मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शीर्षक सुचत नाही - २

बेसनलाडू ·

बेला, गझल आवडली. 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? आणि लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) लै भारी !!!! अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.

मुक्तसुनीत 19/02/2008 - 11:15
सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल. आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-) 'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.) थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!! (हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 19/02/2008 - 11:23
प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार (आभारी)बेसनलाडू लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;) (वृत्तसाक्षर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 19/02/2008 - 14:09
बेसनशेठ, खरोखरच खडे मारणे!! अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना.. त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं. केशवसुमार

विसोबा खेचर 19/02/2008 - 14:17
थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या... तात्या.

बेला, गझल आवडली. 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? आणि लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) लै भारी !!!! अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.

मुक्तसुनीत 19/02/2008 - 11:15
सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल. आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-) 'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.) थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!! (हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 19/02/2008 - 11:23
प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार (आभारी)बेसनलाडू लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;) (वृत्तसाक्षर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 19/02/2008 - 14:09
बेसनशेठ, खरोखरच खडे मारणे!! अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना.. त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं. केशवसुमार

विसोबा खेचर 19/02/2008 - 14:17
थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या... तात्या.
'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?

इनोबा म्हणे ·

प्राजु 16/02/2008 - 01:56
jÕpÕè hÕ©UíJÕÀj jÕpÕ þÕJÕÀjíbvÕÕ hÕϵvÕ ÕÆkÕ®ÕÕjC³ÕÕ®ÕÕ ³ÕÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇcÕáUí DÕÕuÕíuÕÕ nÕ JÕÀÕnÕÇ cÕÕPÕÕ hÕÕÆnuÕÕ®Õ hÕÏmÕbiÕ vÕkní. ³ÕÕ DÕiÕçíojnÕÇ jÕpÕ þÕJÕÀjíb®³ÕÕ SJÕÀ-oçívÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ cÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ. l³ÕÕlÕuÕÕÇ SJÕÀ ìíÕÆuÕÕÆknpÕvÕmÕÕþÕÇ®ÕÕÇ nçílÕÕÇ. FlÕj SJÕÀ-oçívÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ pÕÕnÕÇj nçíl³ÕÕ. DÕiÕoÕÇ cÕvÕÕlÕuÕb ÕÆuÕnÕ³Õ®Õb PÕÕuÕb lÕj SJÕÀ uÕíKÕJÕÀ DÕÕÕÆCÕ jÕpÕJÕÀÕÇ³Õ ÕÆkÕµuÕíÕJÕÀ cnCÕèvÕ DÕvÕíJÕÀ ÕÆoiiÕpÕ vÕíl³ÕÕb®³ÕÕ ÕÆlÕvnÕÇ YÕÕÕÕblÕ (FbiÕÏpÕÕÇ, ÕÆnboÕÇ, cÕjÕþÕÇ)ÕÆhÕÏbì DÕÕÕÆCÕ ìÕÇ.knÕÇ.mÕÕþÕÇ cÕÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ. hÕjblÕá p³ÕÕ JÕÀÕnÕÇ LÕçí[îÕÕ cÕÕCÕmÕÕb®³ÕÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ I³ÕÕ³ÕuÕÕ cÕuÕÕ DÕÕkÕ[lÕ vÕÕnÕÇ l³ÕÕlÕ jÕpÕ þÕJÕÀjí ³ÕílÕÕlÕ. ³ÕÕ®ÕÕÇ DÕvÕíJÕÀ JÕÀÕjCÕb DÕÕnílÕ. l³ÕÕcÕáUí®Õ jÕpÕ þÕJÕÀjíb®³ÕÕ p³ÕÕ JÕÀÕnÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ, l³ÕÕ cÕÕP³ÕÕ HÕÀÕj ³ÕµÕmkÕÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇbhÕÌJÕÀÕÇ cÕÕÇ cÕÕvÕlÕ vÕÕnÕÇ. jÕpÕ þÕJÕÀjí ní cÕèuÕlÕ: DÕblÕcÕá&KÕ cÕÕCÕèmÕ काय करावे, विनायक सांग? - प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे 16/02/2008 - 02:08
आपण इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असाल तर ही अडचण यायला नको,जर वापरत नसाल तर एकदा प्रयोग करुन पाहावा किंवा या पानाला भेट देऊन मिलेनियम हा फाँट डाऊनलोड करावा लागेल. हा फाँट झिप प्रणालीमधे येत असल्याने आधी अनझिप करुन घ्यावा व सुरक्षीत करावा त्यानंतर पान पुन्हा एकदा ताजंतवानं करुन पाहता येईल. हा फाँट थेट इथून डाऊनलोड करा.

In reply to by प्राजु

दुसरा मार्ग.... लोकसत्ता.कॉम ला जा. प्रथमच जात असशील तर ते फॉन्ट डाउनलोड करायला सांगतील, तसे कर. एकदा लोकसत्ता चे मुखप्रूष्ठ आले की सर्वांत खाली उजव्या कोपरयात लोकप्रभाच्या नवीन अंकाची लिंक दिसेल, ती वापर... -डांबिसकाका

चतुरंग 16/02/2008 - 02:58
राजची मतं पटतात - अशासाठी, की एकत्र रहा, गुण्यागोविंदाने रहा, वैगेरे हे सगळे उपदेश फक्त मराठी माणसालाच निर्लज्जपणे देण्यात कोणाला काही वाटत नाही आणि ह्याचं कारण आपले कणाहीन राज्यकर्ते आहेत. यू.पी. बिहारवाले मुजोरी करतात. जिथे जातील तिथे 'लठ बडी' च्या भावनेनेच वागण्याचा त्यांचा पिंड असतो हा माझाही वैयक्तिक अनुभव आहेच आणि हे त्यांना त्यांच्या प्रांतात मिळणार्‍या 'जिसकी लाठी उसकी भैंस' शिकवणीतून आलेले बाळकडू आहे असे माझे मत आहे! कायदा आणि सुव्यवस्था नीट रहायला मुळात तो टिकायला हवा ना? तेव्हा नीट राहणार. माणसाच्या मूलभूत गरजा, जगण्याचे अधिकार, लोकशाही मूल्य ही शिकवण कधी? ऐकायला तुम्ही समोर असलात तर! थेट शब्दात सांगायचं झालं तर - अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला की उपदेशांपेक्षा कृतीच मोठी!! चतुरंग

In reply to by चतुरंग

इनोबा म्हणे 16/02/2008 - 03:07
यू.पी. बिहारवाले मुजोरी करतात. जिथे जातील तिथे 'लठ बडी' च्या भावनेनेच वागण्याचा त्यांचा पिंड असतो हा माझाही वैयक्तिक अनुभव आहेच आणि हे त्यांना त्यांच्या प्रांतात मिळणार्‍या 'जिसकी लाठी उसकी भैंस' शिकवणीतून आलेले बाळकडू आहे असे माझे मत आहे! १००% सहमत.अगदी असाच अनुभव माझाही आहे. (परप्रांतीयांना वैतागलेला) -इनोबा

विन्स्टन चर्चिलने म्हट्ल्याप्रमाणे, "आक्रमणाचा जबरदस्त प्रतिकार होईल हे जेंव्हा सर्वज्ञात असतं तेंव्हाच सर्वसमावेशकता, लोकशाही मूल्ये वगैरे आदरली जातात. त्यासाठीच आपण बळकट आणि जागरूक असणं महत्वाचं असतं" थेट शब्दात सांगायचं झालं तर - अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला की उपदेशांपेक्षा कृतीच मोठी!! खरं आहे, आपले अगदी कनवाळू असलेले संत सुद्धा सांगून गेले, देव्हारयावरी विंचू आला| देवपूजा नावडे त्याला|| तेथे पैजाराचे काम| अधमासी तो अधम|| संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणारा, पिवळा डांबिस

प्राजु 16/02/2008 - 01:56
jÕpÕè hÕ©UíJÕÀj jÕpÕ þÕJÕÀjíbvÕÕ hÕϵvÕ ÕÆkÕ®ÕÕjC³ÕÕ®ÕÕ ³ÕÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇcÕáUí DÕÕuÕíuÕÕ nÕ JÕÀÕnÕÇ cÕÕPÕÕ hÕÕÆnuÕÕ®Õ hÕÏmÕbiÕ vÕkní. ³ÕÕ DÕiÕçíojnÕÇ jÕpÕ þÕJÕÀjíb®³ÕÕ SJÕÀ-oçívÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ cÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ. l³ÕÕlÕuÕÕÇ SJÕÀ ìíÕÆuÕÕÆknpÕvÕmÕÕþÕÇ®ÕÕÇ nçílÕÕÇ. FlÕj SJÕÀ-oçívÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ pÕÕnÕÇj nçíl³ÕÕ. DÕiÕoÕÇ cÕvÕÕlÕuÕb ÕÆuÕnÕ³Õ®Õb PÕÕuÕb lÕj SJÕÀ uÕíKÕJÕÀ DÕÕÕÆCÕ jÕpÕJÕÀÕÇ³Õ ÕÆkÕµuÕíÕJÕÀ cnCÕèvÕ DÕvÕíJÕÀ ÕÆoiiÕpÕ vÕíl³ÕÕb®³ÕÕ ÕÆlÕvnÕÇ YÕÕÕÕblÕ (FbiÕÏpÕÕÇ, ÕÆnboÕÇ, cÕjÕþÕÇ)ÕÆhÕÏbì DÕÕÕÆCÕ ìÕÇ.knÕÇ.mÕÕþÕÇ cÕÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ. hÕjblÕá p³ÕÕ JÕÀÕnÕÇ LÕçí[îÕÕ cÕÕCÕmÕÕb®³ÕÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ I³ÕÕ³ÕuÕÕ cÕuÕÕ DÕÕkÕ[lÕ vÕÕnÕÇ l³ÕÕlÕ jÕpÕ þÕJÕÀjí ³ÕílÕÕlÕ. ³ÕÕ®ÕÕÇ DÕvÕíJÕÀ JÕÀÕjCÕb DÕÕnílÕ. l³ÕÕcÕáUí®Õ jÕpÕ þÕJÕÀjíb®³ÕÕ p³ÕÕ JÕÀÕnÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ, l³ÕÕ cÕÕP³ÕÕ HÕÀÕj ³ÕµÕmkÕÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇbhÕÌJÕÀÕÇ cÕÕÇ cÕÕvÕlÕ vÕÕnÕÇ. jÕpÕ þÕJÕÀjí ní cÕèuÕlÕ: DÕblÕcÕá&KÕ cÕÕCÕèmÕ काय करावे, विनायक सांग? - प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे 16/02/2008 - 02:08
आपण इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असाल तर ही अडचण यायला नको,जर वापरत नसाल तर एकदा प्रयोग करुन पाहावा किंवा या पानाला भेट देऊन मिलेनियम हा फाँट डाऊनलोड करावा लागेल. हा फाँट झिप प्रणालीमधे येत असल्याने आधी अनझिप करुन घ्यावा व सुरक्षीत करावा त्यानंतर पान पुन्हा एकदा ताजंतवानं करुन पाहता येईल. हा फाँट थेट इथून डाऊनलोड करा.

In reply to by प्राजु

दुसरा मार्ग.... लोकसत्ता.कॉम ला जा. प्रथमच जात असशील तर ते फॉन्ट डाउनलोड करायला सांगतील, तसे कर. एकदा लोकसत्ता चे मुखप्रूष्ठ आले की सर्वांत खाली उजव्या कोपरयात लोकप्रभाच्या नवीन अंकाची लिंक दिसेल, ती वापर... -डांबिसकाका

चतुरंग 16/02/2008 - 02:58
राजची मतं पटतात - अशासाठी, की एकत्र रहा, गुण्यागोविंदाने रहा, वैगेरे हे सगळे उपदेश फक्त मराठी माणसालाच निर्लज्जपणे देण्यात कोणाला काही वाटत नाही आणि ह्याचं कारण आपले कणाहीन राज्यकर्ते आहेत. यू.पी. बिहारवाले मुजोरी करतात. जिथे जातील तिथे 'लठ बडी' च्या भावनेनेच वागण्याचा त्यांचा पिंड असतो हा माझाही वैयक्तिक अनुभव आहेच आणि हे त्यांना त्यांच्या प्रांतात मिळणार्‍या 'जिसकी लाठी उसकी भैंस' शिकवणीतून आलेले बाळकडू आहे असे माझे मत आहे! कायदा आणि सुव्यवस्था नीट रहायला मुळात तो टिकायला हवा ना? तेव्हा नीट राहणार. माणसाच्या मूलभूत गरजा, जगण्याचे अधिकार, लोकशाही मूल्य ही शिकवण कधी? ऐकायला तुम्ही समोर असलात तर! थेट शब्दात सांगायचं झालं तर - अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला की उपदेशांपेक्षा कृतीच मोठी!! चतुरंग

In reply to by चतुरंग

इनोबा म्हणे 16/02/2008 - 03:07
यू.पी. बिहारवाले मुजोरी करतात. जिथे जातील तिथे 'लठ बडी' च्या भावनेनेच वागण्याचा त्यांचा पिंड असतो हा माझाही वैयक्तिक अनुभव आहेच आणि हे त्यांना त्यांच्या प्रांतात मिळणार्‍या 'जिसकी लाठी उसकी भैंस' शिकवणीतून आलेले बाळकडू आहे असे माझे मत आहे! १००% सहमत.अगदी असाच अनुभव माझाही आहे. (परप्रांतीयांना वैतागलेला) -इनोबा

विन्स्टन चर्चिलने म्हट्ल्याप्रमाणे, "आक्रमणाचा जबरदस्त प्रतिकार होईल हे जेंव्हा सर्वज्ञात असतं तेंव्हाच सर्वसमावेशकता, लोकशाही मूल्ये वगैरे आदरली जातात. त्यासाठीच आपण बळकट आणि जागरूक असणं महत्वाचं असतं" थेट शब्दात सांगायचं झालं तर - अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला की उपदेशांपेक्षा कृतीच मोठी!! खरं आहे, आपले अगदी कनवाळू असलेले संत सुद्धा सांगून गेले, देव्हारयावरी विंचू आला| देवपूजा नावडे त्याला|| तेथे पैजाराचे काम| अधमासी तो अधम|| संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणारा, पिवळा डांबिस
लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत. राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही (कट्टर मराठी) -इनोबा

घरवाले...बाहरवाले

इनोबा म्हणे ·

In reply to by चिरोटा

शितल 01/05/2009 - 22:22
>>>>इनोबा, तो लेख ५ फेब्रुवारी २००८ चा आहें. हो पण हे इनोबाने प्रकाशित ही कधी केला आहे ते पहावे. प्रेषक इनोबा म्हणे ( बुध, 02/06/2008 - 01:26) .

In reply to by चिरोटा

शितल 01/05/2009 - 22:22
>>>>इनोबा, तो लेख ५ फेब्रुवारी २००८ चा आहें. हो पण हे इनोबाने प्रकाशित ही कधी केला आहे ते पहावे. प्रेषक इनोबा म्हणे ( बुध, 02/06/2008 - 01:26) .
कृपया हे वाचा.. इच्छुकांनी या विषयावर आपापली मते नोंदवावीत व चर्चा करावी असा मानस आहे...

विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०

ॐकार ·

मुक्तसुनीत 20/12/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर 20/12/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय 20/12/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु 21/12/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.

मुक्तसुनीत 20/12/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर 20/12/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय 20/12/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु 21/12/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.
3

मलमूत्र व संस्कृती

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर 14/12/2007 - 22:56
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्‍यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल. खरं आहे! मलमूत्रासारख्या नैसर्गिक मानवोत्सर्जित पदर्थांमुळे संस्कृती, शिष्टाचार, सभ्यता इत्यादी गोष्टी बर्‍या की वाईट हे ठरूच नये! सत्यनारायनाच्या पूजेच्या दिवशीही दारावर आंब्याच्या टाळ्याऐवजी स्वत:चंच किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहातून आणलेलं मानवी मलमूत्र फासलं तरी चालेल! ते शुभचिन्ह मानायला हरकत नाही/नसावी!:)) अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद वाटला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:02
सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा सणासुदीच्या दिवशी सारवायला गायीचे मलमूत्र चालते मग मानवी मलमूत्राने काय घोडे मारले आहे? आमची मनोवृत्ती चंचल असल्याच्या संशयावरून मागे आमची ग्रहशांती केली तेव्हा टम्म ढेरी फुगलेल्या एका भटोबाने आम्हाला गोमय व गोमूत्र (अमृताचा अंश हो!...( अमृता नाही अमृत!))खायला लावले होते. मात्र आमच्या मनोवृत्तीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. गाय बिचारी अस्थिर व चंचल झाली. विनोदाचा भाग सोडा. पण लेखाचा मूळ हेतू आपल्या बंदिस्त विचारसरणीमुळे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा होता. कदाचित तो सफलही झाला नसावा. >> अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद..... झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ तत्त्वांना मुरड घालणे हा नाही. (तत्त्वनिष्ठ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 14/12/2007 - 23:09
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. ती राहतीलच! त्याची काळजी तुम्ही नाही केलीत तरी चालेल! तात्या.

