण हे फजीच आहे, मोघम आहे पण सवयिचे झाले आहे म्हणून वास्तव वाटते इतकेच. हे फजी का ? कारण हाताला विस बोटेअसती तर गणीत करायला सोपे जावे , आपोआप सवयीचे व्हावे म्हणुन १ ते १९ या एक अंकी संख्या मानल्या असत्या व २० ही पहिली संख्या गणली गेली असती ज्यामधे एकक व दशक अशा दोन संख्या आहेत. म्हणजे १९ पर्यंत मोजणी फक्त एकक संख्येने ठरवली गेली असती. मला वाटते फजीनेस कशी एक पॅरलल सिस्टम उभे करतो जे वास्तवच आहे असे गणले जाउ शकते याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. कारण फक्त आकडेमोडच करायची असेल तर ० व १ या दोन संख्याच कितीतरी पुरेशा आहेत. फजी स्वरूप कधीच वास्तव असत नाही, पण वास्तव मात्र फजी स्वरुपातच सामोरे येते, जसे पडद्यावरील हिरो पडद्याबाहेर येउ शकत नाही पण पडद्याबाहेरील हिरो पडद्यावर पाहिजे तेंव्हा जाउ शकतो... वन वे ओन्ली, कारण फजिनेस इज अ‍ॅट कोअर... फजिनेस आपल्या मनाच्या अस्तित्वाचा प्रमुख गुणधर्म आहे... फजिनेस बायपास केला तर मनाचे अस्तित्व लयाला जाते.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 25/03/2014 - 00:27
नुसते वाचताना फार किचकट वगैरे आहे वाटते, आणी फार टंकायचे श्रमही करवत नाहीत. पण हे किचकट वगैरे अजिबात नाही.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 25/03/2014 - 01:36
सॉरी इतर विषयांच्या अभ्यासाकडे लक्ष वळल्यामुळे आपणास प्रतिसाद देण्यास विलंब झाला. खरे म्हणजे मी पुर्वी वाचण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मला किचकट वाटले होते पण आपल्या प्रतिसादातून उत्तम समजू लागले आहे. अर्थात मला फजी लॉजीक मला लॉजीकल फॉलसीजच्या माझ्या मुख्य विषयाही रिलेट करून पुन्हा अभ्यासावयाचे आहे. समर्थांची उक्ती आहे अभ्यासे प्रगटावे म्हणून सध्या फक्त श्रवण आणि मनन करतो आहे.

kurlekaar 17/03/2014 - 09:34
मला वाटतं या सर्वाच्या मुळाशी वस्तूनिष्ठता (Objectivity)व आत्मनिष्ठ्ता (Subjectivity) यातील विरोधाभास देखिल असू शकतो . माणसांच्या वस्तूनिष्ठतेमुळे तर्कशास्त्र (Logic) व तत्वज्ञान (Philosophy) व बहुधा शास्त्र (science) यांचा प्रथम जन्म नंतर विस्तार झालाय; माणसाच्या आत्मनिष्ठतेतून कला व साहित्य यांचा उगम व नंतर विस्तार झालाय. पण यातही थोडाफार फरक असावा कारण वस्तुनिष्ठतेतून निर्माण होत असलेलं सर्व कांही अगदी एका ओळीत नसतील पण एका कॉरिडॉर मध्येच रहातात पण तसं कलेचं नसतं. एखाद्या शतकातील कला मागच्या शतकातील कलेपेक्षा वेगळी असू शकते, स्वतंत्र असू शकते, Renaissance चंच उदाहरण पहा. कांही सुज्ञ माणसं वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता या दोन्ही दगडांवर पाय ठेऊन व्यवस्थितरीत्या आपला तोल सांभाळतात. एखाद्या गोष्टीकडे बघायचं तर जरुरीप्रमाणे अगदी बरोबर वस्तूनिष्ठतेचा किंवा आत्मनिष्ठ्तेचा चष्मा लावून ते त्या गोष्टीकडे पाहू शकतात. पण ते सगळ्यांनाच शक्य नसतं. आपण बरेचजण चुकीचा चष्मा लावतो व ते आपल्या लक्षातच येत नाहीं कारण दोन्ही चष्म्यातून सारखंच दिसतं. फक्त एकाच प्रांतात वावरणाऱ्या एखाद्या तत्वज्ञानीला किंवा एखाद्या कविला हा 'आंतर-प्रांतीय' प्रवास अजून कठीण किंवा अशक्यप्रायहि वाटत असेल. आईन्स्टाईनची Theory of Relativity व थोड्याफार प्रमाणात न्यूटनची Theory of Gravity या सर्वाला अपवाद असावी कारण या दोघांच्या Theories तत्कालीन Science च्या कॉरिडॉरच्या बाहेर होत्या, Relativity तर खुपच बाहेर. इथं कुठेतरी वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता यांचा एक दुर्मिळ संगम झाला असावा. कुणास ठाऊक पण Scienceचा पुढचा प्रवास या नवीन कॉरिडॉर मधून होईल किंव्हा दुसरा एखादा कॉरिडॉर देखिल निर्माण होऊ शकेल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे Black and White या दोन रंगामधील ज्या Grey च्या Shades आहेत त्या सर्व शोधून काढावयास हव्या व त्या प्रत्येक (उप) रंगाला नांव द्यायला हवं. मला वाटतं ही एक प्रदीर्घ defining process आहे. यावर Method of Inquiry (?) नावाच्या पुस्तकाने याचा छान उहापोह केलाय (हे पुस्तकंच उहापोहाबद्दलचं आहे) पुस्तक मिळणं असम्भव आहे पण नेट वर कांहीतरी मिळालं तर पहातो. Defining Processचं एक कच्च उदाहरण द्यायचं तर ते मी ‘सहानुभूती’ व by default या दोन शब्दांचं देईन. आत्ताचे त्यांचे अर्थ त्यांच्या मुळाशी अभिप्रेत असलेल्या अर्थापासून थोडे फार दूर आले आहेत असं नाहीं वाटत?

विटेकर 17/03/2014 - 12:57
आणि प्रतिसाद ही ! मी याला "फजी लोजिक विरुद्ध बायनरी" असे नाव देईन. भारतीय तत्वाज्ञानाप्रमाणे एका "त्या" सत्याशिवाय बाकी सारी सत्ये ही सापेक्ष होय. एका त्या सत्याशिवाय बाकी सारे जर नष्ट च होणार आहे तर ते सत्य कसे ? आणि म्हणून भारतीय माणूस फजी लोजिक मधे आचार - विचार करतो. जसे की हो किंवा नाही असे थेट न म्हणता " मान हालवणे" ( त्या मान हालविण्याच्या गतीवर आणि आंदोलनावर होकार- नकाराची तीव्रता कमी अधिक होऊ शकते ! हे फजी लोजिक भारतीयांकडे धर्मातून आले.. हा ही मार्ग ईश्वराकडे नेतो .. हा ही नेतो.. तुमचा ही नेत असेल . ही धार्मिक सहिष्णुता भारतीयांच्या पॅथॉलॉजीमध्ये आहे. केवळ अल्लाच , केवळ येशूच केवळ माझाच पंथ नाहीतर तुम्ही नरकात जाणार हे निश्चित ! असला अतिरेक नस्ल्यामुळे विचारसरणीही तशीच झाली आहे. त्यामुळे सहसा ठोस निर्णयाला न येणे .. समोरच्याचा विचार करुन मगच निर्णय देणे ,निर्णय देताना दिरंगाई ही सारी त्याचीच लक्षणे आहेत.