धनंजय 14/12/2007 - 23:26
मला वाटते की त्या विनोदाचे उद्दिष्ट या पुढील वैचित्र्यपूर्ण तर्काने हसू उत्पन्न करणे असे होते : पातळ मळ हा पातळ वांतीसारखा भासत असेल, तर द्रवाचे स्रोत कुल्ले हे ओठांसारखे भासावेत. थोडीतरी किळस वाटल्याशिवाय तो विनोद आहे हे समजूच येत नाही. उदा: झणझणीत मिसळ आठवून खवैय्याने तोंड गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. झणझणीत मिसळ खाऊन लेचापेचाने डोळे गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. इथे किळस वाटली नसल्यामुळे "विनोद" असा काहीच वाटत नाही. अगदी फिकट कोटी म्हणा. पाणी गळण्याबाबतच, "बुधवार येताच तिच्या संगतीने" आणि "गुरुवार येताच तिच्या गरमीने" म्हटले तर लगेच ओंगळ विनोद होतो. विनोद समजण्यासाठी इथे मुळात किळस असणे मानसशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे. रोज पछाडलेली इंद्रिये बघणारा डॉक्टर तुम्हाला सांगेल की त्यात ओंगळ असे काही नाही, पण त्या डॉक्टराला त्यात विनोदीसुद्धा काही दिसणार नाही, केवळ फिकट कोटीच दिसेल. गोवर्‍या थापणारीला, आपले घर सारवणार्‍या आमच्या जुन्या लोकांना शेणात किळस वाटत नव्हती पण विनोदही वाटत नव्हता. तस्मात् तसल्या प्रकारचे किस्से विनोदी वाटण्यासाठी किळस वाटणे हे गृहीतक. तुम्हीही विचार करा. तुमच्या ओळखीचा कुंभार "गाढवाची लीद" ऐकल्यावर हसायचा का? (बहुतेक नाही, असे मला वाटते.) मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. संस्कृतीविषयीचा तुमचा मुद्दा कुठल्यातरी विशाल संदर्भात खराच आहे हे पटले. पण या संदर्भात गैरलागू आहे असे वाटते.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:31
सारासार विचार न करता मनात आलेले विचार येथे टंकले आहेत. तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत. मला वेगळ्या दृष्टीकोणातून या विषयावर चर्चा करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत असे वाटत होते. एकंदर मलमूत्राला ओंगळ समजण्याची सुरुवात केव्हापासून झाली याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे का? शरीरातून बाहेर पडणारे सर्व उत्सर्जन यांना श्रेणीवार ओंगळ समजले जाते असे वाटते. घाम आला तर तितका ओंगळ नाही मात्र विष्ठा आली तर ती ओंगळ असे असण्याचे कारण काय असावे?

In reply to by आजानुकर्ण

मनोज 14/12/2007 - 23:59
फार पुर्वीची गोष्ट आहे . गुरू आपल्या शिष्याला म्हणतात - "या जागत सगळ्यात घान गोष्ट काय आहे?" शिष्य खुप विचर करतो पण त्याला काही सुचत नाही. मग सकली प्रतःविधिला गेल्यावर त्याच्या लक्षात येते - आरे आपली विष्ठा हिच ती गोष्ट आहे . तो गुरु काडे आपले उत्तर घेउन जातो. गुरु म्हणतात - आरे पण ही विष्ठा तर काल परियन्ता छान सुन्दर अन्न होते? मग त्याचे असे रुपांतर कसे झाले? मग शिष्याला बोध होतो - हा मनुष्य देह सगळ्यात घान गोष्ट आहे !!! ह्.भ्.प. मनोज महाराज

In reply to by आजानुकर्ण

धनंजय 15/12/2007 - 05:32
साधारणपणे जे प्राणी आपल्यासारखे खाद्य खातात, ज्यांची आतडी आपल्यासारखी असतात, त्यांच्या विष्ठेचा आपल्याला दुर्गंध सहन होत नाही, असे माझे (अभ्यास नसलेले) निरीक्षण आहे. म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, माकड यांच्या विष्ठेचा दुर्गंध फार वाटतो. आपल्याकडच्या मोकाट चरायला सोडलेली गुरे मात्र मनुष्यविष्ठा सहज खातात, त्यामुळे त्यांना त्याचे वावडे नसावे. गवत खाणार्‍या गुराच्या शेणाचा वास आपल्याला दुर्गंधी वाटत नाही, तीच बाब घोडे, गाढव यांबाबत, हा थोडा घाण वाटतो पण फार नव्हे. (मका आणि मांस खायला दिलेल्या गुरांच्या शेणाला मात्र भयंकर दुर्गंध येतो.) माशांचे आतडे, पक्ष्यांची शीट, (झिंगी) सुंगटातला काळा धागा यांचा "विष्ठेसारखा दुर्गंध" कोणाला वाटल्याचे ऐकिवात नाही. (माशाच्या पोटातला कडवटपणा, उग्र वास त्याच्या पित्ताचा असतो, "विष्ठेचा" नव्हे.) प्राणीसृष्टीत दूर जावे, तर मधमाशांचा मध हा तर बहुतेक सर्व संस्कृतीत खातात (हा माशीच्या पोटातून पुन्हा तोंडात येतो, माशीची ही विष्ठा नव्हे - पण ते असो...) - दुर्गंधाऐवजी आपण त्याला सुगंधच मानतो. बहुतेक प्राण्यांना स्वतःच्या विष्ठेचा तिटकारा असतो. हे मांजराबाबत प्रसिद्धच आहे. पण गुरेदेखील शेण खात नाहीत. डुकरे निसर्गतः स्वतःची विष्ठा खात नाहीत. म्हशी शेणाच्या डबक्यात बसून राहातात, ही बाब माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे, पण हे अपवादात्मकच. आईच्या दुधावरच असलेल्या बाळाच्या लंगोटीला तितका दुर्गंध येत नाही, पण त्याला नेहमीचे अन्न देऊ लागल्यानंतर घाण येऊ लागते. मी असा तर्क करतो आहे, की आपल्यासारखे पदार्थ खाणार्‍या प्राण्याची विष्ठा ही आपल्या आरोग्याला हानीकारक असण्याची शक्यता जास्त असावी, कारण त्यातले जंतू आपल्या पोटातही तगू शकतील. त्यामुळे त्या वासाचा तिटकारा प्राण्यांना नैसर्गिकच असावा. पण खूपच वेगळ्या प्राण्याच्या विष्ठेतील/पोटातील/आतड्यातील जंतू आपल्याला बहुतेक हानीकारक नसतात. अगदी घ्यायचा तर मधच घ्या! (तरी अगदी लहान बाळाला मध देऊ नये. त्यात कधीकधी बॉट्युलिझमचे जंतू असतात, ज्यांचा मुलांना/मोठ्यांना काही त्रास होत नाही, पण लहान बाळांना होऊ शकतो!) असो. या विषयावर हा माझा केवळ कल्पनाविलास आहे... (दिलेली बारीक सारीक माहिती ठोस आहे. तर्क मात्र कोणी सिद्ध केलेला नाही.)

In reply to by आजानुकर्ण

सहज 15/12/2007 - 07:50
सारासार विचार न करता मनात आलेले विचार टंकले गेले व टंकतच राहीले की वादळे उत्पन्न होऊ शकतात. जरा ह्यावर विचार करावा.

In reply to by धनंजय

विकास 15/12/2007 - 01:15
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. आपला सर्वच प्रतिसाद पटला, पण त्यातले वरील वाक्य मह्त्वाचे वाटले. मिपावर सध्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना घेउन कधी कधी ओंगळपणा वाटेल असे लिहीलेले दिसते. (मी अजानुकर्णांच्या लेखा बाबत म्हणत नाही, त्यानी त्याची भुमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे आहे ते कळले). विनोद हा मॅचुरीटीप्रमाणे बदलला पाहीजे असे वाटते. उ.दा. - मुंगीचे विनोद जर येथे परत कोणी लिहू लागले तर बालीश वाटेल तसेच पौंगाडावस्थेत जे काही बोलले जाते त्याचा पुनरूच्चार हा पण येथे पोरकटपणा वाटू शकेल.

In reply to by विकास

सर्किट 15/12/2007 - 08:13
मॅच्युरिटी असती, तर ह्या स्वातंत्र्याला मातेसमान वागवले गेले असते. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा वाट्टेल तसा उपयोग करणे, म्हणजे आईने आपले स्तन चोखायला दिले म्हणून त्यांची चित्रे प्रकाशित करून आपल्या इतर चित्रप्रेक्षक मित्रांचा आंबटशौक पूर्ण करण्यासारखे झाले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 15/12/2007 - 10:18
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असणे महत्त्वाचे. तीव्र शब्दात आपण हेच सांगितले आहे.

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/12/2007 - 10:17
स्वातंत्र्याच्या कल्पना चुकीच्या घेणे चुकीचे तर आहेच. पण स्वतःच्या कल्पना दुसर्‍यांवर लादणेही चुकीचे आहे. किंबहुना मिसळपावावर ठिकाणी (मला ओंगळ वाटलेले) लेखन चालले मग इथे दुसर्‍यांना ओंगळ वाटलेले लेखन का काढले हा महत्त्वाचा प्रश्न होता. मला व्यनिद्वारे अनेकांनी विचारणा केल्याने मी माझ्या भाषेत स्पष्टीकरण दिले. वाचकांची म्यॅच्युरिटी वाढली पाहिजे हे तर अत्त्यावश्यक आहे.

आजानुकर्ण शी सहमत आहे. १) घरी अंगणात व ओट्यावर सडा, माड्या ओसरी स्वयंपाकघर वगैरे ठीकाणी मात्र सारवणे यात कधी घाण वाटली नाही. वर्गात प्रत्येक जण आपापला पट्टा सारवत असे. शेण घमेल्यातून गोळा करुन आणण्यात कधिच घाण वाटली नाही. २) गोमुत्र शिंपडताना घाण वाटली नाही पण पिताना मात्र तोंड कडू वाटे , श्रावणीत पंचगव्य खावेच लागे. ३) शेणात पाय भरला तर घाण वाटायची नाही, पण माणसाच्या विष्टेत पाय पडला तर घाण वाटे. "आरारा ग्वॉत पाय भरला जा धुन ये. " असे म्हटले जायचे. ४) शेतात, विशेषतः केळीत माणसाच्या विष्टेला "सोनखत" म्हटले जायचे. (चविष्ट) प्रकाश घाटपांडे

क्रेमर 22/07/2010 - 22:15
रोचक व सद्यपरिस्थितीवर नेमके भाष्य (काय हा द्रष्टेपणा!) करणारा लेख. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

वारकर्‍यांसाठी वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एकाने किस्सा सांगितला. वारकर्‍यांचे मलमूत्र विसर्जनासाठी एका शेतकरी कुटुंबाने शेतात चर खांडुन व्यवस्था करुन ठेवली होती. यातुन वारकर्‍यांची सोय तर झाली पण त्याचे धान्योत्पादन खुप वाढले. एवढ उत्तम खत फुकट मिळाले होते. शहरातल्या सगळ्या लोकांच्या मलमुत्राचे सोनखत झाले तर काय होईल असा विचार डोकावुन गेला.

utkarsh shah 30/07/2010 - 22:51
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ ओंगलपना हा आपल्या संस्कारावर पन अवलंबून असतो. चिंचेच अथवा लिंबाच नाव घेताच अनेकांच्या तोन्डाला पाणी सुटते. जे आपल्या मनात घट्ट रुजुन बसले आहे ते एवढ्या सहज टाळता येने शक्य नाही....

विसोबा खेचर 14/12/2007 - 22:56
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्‍यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल. खरं आहे! मलमूत्रासारख्या नैसर्गिक मानवोत्सर्जित पदर्थांमुळे संस्कृती, शिष्टाचार, सभ्यता इत्यादी गोष्टी बर्‍या की वाईट हे ठरूच नये! सत्यनारायनाच्या पूजेच्या दिवशीही दारावर आंब्याच्या टाळ्याऐवजी स्वत:चंच किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहातून आणलेलं मानवी मलमूत्र फासलं तरी चालेल! ते शुभचिन्ह मानायला हरकत नाही/नसावी!:)) अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद वाटला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:02
सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा सणासुदीच्या दिवशी सारवायला गायीचे मलमूत्र चालते मग मानवी मलमूत्राने काय घोडे मारले आहे? आमची मनोवृत्ती चंचल असल्याच्या संशयावरून मागे आमची ग्रहशांती केली तेव्हा टम्म ढेरी फुगलेल्या एका भटोबाने आम्हाला गोमय व गोमूत्र (अमृताचा अंश हो!...( अमृता नाही अमृत!))खायला लावले होते. मात्र आमच्या मनोवृत्तीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. गाय बिचारी अस्थिर व चंचल झाली. विनोदाचा भाग सोडा. पण लेखाचा मूळ हेतू आपल्या बंदिस्त विचारसरणीमुळे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा होता. कदाचित तो सफलही झाला नसावा. >> अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद..... झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ तत्त्वांना मुरड घालणे हा नाही. (तत्त्वनिष्ठ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 14/12/2007 - 23:09
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. ती राहतीलच! त्याची काळजी तुम्ही नाही केलीत तरी चालेल! तात्या.

धनंजय 14/12/2007 - 23:26
मला वाटते की त्या विनोदाचे उद्दिष्ट या पुढील वैचित्र्यपूर्ण तर्काने हसू उत्पन्न करणे असे होते : पातळ मळ हा पातळ वांतीसारखा भासत असेल, तर द्रवाचे स्रोत कुल्ले हे ओठांसारखे भासावेत. थोडीतरी किळस वाटल्याशिवाय तो विनोद आहे हे समजूच येत नाही. उदा: झणझणीत मिसळ आठवून खवैय्याने तोंड गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. झणझणीत मिसळ खाऊन लेचापेचाने डोळे गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. इथे किळस वाटली नसल्यामुळे "विनोद" असा काहीच वाटत नाही. अगदी फिकट कोटी म्हणा. पाणी गळण्याबाबतच, "बुधवार येताच तिच्या संगतीने" आणि "गुरुवार येताच तिच्या गरमीने" म्हटले तर लगेच ओंगळ विनोद होतो. विनोद समजण्यासाठी इथे मुळात किळस असणे मानसशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे. रोज पछाडलेली इंद्रिये बघणारा डॉक्टर तुम्हाला सांगेल की त्यात ओंगळ असे काही नाही, पण त्या डॉक्टराला त्यात विनोदीसुद्धा काही दिसणार नाही, केवळ फिकट कोटीच दिसेल. गोवर्‍या थापणारीला, आपले घर सारवणार्‍या आमच्या जुन्या लोकांना शेणात किळस वाटत नव्हती पण विनोदही वाटत नव्हता. तस्मात् तसल्या प्रकारचे किस्से विनोदी वाटण्यासाठी किळस वाटणे हे गृहीतक. तुम्हीही विचार करा. तुमच्या ओळखीचा कुंभार "गाढवाची लीद" ऐकल्यावर हसायचा का? (बहुतेक नाही, असे मला वाटते.) मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. संस्कृतीविषयीचा तुमचा मुद्दा कुठल्यातरी विशाल संदर्भात खराच आहे हे पटले. पण या संदर्भात गैरलागू आहे असे वाटते.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:31
सारासार विचार न करता मनात आलेले विचार येथे टंकले आहेत. तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत. मला वेगळ्या दृष्टीकोणातून या विषयावर चर्चा करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत असे वाटत होते. एकंदर मलमूत्राला ओंगळ समजण्याची सुरुवात केव्हापासून झाली याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे का? शरीरातून बाहेर पडणारे सर्व उत्सर्जन यांना श्रेणीवार ओंगळ समजले जाते असे वाटते. घाम आला तर तितका ओंगळ नाही मात्र विष्ठा आली तर ती ओंगळ असे असण्याचे कारण काय असावे?

In reply to by आजानुकर्ण

मनोज 14/12/2007 - 23:59
फार पुर्वीची गोष्ट आहे . गुरू आपल्या शिष्याला म्हणतात - "या जागत सगळ्यात घान गोष्ट काय आहे?" शिष्य खुप विचर करतो पण त्याला काही सुचत नाही. मग सकली प्रतःविधिला गेल्यावर त्याच्या लक्षात येते - आरे आपली विष्ठा हिच ती गोष्ट आहे . तो गुरु काडे आपले उत्तर घेउन जातो. गुरु म्हणतात - आरे पण ही विष्ठा तर काल परियन्ता छान सुन्दर अन्न होते? मग त्याचे असे रुपांतर कसे झाले? मग शिष्याला बोध होतो - हा मनुष्य देह सगळ्यात घान गोष्ट आहे !!! ह्.भ्.प. मनोज महाराज

In reply to by आजानुकर्ण

धनंजय 15/12/2007 - 05:32
साधारणपणे जे प्राणी आपल्यासारखे खाद्य खातात, ज्यांची आतडी आपल्यासारखी असतात, त्यांच्या विष्ठेचा आपल्याला दुर्गंध सहन होत नाही, असे माझे (अभ्यास नसलेले) निरीक्षण आहे. म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, माकड यांच्या विष्ठेचा दुर्गंध फार वाटतो. आपल्याकडच्या मोकाट चरायला सोडलेली गुरे मात्र मनुष्यविष्ठा सहज खातात, त्यामुळे त्यांना त्याचे वावडे नसावे. गवत खाणार्‍या गुराच्या शेणाचा वास आपल्याला दुर्गंधी वाटत नाही, तीच बाब घोडे, गाढव यांबाबत, हा थोडा घाण वाटतो पण फार नव्हे. (मका आणि मांस खायला दिलेल्या गुरांच्या शेणाला मात्र भयंकर दुर्गंध येतो.) माशांचे आतडे, पक्ष्यांची शीट, (झिंगी) सुंगटातला काळा धागा यांचा "विष्ठेसारखा दुर्गंध" कोणाला वाटल्याचे ऐकिवात नाही. (माशाच्या पोटातला कडवटपणा, उग्र वास त्याच्या पित्ताचा असतो, "विष्ठेचा" नव्हे.) प्राणीसृष्टीत दूर जावे, तर मधमाशांचा मध हा तर बहुतेक सर्व संस्कृतीत खातात (हा माशीच्या पोटातून पुन्हा तोंडात येतो, माशीची ही विष्ठा नव्हे - पण ते असो...) - दुर्गंधाऐवजी आपण त्याला सुगंधच मानतो. बहुतेक प्राण्यांना स्वतःच्या विष्ठेचा तिटकारा असतो. हे मांजराबाबत प्रसिद्धच आहे. पण गुरेदेखील शेण खात नाहीत. डुकरे निसर्गतः स्वतःची विष्ठा खात नाहीत. म्हशी शेणाच्या डबक्यात बसून राहातात, ही बाब माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे, पण हे अपवादात्मकच. आईच्या दुधावरच असलेल्या बाळाच्या लंगोटीला तितका दुर्गंध येत नाही, पण त्याला नेहमीचे अन्न देऊ लागल्यानंतर घाण येऊ लागते. मी असा तर्क करतो आहे, की आपल्यासारखे पदार्थ खाणार्‍या प्राण्याची विष्ठा ही आपल्या आरोग्याला हानीकारक असण्याची शक्यता जास्त असावी, कारण त्यातले जंतू आपल्या पोटातही तगू शकतील. त्यामुळे त्या वासाचा तिटकारा प्राण्यांना नैसर्गिकच असावा. पण खूपच वेगळ्या प्राण्याच्या विष्ठेतील/पोटातील/आतड्यातील जंतू आपल्याला बहुतेक हानीकारक नसतात. अगदी घ्यायचा तर मधच घ्या! (तरी अगदी लहान बाळाला मध देऊ नये. त्यात कधीकधी बॉट्युलिझमचे जंतू असतात, ज्यांचा मुलांना/मोठ्यांना काही त्रास होत नाही, पण लहान बाळांना होऊ शकतो!) असो. या विषयावर हा माझा केवळ कल्पनाविलास आहे... (दिलेली बारीक सारीक माहिती ठोस आहे. तर्क मात्र कोणी सिद्ध केलेला नाही.)