In reply to by विटेकर

माहितगार 18/03/2014 - 11:43
विटेकरजी आपल्या मताने विचारात पडलो खरा, पण सहमत आहे का हे अजू निश्चित सांगता येत नाही. आपल्या प्रतिसादावर अजून काही मते वाचण्यास मिळाल्यास आवडतील. खाली आनन्दा यांचा प्रतिसाद आला आहे. आपण आणि आनन्दा एकमेकांच्या प्रतिसादांना उपप्रतिसाद देऊन चर्चा केल्यास वाचण्यास आवडेल असे वाटते. आपल्याला आणि आनन्दा यांना प्रतिसादांकरिता धन्यवाद

आनन्दा 17/03/2014 - 13:04
कदाचित विषयांतर होईल, पण या ठिकाणी मी मिपावरीलच काही चर्चाचा उल्लेख करू इच्छितो. १. गांधी वि. नथुराम. २. ५५ कोटी ३. हिंदुव्तवादी वि. धर्मनिरपेक्ष ई. ४. दहशतवाद.. या चर्चा म्हणजे आपण म्हणता तश्या काळे आणि पांढरे अश्या चष्म्याचा परिणाम आहे. बहुधा बर्‍याच न फळणार्‍या चर्चा या याच भूमिकेमुळे मोडत असाव्यात.

समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा . हाय काय नाय काय!

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 10/03/2014 - 22:53
प्रकाश घाटपांडेजी आपल्या प्रतिसादा करता खूप खूप धन्यवाद. केवळ वाच्यार्थ घेतला तर आपल्या प्रतिसादाचा अर्थ सरळच रंजनात्मक आहे आणि त्याला उपप्रतिसाद द्यावयाचे किंवा कसे हे इतर मिपाकरांवर सोडतो. पण आपल्या विधानातील लक्ष्यार्थ ज्याला लक्षात येईल त्यांना माझा एवढा मोठा लेख न वाचता आपले स्टेटमेंटही विषय समजण्यास बर्‍यापैकी पुरेसे आहे त्या बद्दल धन्यवाद. अर्थात धागा तर्कशास्त्र विषयक असल्यामुळे जरासा खीस पाडतो आहे. आपले प्रतिसादातील विधान (एकतर ती बिअरच आहे हे गृहीत अनुमान करते ) आणि मुख्य म्हणजे दोनच पर्याय समोर ठेवते आहे. म्हणजे जो काही एक द्रवपदार्थ असेल तो न पिण्या करताचा पर्याय आपल्या विधानात नाही त्या अर्थाने ते ब्लॅक अँड व्हाईट स्टेटमेंट समजता येते का ? शिवाय तो द्रव पदार्थ बिअरच असावा या आपल्या संभाव्य गृहीत अनुमानावरून मला भारतीय प्रमाणमीमांसेची तुलना सुचली म्हणून आपला प्रतिसाद त्या संबंधाने नवा धागा बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा करीता उदाहरण म्हणून वापरला. आपल्या प्रतिसादा करीता धन्यवाद

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 14:01
समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा. हाय काय नाय काय!
ग्लास अर्धा भरलेला असताना तो पूर्ण भरण्याचा अट्टाहास अथवा त्याला रिकामा करण्याचा अट्टाहास ग्लास अर्धा आहे हे स्विकारुच नका असा केवळ काळा अथवा पांढरा प्रकारचा असतो. ग्लासपूर्ण भरलेला आहे अथवा रिकामाच आहे अस म्हणण्याचे टोकाचे अट्टाहासी समर्थन पुन्हा पुन्हा करत रहाणे एक प्रकारची नशाच नाही का ? अर्ध्या ग्लासाचे विकिमिडिया कॉमन्सवर तसेही दुसरे कॉपीराईट फ्री छायाचित्र मी शोधू शकलो नव्हतोच पण एनी वे अशा ग्लासाचे चित्र मिळाले ज्याने मला मुद्दा अधिक स्पष्ट करणे सोपेच जाणार होते म्हणून ते वापरले. पण चौकटी बाहेरच्या शंकाही विचारल्या न गेल्यामुळे स्वतःहून स्पष्टीकरण. आणि घाटपांडेजींच्या वाक्यातला बहुतांश लोकांनी उपरोध न लक्षात घेता, वाच्यार्थाने घेतल असण्याची शक्यता अधिक वाटते म्हणून वाक्यात विषयास अनुसरून (मला) दिसलेला लक्ष्यार्थ नमुद करून ठेवतो.

जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.
सहमत आहे. बाकी लोकांना द्विमितीत गोष्टी बसवायला सोपे जाते. काळे किंबा पांढरे, राम किंवा रावण, चांगले किंवा वाईट. जेव्हा काळे पांढरे असे दोन च पर्याय लोक विचारात घेतात तेव्हा त्यातील ग्रे एरियाचा विचार करत नाहीत मला तर पुढे असे वाटते कि ग्रे तरी का? रंगीत पट्टाचा विचार का नको. एन डायमेन्शन तयार होतील. असो जास्त विचार केला तर बुलियन अल्जेब्रा कालबाह्य होईल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 13:47
काळा अथवा पांढरा असे दोनच पर्याय विचारात घेण हि मानवाचा सहज स्वभाव आहे, त्यातला आपल्या तथाकथित सोयीचा वाटणारा पर्याय निवडून त्याचं समर्थन अशा टोकाला नेल जात की जिथून त्याला समतोल भूमिकेकडे घेऊन येण्यास कठीण जात. खूप कठीण परिश्रमांनी भूमीका बदलण्यात यश आलच तर सिसॉप्रमाणे विरुद्ध दिशेला पूर्ण घसरतात आणि मॅग्नेट चिटकवल्या सारखे चिटकून राहतात. चौकटी बाहेरचा विशीष्ट परिघा बाहेरचा विचारच न सुचल्यामुळे वृत्तीस कुपमंडूकता येते. कुपमंडूकतेने होणार सगळ्यात मोठ नुकसान, आपल्या पुढे येणार्‍या अनेक संधी (दिसत नाहीत अथवा दिसल्यातरी गांभीर्याने घेत नाही) आणि आपण संधी गमावून बसत असतो, संधी खूप येतात, पण जसे स्थानकावर उशीरा पोहोचल्यामुळे गेलेली बस किंवा ट्रेन परत मिळू शकत नाही तसेच दुसरी संधी येई पर्यंत होणारा कालापव्यव हे एक न मोजले जाणारे मोठे नुकसानच असते. इथे ग्रे एरिआ म्हणजे, लक्षात न घेतलेल्या बाजू आपण म्हणता तसे, आपल्या पुढील सर्व संधी वापरता याव्यात म्हणून लॅटरल थिंकिंग ची गरज भासते त्या करता एन डायमेन्शन आणि रंगीत पट्टयाचा विचार अवश्यंभावीच म्हणावयास हवा. हे सर्व पर्याय लक्षात घेतल्या नंतर निर्णय घेण्याच्या प्रसंगी कार्यकारण भाव आणि विवेक वापरून बुलियन अल्जेब्रा वापरावा लागू शकतो क्वचीत उपलब्ध ऑप्शन्स पैकी एक एक बाद करत जावा लागू शकतो म्हणून तर्कशास्त्रात बुलियन अल्जेब्रा पूर्ण कालबाह्य होईल का या बद्दल मी साशंक आहे. तर्कसुसंगत कृती निवडताना निर्णय घेण्यापूर्वी सर्व पर्याय ओपन माईंडने विचारात घेतले का आणि निवडलेला पर्याय तर्कसुसंगत व विवेकपूर्ण आहे का हे महत्वाचे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 14:30
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते. विविध कारणांनी आणि हितसंबंधांनी अधिकाधीक ध्रुवीकरण होणाऱ्या जगात समीक्षक, इतिहासकार, राजकारणी आणि इतर यांनी, 'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, नम्रतेने आणि समंजसपणाने व्यवस्थित समजून घेतला पाहीजे. संदर्भ :

In reply to by माहितगार

आत्मशून्य 17/03/2014 - 02:49
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते.
जर टु बी ऑर नॉट टुबी हे एकमेव शाश्वत वास्तव तर्काचे समर्थन करणारी व्यक्ती अमान्य असेल तर फिशर यांची भिती अतिशय वास्तव आहे /ठरतेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बरखा 25/03/2014 - 17:55
अनएक्सल्पेन्ड "[मराठी शब्द सुचवा] १ फोड करुन सांगता न येण्यासारखे २ समजावुन सांगता न येण्यासारखे ३ विष्लेशण करता न येणे. ४ क्षमस्व, या विषयाबद्दल अधिक विस्तारित माहीती उपलब्ध नाही. हे शब्द कसे वाटतात?

आत्मशून्य 17/03/2014 - 02:37
आपण कधी तपास केला आहे का ? why something that makes sense is actually a making sense ? and how " relative " term does impact on it to turn it the other way around ? I mean why and how those same certain things stop making sense some time or opinions later ? okay fuzzy logic is core yet kind of different topic. find these answers and u will get a key to twist almost anything logic wis . [But such flawlessness is boring so good to get back messy anyway ;) ]

In reply to by आत्मशून्य

माहितगार 18/03/2014 - 11:26
fuzzy logic ला मराठीत काही शब्द वापरात आहे का ? नसल्यास अथवा क्लिष्ट असल्यास कोणता शब्द वापरता येईल. पर्यायी मराठी शब्द असलाच पाहीजे असा आग्रह नाही पण पर्यायी शब्द विषयक चर्चेच्या निमीत्ताने संकल्पना समजून घेण्यास मदत होते असे वाटते म्हणून. fuzzy करता डिक्शनरी पर्याय : 'अस्पष्ट', 'मोघम' इत्यादी दिसत आहेत. approximate करता : 'अदमासे', 'निकट', 'संनिकट' असे शब्द दिसतात. आपल्या सवडी नुसार फझी लॉजीक बद्दल अधिक विस्तृत किंवा एखादा धागा वाचण्यास नक्कीच आवडेल.
[But such flawlessness is boring so good to get back messy anyway Wink ]
हम्म.. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. :)

In reply to by माहितगार

आत्मशून्य 18/03/2014 - 22:56
एखादे गाणे छान आहे वाइट आहे असे आपण म्हणत असतो... एक असतो क्लासीक/बायनरी सेट ऑफ लॉजीक आणी दुसरा फजी लॉजीक. तुम्हाला एखादे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर आवडत नाही पण नंतर अचानक आवडु शकते. (रेहमानच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत हे चटकन अनुभवास येते) कारण काय ? फजी फॅक्टॉर ऑफ माइंड. टॉकींग पर्टीक्युलरली ऑफ हिम, रेहमानच्या गाण्यात मेलडी + सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स फजी होतो. म्हणजे त्याच्या गाण्यात गोडवा कितपत असेल/भावेल माहीत नाही पण गाणे ऐकण्याचा एक उत्कृश्ट (ऑसम) अनुभव मात्र रेहमान नक्किच तयार करतो. इतर संगीतकार मात्र गाण्यातील गोडव्यावर मेहनत जास्त घेतात ज्यामुळे आपोआप सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स सुधारीत व प्रभावशाली बनतो पण त्यातील भर मेलडीवरच असल्याने मेलडी जास्त मनात राहते. हे फजी लॉजीक संगीताच्या जॉनर प्रमाणे त्याच्या लिसनींग एक्सपिरिअन्स सोबत फजी बनुन व्यक्ती परत्वे एकाच गाण्याबाबत विवीध मते तयार करते. जसे चहा १०० से. ला उकळत आहे. हे सुस्पष्ट आहे(बायनरी सुधा). पण चहा वाफळला आहे असे म्हणने व्यवहारात मोघम असते. आपण वेटरला गरम चहा दे बोलतो. चहा ५० से. तापवुन दे असे सांगत नाही. मग अशी आज्ञा कॉम्प्युटरला कशी समजावायची ? त्याला तर चहा २५ ते ३९ से. ला तापव म्हटले तर ठरवताच येणार नाही आणि पुढची गंमत म्हणजे गरम चहा ची व्याख्या व्यक्ती परत्वेही वेगवेगळी(फजी) उरते. थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते. म्हणूनच ते कंटाळवाणेही :) नो वेरीएशन. अलमोस्ट भावनाहिनता. कारण भावनेचे अस्तित्व हेच फजी एक्झिस्टन्स आहे. म्हणून भावना सतत बदलत असतात. मन चंचल आहे :) आजचा व्हिलन उद्याचा हिरोही बनायची शक्यता ही कायम असते (जसे नथुराम) ते या मुळेच. कॉम्प्युटर गेम्समधे फजी लॉजीक विषेशत्वाने वापरले जाते उदा. ज्यामुळे एखाद्या कॅरॅक्टरवर तुम्ही हल्ला केला तर तो प्रतिहल्ला करेल, लपुनच राहील, **ला पायलावुन पळुन जाइल, सुरक्षीत जागा घेउइ की आत्मघाती हल्ला रचेल का तुमच्या मुवबाबत काहीतरी शिकेल अशा ऑलमोस्ट अगणीत शक्यता ज्या प्रत्यक्ष प्रोग्रामरने उपलब्ध करुन दिल्या असतील पण त्याची निवड मात्र तो ठरवु शकणार नाही तर त्या कॅरॅक्टरची कृत्रीम बुध्दीमत्ता ठरवेल. आणी हे रँडम नसते फजी असते. त्यामुळे खेळ इंटरेस्टींग राहतो बोअर होत नाही. जुन्या व्हिडीओगेम्स मधे हे वापरलेले नसायचे त्यामुळे त्याच्या मुव प्रेडीक्टीव एकसुरी व लवकरच कंटाळवाण्या होत असत. एकुणच मानवी आयुष्याचे सर्व अंगप्रत्यंगच अशा फिजीफिकेशन ने व्यापलेले आहे. वीवीध उदाहरणापरत्वे जर आपण त्यातील फजी फिकेशनच्या अभ्यास केला तर गोष्टी जास्ती जास्त प्रेडीक्टीव व परीणामी बोअर होत जातात.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 20/03/2014 - 06:15
समजण्यास सोप्या उदाहरणांनी अलगद पणे सांगितल्यामुळे क्लिष्ट विषय सुसह्य झाला या बद्दल धन्यवाद. या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर मोघम तर्क नावाने लेख चालू केला. (अर्थातच खरे क्रेडीट आपले!) आपल चहाच उदाहरण आवडल, त्यात शेवटी आपण म्हणता थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते.>> इथे 'वास्तव' ह्या शब्दाशी तुलना करता, सत्य हा शब्द निश्चितपणाने वापरता येतो ना याची खात्री करून हवी होती. संकल्पना समजली पण सोबतच व्याख्येच्या स्वरूपात बांधण्याचा प्रयास म्हणून खालील प्रमाणे प्रयत्न केला, त्यात काहीतरी महत्वाच राहून जात आहे, आणि समजण्यास क्लिष्ट असं वाटत आहे. आपण आणि इतर जाणकारांनी त्यात सुधारणा सुचवाव्यात अथवा पर्यायी व्याख्या सूचवावी ही विनंती.
व्याख्या: मोघम तर्क (फजी लॉजीक-Fuzzy Logic) म्हणजे, 'अनेकमुल्य' असलेल्या ओव्हरलॅप[मराठी शब्द सुचवा] करणाऱ्या श्रेणी; अथवा 'संदिग्ध गृहीत' असलेलेला तर्क होय; ज्यास तर्कशास्त्रात मात्रा,अंश इत्यादीच्या संचाच्या प्रमाणात व्यक्त करण्याचा प्रयास केला जातो.
या निमीत्ताने आपल्या सर्वांसाठी हा वाफाळलेला चहा : वाफाळलेला चहा माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