In reply to by आजानुकर्ण

सहज 15/12/2007 - 07:50
सारासार विचार न करता मनात आलेले विचार टंकले गेले व टंकतच राहीले की वादळे उत्पन्न होऊ शकतात. जरा ह्यावर विचार करावा.

In reply to by धनंजय

विकास 15/12/2007 - 01:15
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. आपला सर्वच प्रतिसाद पटला, पण त्यातले वरील वाक्य मह्त्वाचे वाटले. मिपावर सध्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना घेउन कधी कधी ओंगळपणा वाटेल असे लिहीलेले दिसते. (मी अजानुकर्णांच्या लेखा बाबत म्हणत नाही, त्यानी त्याची भुमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे आहे ते कळले). विनोद हा मॅचुरीटीप्रमाणे बदलला पाहीजे असे वाटते. उ.दा. - मुंगीचे विनोद जर येथे परत कोणी लिहू लागले तर बालीश वाटेल तसेच पौंगाडावस्थेत जे काही बोलले जाते त्याचा पुनरूच्चार हा पण येथे पोरकटपणा वाटू शकेल.

In reply to by विकास

सर्किट 15/12/2007 - 08:13
मॅच्युरिटी असती, तर ह्या स्वातंत्र्याला मातेसमान वागवले गेले असते. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा वाट्टेल तसा उपयोग करणे, म्हणजे आईने आपले स्तन चोखायला दिले म्हणून त्यांची चित्रे प्रकाशित करून आपल्या इतर चित्रप्रेक्षक मित्रांचा आंबटशौक पूर्ण करण्यासारखे झाले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 15/12/2007 - 10:18
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असणे महत्त्वाचे. तीव्र शब्दात आपण हेच सांगितले आहे.

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/12/2007 - 10:17
स्वातंत्र्याच्या कल्पना चुकीच्या घेणे चुकीचे तर आहेच. पण स्वतःच्या कल्पना दुसर्‍यांवर लादणेही चुकीचे आहे. किंबहुना मिसळपावावर ठिकाणी (मला ओंगळ वाटलेले) लेखन चालले मग इथे दुसर्‍यांना ओंगळ वाटलेले लेखन का काढले हा महत्त्वाचा प्रश्न होता. मला व्यनिद्वारे अनेकांनी विचारणा केल्याने मी माझ्या भाषेत स्पष्टीकरण दिले. वाचकांची म्यॅच्युरिटी वाढली पाहिजे हे तर अत्त्यावश्यक आहे.

आजानुकर्ण शी सहमत आहे. १) घरी अंगणात व ओट्यावर सडा, माड्या ओसरी स्वयंपाकघर वगैरे ठीकाणी मात्र सारवणे यात कधी घाण वाटली नाही. वर्गात प्रत्येक जण आपापला पट्टा सारवत असे. शेण घमेल्यातून गोळा करुन आणण्यात कधिच घाण वाटली नाही. २) गोमुत्र शिंपडताना घाण वाटली नाही पण पिताना मात्र तोंड कडू वाटे , श्रावणीत पंचगव्य खावेच लागे. ३) शेणात पाय भरला तर घाण वाटायची नाही, पण माणसाच्या विष्टेत पाय पडला तर घाण वाटे. "आरारा ग्वॉत पाय भरला जा धुन ये. " असे म्हटले जायचे. ४) शेतात, विशेषतः केळीत माणसाच्या विष्टेला "सोनखत" म्हटले जायचे. (चविष्ट) प्रकाश घाटपांडे

क्रेमर 22/07/2010 - 22:15
रोचक व सद्यपरिस्थितीवर नेमके भाष्य (काय हा द्रष्टेपणा!) करणारा लेख. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

वारकर्‍यांसाठी वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एकाने किस्सा सांगितला. वारकर्‍यांचे मलमूत्र विसर्जनासाठी एका शेतकरी कुटुंबाने शेतात चर खांडुन व्यवस्था करुन ठेवली होती. यातुन वारकर्‍यांची सोय तर झाली पण त्याचे धान्योत्पादन खुप वाढले. एवढ उत्तम खत फुकट मिळाले होते. शहरातल्या सगळ्या लोकांच्या मलमुत्राचे सोनखत झाले तर काय होईल असा विचार डोकावुन गेला.

utkarsh shah 30/07/2010 - 22:51
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ ओंगलपना हा आपल्या संस्कारावर पन अवलंबून असतो. चिंचेच अथवा लिंबाच नाव घेताच अनेकांच्या तोन्डाला पाणी सुटते. जे आपल्या मनात घट्ट रुजुन बसले आहे ते एवढ्या सहज टाळता येने शक्य नाही....
लेखनप्रकार
चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली. पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले. फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.

कन्नडा हाडु

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर 28/11/2007 - 09:56
तू मारलेला प्रतिटोलाही आवडला! आम्हाला अशीच हेल्दी बॅटिंग पाहायला आवडते! एखाद्या वादाला नुसती शाब्दिक चर्चा करून उत्तर न देता कलेच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची तुझी पद्धत मला अतिशय आवडली! अहो भाषा काय उर्दू असो, कन्नड असो, किंवा आणखी कुठली असो, आम्हा वाचकांना चांगलंचुंगलं वाचायला मिळाल्याशी कारण! :) बाय द वे, कन्नड भाषेबद्दलही आम्हाला प्रेम आहे. आमच्या गुरुजींची मातृभाषा आहे ती! :) असो, आत्ता गडबडीत आहे, गाण्याबद्दलचा प्रतिसाद सवडीने... आपला, (कर्णाचा फ्यॅन आणि अण्णांचा मानसशिष्य) तात्या.

धनंजय 28/11/2007 - 10:19
ಸುತರಾಂ ಉತ್ತಮ ಪ್ರಕಲ್ಪ, ಆಜಾನುಕರ್ಣವರು. कन्नडातले साहित्य मराठीत जरूर यावे. कन्नड भाषा गोव्याची आणि महाराष्ट्राची दुहेरी शेजारीण असून मला मुळीच कळत नाही, हे माझे दुर्भाग्य! "कानडा तो विठ्ठलू" म्हणून सोडून न देता त्याच्या भाषेत त्याच्याशी गप्पा मरता आल्या पाहिजेत नाही का? पण कन्नड शिकेस्तोवर तो तिकडे आपल्याला न सांगता काय काय खलबते करतो आहे, ते कोणीतरी अनुवाद करून बित्तंबातमी येथे पोचवावी. (आजानुकर्ण यांनी ही हेरगिरी पोचवल्यास हरकत नाही. नाहीतरी ते सुळके वगैरे चढतात, हा जनूबांडेपणा त्यांना सहज जमावा.) तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. चला, इथे कर्णांनी पत्ते पिसून कन्नडात प्रेम सुरू केले आहे (, आणि उर्दूत भांडण). :-)

सर्किट 28/11/2007 - 10:22
उर्दुत इश्क आणि शराब विषयीच सगळे असते, हे वाटणार्‍याने कन्नडातले इश्कविषयक साहित्यच मांडले आहे इथे ! काही अध्यात्म, देशप्रेम वगैरे इक्बाल सारखे ? येऊ द्यात ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:29
हे गीत अध्यात्मिकच आहे. वरवर दिसणारा अर्थ व छुपा अर्थ वेगळा आहे हे आपल्यासारख्या जाणकारांस म्या पामराने स्पष्ट करावे काय? अगदीच उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. पहा बरे अगदी चपखल बसणार्‍या ओळी:- तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्‍या आहेत तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 28/11/2007 - 10:37
उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. आता समजा "सर्किट" हा "एखाद्या" संकेतस्थळावर "खार खाऊन" आहे. तर मग.. तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे असे त्याला अजीबात वाटत नाही ! कैच्या कै सांगताय राव तुम्ही ! हे कन्नड इश्काचेच गाणे आहे, हे कबूल करा की. असे लाजू नका ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:48
सर्किट खार खाऊन असतील तर त्यांना पहिले कडवे लागू पडेल मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस हाय! काय गोड यातना आहे ही हे मुली मला मारून टाक बरे, उगीचच. थोडक्यात "जिंकू किंवा मरू" या देशप्रेमी भावनेचा पुरस्कार या पंक्तींमध्ये आहे. संपूर्ण गीत पहावे, केवळ एक कडवे घेतले तर अर्थ लावणे अवघड जाईल. सत्य हे नेहमी अंशाअंशाने प्रकट होत असते हे लक्षात ठेवावे. वन प्लस वन इज इक्वल टू मोअर दॅन टू हे तर माहितीच असेल. मटाच्या मराठीत यालाच "एक और एक ग्यारह" असे म्हणतात. - आजानुकर्ण

मनिष 28/11/2007 - 10:48
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! "सर्वोत्कृष्ट" नाही पण उत्कृष्ट साहित्य आहे (सर्वोत्कृष्ट चा दावा कुठे केला?). कुठल्याही एका भाषेने सर्वोत्कृष्ट साहित्याचा दावा करू नये अशा मताचा मी आहे. शिवाय उर्दू ही एक अस्सल भारतीय भाषा आहे - तिला एका देशाशी बांधून घेणे हे उर्दूचे दुर्भाग्य आणि आपलेही.

In reply to by मनिष

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:53
उर्दू अस्सल भारतीय भाषा असावी. लेखामध्ये "इतर भारतीय भाषाभगिनींमधील" अशी दुरुस्ती करतो. :) कोणत्याही भाषेला एका देशाशी किंवा राज्याशी बांधून घेणे हे त्या भाषेचे व भाषकांचे दुर्भाग्यच असते. - आजानुकर्ण

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:59
http://www.youtube.com/?v=gDTQJs6LbHM http://www.youtube.com/watch?v=vLd4ChiNpYE&mode=related&search= दोन्हीपैकी एका ठिकाणी हे सुंदर गाणे ऐकता (व पाहता) येईल. कार्यालयात यूट्यूब प्रतिबंधित असल्याने खात्री करता आली नाही. :(( - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सागर 28/11/2007 - 19:48
कर्णराव (कन्नड राव लावलेला छान वाटतंया...), तुम्ही दिलेली लिंक काम करत आहे. आणि हे गाणे चक्क सोनू निगम याने गायलेले आहे... सर्वोत्कृष्ट कन्नड गाणे नॉन-कन्नड गायकाने गायिले आहे हे विशेष... गाणे पाहताना आणि ऐकतानाही भाषा कळत नसली तरी प्रणयाची नशा चढते यात काही संशय नाही... लय भारी गाणं हाय ... (हे गाणे ऐकून प्रितीमय झालेला ) सागर

धनंजय 28/11/2007 - 10:59
चित्रपट "मुंगारु मळे" मधील गाणे. कवी कोण? (जयन्त कायकिणी, कविराज, योगराज भट, शिव, पैकी एक) चित्रपटातला प्रसंग कर्ण सुचवतात तितका आध्यात्मिक रंगवला नाही, असे वाटते. पण आध्यात्मिक रंगवला असता तरी काही हरकत नाही.

मनिष 28/11/2007 - 11:00
तेच सांगत होतो मी! :) "हागे सुम्मने" म्हणजे "उगीचच" का? अवांतर : आमच्या शेजारचा लहान कन्नड मुलगा "मामा, तू 'कुंडी' म्हणू नकोस, मला सारखे हसायला येते" असे सांगायचा! :)

कर्णा, कन्नड भाषेतील गाण्याचा अनुवाद आवडला. मराठी साहित्यात तौलनिक साहित्याचा अभ्यास हा एक भाग आहे, आपण जर कन्नडी भाषा जाणता, तेव्हा त्या भाषेचा साहित्याचा इतर भाषेशी तौलनिक अभ्यास इथे अन्य लेखात दिला तर आजच्या अनुवादाइतकाच आनंद होईल. तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे निननुंटे इदरा कल्पने नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने याचा अनुवाद आवडला ! :) अवांतर :- माझ्या संगणकावर कन्नडी भाषेऐवजी चौकोने डबे दिस्ताहेत. दिसले असते तरी वाचता येत नाही तो भाग वेगळा.पण दिसावे यासाठी काय करावे लागेल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आशु जोग 11/04/2013 - 23:52
वा छान पूर्वी 'आप्तमित्र' पाहिला होता थिएटरला जाऊन पण नंतर त्यावर आलेला हिंदी भूलभूलैय्या त्यापुढे अगदीच हे वाटला.

अभ्या.. 25/04/2017 - 11:54
वाचनखुणा आल्या अन माझ्या पहिल्यापहिल्या वाचनखुणेची आठवण झाली. मस्तच एकदम कर्णराव. पिक्चर, गाणे अन लेखन प्रतिसाद सगळेच भारी. बादवे सिक्वल आलाय्/येतोय मंगारु मळे चा. गणेशच आहे हिरो. पूजा गांधी मात्र नाहीये.

सिरुसेरि 25/04/2017 - 20:33
सोनु निगमने गायलेले "निन्दिन दले " हे गाणे छान आहे . ----- https://www.youtube.com/watch?v=-xmRjO2G05c --"तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. "---- काहि जणांना या चारही भाषा येत असतात . उदा. - https://www.youtube.com/watch?v=gLSVzz6piJU

विसोबा खेचर 28/11/2007 - 09:56
तू मारलेला प्रतिटोलाही आवडला! आम्हाला अशीच हेल्दी बॅटिंग पाहायला आवडते! एखाद्या वादाला नुसती शाब्दिक चर्चा करून उत्तर न देता कलेच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची तुझी पद्धत मला अतिशय आवडली! अहो भाषा काय उर्दू असो, कन्नड असो, किंवा आणखी कुठली असो, आम्हा वाचकांना चांगलंचुंगलं वाचायला मिळाल्याशी कारण! :) बाय द वे, कन्नड भाषेबद्दलही आम्हाला प्रेम आहे. आमच्या गुरुजींची मातृभाषा आहे ती! :) असो, आत्ता गडबडीत आहे, गाण्याबद्दलचा प्रतिसाद सवडीने... आपला, (कर्णाचा फ्यॅन आणि अण्णांचा मानसशिष्य) तात्या.

धनंजय 28/11/2007 - 10:19
ಸುತರಾಂ ಉತ್ತಮ ಪ್ರಕಲ್ಪ, ಆಜಾನುಕರ್ಣವರು. कन्नडातले साहित्य मराठीत जरूर यावे. कन्नड भाषा गोव्याची आणि महाराष्ट्राची दुहेरी शेजारीण असून मला मुळीच कळत नाही, हे माझे दुर्भाग्य! "कानडा तो विठ्ठलू" म्हणून सोडून न देता त्याच्या भाषेत त्याच्याशी गप्पा मरता आल्या पाहिजेत नाही का? पण कन्नड शिकेस्तोवर तो तिकडे आपल्याला न सांगता काय काय खलबते करतो आहे, ते कोणीतरी अनुवाद करून बित्तंबातमी येथे पोचवावी. (आजानुकर्ण यांनी ही हेरगिरी पोचवल्यास हरकत नाही. नाहीतरी ते सुळके वगैरे चढतात, हा जनूबांडेपणा त्यांना सहज जमावा.) तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. चला, इथे कर्णांनी पत्ते पिसून कन्नडात प्रेम सुरू केले आहे (, आणि उर्दूत भांडण). :-)

सर्किट 28/11/2007 - 10:22
उर्दुत इश्क आणि शराब विषयीच सगळे असते, हे वाटणार्‍याने कन्नडातले इश्कविषयक साहित्यच मांडले आहे इथे ! काही अध्यात्म, देशप्रेम वगैरे इक्बाल सारखे ? येऊ द्यात ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:29
हे गीत अध्यात्मिकच आहे. वरवर दिसणारा अर्थ व छुपा अर्थ वेगळा आहे हे आपल्यासारख्या जाणकारांस म्या पामराने स्पष्ट करावे काय? अगदीच उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. पहा बरे अगदी चपखल बसणार्‍या ओळी:- तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्‍या आहेत तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 28/11/2007 - 10:37
उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. आता समजा "सर्किट" हा "एखाद्या" संकेतस्थळावर "खार खाऊन" आहे. तर मग.. तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे असे त्याला अजीबात वाटत नाही ! कैच्या कै सांगताय राव तुम्ही ! हे कन्नड इश्काचेच गाणे आहे, हे कबूल करा की. असे लाजू नका ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:48
सर्किट खार खाऊन असतील तर त्यांना पहिले कडवे लागू पडेल मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस हाय! काय गोड यातना आहे ही हे मुली मला मारून टाक बरे, उगीचच. थोडक्यात "जिंकू किंवा मरू" या देशप्रेमी भावनेचा पुरस्कार या पंक्तींमध्ये आहे. संपूर्ण गीत पहावे, केवळ एक कडवे घेतले तर अर्थ लावणे अवघड जाईल. सत्य हे नेहमी अंशाअंशाने प्रकट होत असते हे लक्षात ठेवावे. वन प्लस वन इज इक्वल टू मोअर दॅन टू हे तर माहितीच असेल. मटाच्या मराठीत यालाच "एक और एक ग्यारह" असे म्हणतात. - आजानुकर्ण

मनिष 28/11/2007 - 10:48
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! "सर्वोत्कृष्ट" नाही पण उत्कृष्ट साहित्य आहे (सर्वोत्कृष्ट चा दावा कुठे केला?). कुठल्याही एका भाषेने सर्वोत्कृष्ट साहित्याचा दावा करू नये अशा मताचा मी आहे. शिवाय उर्दू ही एक अस्सल भारतीय भाषा आहे - तिला एका देशाशी बांधून घेणे हे उर्दूचे दुर्भाग्य आणि आपलेही.