माहितगार 20/03/2014 - 06:21
सॉरी, काही कारणाने आपले " . हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते." हे वाक्य वरच्या प्रतिसादात कॉपीपेस्ट करूनही उमटले नाही.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 20/03/2014 - 19:38
फजी फेक्टर बायपास केल्यावर जे उरते ते वास्तव म्हणता येत नाही कारण वास्तवता हिच फजी स्वरूपात आकलन केलि जाते. म्हणुन जास्ती जास्त शुध्द सत्य (रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि) हा शब्द अथवा लेस फजी एव्ह्डेच ठरवता येते. अवांतर - फजी फेक्टर ओळ्खाय्चि सवय लागली की त्यानंतर केलेला कोणताही साधा विचार अगदी बुध्दीव्न्तालाही विचारत पाडायला पुरेसा असतो. मग जे कोमन सेंसला गहन विचार समजतात त्याच्या विदूषकी लिलंचा आनंद काय वर्णावा...

In reply to by आत्मशून्य

माहितगार 20/03/2014 - 22:54
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल पण काही वेळा ते फजी परसेप्शन अथवा अपेक्षा, एका व्यक्ती पुरतीच सब्जेक्टीव्ह आहे बाकी तज्ञ किंवा इतर मेजॉरिटी असहमत असू शकते म्हणजे फजी स्वरूप प्रत्येक वेळी वास्तव असेल का ? (मी अजून समजून घेतो आहे) "रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" या शब्द प्रयोगात thought of किंवा expected या दोन शब्दांची गरज भासू शकते का "थॉट ऑफ अथवा एक्सपेक्टेड, रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" "विचार केलेली अथवा अपेक्षीत, 'अचूकतेची' परिष्कृत संभाव्यता" असा काही बदल केला तर योग्य होऊ शकेल का

In reply to by माहितगार

आत्मशून्य 21/03/2014 - 00:44
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल
नॉट एट ऑल. ज्याला आपण "वास्तव" म्हणतो ते नेहमी फजी स्वरुपात सामोरे येत असते. इट्स अ वन वे थिंग. थोडक्यात फजी(मोघम ) स्वरूप वास्तव बनुच शकत नाही पण वास्तव मात्र मोघम(फजी) स्वरुपात सामोरे येते. आणी ते संकल्पेनेतुन सुधा याच प्रकारे सम्जुन घेतले पाहिजे. आता आपण संख्यांचे उदा. घेउया दशमान पध्दती... किती परफेक्ट वैज्ञानीक वास्तव आहे. प्रथम विचार करता यात काही फजी आहे वाटत नाही पण हे फजीच आहे, मोघम आहे पण सवयिचे झाले आहे म्हणून वास्तव वाटते इतकेच. हे फजी का ? कारण हाताला विस बोटेअसती तर गणीत करायला सोपे जावे , आपोआप सवयीचे व्हावे म्हणुन १ ते १९ या एक अंकी संख्या मानल्या असत्या व २० ही पहिली संख्या गणली गेली असती ज्यामधे एकक व दशक अशा दोन संख्या आहेत. म्हणजे १९ पर्यंत मोजणी फक्त एकक संख्येने ठरवली गेली असती. मला वाटते फजीनेस कशी एक पॅरलल सिस्टम उभे करतो जे वास्तवच आहे असे गणले जाउ शकते याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. कारण फक्त आकडेमोडच करायची असेल तर ० व १ या दोन संख्याच कितीतरी पुरेशा आहेत. फजी स्वरूप कधीच वास्तव असत नाही, पण वास्तव मात्र फजी स्वरुपातच सामोरे येते, जसे पडद्यावरील हिरो पडद्याबाहेर येउ शकत नाही पण पडद्याबाहेरील हिरो पडद्यावर पाहिजे तेंव्हा जाउ शकतो... वन वे ओन्ली, कारण फजिनेस इज अ‍ॅट कोअर... फजिनेस आपल्या मनाच्या अस्तित्वाचा प्रमुख गुणधर्म आहे... फजिनेस बायपास केला तर मनाचे अस्तित्व लयाला जाते.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 25/03/2014 - 00:27
नुसते वाचताना फार किचकट वगैरे आहे वाटते, आणी फार टंकायचे श्रमही करवत नाहीत. पण हे किचकट वगैरे अजिबात नाही.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 25/03/2014 - 01:36
सॉरी इतर विषयांच्या अभ्यासाकडे लक्ष वळल्यामुळे आपणास प्रतिसाद देण्यास विलंब झाला. खरे म्हणजे मी पुर्वी वाचण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मला किचकट वाटले होते पण आपल्या प्रतिसादातून उत्तम समजू लागले आहे. अर्थात मला फजी लॉजीक मला लॉजीकल फॉलसीजच्या माझ्या मुख्य विषयाही रिलेट करून पुन्हा अभ्यासावयाचे आहे. समर्थांची उक्ती आहे अभ्यासे प्रगटावे म्हणून सध्या फक्त श्रवण आणि मनन करतो आहे.

kurlekaar 17/03/2014 - 09:34
मला वाटतं या सर्वाच्या मुळाशी वस्तूनिष्ठता (Objectivity)व आत्मनिष्ठ्ता (Subjectivity) यातील विरोधाभास देखिल असू शकतो . माणसांच्या वस्तूनिष्ठतेमुळे तर्कशास्त्र (Logic) व तत्वज्ञान (Philosophy) व बहुधा शास्त्र (science) यांचा प्रथम जन्म नंतर विस्तार झालाय; माणसाच्या आत्मनिष्ठतेतून कला व साहित्य यांचा उगम व नंतर विस्तार झालाय. पण यातही थोडाफार फरक असावा कारण वस्तुनिष्ठतेतून निर्माण होत असलेलं सर्व कांही अगदी एका ओळीत नसतील पण एका कॉरिडॉर मध्येच रहातात पण तसं कलेचं नसतं. एखाद्या शतकातील कला मागच्या शतकातील कलेपेक्षा वेगळी असू शकते, स्वतंत्र असू शकते, Renaissance चंच उदाहरण पहा. कांही सुज्ञ माणसं वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता या दोन्ही दगडांवर पाय ठेऊन व्यवस्थितरीत्या आपला तोल सांभाळतात. एखाद्या गोष्टीकडे बघायचं तर जरुरीप्रमाणे अगदी बरोबर वस्तूनिष्ठतेचा किंवा आत्मनिष्ठ्तेचा चष्मा लावून ते त्या गोष्टीकडे पाहू शकतात. पण ते सगळ्यांनाच शक्य नसतं. आपण बरेचजण चुकीचा चष्मा लावतो व ते आपल्या लक्षातच येत नाहीं कारण दोन्ही चष्म्यातून सारखंच दिसतं. फक्त एकाच प्रांतात वावरणाऱ्या एखाद्या तत्वज्ञानीला किंवा एखाद्या कविला हा 'आंतर-प्रांतीय' प्रवास अजून कठीण किंवा अशक्यप्रायहि वाटत असेल. आईन्स्टाईनची Theory of Relativity व थोड्याफार प्रमाणात न्यूटनची Theory of Gravity या सर्वाला अपवाद असावी कारण या दोघांच्या Theories तत्कालीन Science च्या कॉरिडॉरच्या बाहेर होत्या, Relativity तर खुपच बाहेर. इथं कुठेतरी वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता यांचा एक दुर्मिळ संगम झाला असावा. कुणास ठाऊक पण Scienceचा पुढचा प्रवास या नवीन कॉरिडॉर मधून होईल किंव्हा दुसरा एखादा कॉरिडॉर देखिल निर्माण होऊ शकेल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे Black and White या दोन रंगामधील ज्या Grey च्या Shades आहेत त्या सर्व शोधून काढावयास हव्या व त्या प्रत्येक (उप) रंगाला नांव द्यायला हवं. मला वाटतं ही एक प्रदीर्घ defining process आहे. यावर Method of Inquiry (?) नावाच्या पुस्तकाने याचा छान उहापोह केलाय (हे पुस्तकंच उहापोहाबद्दलचं आहे) पुस्तक मिळणं असम्भव आहे पण नेट वर कांहीतरी मिळालं तर पहातो. Defining Processचं एक कच्च उदाहरण द्यायचं तर ते मी ‘सहानुभूती’ व by default या दोन शब्दांचं देईन. आत्ताचे त्यांचे अर्थ त्यांच्या मुळाशी अभिप्रेत असलेल्या अर्थापासून थोडे फार दूर आले आहेत असं नाहीं वाटत?

विटेकर 17/03/2014 - 12:57
आणि प्रतिसाद ही ! मी याला "फजी लोजिक विरुद्ध बायनरी" असे नाव देईन. भारतीय तत्वाज्ञानाप्रमाणे एका "त्या" सत्याशिवाय बाकी सारी सत्ये ही सापेक्ष होय. एका त्या सत्याशिवाय बाकी सारे जर नष्ट च होणार आहे तर ते सत्य कसे ? आणि म्हणून भारतीय माणूस फजी लोजिक मधे आचार - विचार करतो. जसे की हो किंवा नाही असे थेट न म्हणता " मान हालवणे" ( त्या मान हालविण्याच्या गतीवर आणि आंदोलनावर होकार- नकाराची तीव्रता कमी अधिक होऊ शकते ! हे फजी लोजिक भारतीयांकडे धर्मातून आले.. हा ही मार्ग ईश्वराकडे नेतो .. हा ही नेतो.. तुमचा ही नेत असेल . ही धार्मिक सहिष्णुता भारतीयांच्या पॅथॉलॉजीमध्ये आहे. केवळ अल्लाच , केवळ येशूच केवळ माझाच पंथ नाहीतर तुम्ही नरकात जाणार हे निश्चित ! असला अतिरेक नस्ल्यामुळे विचारसरणीही तशीच झाली आहे. त्यामुळे सहसा ठोस निर्णयाला न येणे .. समोरच्याचा विचार करुन मगच निर्णय देणे ,निर्णय देताना दिरंगाई ही सारी त्याचीच लक्षणे आहेत.

In reply to by विटेकर

माहितगार 18/03/2014 - 11:43
विटेकरजी आपल्या मताने विचारात पडलो खरा, पण सहमत आहे का हे अजू निश्चित सांगता येत नाही. आपल्या प्रतिसादावर अजून काही मते वाचण्यास मिळाल्यास आवडतील. खाली आनन्दा यांचा प्रतिसाद आला आहे. आपण आणि आनन्दा एकमेकांच्या प्रतिसादांना उपप्रतिसाद देऊन चर्चा केल्यास वाचण्यास आवडेल असे वाटते. आपल्याला आणि आनन्दा यांना प्रतिसादांकरिता धन्यवाद

आनन्दा 17/03/2014 - 13:04
कदाचित विषयांतर होईल, पण या ठिकाणी मी मिपावरीलच काही चर्चाचा उल्लेख करू इच्छितो. १. गांधी वि. नथुराम. २. ५५ कोटी ३. हिंदुव्तवादी वि. धर्मनिरपेक्ष ई. ४. दहशतवाद.. या चर्चा म्हणजे आपण म्हणता तश्या काळे आणि पांढरे अश्या चष्म्याचा परिणाम आहे. बहुधा बर्‍याच न फळणार्‍या चर्चा या याच भूमिकेमुळे मोडत असाव्यात.
व्यक्ती, कुटूंब, व्यवसाय, ते असंख्य सामाजिक, जातीय, धार्मीक, राजकीय, केवळ माझच (आमचंच खर) म्हणणार्‍या टोकाच्या भूमीका; व्यक्तीगत आणि समुहांच्या हिताची गणित अनेक संघर्षांना टोकाला नेत असतात. half filled glass ग्लास रिकामाच आहे अथवा भरलेलाच आहे या ह्ट्टांची टोकांची लोकानुनयाने मांडणी करत टोकाची नेतृत्व पुढे येतात.