In reply to by मनिष

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:53
उर्दू अस्सल भारतीय भाषा असावी. लेखामध्ये "इतर भारतीय भाषाभगिनींमधील" अशी दुरुस्ती करतो. :) कोणत्याही भाषेला एका देशाशी किंवा राज्याशी बांधून घेणे हे त्या भाषेचे व भाषकांचे दुर्भाग्यच असते. - आजानुकर्ण

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:59
http://www.youtube.com/?v=gDTQJs6LbHM http://www.youtube.com/watch?v=vLd4ChiNpYE&mode=related&search= दोन्हीपैकी एका ठिकाणी हे सुंदर गाणे ऐकता (व पाहता) येईल. कार्यालयात यूट्यूब प्रतिबंधित असल्याने खात्री करता आली नाही. :(( - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सागर 28/11/2007 - 19:48
कर्णराव (कन्नड राव लावलेला छान वाटतंया...), तुम्ही दिलेली लिंक काम करत आहे. आणि हे गाणे चक्क सोनू निगम याने गायलेले आहे... सर्वोत्कृष्ट कन्नड गाणे नॉन-कन्नड गायकाने गायिले आहे हे विशेष... गाणे पाहताना आणि ऐकतानाही भाषा कळत नसली तरी प्रणयाची नशा चढते यात काही संशय नाही... लय भारी गाणं हाय ... (हे गाणे ऐकून प्रितीमय झालेला ) सागर

धनंजय 28/11/2007 - 10:59
चित्रपट "मुंगारु मळे" मधील गाणे. कवी कोण? (जयन्त कायकिणी, कविराज, योगराज भट, शिव, पैकी एक) चित्रपटातला प्रसंग कर्ण सुचवतात तितका आध्यात्मिक रंगवला नाही, असे वाटते. पण आध्यात्मिक रंगवला असता तरी काही हरकत नाही.

मनिष 28/11/2007 - 11:00
तेच सांगत होतो मी! :) "हागे सुम्मने" म्हणजे "उगीचच" का? अवांतर : आमच्या शेजारचा लहान कन्नड मुलगा "मामा, तू 'कुंडी' म्हणू नकोस, मला सारखे हसायला येते" असे सांगायचा! :)

कर्णा, कन्नड भाषेतील गाण्याचा अनुवाद आवडला. मराठी साहित्यात तौलनिक साहित्याचा अभ्यास हा एक भाग आहे, आपण जर कन्नडी भाषा जाणता, तेव्हा त्या भाषेचा साहित्याचा इतर भाषेशी तौलनिक अभ्यास इथे अन्य लेखात दिला तर आजच्या अनुवादाइतकाच आनंद होईल. तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे निननुंटे इदरा कल्पने नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने याचा अनुवाद आवडला ! :) अवांतर :- माझ्या संगणकावर कन्नडी भाषेऐवजी चौकोने डबे दिस्ताहेत. दिसले असते तरी वाचता येत नाही तो भाग वेगळा.पण दिसावे यासाठी काय करावे लागेल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आशु जोग 11/04/2013 - 23:52
वा छान पूर्वी 'आप्तमित्र' पाहिला होता थिएटरला जाऊन पण नंतर त्यावर आलेला हिंदी भूलभूलैय्या त्यापुढे अगदीच हे वाटला.

अभ्या.. 25/04/2017 - 11:54
वाचनखुणा आल्या अन माझ्या पहिल्यापहिल्या वाचनखुणेची आठवण झाली. मस्तच एकदम कर्णराव. पिक्चर, गाणे अन लेखन प्रतिसाद सगळेच भारी. बादवे सिक्वल आलाय्/येतोय मंगारु मळे चा. गणेशच आहे हिरो. पूजा गांधी मात्र नाहीये.

सिरुसेरि 25/04/2017 - 20:33
सोनु निगमने गायलेले "निन्दिन दले " हे गाणे छान आहे . ----- https://www.youtube.com/watch?v=-xmRjO2G05c --"तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. "---- काहि जणांना या चारही भाषा येत असतात . उदा. - https://www.youtube.com/watch?v=gLSVzz6piJU
लेखनविषय:
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!) आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण. पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे.

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

खरी मजा आली ती तोडल्यावर!

गुंडोपंत ·

सहज 21/10/2007 - 09:44
सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? डोळ्याच्या दुखण्याचा तुमच्या रोजच्या लेखनावर परिणाम झाला होता व आम्हाला आपली कमी जाणवत होती. असो काळजी घ्या व लवकर ठणठणीत बरे व्हा, हो. :-) मी तिकडे उपक्रमावर वैयक्तिक वाटू शकेल व नियमात बसणार नाही असा प्रतिसाद देऊ शकलो नाही म्हणून इथे हॉटेलात. :-) तुमचे वरचे प्रताप वाचून अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत... नावाला साजेसे तरूणपण होते म्हणायचे... :-) ह. घ्या.

In reply to by सहज

कोलबेर 21/10/2007 - 09:54
अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत... हा हा हा .. जबरा!! गुंडोंचे प्रताप वाचून अगदी असेच वाटले. ... गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही वगैरे दुध भातातले नियम भंग वाचल्यावर गुंडोंची झणझणणीत मिसळ जाम आवडली. लगे रहो गुंड्याभाय!

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 22/10/2007 - 02:37
गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही यात नियम भंग कुठे आहे हेच कळले नाही मला?!? पाळणेच शक्य नाही असे नियम तोडले जात नाहीत, ते तुटतात हो! आपला गुंडोपंत

In reply to by सहज

गुंडोपंत 21/10/2007 - 14:55
सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? अहो मी इथेच आहे हो! पुनरागमनासाठी जायला तर हवे ना :) फक्त खुप त्रासहोतोय पण रहावत नाही नाही "सहनही होत नाही आणी वाचताही येत नाही" अशी वेळ आहे हो! ;))) आम्हाला आपली कमी जाणवत होती. आम्हालाही आठवण तर येतेच ना! तुमचे असे प्रेम आहे सहजशेठ, म्हणून तर आम्ही आहोत! असो, ते सालस वगैरे जाऊ द्या हो... नकोच बोलयला आता त्यावर! ;))) ! आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 21/10/2007 - 09:57
मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) उत्तम केलंस रे गुंड्या!:) अरे बाबा उपक्रम काय किंवा मनोगत काय, ही हुश्शार, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत असलेल्या मंडळींच्या मालकीची संकेतस्थळं! मिसळपावचं तसं नाही बरं का! त्याचा मालक एक नंबरचा असभ्य आणि असंस्कृत! शिवाय वृत्तीने तमासगीर आणि बंडखोर! तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! बरंवाईट काय ते पाहून घ्यायला पंचायत समिती आहेच, आपण कशाला काळजी करा! :) ५. 'त्रास देणार्‍या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे ६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे हा हा हा! हे उपाय अतिशय आवडले..:) आपला, (महात्माजींचा फुल्टू (!) भक्त..) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 22/10/2007 - 08:36
आपण कशाला काळजी करा! छे! छे! तात्याबा काळजी करत असतो तर इतके गोंधळ घातले असते का हो! काळजी वगैरे करायची असते ती 'तिकडे' नियम पाळणारांनी. ज्यांना नियम तोडायचेच दु:ख नाही ते कसली काळजी करताही? ते मजेत पुढे जातात सिग्नलवरून आणि मग "राईट टर्न" घेवून बरोब्बर मिसळपावावर येतात! ;))) तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! लिहिणारच! अगदी नाही म्हणाले तरी लिहिणारच! ;)) आपला राईट टर्न मारलेला! गुंडोपंत

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 22/10/2007 - 08:44
हे तर काहीच नाही, मी तर ब्लॅक मध्ये विकली पण आहे दारू त्या दिवशी! पैस हा इश्यु नाही हो! मजा म्हणून!!! शिवाय सॉलिइड काँटॅक्ट्स बनतात बरं या दिवशी... एकहा!'नेटवर्कींग डे' असायचा हा! ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची! मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...) मी ही आता त्यातून मुक्त आहे बर का! (नाही तर व्यनि पाठवायचे मला ड्राय डे ला... सांगता येत नाही... वर वर सभ्य भासणारी डँबीस लोकं आहात तुम्ही!) ;))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची! मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...) ड्राय डे ला रात्री बारा वाजता आम्ही अशी बिअर पुण्यात दीप बंगला चौकातल्या परदेशी वाईन्स कडून हक्काने परंतु चोरमार्गाने प्रसंगी थोडे जास्त पैसे देउन घेत असू. ( पोलिस कन्सेशन नको. तसेही आम्हि बिनविषारी पोलिस हे त्याला माहित होते) अशावेळी ४८ वर ( आमच्या सरकारी क्वार्टर ( हाफ नाही बरका?) नांव) आल्यावर आमची मान १८० अंशात फिरत असे. ( श्रावणीत गोमूत्र पिणारा) प्रकाश घाटपांडे

डोळ्याची काळजी घेऊन वाचकांना लिहायला प्रवृत्त केल्याबद्दल मिसळपाव ग्राहकांच्या वतीने गुंडोपंताचे आभार ! ;) नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे. अवांतर ;) नियम कुठे कुठे तोडले होते ते आठवले की, इथे लिहीत राहीन ! नियम पाळण्यापेक्षा तोडल्यावर अधिक फायदाच होत असावा असे वाटते ! :) आपला नियमाचे कधीतरी काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा ! प्रा.डॊ................

धनंजय 22/10/2007 - 07:43
त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जे काही मी केले (किंवा माझ्या कंपूने केलेले पाहिले आणि अपराधी न वाटता हसलो) त्याला नियम मोडणे म्हणावे की नाही कोणास ठाऊक.

राजे 22/10/2007 - 09:03
तरुण वय हे नियम मानतच नाही ... काय करणार पण एक गोष्ट आहे नियम तोडण्यात जो आनंद भेटतो त्या पेक्षा जास्त नियमानूसार चालताना भेटतो कारण एखाद दुसरा तरी तुमचे अनुकरण करुन नियमानूसार चालतोच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

झकासराव 22/10/2007 - 11:26
गुंडोपंत मज्जा आली वाचुन. काही लोक नियमावर "बोट" ठेवुन जगतात तर काही नियमावर् हात, पाय, कुर्‍हाड, गाडी, आगबोट्,विमान सगळच चालवतात. :) नाव सार्थ आहे तुमच. नियमांची ऐशी तैशी. सिग्नल तोडण्यात जबरा आनंद आहे. मी घेतो अध्ये मध्ये.

In reply to by झकासराव

गुंडोपंत 22/10/2007 - 14:52
खरंय हो जरा असे करून पाहण्यातही मजा आहे हो मजा आहे! मी आपला प्रमाणिकपणे सांगितले होहेसगळे आणि कोंबड्या पकपक करायला लागल्या. आपला गुंडोपंत

ही सारी चर्चा वाचून खूबसुरत मधल्या,"सारे नियम तोड दो,नियमपे चलना छोड दो.." गाण्याची आठवण झाली,:) आणि शाळेतल्या नियम तोडलेल्या दिवसांचीही :) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बेसनलाडू 22/10/2007 - 11:55
इन्कलाब झिन्दाबाद ... बोलो बोलो बोलो...इन्कलाब झिन्दाबाद... (स्वातंत्र्यसैनिक)बेसनलाडू

कोंबडी 22/10/2007 - 13:26
बिरुटेसर/गुंडोपंत, अजून काय काय वाकवून पाहिलंय तेही सांगा. तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? त्याशिवाय ती मुलगी किती "वाकते" ते कळणार कसं? एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? त्याशिवाय मॉलची सिकयुरिटी सिस्टीम किती टाइट आहे ते कळणार तरी कसं? राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य! एक घटना आठवली. (अर्थात परदेशात) वेगमर्यादा ओलांडून जाणार्‍या एकाला पोलिसाने पकडल्यावर कारण मिळालं, "आय वॉज जस्ट चेकिंग हाऊ फास्ट माय कार कॅन गो!". पोलिसाने शांतपणे २५० डॉलरचा दंड केला आणि म्हणाला, "सर, युवर कार कॅन गो ऍज फास्ट ऍज २५० डॉलर्स!"

In reply to by कोंबडी

आजानुकर्ण 22/10/2007 - 14:32
राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!
खरे आहे. लेख वाचून त्रास झाला! - (त्रस्त) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

गुंडोपंत 22/10/2007 - 14:50
कर्णा इतका दु:खी होवू नकोस रे! मंचर नि चिंचवड ला कधी गेलो नाही मी ;)) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

आजानुकर्ण 22/10/2007 - 15:46
पंत, आपल्यासारख्या 'सुशिक्षित' लोकांनी नियम तोडल्याबद्दल खंत करण्याऐवजी ते नियम मोडण्यात कशी मजा असते हे दाखवून देण्यासाठी लेख लिहिला हे दु:खदायक आहे. सर्वच प्रसंगी सर्व नियम पाळणे अनेकदा काही कारणास्तव शक्य होत नाही. उदा. गर्दी मध्ये तिकीट काढणे. पण स्वतःचा कंड शमवण्यासाठी किंवा "मी किती भारी" हे दाखवण्यासाठी नियम मोडणे चुकीचे आहे. व त्याचे वर दिल्याप्रमाणे समर्थन करणेही चुकीचे आहे. नियम मोडायला फार काही लागत नाही. मंचर किंवा चिंचवडला नियम मोडणारे एक शोधा - हजार सापडतील पण नियम पाळणारे खूप कमी. "मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते... असो.

In reply to by आजानुकर्ण

गुंडोपंत 22/10/2007 - 15:51
बरं बाबा! आता तसा एक लेख लिहु का? काय मागे लागलात रे बाबांनो माझ्या? अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;)) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

देवदत्त 22/10/2007 - 19:01
अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;)) चांगली कल्पना आहे. पण ते "एखाद्या सदस्याला त्रास न देणे हा नियम आहे का?" ह्यावर अवलंबून आहे. ;)

In reply to by आजानुकर्ण

"मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते... खालील मनोगतावरील लिंकवर अजानुकर्णाने हा आनंद व्यक्त केला आहे. http://www.manogat.com/node/11727 प्रकाश घाटपांडे

In reply to by कोंबडी

गुंडोपंत 22/10/2007 - 15:33
तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? ओहो! आपल्याला वेगळ्याच नियमांमध्ये 'रस' आहे तर. गुंडोपंत अशा विभागात कधीच नव्हते. त्यामुळे या गोष्टींच्या भानगडीत पडलो नाही रे बाबा. असे करत असतो तर गुंडोपंतांना अजूनही मैत्री टिकवून असणार्‍या मैत्रिणी मिळाल्या नसत्या. तु काही असले केले असेल तर ते तुलाच लखलाभ! कुणाला अशा रितीने वाकवण्याचे काही गरज पडली नाही मला! एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? हे तुलाच जमत असेल रे बाबा! मी तरी पैसे देवूनच गोष्टी घेणं पसंत करतो. चोर्‍या करण्यात मला रस नव्हता आणि नाही! थोडीफार तरूणपणातली मस्ती आहे ती. तेही मी प्रामाणिकपणे सांगितले, तू तर काय केले तेही कधी सांगितले नाहीस? आधी सांग की तू काय काय केले ते. तु काय "असाच" होतास तरूणपणात? जगात असा कुणीच नाही की, ज्याने नियम तोडला नाही. मीपण त्याचे काही फार समर्थन करतो आहे असे नाही. नियमांचे महत्व समजले हे तर मी शेवटी मारूती गाडीने आम्हाला उडवले त्या प्रकरणात संगितलेच आहे. उगाच फार बाऊ करू नकोस... मी काही खुन केले नाहीत की दरोडे घातले नाहीयेत. तुला यातले काही करायला झेपले नसेल, तर उगाच जळू नकोस माझ्यावर! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोंबडीसेठ,
पंतानी खूलासा केलाच आहे, पण चो-या, स्पर्श, या गोष्टीशी आमचा काही  संबंध नाही, तसा विचारही आमच्या मनाला  शिवत नाही.
पण सिग्नल तोडल्यावर आम्ही काय काय करु शकतो,  त्याबद्दलच्या  आपल्या प्रतिभेने मात्र
आम्ही चकीत झालो !


राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य,
धन्यवाद,  बरं वाटलं ! :)


पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!
सहमत !

अवांतर ; ) नियम पाळणा-यांनी नियम पाळावे, नियम तोड-यांनी अंदाज पाहून नियम तोडावेत, असे आपण म्हणनार नाही बॉ ! : )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोंबडी 22/10/2007 - 22:21
गुंडोपंत, एकदम एकेरीवर आलात, म्हणजे रागावलात. तरी राग नसावा. मी टोकाची उदाहरणे दिली त्याला कारण म्हणजे मला हे सांगायचं होतं, की त्या उदाहरणांतल्या गोष्टी ज्याप्रमाणे तुम्हाला करणे "शक्य" आहेत, पण कराव्याश्या वाटणार नाहीत, त्याच प्रमाणे तुमच्या यादीतल्या बहुतांशी गोष्टी मला करणे "शक्य" आहेत, परंतु कराव्याश्या वाटणार नाहीत (पूर्वीही वाटल्या नाहीत). यात तुम्हाला बगळेपणाचा संशय येत असेल तर येवो. बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली:
नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे.
यावरून दोन उदाहरणं आठवली (एक जरा टँजंट) १. मुंबई विमानतळ. माझा मित्र छोटीशी परदेश वारी करून उतरला. कस्टमवाला - "भोसले" नाव असलेला - पाठी लागला. मित्र म्हणाला माझ्याकडे काहीही नाही. खरंच काहीही नव्हतं. मित्राच्या खिशातलं चांगलंसं पेन पाहून तो म्हणाला, मग पेन तरी द्या! मित्र म्हणाला, भोसले, अहो शिवाजीचे वंशज तुम्ही, तुम्हाला पेन मागणं शोभत नाही. तेव्हा मात्र गडी वरमला. २. ही सुद्धा खात्रीलायक सत्य घटना: फर्ग्युसन रस्ता. एकाने चारचाकी पार्क केली. ते नो पार्किंग निघालं. पोलिसाने पकडलं. हा म्हणाला बरं, गुन्हा मान्य, भरतो दंड. पण मग पोलिसाचं बिनसलं. पोलिस म्हणाला चौकीत चल. हा म्हणाला चला. पोलीस दार उघडून याच्या बाजूच्या सीटवर बसला. हा म्हणाला, खाली उतरा. ही गाडी माझी आहे. मी माझ्या गाडीतनं येतो चौकीवर, तुम्ही तुमच्या गाडीतनं या. पोलीस लालेलाल. चौकीत सायबाला सांगितलं. साहेब ह्याला म्हणाला, का रे माजला का? हा म्हणाला, माजलो मी नाही, माजले तुम्ही. लक्षात ठेवा, तुमच्या पगाराचा एक लक्षांश का होईना, एक हिस्सा माझ्या करातून जातोय. शेवटी साहेबाचा साहेब आला, आणि याला दंड घेऊन बाइज्जत बरी केलं. मला असं मनापासून वाटतं, की ज्या पुण्यात किमान दोन टक्के रहदारी उलट्याच दिशेने सुरू असते, जेथे मोठाल्या बसेस हायवेवरही डाव्याच लेन मध्ये यू टर्न घेऊन उलट्या फिरतात, जिथे सिग्नलला दोनतीनशे वाहनं थांबली असली तरी देखरेखीकरता एखादाच पोलिस असतो, जिथे पकडलं गेलं की पावतीशिवाय व्यवहार हाच रिवाज आहे, अशा ठिकाणी नियम मोडण्यात कसली आलीय मर्दुमकी? उदाहरण दोन मधल्या व्यक्तीसारखं काही केलंत तर मिशीला तूप लावून फिरा (आपल्याला नाही बुवा ते जमणार अजून. कबूल!) - कोंबडी

In reply to by कोंबडी

बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली: नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे. आम्हाला सिग्नल तोडणे शोभत नाही असे म्हणायचे आहे का ? नियमित सिग्नल तोडले असते तर आपण काय काय लिहिले असत हो ! घेतो कधी कधी मजा क्षणभर, त्यात इतके गंभीर होण्यासारखे काय आहे ? आणि जे गंभीर घ्यायला पाहिजे, तिथे जाऊ द्या ! आपल्याच्यानं काही होणार आहे का ? असं म्हणायचं ! अर्थात अशा सोयीच्या विचारसरणीच्या मित्रांचे आम्हाला मोठे कौतुक वाटते !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by कोंबडी

गुंडोपंत 23/10/2007 - 02:56
ज्या पुण्यात किमान हे पहा तुमच्या पुण्याशिवायही महाराष्ट्र आहे!!! मी हे नियम तुमच्या पुण्यात मोडलेले नाहीत. पुण्यातले अगदी सदाशीव पेठेत राहणारे, सर्रास नियम मोडणारेही मी ओळखतो. हेच लोक वर गळे काढायला तयार असतात हे ही तितकेच खरे. याशिवाय तुम्ही दिलेल्याउदाहरणात "तुम्ही" नाही! इतर आहेत. वर चर्चा निट वाचल्यास तुम्ही काय केले असे आवाहन आहे. म्हणजे परत धूर्तपणे तुम्ही मुळ मुद्द्याला बगलच दिली आहे. असो, बिरुटे साहेबांचे नियम मोडणे: ते ही पुण्यात नाहीत!!! ते रोज काही जावून नियम मोडत नाहीत. कधीतरी मोडतात. त्यावर ते दंड ही भरतात तशी तयारी ठेवतात. पळून जात नाहीत हे महत्वाचे. म्हणजे त्याची जबाबदारी घेतात. कधीतरी हे वागणे "अनवाईंडीग" ही असू शकते ना! सांगण्याचा उद्देश हा की इतरांवर आरोप करण्याआधी विचार करा, आपण कधी मोडलेत नियम. कितीवेळा पळून गेलाय? तुम्ही आधी स्वतःचे काही सांगा. काहीवेळा लोकं कसं करतात हे या म्हणीतून स्प्ष्ट कळते: "आपलं ठेवायचं झाकून नि दुसर्‍याचं पहायचं वाकून" आपला गुंडोपंत

In reply to by कोंबडी

राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य! खर आहे! काही गोष्ट 'योग्य 'नसतात पण 'क्षम्य' नक्कि असतात. पण हे ठरवणार कोण? आपणच. सदसदविवेकबुद्धी म्हणतात ती हीच. तीच ठरवते. प्रकाश घाटपांडे

जुना अभिजित 22/10/2007 - 15:36
नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात. जेव्हा नियमांचा अतिरेक होतो तेव्हा त्या विरोधात आंदोलन वगैरे जसे मेहंदी प्रकरण(दलेर नव्हे हे http://mr.upakram.org/node/785 प्रकरण) ठीक आहे. सिग्नल तोडणे, रांगेत उभे न राहणे म्हणजे मी ह्या समाजाचा घटक नाहीये असे दर्शवणे. विद्रोह कुठे करावा आणि किती करावा यावर त्याला क्रांती म्हणायचं की विकृती हे ठरतं. लहानपणी समज कमी असते तोपर्यंत चालून जातं पण जाणतेपणी केवळ मर्दुमकी दाखवायला किंवा आपल्याला खाज म्हणून सिग्नल तोडणे किंवा तत्सम इतर नियम तोडणे म्हणजे इतर लोकांना मूर्खात काढण्यासारखे आहे. परवा पुण्यात नळ स्टॉप वर एका आजोबांना काठी घेऊन वाहतूक नियंत्रण करताना पाहीले त्यांनाही बहुतेक म्हातारचळ लागले असावे. सिग्नलतोड-समर्थक लोकांना नम्र विनंती आहे की जाणून बुजून नियम तोडू नका. बसमध्ये प्रचंड गर्दी असेल तेव्हा क्वचित तिकीट न काढणे ठीक आहे. पण कंडक्टरचा डोळा चुकवून आज मी कसा विनातिकीट आलो हे सांगण्यासाठी तिकीट बुडवू नये. वर उल्लेख केलेला पोलीसाचा प्रसंग मार्गदर्शक आहेच. वाहतूकीचे नियम तोडणार्‍या उन्मत्त नागरिकांना पोलिसांनी पावती फाडायला सांगितली की खुश होणारा अभिजित

गुंडोपंत 22/10/2007 - 15:42
"नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात."" हे दरच वेळी नसते पण कदी कधी असते आणि ते मान्य आहे मला. अरे अभिजित, कॉलेजात असतांना कडकीच्या दिवसात केलेले उद्योग आहेत ते. आता तिकिट काढतो रे बा! असो, मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ??? इथे तर सगळेच एक पांढरा शर्ट घातलेले बगळे दिसतायेत... :( आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

जुना अभिजित 22/10/2007 - 15:55
मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ??? आजीबात नाही. आम्हीही कालेजात असताना काही कमी नव्हतो त्या मुळे शिक्षकांच्या सायकलींची हवा काढण्याबद्दल कुठे काय बोललोय. आणि तुम्हाला वैयक्तिक तर काहीच बोललो नाही. परदेशी राहणार्‍यांना स्वच्छतेबद्दल सांगायची काय गरज? तिकडे तर आरशासारखे रस्ते वगैरे वगैरे.. चर्चेला आलेल्या प्रतिसादांत मात्र वरील नियम तोडण्याच्या कल्पनेचा उदोउदो होताना दिसला म्हणून बोललो. काल एस्टीतून येताना एका कुटुंबाने खिडकीतून कचरा बाहेर फेकला(या लोकांचा आवडता कचरा म्हणजे लेज्/कुरकुरेची पाकिटे). त्यांच्या कडेवर ३ एक वर्षाचं मूल होतं. आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला? आजोबा समर्थक अभिजित

In reply to by जुना अभिजित

गुंडोपंत 23/10/2007 - 03:01
आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला? अतिशय चुकीचा! शंकाच नाही. अरे मी स्वतः अनेकदा बस स्टेशन वर असा कचरा गोळा करूवरत्या लोकांना परत दिला आहे. यातनं मोठी भांडणे केली आहेत. अगदी मारामार्‍याही! त्यामुळे हे वर्तन चुकीचेच आहे रे बाबा. तूही तेंव्हाच त्यांना टोकायला हवे होते ना पण? का नाही घडत तसे? तुझा गुंडोपंत

देवदत्त 22/10/2007 - 17:13
तुम्ही लोक फार फास्ट लिहिता बॉ. काही ठि़काणी आरामात प्रतिसाद येत असताना ह्यात एकदम भराभर प्रतिसाद आले. तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) बाकी रस्त्यावरील किंवा नेहमीचे नियम त्या वयात तोडले तर तेव्हा (आणि काही वेळा आजही) काही वाटत नाही. एक गंमत वाटते. परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते. माझे काही अनुभव... १. आमच्या वसतीगृहात रात्री १० नंतर प्रवेशाला बंदी होती. तरीही काही मुले रात्री चित्रपट बघून भिंतीवरून उड्या मारून परत येत. २. प्रथम वर्षात होळी ला सुट्टी दिली नाही तर (तरीही?)एकही मुलगा कॉलेजला गेला नाही. ३. हॉस्टेलचे रेक्टर फार नियम पाळायला लावायचे तर एक दिवस रात्री त्यांच्या खोलीला (ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. आणि त्यात भर म्हणजे त्या सकाळी एक ही मुलगा हॉस्टेलला थांबला नाही. (नाही तर कॉलेज बंक करणारे भरपूर.) आणखी ही आठवून लिहीन...

In reply to by देवदत्त

गुंडोपंत 22/10/2007 - 17:59
देवदत्ता प्रतिसाद पाहून बरे वाटले! ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. भले शाब्बास! आम्ही कुलुपे कापयचो तुम्ही लावायचे! ;))) तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) हेच तर म्हणतोय मी कधीचा... तर हे मला एकदम व्हिलन ठरवताहेत :( परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते. मलाही वाईट वाटते. आपला गुंडोपंत

जुना अभिजित 22/10/2007 - 18:33
गुंडोपंतांचा भार थोडा हलका करतो.. दांडीया बघायला आम्हाला केवळ १० वाजेपर्यंत मुदत दिली होती. होस्टेलच्या वॉचमनने पुढच्या दाराला कुलुप लावले होते. मग आम्ही ७-८ जण बाथरूमच्या खिडक्यांचे गज वाकवून बाहेर गेलो होतो. एकदा खूप उशीर झाला म्हणून वॉचमनने दार उघडले नाही. मग जवळच बास्केटबॉलचे कोर्ट होते तीथेच उघड्या आकाशाकडे बघत गप्पा मारत झोपलो. (तेव्हा परत बाथरूममधून आत आलो नाही.) इंटरकॉलेज स्पोर्टसला खोखोच्या मॅच वरून भर मैदानात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अर्थात पाईप, बाटल्या, काठ्या आधीच बाजूला लपवून ठेवल्या होत्या. सर्व वर्गमित्र दापोलीहून मुरुडला चालत गेलो होतो भर पावसात. तेव्हा रस्त्यातल्या प्रत्येक फलकावर चिखल उडवला होता. आणि प्रत्येक गाडीवाल्याला वेडावून दाखवत होतो. रंगपंचमीला रंगलेल्या बनियन फाटक्या अवतारात कॉलेजमध्ये घुसत होतो. पण सरांनी दम दिला म्हणून माघारी फिरलो. :-( फ्रेंडशिप डेला एका मुलीला १५ जणांनी एकाचवेळी ईक्लेअर्स दिले होते. काय लकी आहे ती. अजूनही मैत्री टिकून आहे बरंका. बर्‍याच क्षुल्लक कारणावरून केलेले उपद्व्याप आता आठवत देखिल नाहीत.. प्रत्येक चौकशी समितीमध्ये आमची चौकशी व्हायचीच. डिबार होण्यापर्यंत मजल गेली होती. उपद्व्यापी अभिजित आणि त्याची टोपणनावे अभ्या/एपी/चड्डी/भेंडी/ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस/टीचर(एका मुलीला काही टीप देताना आमच्या वात्रट मित्रांनी पाहीले आणि त्या क्लासला अभिजित सर की क्लास असे नाव पाडले)

प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते. आपल्याकडे गंगास्नान करुन ते धुउन काढायची सोय आहे. मनात साचत राहिल्या तर कुजत जातात आणि त्याचा खूप त्रास होतो. स्वतःला आणि इतरांनाही. त्यापेक्शा "मोकळे" व्हा. बालगंधर्व पूलाजवळ प्र के अत्र्यांच्या पुतळयावर चे वाक्य कुणाला आठवते का? मला आठवत नाहि पण आशय आठवतो. स्वतःशी प्रामाणिक असणं. त्यांच्या आणि वनमाला बद्द्ल बर्‍याच वावड्या होत्या. खरं काय खोट काय देव जाणे. अष्टादश पुराणेषु। व्यासस्य वचनद्वयम॥ परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम॥ यामुळे तरी तात्या व्यासांना माफ करतील. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राजे 23/10/2007 - 09:21
"प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते " सहमत. विषय एकदम मस्त होता पण नियमावर बोट ठेवणा-यानी वाट लावली, अहो जरा हसत-खेळत घेतले तर काय बिघडले ? सामान्य जिवनामध्ये तुम्ही कसे आहात हे कोणी थोडेच पहावयास येत आहे तुमच्या कडे ? आनंद घेण्यासाठी वाचा व आवडले तर प्रतिसाद द्या... बस .. सगळेच नियम पाळतात कधी कधी चुकून अथवा मजा म्हणून नियम तुटला तर हरकत काय ? येथे आमच्या कडे एक ही नियम चुकला / तोडला तर लगेच दंड आहे [पावती मिळेल ह्याची काही खात्री देत नाही] दिल्ली मध्ये टप्प्या-टप्प्यावर बगळे उभे असतात त्यामुळे चुकून ही नियम मोडला तर दंड आहेच नक्की. पुणे काय बोलावे , जेथे शिरस्त्राण विरोधी मोर्चा निघाला होता तेथे काय नियमांची अपेक्षा करावी ;} जेव्हा ही पुण्यात गेलो आहे तेथे असे वाटते वाहतूकीचे नियम हे नाहीच आहेत त्या पेक्षा आमचे कोल्हापूर बरे.. विमानतळापासून थेट स्वारगेट पर्यंत वाहतूक देवाच्या कृपेने चालत असावी असे वाटावे अशी दशा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रकाश घाटपांडे

आजानुकर्ण 23/10/2007 - 09:46
कन्फेशन मध्ये केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. सदर लेखात पश्चात्तापाची छटा दिसते का? प्रामाणिकपणा म्हणाल तर मटक्याच्या धंद्याइतका प्रामाणिकपणा व दुसर्‍यावर असलेला विश्वास दुसर्‍या कोणत्या व्यवसायात असेल असे वाटत नाही. पण त्यामुळे तो धंदा श्रेष्ठ ठरत नाही. घाटपांडे काका, तुम्ही हा प्रतिसाद कृपया वैयक्तिक घेऊ नये .