बौद्धिक कृष्णविवर

माहितगार ·

आत्मशून्य 02/03/2014 - 12:36
बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.
भोकात जाणे यालाच म्हणतात काय ?
तर्कशास्त्र सुचविते की, अशा कारस्थान-सिद्धान्तवादी लोकांना(किंवा अशा प्रकारच्या धारणेकडे घसरलेल्या/झुकलेल्या लोकांना) बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की त्यांच्या विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधणे, न की त्यांच्या विधानांच्या अर्थाकडे.
बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एक प्रयत्न केला होता. अगदी उघड उपप्रतिसाद लिहुन प्रेमाने व प्रांजळपणे केला होता... अर्थात ती व्यक्ती प्रचंड डीनायल मोड मधे गेली. विशेषतः तथाकथीत शब्दांचा खेळ करुन अराजकता निर्माण करायला माझ्या सावल्याही पुरेष्या आहेत पण प्रत्यक्ष माझ्या सोबत सांगोपांग चर्चा करायची तर विषयाचे समग्र आकलन हा एकमेव पर्याय खुला असल्याचे आकलन ह्वायला त्या व्यक्तीला वेळ लागला. त्या व्यक्तीला अजुनही तो माझ्या सावल्यांसोबत बोलत आहे असा भ्रम होता. जो फुटल्या फुटल्या त्या व्यक्तीमधे असे काही नैराश्य निर्माण झाले की ज्याचे नाव ते. आता माझ्या निर्वीवाद मुद्यांना प्रतिवाद करणे त्याचा आवाका नाही हे जेंव्हा त्याच्या लक्षात आले त्या नंतर अर्ध्या हळकुंडाच्या पिवळ्या वाकड्या जिलब्या अशा काही थरथरत पडु लागल्या की त्यांला मुवी (मुर्ख विचारी) म्हणावे काय, की आणखी काही असे होउन गेले. अर्थात जेव्हडी थरथर जास्त तेव्हडा कुरकुरीतपणा मस्त या न्यायाने मला त्या अजुन आवडु लागल्या हे.वे.सा.न.ल.! पण मला यात इतकेच सुचवायचे आहे की विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधल्यास व्यक्ती हमखास बहिसटते.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 02/03/2014 - 13:49
भोकात जाणे/जाऊदेणे वाक्प्रचाराचा अर्थ "अप्रिय व्यक्ती किंवा कृतीकडे दुर्लक्ष केल्याचे/करावयाचे सूचीत करणे." बौद्धिक कृष्णविवर अथवा डीनायल मोडशी संबंध अभ्यासावा लागेल असे वाटते. विवाद टाळावा विधानांच्या पद्धतीकडे अथवा तार्कीक उणीवांच्या प्रकार/पद्धती दाखवावी असे सूचवतात. मराठी शब्द वापरावयाचा खूप प्रयास असतो बराच अभ्यासही करतो तरी हवीती अर्थछटा; लेखनाचा ओघ; संभाव्य श्रोत्याचा शब्द संग्रह या गोष्टी जमेल तेवढ्या लक्षात घ्याव्या लागतात. पहिल्या प्रतिसादात ब्लॉग शब्द वापरावा लागला सध्या माझ्या संग.काची n ही कळ काम करत नाही प्रत्येक वेळी "न" च्योप पेस्त अवघड जाते असेही होऊ शकते.

पैसा 02/03/2014 - 18:22
विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर येतात का याबद्दल शंका आहे. तसेही खरे स्पष्ट सांगायचे तर इथे आंतरजालावर भेटणारे लोक माझे कोणीही लागत नाहीत त्यामुळे त्यांच्या बर्‍यावाईटाची सगळी जबाबदारी मी का घ्यावी? जर जिवाशी खेळ असेल तर मधे पडणे ठीक. अन्यथा अशा अजिबात न ऐकणार्‍या लोकांशी मी वाद घालून स्वतःची एनर्जी आणि वेळ फुकट घालवू नये साठीच मला आठवण करून देणारी माझी स्वाक्षरी आहे.
Don't waste your time with explanations: people only hear what they want to hear - Paulo Coelho
इतर कोणीही दगडावर डोके आपटायला तयार असतील तर निर्विकारपणे बघत रहायचे आणि जमलेच तर तसल्या चर्चा मनोरंजक वाटून घ्यायच्या एवढे अनुभव इथे मिळाले आहेत.

In reply to by पैसा

धन्या 02/03/2014 - 18:35
पूर्वी कुणी काही लिहिलं की तावातावाने प्रतिवाद करायला उद्युक्त होत असे. हल्ली असे प्रतिसाद फक्त वाचतो, प्रतिसाद "लिहिणार्‍याबद्दल" क्षणभर वाईट वाटून घेतो आणि पुढच्या क्षणाला तो प्रतिसाद विसरुन जातो.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 04/03/2014 - 15:52
मंडळी आमच्या मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प करता सुद्धा जरा सवड काढावी म्हटल. आम्ही आमच्या धागा मालिका संपवून तिकडे परतणार पण जाता जाता चार संवगडी मिळाले तर आनंदच असेल. बाकी 'लगे रहो ?' नेहमीचच आहे.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 04/03/2014 - 16:11
तर्कशास्त्र प्रकल्प करता सुद्धा जरा सवड काढावी म्हटल ?
रच्याकने मी आपल्या काय कामाचा ? माझे मराठी शुध्द लेखन आपण दुर्लक्षीत केलेत काय ? ते मुद्दाम तसे केलेले नाही. हां पण या शुध्दलेखनाच्या त्रूटीवर काही उपाय असेल तर मला आपल्या प्रकल्पात सहभागी व्हायला मनापासुन आवडेल. तेव्हडीच मराठीची सेवा होइल. अवांतरः- कालच मी ऑफलाइन विकीपेडीया इन्स्टॉल केला त्याबद्दल तुम्हाला खरड केली होती.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 04/03/2014 - 19:12
शुध्दलेखनाच्या त्रूटीवर काही उपाय असेल तर मला आपल्या प्रकल्पात सहभागी व्हायला मनापासुन आवडेल.
तसे असेल तर प्रकल्पावर शुभस्य शीर्घम स्वागत आहे. विकिपीडिया एक कोलॅबोरेटीव्ह प्रॉजेक्ट आहे. आपल्याला जेवढे येते तेवढेच करावयाचे ज्यांना त्या लेखात रस आहे आणि शुद्धलेखन येते ते नंतर येऊन दुरुस्त्या करू शकतात आणि करतात. काही सदस्य शुद्धलेखन दुरुस्त्याच करतात त्या शिवाय काहीजण स्वयंचलीत सुविधा चालवूनही दुरुस्त्या करतात/करू शकतात. आणि एखादा लेख मुखपृष्ठावर जाणार असेल तर त्यासाठीही सर्वजण मिळून विशेष मेहनतही घेत असतात. एवढ्या उत्तरावर समाधान नाही वाटले तर संबधीत उपायांबद्दल सविस्तर विकि पान येथे आहे खासकरून हा विषय (किंवा इतर विषयही) तुमच्या आवडीचा आहे आणि आमच्या तसेच मराठी भाषिकांच्या गरजेचा आहे तेव्हा आपल्या सवडीनुसार अधून मधून दहा वीस मिनीटे देऊ शकलात तरीही चालेल मनःपुर्वक स्वागत आहे.