सहज 22/10/2007 - 19:10
अत्यंत प्रामाणीक मत हवे आहे. कालच्या / आजच्या दिवसाच्या (किंवा आठवड्याच्या) तुमच्या भविष्यात - मनःस्ताप होईल, जपून बोलावे, आपल्यांकडुनच/हितशत्रुंकडून त्रास, शत्रुपीडा संभवते, विचारांती निर्णय घ्या (अशी पोस्ट टाकायची का नाही), पश्चाताप होईल, सतर्क रहा आपल्या मागे शुक्लकाष्ठ लावून घेऊ नका, बेसावध राहू नका, ग्रहस्थीती अनूकूल नाही, धाडस नको, इ. इ. काही होते का हो? आता तुम्हाला ह्यातले काहीच झाले नाही असे म्हणालात तर ..... :-) निदान तब्येत (डोळे) सुधारेल पण काळजी घ्या, ताण नको इतके तरी असावे असे वाटते :-) आता तुम्ही ह्यातले काहीच नाही असे म्हणालात तर मग बहूतेक ही पोस्ट वाचणार्‍यांचा भविष्यावरचा विश्वास उडायची संभावना, हे आमचे भाकीत ;-)

In reply to by सहज

गुंडोपंत 23/10/2007 - 09:27
"सहज ज्योतिष वर्ग" :))) वा अगई पेशल ज्योतिषाच्या भाषेत लिहिलेत... तुम्ही खरच लिहिता की काय? मजा आला! मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे. "कोंबड्यांनो, आता अजून घेवू नका मला पेपर मध्येही खोटे लिहिले म्हणून!" ;)))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे. माधव गडकरींनी देखील अशा प्रकारचे लेखन केले आहे. ज्योतिषी रजेवर वा उपल्ब्ध नसेल त्यावेळी> प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत 23/10/2007 - 10:32
घाटपांडे साहेब, इतक्या थोर माणसाशी तुलना करण्या इतकी लायकी नाहीये हो या गुंड्याची. मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे. वेळ आली म्हणून घेतला पेन नि लावला कागदाला इतकेच! आपला बुद्धुपंत

In reply to by गुंडोपंत

सहज 23/10/2007 - 10:40
लिहलय तुम्ही बरेचदा वाचले. "मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे" "न्यूनगंड वाटेल, आत्मविश्वासाचा अभाव" हे वार्षीक भविष्य म्हणायचे का? :-) गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!!

In reply to by सहज

गुंडोपंत 23/10/2007 - 10:50
पेटंट वाक्य आहे ते माझे! :))) अहो आहेच मी तसा... जरा मट्ठसा, रस्त्यावरचा मवाली वाटेल असा. उगाच 'मी लै भारी' हे तसे नसतांना म्हणण्यात काय अर्थय हो? आणि असे 'दाखवणारे' पडले आहेत ना पैशाला पासरी इथे त्यात आपण कुठे जाता अजून... नाही का? त्यापेक्षा आपण आपले अंथरूण ओळखून रहावे असे! आपला गुंडोपंत

In reply to by सहज

गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!! धन्वंतरी सहजाचार्यांशी सहमत. त्याला आम्ही सविनय कायदेभंग म्हणू . म्हणजे गांधीजींचे अधिष्ठान येईल. पुढे त्याचे प्रतिष्ठान देखील करता येइल. अनुष्ठानाची सुरुवात आतापासूनच करा. मिसळ पावावर तर्री चापा. प्रकाश घाटपांडे

In reply to by गुंडोपंत

ज्योतिषाचा कॉलम लिहिणारी व्यक्ती उपलब्ध नसताना संपादकांना ते ज्योतिषातल्या तांत्रिक चुका न करता लिहिणे हे सर्व संपादकांना जमते असे नाही. प्रकाश घाटपांडे

देवदत्त 23/10/2007 - 10:59
ह्यावरून ऐश तू कर हे देवांग पटेल चे गाणे आठवले. ऐश तू कर यारा ऐश तू कर... दुनिया जाए तेल लेने ऐश तू कर :) असेच एकदा लाईट गेल्यावर आम्ही जोरजोरात गाणे म्हणत (की ओरडत? ) होतो.. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. तेवढ्यात लाईट आली आणि रेक्टर ने आम्हाला सर्वांना पाहिले. मग काय... स्वत:च्या खोलीमध्ये बोलवून जाब विचारला. मी आपले साधे सरळ (आणि खरे) उत्तर दिले. इतर मुले गात होती मग मी ही सामिल झालो. आता बंगळूर ला होतो तेव्हा गेस्ट हाऊस च्या मालकाने नियम लिहिला होता... स्वत:ची विजेची उपकरणे वापरल्यास परवानगी घ्यावी. आता नाहक १०० रू जादा कोण भरणार? (वाटल्यास मी ते भरण्यास तयार होतो. कारण त्यात इतर उपकरणेही आली वापरता असती.) मग एका इस्त्रीचा आम्ही ३/४ मुले लपून छपून वापर करत होतो. तेच आधी जेवण बनविण्यास ही बंदी होती. मग हळू हळू सगळया खोल्यांत तेही सुरू झाले. पण एक नक्की.... हे सर्व नियम तोडण्यास मजा येते म्हणून नाही केले.

सहज 21/10/2007 - 09:44
सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? डोळ्याच्या दुखण्याचा तुमच्या रोजच्या लेखनावर परिणाम झाला होता व आम्हाला आपली कमी जाणवत होती. असो काळजी घ्या व लवकर ठणठणीत बरे व्हा, हो. :-) मी तिकडे उपक्रमावर वैयक्तिक वाटू शकेल व नियमात बसणार नाही असा प्रतिसाद देऊ शकलो नाही म्हणून इथे हॉटेलात. :-) तुमचे वरचे प्रताप वाचून अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत... नावाला साजेसे तरूणपण होते म्हणायचे... :-) ह. घ्या.

In reply to by सहज

कोलबेर 21/10/2007 - 09:54
अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत... हा हा हा .. जबरा!! गुंडोंचे प्रताप वाचून अगदी असेच वाटले. ... गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही वगैरे दुध भातातले नियम भंग वाचल्यावर गुंडोंची झणझणणीत मिसळ जाम आवडली. लगे रहो गुंड्याभाय!

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 22/10/2007 - 02:37
गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही यात नियम भंग कुठे आहे हेच कळले नाही मला?!? पाळणेच शक्य नाही असे नियम तोडले जात नाहीत, ते तुटतात हो! आपला गुंडोपंत

In reply to by सहज

गुंडोपंत 21/10/2007 - 14:55
सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? अहो मी इथेच आहे हो! पुनरागमनासाठी जायला तर हवे ना :) फक्त खुप त्रासहोतोय पण रहावत नाही नाही "सहनही होत नाही आणी वाचताही येत नाही" अशी वेळ आहे हो! ;))) आम्हाला आपली कमी जाणवत होती. आम्हालाही आठवण तर येतेच ना! तुमचे असे प्रेम आहे सहजशेठ, म्हणून तर आम्ही आहोत! असो, ते सालस वगैरे जाऊ द्या हो... नकोच बोलयला आता त्यावर! ;))) ! आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 21/10/2007 - 09:57
मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) उत्तम केलंस रे गुंड्या!:) अरे बाबा उपक्रम काय किंवा मनोगत काय, ही हुश्शार, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत असलेल्या मंडळींच्या मालकीची संकेतस्थळं! मिसळपावचं तसं नाही बरं का! त्याचा मालक एक नंबरचा असभ्य आणि असंस्कृत! शिवाय वृत्तीने तमासगीर आणि बंडखोर! तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! बरंवाईट काय ते पाहून घ्यायला पंचायत समिती आहेच, आपण कशाला काळजी करा! :) ५. 'त्रास देणार्‍या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे ६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे हा हा हा! हे उपाय अतिशय आवडले..:) आपला, (महात्माजींचा फुल्टू (!) भक्त..) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 22/10/2007 - 08:36
आपण कशाला काळजी करा! छे! छे! तात्याबा काळजी करत असतो तर इतके गोंधळ घातले असते का हो! काळजी वगैरे करायची असते ती 'तिकडे' नियम पाळणारांनी. ज्यांना नियम तोडायचेच दु:ख नाही ते कसली काळजी करताही? ते मजेत पुढे जातात सिग्नलवरून आणि मग "राईट टर्न" घेवून बरोब्बर मिसळपावावर येतात! ;))) तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! लिहिणारच! अगदी नाही म्हणाले तरी लिहिणारच! ;)) आपला राईट टर्न मारलेला! गुंडोपंत

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 22/10/2007 - 08:44
हे तर काहीच नाही, मी तर ब्लॅक मध्ये विकली पण आहे दारू त्या दिवशी! पैस हा इश्यु नाही हो! मजा म्हणून!!! शिवाय सॉलिइड काँटॅक्ट्स बनतात बरं या दिवशी... एकहा!'नेटवर्कींग डे' असायचा हा! ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची! मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...) मी ही आता त्यातून मुक्त आहे बर का! (नाही तर व्यनि पाठवायचे मला ड्राय डे ला... सांगता येत नाही... वर वर सभ्य भासणारी डँबीस लोकं आहात तुम्ही!) ;))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची! मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...) ड्राय डे ला रात्री बारा वाजता आम्ही अशी बिअर पुण्यात दीप बंगला चौकातल्या परदेशी वाईन्स कडून हक्काने परंतु चोरमार्गाने प्रसंगी थोडे जास्त पैसे देउन घेत असू. ( पोलिस कन्सेशन नको. तसेही आम्हि बिनविषारी पोलिस हे त्याला माहित होते) अशावेळी ४८ वर ( आमच्या सरकारी क्वार्टर ( हाफ नाही बरका?) नांव) आल्यावर आमची मान १८० अंशात फिरत असे. ( श्रावणीत गोमूत्र पिणारा) प्रकाश घाटपांडे

डोळ्याची काळजी घेऊन वाचकांना लिहायला प्रवृत्त केल्याबद्दल मिसळपाव ग्राहकांच्या वतीने गुंडोपंताचे आभार ! ;) नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे. अवांतर ;) नियम कुठे कुठे तोडले होते ते आठवले की, इथे लिहीत राहीन ! नियम पाळण्यापेक्षा तोडल्यावर अधिक फायदाच होत असावा असे वाटते ! :) आपला नियमाचे कधीतरी काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा ! प्रा.डॊ................

धनंजय 22/10/2007 - 07:43
त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जे काही मी केले (किंवा माझ्या कंपूने केलेले पाहिले आणि अपराधी न वाटता हसलो) त्याला नियम मोडणे म्हणावे की नाही कोणास ठाऊक.

राजे 22/10/2007 - 09:03
तरुण वय हे नियम मानतच नाही ... काय करणार पण एक गोष्ट आहे नियम तोडण्यात जो आनंद भेटतो त्या पेक्षा जास्त नियमानूसार चालताना भेटतो कारण एखाद दुसरा तरी तुमचे अनुकरण करुन नियमानूसार चालतोच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

झकासराव 22/10/2007 - 11:26
गुंडोपंत मज्जा आली वाचुन. काही लोक नियमावर "बोट" ठेवुन जगतात तर काही नियमावर् हात, पाय, कुर्‍हाड, गाडी, आगबोट्,विमान सगळच चालवतात. :) नाव सार्थ आहे तुमच. नियमांची ऐशी तैशी. सिग्नल तोडण्यात जबरा आनंद आहे. मी घेतो अध्ये मध्ये.

In reply to by झकासराव

गुंडोपंत 22/10/2007 - 14:52
खरंय हो जरा असे करून पाहण्यातही मजा आहे हो मजा आहे! मी आपला प्रमाणिकपणे सांगितले होहेसगळे आणि कोंबड्या पकपक करायला लागल्या. आपला गुंडोपंत

ही सारी चर्चा वाचून खूबसुरत मधल्या,"सारे नियम तोड दो,नियमपे चलना छोड दो.." गाण्याची आठवण झाली,:) आणि शाळेतल्या नियम तोडलेल्या दिवसांचीही :) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बेसनलाडू 22/10/2007 - 11:55
इन्कलाब झिन्दाबाद ... बोलो बोलो बोलो...इन्कलाब झिन्दाबाद... (स्वातंत्र्यसैनिक)बेसनलाडू

कोंबडी 22/10/2007 - 13:26
बिरुटेसर/गुंडोपंत, अजून काय काय वाकवून पाहिलंय तेही सांगा. तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? त्याशिवाय ती मुलगी किती "वाकते" ते कळणार कसं? एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? त्याशिवाय मॉलची सिकयुरिटी सिस्टीम किती टाइट आहे ते कळणार तरी कसं? राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य! एक घटना आठवली. (अर्थात परदेशात) वेगमर्यादा ओलांडून जाणार्‍या एकाला पोलिसाने पकडल्यावर कारण मिळालं, "आय वॉज जस्ट चेकिंग हाऊ फास्ट माय कार कॅन गो!". पोलिसाने शांतपणे २५० डॉलरचा दंड केला आणि म्हणाला, "सर, युवर कार कॅन गो ऍज फास्ट ऍज २५० डॉलर्स!"

In reply to by कोंबडी

आजानुकर्ण 22/10/2007 - 14:32
राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!
खरे आहे. लेख वाचून त्रास झाला! - (त्रस्त) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

गुंडोपंत 22/10/2007 - 14:50
कर्णा इतका दु:खी होवू नकोस रे! मंचर नि चिंचवड ला कधी गेलो नाही मी ;)) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

आजानुकर्ण 22/10/2007 - 15:46
पंत, आपल्यासारख्या 'सुशिक्षित' लोकांनी नियम तोडल्याबद्दल खंत करण्याऐवजी ते नियम मोडण्यात कशी मजा असते हे दाखवून देण्यासाठी लेख लिहिला हे दु:खदायक आहे. सर्वच प्रसंगी सर्व नियम पाळणे अनेकदा काही कारणास्तव शक्य होत नाही. उदा. गर्दी मध्ये तिकीट काढणे. पण स्वतःचा कंड शमवण्यासाठी किंवा "मी किती भारी" हे दाखवण्यासाठी नियम मोडणे चुकीचे आहे. व त्याचे वर दिल्याप्रमाणे समर्थन करणेही चुकीचे आहे. नियम मोडायला फार काही लागत नाही. मंचर किंवा चिंचवडला नियम मोडणारे एक शोधा - हजार सापडतील पण नियम पाळणारे खूप कमी. "मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते... असो.

In reply to by आजानुकर्ण

गुंडोपंत 22/10/2007 - 15:51
बरं बाबा! आता तसा एक लेख लिहु का? काय मागे लागलात रे बाबांनो माझ्या? अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;)) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

देवदत्त 22/10/2007 - 19:01
अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;)) चांगली कल्पना आहे. पण ते "एखाद्या सदस्याला त्रास न देणे हा नियम आहे का?" ह्यावर अवलंबून आहे. ;)

In reply to by आजानुकर्ण

"मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते... खालील मनोगतावरील लिंकवर अजानुकर्णाने हा आनंद व्यक्त केला आहे. http://www.manogat.com/node/11727 प्रकाश घाटपांडे

In reply to by कोंबडी

गुंडोपंत 22/10/2007 - 15:33
तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? ओहो! आपल्याला वेगळ्याच नियमांमध्ये 'रस' आहे तर. गुंडोपंत अशा विभागात कधीच नव्हते. त्यामुळे या गोष्टींच्या भानगडीत पडलो नाही रे बाबा. असे करत असतो तर गुंडोपंतांना अजूनही मैत्री टिकवून असणार्‍या मैत्रिणी मिळाल्या नसत्या. तु काही असले केले असेल तर ते तुलाच लखलाभ! कुणाला अशा रितीने वाकवण्याचे काही गरज पडली नाही मला! एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? हे तुलाच जमत असेल रे बाबा! मी तरी पैसे देवूनच गोष्टी घेणं पसंत करतो. चोर्‍या करण्यात मला रस नव्हता आणि नाही! थोडीफार तरूणपणातली मस्ती आहे ती. तेही मी प्रामाणिकपणे सांगितले, तू तर काय केले तेही कधी सांगितले नाहीस? आधी सांग की तू काय काय केले ते. तु काय "असाच" होतास तरूणपणात? जगात असा कुणीच नाही की, ज्याने नियम तोडला नाही. मीपण त्याचे काही फार समर्थन करतो आहे असे नाही. नियमांचे महत्व समजले हे तर मी शेवटी मारूती गाडीने आम्हाला उडवले त्या प्रकरणात संगितलेच आहे. उगाच फार बाऊ करू नकोस... मी काही खुन केले नाहीत की दरोडे घातले नाहीयेत. तुला यातले काही करायला झेपले नसेल, तर उगाच जळू नकोस माझ्यावर! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोंबडीसेठ,
पंतानी खूलासा केलाच आहे, पण चो-या, स्पर्श, या गोष्टीशी आमचा काही  संबंध नाही, तसा विचारही आमच्या मनाला  शिवत नाही.
पण सिग्नल तोडल्यावर आम्ही काय काय करु शकतो,  त्याबद्दलच्या  आपल्या प्रतिभेने मात्र
आम्ही चकीत झालो !


राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य,
धन्यवाद,  बरं वाटलं ! :)


पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!
सहमत !

अवांतर ; ) नियम पाळणा-यांनी नियम पाळावे, नियम तोड-यांनी अंदाज पाहून नियम तोडावेत, असे आपण म्हणनार नाही बॉ ! : )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोंबडी 22/10/2007 - 22:21
गुंडोपंत, एकदम एकेरीवर आलात, म्हणजे रागावलात. तरी राग नसावा. मी टोकाची उदाहरणे दिली त्याला कारण म्हणजे मला हे सांगायचं होतं, की त्या उदाहरणांतल्या गोष्टी ज्याप्रमाणे तुम्हाला करणे "शक्य" आहेत, पण कराव्याश्या वाटणार नाहीत, त्याच प्रमाणे तुमच्या यादीतल्या बहुतांशी गोष्टी मला करणे "शक्य" आहेत, परंतु कराव्याश्या वाटणार नाहीत (पूर्वीही वाटल्या नाहीत). यात तुम्हाला बगळेपणाचा संशय येत असेल तर येवो. बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली:
नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे.
यावरून दोन उदाहरणं आठवली (एक जरा टँजंट) १. मुंबई विमानतळ. माझा मित्र छोटीशी परदेश वारी करून उतरला. कस्टमवाला - "भोसले" नाव असलेला - पाठी लागला. मित्र म्हणाला माझ्याकडे काहीही नाही. खरंच काहीही नव्हतं. मित्राच्या खिशातलं चांगलंसं पेन पाहून तो म्हणाला, मग पेन तरी द्या! मित्र म्हणाला, भोसले, अहो शिवाजीचे वंशज तुम्ही, तुम्हाला पेन मागणं शोभत नाही. तेव्हा मात्र गडी वरमला. २. ही सुद्धा खात्रीलायक सत्य घटना: फर्ग्युसन रस्ता. एकाने चारचाकी पार्क केली. ते नो पार्किंग निघालं. पोलिसाने पकडलं. हा म्हणाला बरं, गुन्हा मान्य, भरतो दंड. पण मग पोलिसाचं बिनसलं. पोलिस म्हणाला चौकीत चल. हा म्हणाला चला. पोलीस दार उघडून याच्या बाजूच्या सीटवर बसला. हा म्हणाला, खाली उतरा. ही गाडी माझी आहे. मी माझ्या गाडीतनं येतो चौकीवर, तुम्ही तुमच्या गाडीतनं या. पोलीस लालेलाल. चौकीत सायबाला सांगितलं. साहेब ह्याला म्हणाला, का रे माजला का? हा म्हणाला, माजलो मी नाही, माजले तुम्ही. लक्षात ठेवा, तुमच्या पगाराचा एक लक्षांश का होईना, एक हिस्सा माझ्या करातून जातोय. शेवटी साहेबाचा साहेब आला, आणि याला दंड घेऊन बाइज्जत बरी केलं. मला असं मनापासून वाटतं, की ज्या पुण्यात किमान दोन टक्के रहदारी उलट्याच दिशेने सुरू असते, जेथे मोठाल्या बसेस हायवेवरही डाव्याच लेन मध्ये यू टर्न घेऊन उलट्या फिरतात, जिथे सिग्नलला दोनतीनशे वाहनं थांबली असली तरी देखरेखीकरता एखादाच पोलिस असतो, जिथे पकडलं गेलं की पावतीशिवाय व्यवहार हाच रिवाज आहे, अशा ठिकाणी नियम मोडण्यात कसली आलीय मर्दुमकी? उदाहरण दोन मधल्या व्यक्तीसारखं काही केलंत तर मिशीला तूप लावून फिरा (आपल्याला नाही बुवा ते जमणार अजून. कबूल!) - कोंबडी

In reply to by कोंबडी

बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली: नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे. आम्हाला सिग्नल तोडणे शोभत नाही असे म्हणायचे आहे का ? नियमित सिग्नल तोडले असते तर आपण काय काय लिहिले असत हो ! घेतो कधी कधी मजा क्षणभर, त्यात इतके गंभीर होण्यासारखे काय आहे ? आणि जे गंभीर घ्यायला पाहिजे, तिथे जाऊ द्या ! आपल्याच्यानं काही होणार आहे का ? असं म्हणायचं ! अर्थात अशा सोयीच्या विचारसरणीच्या मित्रांचे आम्हाला मोठे कौतुक वाटते !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by कोंबडी

गुंडोपंत 23/10/2007 - 02:56
ज्या पुण्यात किमान हे पहा तुमच्या पुण्याशिवायही महाराष्ट्र आहे!!! मी हे नियम तुमच्या पुण्यात मोडलेले नाहीत. पुण्यातले अगदी सदाशीव पेठेत राहणारे, सर्रास नियम मोडणारेही मी ओळखतो. हेच लोक वर गळे काढायला तयार असतात हे ही तितकेच खरे. याशिवाय तुम्ही दिलेल्याउदाहरणात "तुम्ही" नाही! इतर आहेत. वर चर्चा निट वाचल्यास तुम्ही काय केले असे आवाहन आहे. म्हणजे परत धूर्तपणे तुम्ही मुळ मुद्द्याला बगलच दिली आहे. असो, बिरुटे साहेबांचे नियम मोडणे: ते ही पुण्यात नाहीत!!! ते रोज काही जावून नियम मोडत नाहीत. कधीतरी मोडतात. त्यावर ते दंड ही भरतात तशी तयारी ठेवतात. पळून जात नाहीत हे महत्वाचे. म्हणजे त्याची जबाबदारी घेतात. कधीतरी हे वागणे "अनवाईंडीग" ही असू शकते ना! सांगण्याचा उद्देश हा की इतरांवर आरोप करण्याआधी विचार करा, आपण कधी मोडलेत नियम. कितीवेळा पळून गेलाय? तुम्ही आधी स्वतःचे काही सांगा. काहीवेळा लोकं कसं करतात हे या म्हणीतून स्प्ष्ट कळते: "आपलं ठेवायचं झाकून नि दुसर्‍याचं पहायचं वाकून" आपला गुंडोपंत

In reply to by कोंबडी

राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य! खर आहे! काही गोष्ट 'योग्य 'नसतात पण 'क्षम्य' नक्कि असतात. पण हे ठरवणार कोण? आपणच. सदसदविवेकबुद्धी म्हणतात ती हीच. तीच ठरवते. प्रकाश घाटपांडे

जुना अभिजित 22/10/2007 - 15:36
नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात. जेव्हा नियमांचा अतिरेक होतो तेव्हा त्या विरोधात आंदोलन वगैरे जसे मेहंदी प्रकरण(दलेर नव्हे हे http://mr.upakram.org/node/785 प्रकरण) ठीक आहे. सिग्नल तोडणे, रांगेत उभे न राहणे म्हणजे मी ह्या समाजाचा घटक नाहीये असे दर्शवणे. विद्रोह कुठे करावा आणि किती करावा यावर त्याला क्रांती म्हणायचं की विकृती हे ठरतं. लहानपणी समज कमी असते तोपर्यंत चालून जातं पण जाणतेपणी केवळ मर्दुमकी दाखवायला किंवा आपल्याला खाज म्हणून सिग्नल तोडणे किंवा तत्सम इतर नियम तोडणे म्हणजे इतर लोकांना मूर्खात काढण्यासारखे आहे. परवा पुण्यात नळ स्टॉप वर एका आजोबांना काठी घेऊन वाहतूक नियंत्रण करताना पाहीले त्यांनाही बहुतेक म्हातारचळ लागले असावे. सिग्नलतोड-समर्थक लोकांना नम्र विनंती आहे की जाणून बुजून नियम तोडू नका. बसमध्ये प्रचंड गर्दी असेल तेव्हा क्वचित तिकीट न काढणे ठीक आहे. पण कंडक्टरचा डोळा चुकवून आज मी कसा विनातिकीट आलो हे सांगण्यासाठी तिकीट बुडवू नये. वर उल्लेख केलेला पोलीसाचा प्रसंग मार्गदर्शक आहेच. वाहतूकीचे नियम तोडणार्‍या उन्मत्त नागरिकांना पोलिसांनी पावती फाडायला सांगितली की खुश होणारा अभिजित

गुंडोपंत 22/10/2007 - 15:42
"नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात."" हे दरच वेळी नसते पण कदी कधी असते आणि ते मान्य आहे मला. अरे अभिजित, कॉलेजात असतांना कडकीच्या दिवसात केलेले उद्योग आहेत ते. आता तिकिट काढतो रे बा! असो, मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ??? इथे तर सगळेच एक पांढरा शर्ट घातलेले बगळे दिसतायेत... :( आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

जुना अभिजित 22/10/2007 - 15:55
मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ??? आजीबात नाही. आम्हीही कालेजात असताना काही कमी नव्हतो त्या मुळे शिक्षकांच्या सायकलींची हवा काढण्याबद्दल कुठे काय बोललोय. आणि तुम्हाला वैयक्तिक तर काहीच बोललो नाही. परदेशी राहणार्‍यांना स्वच्छतेबद्दल सांगायची काय गरज? तिकडे तर आरशासारखे रस्ते वगैरे वगैरे.. चर्चेला आलेल्या प्रतिसादांत मात्र वरील नियम तोडण्याच्या कल्पनेचा उदोउदो होताना दिसला म्हणून बोललो. काल एस्टीतून येताना एका कुटुंबाने खिडकीतून कचरा बाहेर फेकला(या लोकांचा आवडता कचरा म्हणजे लेज्/कुरकुरेची पाकिटे). त्यांच्या कडेवर ३ एक वर्षाचं मूल होतं. आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला? आजोबा समर्थक अभिजित

In reply to by जुना अभिजित

गुंडोपंत 23/10/2007 - 03:01
आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला? अतिशय चुकीचा! शंकाच नाही. अरे मी स्वतः अनेकदा बस स्टेशन वर असा कचरा गोळा करूवरत्या लोकांना परत दिला आहे. यातनं मोठी भांडणे केली आहेत. अगदी मारामार्‍याही! त्यामुळे हे वर्तन चुकीचेच आहे रे बाबा. तूही तेंव्हाच त्यांना टोकायला हवे होते ना पण? का नाही घडत तसे? तुझा गुंडोपंत

देवदत्त 22/10/2007 - 17:13
तुम्ही लोक फार फास्ट लिहिता बॉ. काही ठि़काणी आरामात प्रतिसाद येत असताना ह्यात एकदम भराभर प्रतिसाद आले. तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) बाकी रस्त्यावरील किंवा नेहमीचे नियम त्या वयात तोडले तर तेव्हा (आणि काही वेळा आजही) काही वाटत नाही. एक गंमत वाटते. परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते. माझे काही अनुभव... १. आमच्या वसतीगृहात रात्री १० नंतर प्रवेशाला बंदी होती. तरीही काही मुले रात्री चित्रपट बघून भिंतीवरून उड्या मारून परत येत. २. प्रथम वर्षात होळी ला सुट्टी दिली नाही तर (तरीही?)एकही मुलगा कॉलेजला गेला नाही. ३. हॉस्टेलचे रेक्टर फार नियम पाळायला लावायचे तर एक दिवस रात्री त्यांच्या खोलीला (ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. आणि त्यात भर म्हणजे त्या सकाळी एक ही मुलगा हॉस्टेलला थांबला नाही. (नाही तर कॉलेज बंक करणारे भरपूर.) आणखी ही आठवून लिहीन...

In reply to by देवदत्त

गुंडोपंत 22/10/2007 - 17:59
देवदत्ता प्रतिसाद पाहून बरे वाटले! ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. भले शाब्बास! आम्ही कुलुपे कापयचो तुम्ही लावायचे! ;))) तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) हेच तर म्हणतोय मी कधीचा... तर हे मला एकदम व्हिलन ठरवताहेत :( परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते. मलाही वाईट वाटते. आपला गुंडोपंत

जुना अभिजित 22/10/2007 - 18:33
गुंडोपंतांचा भार थोडा हलका करतो.. दांडीया बघायला आम्हाला केवळ १० वाजेपर्यंत मुदत दिली होती. होस्टेलच्या वॉचमनने पुढच्या दाराला कुलुप लावले होते. मग आम्ही ७-८ जण बाथरूमच्या खिडक्यांचे गज वाकवून बाहेर गेलो होतो. एकदा खूप उशीर झाला म्हणून वॉचमनने दार उघडले नाही. मग जवळच बास्केटबॉलचे कोर्ट होते तीथेच उघड्या आकाशाकडे बघत गप्पा मारत झोपलो. (तेव्हा परत बाथरूममधून आत आलो नाही.) इंटरकॉलेज स्पोर्टसला खोखोच्या मॅच वरून भर मैदानात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अर्थात पाईप, बाटल्या, काठ्या आधीच बाजूला लपवून ठेवल्या होत्या. सर्व वर्गमित्र दापोलीहून मुरुडला चालत गेलो होतो भर पावसात. तेव्हा रस्त्यातल्या प्रत्येक फलकावर चिखल उडवला होता. आणि प्रत्येक गाडीवाल्याला वेडावून दाखवत होतो. रंगपंचमीला रंगलेल्या बनियन फाटक्या अवतारात कॉलेजमध्ये घुसत होतो. पण सरांनी दम दिला म्हणून माघारी फिरलो. :-( फ्रेंडशिप डेला एका मुलीला १५ जणांनी एकाचवेळी ईक्लेअर्स दिले होते. काय लकी आहे ती. अजूनही मैत्री टिकून आहे बरंका. बर्‍याच क्षुल्लक कारणावरून केलेले उपद्व्याप आता आठवत देखिल नाहीत.. प्रत्येक चौकशी समितीमध्ये आमची चौकशी व्हायचीच. डिबार होण्यापर्यंत मजल गेली होती. उपद्व्यापी अभिजित आणि त्याची टोपणनावे अभ्या/एपी/चड्डी/भेंडी/ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस/टीचर(एका मुलीला काही टीप देताना आमच्या वात्रट मित्रांनी पाहीले आणि त्या क्लासला अभिजित सर की क्लास असे नाव पाडले)

प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते. आपल्याकडे गंगास्नान करुन ते धुउन काढायची सोय आहे. मनात साचत राहिल्या तर कुजत जातात आणि त्याचा खूप त्रास होतो. स्वतःला आणि इतरांनाही. त्यापेक्शा "मोकळे" व्हा. बालगंधर्व पूलाजवळ प्र के अत्र्यांच्या पुतळयावर चे वाक्य कुणाला आठवते का? मला आठवत नाहि पण आशय आठवतो. स्वतःशी प्रामाणिक असणं. त्यांच्या आणि वनमाला बद्द्ल बर्‍याच वावड्या होत्या. खरं काय खोट काय देव जाणे. अष्टादश पुराणेषु। व्यासस्य वचनद्वयम॥ परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम॥ यामुळे तरी तात्या व्यासांना माफ करतील. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राजे 23/10/2007 - 09:21
"प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते " सहमत. विषय एकदम मस्त होता पण नियमावर बोट ठेवणा-यानी वाट लावली, अहो जरा हसत-खेळत घेतले तर काय बिघडले ? सामान्य जिवनामध्ये तुम्ही कसे आहात हे कोणी थोडेच पहावयास येत आहे तुमच्या कडे ? आनंद घेण्यासाठी वाचा व आवडले तर प्रतिसाद द्या... बस .. सगळेच नियम पाळतात कधी कधी चुकून अथवा मजा म्हणून नियम तुटला तर हरकत काय ? येथे आमच्या कडे एक ही नियम चुकला / तोडला तर लगेच दंड आहे [पावती मिळेल ह्याची काही खात्री देत नाही] दिल्ली मध्ये टप्प्या-टप्प्यावर बगळे उभे असतात त्यामुळे चुकून ही नियम मोडला तर दंड आहेच नक्की. पुणे काय बोलावे , जेथे शिरस्त्राण विरोधी मोर्चा निघाला होता तेथे काय नियमांची अपेक्षा करावी ;} जेव्हा ही पुण्यात गेलो आहे तेथे असे वाटते वाहतूकीचे नियम हे नाहीच आहेत त्या पेक्षा आमचे कोल्हापूर बरे.. विमानतळापासून थेट स्वारगेट पर्यंत वाहतूक देवाच्या कृपेने चालत असावी असे वाटावे अशी दशा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रकाश घाटपांडे

आजानुकर्ण 23/10/2007 - 09:46
कन्फेशन मध्ये केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. सदर लेखात पश्चात्तापाची छटा दिसते का? प्रामाणिकपणा म्हणाल तर मटक्याच्या धंद्याइतका प्रामाणिकपणा व दुसर्‍यावर असलेला विश्वास दुसर्‍या कोणत्या व्यवसायात असेल असे वाटत नाही. पण त्यामुळे तो धंदा श्रेष्ठ ठरत नाही. घाटपांडे काका, तुम्ही हा प्रतिसाद कृपया वैयक्तिक घेऊ नये .

सहज 22/10/2007 - 19:10
अत्यंत प्रामाणीक मत हवे आहे. कालच्या / आजच्या दिवसाच्या (किंवा आठवड्याच्या) तुमच्या भविष्यात - मनःस्ताप होईल, जपून बोलावे, आपल्यांकडुनच/हितशत्रुंकडून त्रास, शत्रुपीडा संभवते, विचारांती निर्णय घ्या (अशी पोस्ट टाकायची का नाही), पश्चाताप होईल, सतर्क रहा आपल्या मागे शुक्लकाष्ठ लावून घेऊ नका, बेसावध राहू नका, ग्रहस्थीती अनूकूल नाही, धाडस नको, इ. इ. काही होते का हो? आता तुम्हाला ह्यातले काहीच झाले नाही असे म्हणालात तर ..... :-) निदान तब्येत (डोळे) सुधारेल पण काळजी घ्या, ताण नको इतके तरी असावे असे वाटते :-) आता तुम्ही ह्यातले काहीच नाही असे म्हणालात तर मग बहूतेक ही पोस्ट वाचणार्‍यांचा भविष्यावरचा विश्वास उडायची संभावना, हे आमचे भाकीत ;-)

In reply to by सहज

गुंडोपंत 23/10/2007 - 09:27
"सहज ज्योतिष वर्ग" :))) वा अगई पेशल ज्योतिषाच्या भाषेत लिहिलेत... तुम्ही खरच लिहिता की काय? मजा आला! मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे. "कोंबड्यांनो, आता अजून घेवू नका मला पेपर मध्येही खोटे लिहिले म्हणून!" ;)))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे. माधव गडकरींनी देखील अशा प्रकारचे लेखन केले आहे. ज्योतिषी रजेवर वा उपल्ब्ध नसेल त्यावेळी> प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत 23/10/2007 - 10:32
घाटपांडे साहेब, इतक्या थोर माणसाशी तुलना करण्या इतकी लायकी नाहीये हो या गुंड्याची. मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे. वेळ आली म्हणून घेतला पेन नि लावला कागदाला इतकेच! आपला बुद्धुपंत

In reply to by गुंडोपंत

सहज 23/10/2007 - 10:40
लिहलय तुम्ही बरेचदा वाचले. "मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे" "न्यूनगंड वाटेल, आत्मविश्वासाचा अभाव" हे वार्षीक भविष्य म्हणायचे का? :-) गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!!

In reply to by सहज

गुंडोपंत 23/10/2007 - 10:50
पेटंट वाक्य आहे ते माझे! :))) अहो आहेच मी तसा... जरा मट्ठसा, रस्त्यावरचा मवाली वाटेल असा. उगाच 'मी लै भारी' हे तसे नसतांना म्हणण्यात काय अर्थय हो? आणि असे 'दाखवणारे' पडले आहेत ना पैशाला पासरी इथे त्यात आपण कुठे जाता अजून... नाही का? त्यापेक्षा आपण आपले अंथरूण ओळखून रहावे असे! आपला गुंडोपंत

In reply to by सहज

गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!! धन्वंतरी सहजाचार्यांशी सहमत. त्याला आम्ही सविनय कायदेभंग म्हणू . म्हणजे गांधीजींचे अधिष्ठान येईल. पुढे त्याचे प्रतिष्ठान देखील करता येइल. अनुष्ठानाची सुरुवात आतापासूनच करा. मिसळ पावावर तर्री चापा. प्रकाश घाटपांडे

In reply to by गुंडोपंत

ज्योतिषाचा कॉलम लिहिणारी व्यक्ती उपलब्ध नसताना संपादकांना ते ज्योतिषातल्या तांत्रिक चुका न करता लिहिणे हे सर्व संपादकांना जमते असे नाही. प्रकाश घाटपांडे

देवदत्त 23/10/2007 - 10:59
ह्यावरून ऐश तू कर हे देवांग पटेल चे गाणे आठवले. ऐश तू कर यारा ऐश तू कर... दुनिया जाए तेल लेने ऐश तू कर :) असेच एकदा लाईट गेल्यावर आम्ही जोरजोरात गाणे म्हणत (की ओरडत? ) होतो.. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. तेवढ्यात लाईट आली आणि रेक्टर ने आम्हाला सर्वांना पाहिले. मग काय... स्वत:च्या खोलीमध्ये बोलवून जाब विचारला. मी आपले साधे सरळ (आणि खरे) उत्तर दिले. इतर मुले गात होती मग मी ही सामिल झालो. आता बंगळूर ला होतो तेव्हा गेस्ट हाऊस च्या मालकाने नियम लिहिला होता... स्वत:ची विजेची उपकरणे वापरल्यास परवानगी घ्यावी. आता नाहक १०० रू जादा कोण भरणार? (वाटल्यास मी ते भरण्यास तयार होतो. कारण त्यात इतर उपकरणेही आली वापरता असती.) मग एका इस्त्रीचा आम्ही ३/४ मुले लपून छपून वापर करत होतो. तेच आधी जेवण बनविण्यास ही बंदी होती. मग हळू हळू सगळया खोल्यांत तेही सुरू झाले. पण एक नक्की.... हे सर्व नियम तोडण्यास मजा येते म्हणून नाही केले.
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे, नियमांविषयी! त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले. मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम. कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच! मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे. मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली. मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम! १.

मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक

सहज ·

राज जैन 21/09/2007 - 16:18
सहज व सुंदर ! क्या बात है ! राज जैन

In reply to by टीकाकार-१

सहज 21/09/2007 - 16:36
>>पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही. असे का बरे?

सहजराव, काही दिवसापासून आम्ही पाहतोय आपल्या लेखनाला एक धार चढलेली आहे, ब-याचदा विनोदी शैलीने,तर कधी-कधी गंभीर प्रसंगी गंभीर प्रतिसादही पाहिले आहेत.अभ्यासाच्या वेळेस अभ्यास या पध्दतीने आपली वाटचाल चालू आहे. इतके लिहिण्याचे कारण की,आपण ज्या ''मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक'' या प्रतिभावंत साहित्यिकांचा योग्य शैलीत,त्यांचा आणि त्यांच्या साहित्यप्रवासाचा (गौरव) परिचय करुन दिला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव सोडून त्यांच्या जयजय कारात गुंतला आहे.त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र सारस्वतांच्या यादीत पाहून संपूर्ण संकेतस्थळवासी आज धन्य झाले ! अवांतर ;) बरे झाले आपण यांच्यावर सुंदर लेख लिहिला, नाहीतर आमच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराने एका लेखाचा आकार धारण केलाच होता :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:09
प्रा. डॉ. साहेब, तुमचाही लेख येऊद्या. तेवढाच टाईम पास... तुमच्या कडेही भरपूर वेळ आहेच. ;) बाकी तुमची डॉ. आणि प्रा. ही बिरूद निळ्या अक्षरात मिरवायची हौस कधी संपणार? :)

In reply to by टीकाकार-१

एच टी एम एल कोडींगचा इतकाच फॉर्मेट सेव्ह केलेला आहे आणि तो कोठे वापरायचा म्हणून इथे वापरतो.(तोही मित्रांनी दिलाय,निळ्या रंगासहीत) बाकी प्रा.डॉ. चेही तसेच आहे,आहे तर कुठे वापरायचा म्हणून इथे. आता आग्रह करता आहात तर झक्कास लेख रविवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण दाद द्यायची हं आवडला तर ! तोंड वाकडे करुन म्हणायचं नाही ठीक होता म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by टीकाकार-१

आरे त्यांचे पाठबळ आहे म्हणून तर लिहितो रे ! नाही तर वाचनमात्र राहावे लागले असते किंवा टूकाराम-टूकाराम १ नावे घेत काड्या करत फिरावे लागले असते ना ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज जैन 21/09/2007 - 17:48
;) मस्त नाव आहे ! पण साहेब अजून एक आहे की काड्याराम ! कसे एकदम दक्षिण भारतीय भारदस्त तेलगू अथवा तामिळ हीरोचे नाव वाटत नाही ! अजून एक टिकाकार देखील नाव एकदमच भारदस्त आहे, जेव्हा मी प्रथम हे नाव वाचले तेव्हा वाटल होतं की कोणीतरी गंभीर प्रकाराचा मानव आहे "टिकाकार" जो गंभीरपणे वाचन करुन गंभीरपणे त्याचा सविस्तर पंचनामा करत असतील ! पण काय करावे .... नाम अमीरचंद ..... पर जेब फकीरचंद असा काहीतरी प्रकार दिसतो आहे ! राज जैन "मानसाने कमीत कमी आपल्या नावाची तरी किमंत राखावी ह्या मताचा असलेला मी"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:53
राजे साहेब.. इथल्या "कोंबडी" कडून अंड्याची आणि "प्रा.डॉ." कडून डॉक्टर्कीची तर आपेक्षा तुम्ही करत नाही आहात ना?

विसोबा खेचर 21/09/2007 - 18:35
ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्‍याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते. अगदी खरं आहे! प्रसव इथून उडवून लावल्याच्या प्रसुतीवेदना विनायकालाच जास्त झाल्या आणि त्याच्याकडून 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य' हा लेख जन्माला आला! :) असो, च्यामारी मला शिकवतात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गप्पा!:) अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली. हा हा! 'पार्टटाईम लेखक' हा प्रकार आवडला! :) काय पण बाकी नशीबवान मनुष्य आहे मी! लोकं हौशीहौशीने माझ्या ब्लॉगावरील उतारेच्या उतारे दुसरीकडे कॉपी पेष्ट करण्यात धन्यता मानतात! असो, या सर्वांना संत तात्याबांचा आशीर्वाद आहे! :) नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला. गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्‍या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्‍याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको. क्या बात है! सुंदर लेख.. आपला, (एक नंबर काड्याघालू!) तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:44
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय खूपच हसलो !! आपली शैली आवडली, ह्याविषयी पुढे कधीतरी (म्हणजे दुसर्‍या भागात.) - सर्किट

कोलबेर 21/09/2007 - 23:39
टीकाकार हा आपल्यातलाच आहे हे सर्वांनी ओळखलेच असावे. जाणून बु़जून केलेल्या टंकलेखनातल्या चूका आणि जिथे तिथे तोंड खुपसणे इत्यादी प्रकार म्हणजे, - 'लोकशाहीवाले संकेतस्थळ काढता काय? बघा कसा पीडतो' ह्या मानसिकतेतुन आलेला जळफळाट आहे हे स्पष्ट आहे. पण हा टीकोजीराव तसा आळशी माणूस असुन त्याला सहसा एका ओळीच्यावर लिहिता येत नसल्याने त्याची डाळ शिजत नाही हेच खरे! :-) ह्या प्रतिसादावर देखिल त्यांची एक ओळ येणार हे नक्की!! बाकी लेख 'सहज' सुंदर -कोलबेर

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 22/09/2007 - 08:34
शिवाय टीकाकारांची संकेतस्थळावर हजेरीची वेळ लक्षात घेता ते भारतातच वास्तव्यात आहेत हे लक्षात येते.

In reply to by टिकाकार

कोलबेर 23/09/2007 - 23:47
टिकाकारा तू इतका प्रेडीक्टेबल असशील असे वाटले नव्हते.. माझ्या चातुर्यकथांआधी तुजे आयपी पत्ते प्रसिद्ध होणार नाहीत ह्याची काळजी घे हो!! :-)

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 24/09/2007 - 00:04
हो रे बाबा टिकाकारा, इथे गावकीचं राजकारण आहे हो! कोणत्या गोष्टी उजेडात आणल्या जातील आणि कोणत्या रातोरात दाबून टाकल्या जातील याचा काही पत्त्या लागायचा नाही! :) तेव्हा नावाने 'टिकाकार' आहेस ते चांगलेच आहे. टीका करायचं लायसन तुझ्या नावातच आहे. परंतु केवळ करायची म्हणून टीका करू नकोस, तर अभ्यासपूर्ण टीका कर. टीका करणार्‍याचा मूळ लेखनावर/लेखनप्रकारावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे एवढं लक्षात घे. तुझ्या टीकेची दखल सगळ्यांना घ्यावी लागेल असा आदर्श निर्माण कर. केवळ नाव टिकाकार आहे म्हणून जिथेतिथे पिंका टाकत हिंडू नकोस. नाहीतर काही दिवसानी लोक तुझ्या प्रतिसादांकडे लक्ष देईनासे होतील आणि अधिकच फ्रस्ट्रेट होशील. आणि तसं सध्याही तुझ्या सोकॉल्ड टीकेच्या निरर्थक पिचकार्‍या पाहिल्यावर तू ऑलरेडी फ्रस्ट्रेट असावास असं वाटतं! बाकी मिसळपाव सुरू झाल्यापासून काही मंडळींनी फ्रस्ट्रेट होऊन संतुलन गमावल्याचे माझ्या पाहण्यात आहे! तसेच अनेकांना अचानक पोटदुखीचे विकारही सुरू झाल्याचं माझ्या पाहण्यात आहे! अरे मिसळ आवडते म्हणून ती प्रमाणात खाणे हे ठीकच आहे पण तिच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर पचायची नाही :) असो, काळजी घे... तात्या.

गुंडोपंत 24/09/2007 - 13:17
व आवडले लेखन... मस्तच हाणलाय हो! "नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला." सही! मजा आ गया! आपला गुंडोपंत

क्रेमर 22/07/2010 - 22:50
या लेखमालेतील प्रत्येक पूष्प वाचनीय आहे. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

राज जैन 21/09/2007 - 16:18
सहज व सुंदर ! क्या बात है ! राज जैन

In reply to by टीकाकार-१

सहज 21/09/2007 - 16:36
>>पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही. असे का बरे?

सहजराव, काही दिवसापासून आम्ही पाहतोय आपल्या लेखनाला एक धार चढलेली आहे, ब-याचदा विनोदी शैलीने,तर कधी-कधी गंभीर प्रसंगी गंभीर प्रतिसादही पाहिले आहेत.अभ्यासाच्या वेळेस अभ्यास या पध्दतीने आपली वाटचाल चालू आहे. इतके लिहिण्याचे कारण की,आपण ज्या ''मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक'' या प्रतिभावंत साहित्यिकांचा योग्य शैलीत,त्यांचा आणि त्यांच्या साहित्यप्रवासाचा (गौरव) परिचय करुन दिला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव सोडून त्यांच्या जयजय कारात गुंतला आहे.त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र सारस्वतांच्या यादीत पाहून संपूर्ण संकेतस्थळवासी आज धन्य झाले ! अवांतर ;) बरे झाले आपण यांच्यावर सुंदर लेख लिहिला, नाहीतर आमच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराने एका लेखाचा आकार धारण केलाच होता :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:09
प्रा. डॉ. साहेब, तुमचाही लेख येऊद्या. तेवढाच टाईम पास... तुमच्या कडेही भरपूर वेळ आहेच. ;) बाकी तुमची डॉ. आणि प्रा. ही बिरूद निळ्या अक्षरात मिरवायची हौस कधी संपणार? :)

In reply to by टीकाकार-१

एच टी एम एल कोडींगचा इतकाच फॉर्मेट सेव्ह केलेला आहे आणि तो कोठे वापरायचा म्हणून इथे वापरतो.(तोही मित्रांनी दिलाय,निळ्या रंगासहीत) बाकी प्रा.डॉ. चेही तसेच आहे,आहे तर कुठे वापरायचा म्हणून इथे. आता आग्रह करता आहात तर झक्कास लेख रविवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण दाद द्यायची हं आवडला तर ! तोंड वाकडे करुन म्हणायचं नाही ठीक होता म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by टीकाकार-१

आरे त्यांचे पाठबळ आहे म्हणून तर लिहितो रे ! नाही तर वाचनमात्र राहावे लागले असते किंवा टूकाराम-टूकाराम १ नावे घेत काड्या करत फिरावे लागले असते ना ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज जैन 21/09/2007 - 17:48
;) मस्त नाव आहे ! पण साहेब अजून एक आहे की काड्याराम ! कसे एकदम दक्षिण भारतीय भारदस्त तेलगू अथवा तामिळ हीरोचे नाव वाटत नाही ! अजून एक टिकाकार देखील नाव एकदमच भारदस्त आहे, जेव्हा मी प्रथम हे नाव वाचले तेव्हा वाटल होतं की कोणीतरी गंभीर प्रकाराचा मानव आहे "टिकाकार" जो गंभीरपणे वाचन करुन गंभीरपणे त्याचा सविस्तर पंचनामा करत असतील ! पण काय करावे .... नाम अमीरचंद ..... पर जेब फकीरचंद असा काहीतरी प्रकार दिसतो आहे ! राज जैन "मानसाने कमीत कमी आपल्या नावाची तरी किमंत राखावी ह्या मताचा असलेला मी"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:53
राजे साहेब.. इथल्या "कोंबडी" कडून अंड्याची आणि "प्रा.डॉ." कडून डॉक्टर्कीची तर आपेक्षा तुम्ही करत नाही आहात ना?

विसोबा खेचर 21/09/2007 - 18:35
ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्‍याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते. अगदी खरं आहे! प्रसव इथून उडवून लावल्याच्या प्रसुतीवेदना विनायकालाच जास्त झाल्या आणि त्याच्याकडून 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य' हा लेख जन्माला आला! :) असो, च्यामारी मला शिकवतात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गप्पा!:) अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली. हा हा! 'पार्टटाईम लेखक' हा प्रकार आवडला! :) काय पण बाकी नशीबवान मनुष्य आहे मी! लोकं हौशीहौशीने माझ्या ब्लॉगावरील उतारेच्या उतारे दुसरीकडे कॉपी पेष्ट करण्यात धन्यता मानतात! असो, या सर्वांना संत तात्याबांचा आशीर्वाद आहे! :) नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला. गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्‍या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्‍याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको. क्या बात है! सुंदर लेख.. आपला, (एक नंबर काड्याघालू!) तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:44
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय खूपच हसलो !! आपली शैली आवडली, ह्याविषयी पुढे कधीतरी (म्हणजे दुसर्‍या भागात.) - सर्किट

कोलबेर 21/09/2007 - 23:39
टीकाकार हा आपल्यातलाच आहे हे सर्वांनी ओळखलेच असावे. जाणून बु़जून केलेल्या टंकलेखनातल्या चूका आणि जिथे तिथे तोंड खुपसणे इत्यादी प्रकार म्हणजे, - 'लोकशाहीवाले संकेतस्थळ काढता काय? बघा कसा पीडतो' ह्या मानसिकतेतुन आलेला जळफळाट आहे हे स्पष्ट आहे. पण हा टीकोजीराव तसा आळशी माणूस असुन त्याला सहसा एका ओळीच्यावर लिहिता येत नसल्याने त्याची डाळ शिजत नाही हेच खरे! :-) ह्या प्रतिसादावर देखिल त्यांची एक ओळ येणार हे नक्की!! बाकी लेख 'सहज' सुंदर -कोलबेर

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 22/09/2007 - 08:34
शिवाय टीकाकारांची संकेतस्थळावर हजेरीची वेळ लक्षात घेता ते भारतातच वास्तव्यात आहेत हे लक्षात येते.

In reply to by टिकाकार

कोलबेर 23/09/2007 - 23:47
टिकाकारा तू इतका प्रेडीक्टेबल असशील असे वाटले नव्हते.. माझ्या चातुर्यकथांआधी तुजे आयपी पत्ते प्रसिद्ध होणार नाहीत ह्याची काळजी घे हो!! :-)

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 24/09/2007 - 00:04
हो रे बाबा टिकाकारा, इथे गावकीचं राजकारण आहे हो! कोणत्या गोष्टी उजेडात आणल्या जातील आणि कोणत्या रातोरात दाबून टाकल्या जातील याचा काही पत्त्या लागायचा नाही! :) तेव्हा नावाने 'टिकाकार' आहेस ते चांगलेच आहे. टीका करायचं लायसन तुझ्या नावातच आहे. परंतु केवळ करायची म्हणून टीका करू नकोस, तर अभ्यासपूर्ण टीका कर. टीका करणार्‍याचा मूळ लेखनावर/लेखनप्रकारावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे एवढं लक्षात घे. तुझ्या टीकेची दखल सगळ्यांना घ्यावी लागेल असा आदर्श निर्माण कर. केवळ नाव टिकाकार आहे म्हणून जिथेतिथे पिंका टाकत हिंडू