In reply to by पैसा

माहितगार 04/03/2014 - 15:42
विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर येतात का याबद्दल शंका आहे.
सर्वात अलिकडे म्हणजे आमेरीकेत डार्विन सिद्धांतासोबतच शालेय शिक्षणात वैश्विक निर्मितीस कर्ता असू शकतो या सिद्धांताचा अंतर्भाव करावा अशा आग्रहावरून काही चर्चा वाद झाले त्या विवादातून परस्पर विरोधी गटांनी Logical Fallacies cite करण्यात उपयोग केला. तार्कीक उणीवांकडे (तर्कदोष Logical Fallacies) लक्ष वेधणे प्रकार तसा भारतात आणि युरोपातही खूप प्राचिन काळापासून आहे. आपल्याकडे अलिकडच्याच काळात केवळ याचा वापर कमी झाला तसेच मराठी महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात खूप क्लिष्ट (संकृतप्रचूर पण वापरावयास बोजड) पारिभाषिक शब्दांचा वापर झाल्यामुळेही कदाचित वापराचे प्रमाण कमी झाले असावे. शेवटी संवाद कौशल्याचा भाग आहे. विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर आले तर वेळच वाचतो. समोरचाही सुज्ञ आणि खुल्या मनाचा असेल तर खेळाडूपणे तुमचे म्हणणे स्विकारेल. समजा काही कारणानी स्विकारले नाही गेले तर एखादा वाद पुढे चालू ठेवायचा अथवा नाही हा निर्णय घेण्याच्या तुमच्या स्वातंत्र्यात फारसा व्यत्ययही येत नाही. आंतरजालावर अथवा इतरत्र वादात पडायच अथवा नाही हा सहसा प्रत्येक जण आपापला निर्णय प्रत्येकवेळी घेत असतो. तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्याचे एक तंत्र उपलब्ध आहे त्याचा आपण येथे परिचय करुन देत आहोत. संवाद-विवाद कौशल्यातील एक तंत्र माहित नसले तरीही वाद विवाद होतील माहित असले तरीही होतील कोणत कौशल्य कोणत तंत्र केव्हा कुठे वापराव वापराव का नाही हे तो प्रत्येक विवादपटू ठरवण्यास आपापला स्वतंत्र आहेच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आहेच. चर्चा सहभागा करीता धन्यवाद

माहितगार 03/03/2014 - 08:29
आता पर्यंत आलेल्या प्रतिसादांकरता पोच व आभार. माझ्या कॉम्प्च्या कळफलकास समस्या; सविस्तर प्रतिसाद नंतर देईन.

आत्मशून्य 02/03/2014 - 12:36
बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.
भोकात जाणे यालाच म्हणतात काय ?
तर्कशास्त्र सुचविते की, अशा कारस्थान-सिद्धान्तवादी लोकांना(किंवा अशा प्रकारच्या धारणेकडे घसरलेल्या/झुकलेल्या लोकांना) बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की त्यांच्या विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधणे, न की त्यांच्या विधानांच्या अर्थाकडे.
बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एक प्रयत्न केला होता. अगदी उघड उपप्रतिसाद लिहुन प्रेमाने व प्रांजळपणे केला होता... अर्थात ती व्यक्ती प्रचंड डीनायल मोड मधे गेली. विशेषतः तथाकथीत शब्दांचा खेळ करुन अराजकता निर्माण करायला माझ्या सावल्याही पुरेष्या आहेत पण प्रत्यक्ष माझ्या सोबत सांगोपांग चर्चा करायची तर विषयाचे समग्र आकलन हा एकमेव पर्याय खुला असल्याचे आकलन ह्वायला त्या व्यक्तीला वेळ लागला. त्या व्यक्तीला अजुनही तो माझ्या सावल्यांसोबत बोलत आहे असा भ्रम होता. जो फुटल्या फुटल्या त्या व्यक्तीमधे असे काही नैराश्य निर्माण झाले की ज्याचे नाव ते. आता माझ्या निर्वीवाद मुद्यांना प्रतिवाद करणे त्याचा आवाका नाही हे जेंव्हा त्याच्या लक्षात आले त्या नंतर अर्ध्या हळकुंडाच्या पिवळ्या वाकड्या जिलब्या अशा काही थरथरत पडु लागल्या की त्यांला मुवी (मुर्ख विचारी) म्हणावे काय, की आणखी काही असे होउन गेले. अर्थात जेव्हडी थरथर जास्त तेव्हडा कुरकुरीतपणा मस्त या न्यायाने मला त्या अजुन आवडु लागल्या हे.वे.सा.न.ल.! पण मला यात इतकेच सुचवायचे आहे की विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधल्यास व्यक्ती हमखास बहिसटते.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 02/03/2014 - 13:49
भोकात जाणे/जाऊदेणे वाक्प्रचाराचा अर्थ "अप्रिय व्यक्ती किंवा कृतीकडे दुर्लक्ष केल्याचे/करावयाचे सूचीत करणे." बौद्धिक कृष्णविवर अथवा डीनायल मोडशी संबंध अभ्यासावा लागेल असे वाटते. विवाद टाळावा विधानांच्या पद्धतीकडे अथवा तार्कीक उणीवांच्या प्रकार/पद्धती दाखवावी असे सूचवतात. मराठी शब्द वापरावयाचा खूप प्रयास असतो बराच अभ्यासही करतो तरी हवीती अर्थछटा; लेखनाचा ओघ; संभाव्य श्रोत्याचा शब्द संग्रह या गोष्टी जमेल तेवढ्या लक्षात घ्याव्या लागतात. पहिल्या प्रतिसादात ब्लॉग शब्द वापरावा लागला सध्या माझ्या संग.काची n ही कळ काम करत नाही प्रत्येक वेळी "न" च्योप पेस्त अवघड जाते असेही होऊ शकते.

पैसा 02/03/2014 - 18:22
विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर येतात का याबद्दल शंका आहे. तसेही खरे स्पष्ट सांगायचे तर इथे आंतरजालावर भेटणारे लोक माझे कोणीही लागत नाहीत त्यामुळे त्यांच्या बर्‍यावाईटाची सगळी जबाबदारी मी का घ्यावी? जर जिवाशी खेळ असेल तर मधे पडणे ठीक. अन्यथा अशा अजिबात न ऐकणार्‍या लोकांशी मी वाद घालून स्वतःची एनर्जी आणि वेळ फुकट घालवू नये साठीच मला आठवण करून देणारी माझी स्वाक्षरी आहे.
Don't waste your time with explanations: people only hear what they want to hear - Paulo Coelho
इतर कोणीही दगडावर डोके आपटायला तयार असतील तर निर्विकारपणे बघत रहायचे आणि जमलेच तर तसल्या चर्चा मनोरंजक वाटून घ्यायच्या एवढे अनुभव इथे मिळाले आहेत.

In reply to by पैसा

धन्या 02/03/2014 - 18:35
पूर्वी कुणी काही लिहिलं की तावातावाने प्रतिवाद करायला उद्युक्त होत असे. हल्ली असे प्रतिसाद फक्त वाचतो, प्रतिसाद "लिहिणार्‍याबद्दल" क्षणभर वाईट वाटून घेतो आणि पुढच्या क्षणाला तो प्रतिसाद विसरुन जातो.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 04/03/2014 - 15:52
मंडळी आमच्या मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प करता सुद्धा जरा सवड काढावी म्हटल. आम्ही आमच्या धागा मालिका संपवून तिकडे परतणार पण जाता जाता चार संवगडी मिळाले तर आनंदच असेल. बाकी 'लगे रहो ?' नेहमीचच आहे.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 04/03/2014 - 16:11
तर्कशास्त्र प्रकल्प करता सुद्धा जरा सवड काढावी म्हटल ?
रच्याकने मी आपल्या काय कामाचा ? माझे मराठी शुध्द लेखन आपण दुर्लक्षीत केलेत काय ? ते मुद्दाम तसे केलेले नाही. हां पण या शुध्दलेखनाच्या त्रूटीवर काही उपाय असेल तर मला आपल्या प्रकल्पात सहभागी व्हायला मनापासुन आवडेल. तेव्हडीच मराठीची सेवा होइल. अवांतरः- कालच मी ऑफलाइन विकीपेडीया इन्स्टॉल केला त्याबद्दल तुम्हाला खरड केली होती.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 04/03/2014 - 19:12
शुध्दलेखनाच्या त्रूटीवर काही उपाय असेल तर मला आपल्या प्रकल्पात सहभागी व्हायला मनापासुन आवडेल.
तसे असेल तर प्रकल्पावर शुभस्य शीर्घम स्वागत आहे. विकिपीडिया एक कोलॅबोरेटीव्ह प्रॉजेक्ट आहे. आपल्याला जेवढे येते तेवढेच करावयाचे ज्यांना त्या लेखात रस आहे आणि शुद्धलेखन येते ते नंतर येऊन दुरुस्त्या करू शकतात आणि करतात. काही सदस्य शुद्धलेखन दुरुस्त्याच करतात त्या शिवाय काहीजण स्वयंचलीत सुविधा चालवूनही दुरुस्त्या करतात/करू शकतात. आणि एखादा लेख मुखपृष्ठावर जाणार असेल तर त्यासाठीही सर्वजण मिळून विशेष मेहनतही घेत असतात. एवढ्या उत्तरावर समाधान नाही वाटले तर संबधीत उपायांबद्दल सविस्तर विकि पान येथे आहे खासकरून हा विषय (किंवा इतर विषयही) तुमच्या आवडीचा आहे आणि आमच्या तसेच मराठी भाषिकांच्या गरजेचा आहे तेव्हा आपल्या सवडीनुसार अधून मधून दहा वीस मिनीटे देऊ शकलात तरीही चालेल मनःपुर्वक स्वागत आहे.

In reply to by पैसा

माहितगार 04/03/2014 - 15:42
विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर येतात का याबद्दल शंका आहे.
सर्वात अलिकडे म्हणजे आमेरीकेत डार्विन सिद्धांतासोबतच शालेय शिक्षणात वैश्विक निर्मितीस कर्ता असू शकतो या सिद्धांताचा अंतर्भाव करावा अशा आग्रहावरून काही चर्चा वाद झाले त्या विवादातून परस्पर विरोधी गटांनी Logical Fallacies cite करण्यात उपयोग केला. तार्कीक उणीवांकडे (तर्कदोष Logical Fallacies) लक्ष वेधणे प्रकार तसा भारतात आणि युरोपातही खूप प्राचिन काळापासून आहे. आपल्याकडे अलिकडच्याच काळात केवळ याचा वापर कमी झाला तसेच मराठी महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात खूप क्लिष्ट (संकृतप्रचूर पण वापरावयास बोजड) पारिभाषिक शब्दांचा वापर झाल्यामुळेही कदाचित वापराचे प्रमाण कमी झाले असावे. शेवटी संवाद कौशल्याचा भाग आहे. विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर आले तर वेळच वाचतो. समोरचाही सुज्ञ आणि खुल्या मनाचा असेल तर खेळाडूपणे तुमचे म्हणणे स्विकारेल. समजा काही कारणानी स्विकारले नाही गेले तर एखादा वाद पुढे चालू ठेवायचा अथवा नाही हा निर्णय घेण्याच्या तुमच्या स्वातंत्र्यात फारसा व्यत्ययही येत नाही. आंतरजालावर अथवा इतरत्र वादात पडायच अथवा नाही हा सहसा प्रत्येक जण आपापला निर्णय प्रत्येकवेळी घेत असतो. तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्याचे एक तंत्र उपलब्ध आहे त्याचा आपण येथे परिचय करुन देत आहोत. संवाद-विवाद कौशल्यातील एक तंत्र माहित नसले तरीही वाद विवाद होतील माहित असले तरीही होतील कोणत कौशल्य कोणत तंत्र केव्हा कुठे वापराव वापराव का नाही हे तो प्रत्येक विवादपटू ठरवण्यास आपापला स्वतंत्र आहेच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आहेच. चर्चा सहभागा करीता धन्यवाद

माहितगार 03/03/2014 - 08:29
आता पर्यंत आलेल्या प्रतिसादांकरता पोच व आभार. माझ्या कॉम्प्च्या कळफलकास समस्या; सविस्तर प्रतिसाद नंतर देईन.
बौद्धिक कृष्णविवर: लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते. बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४] युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात.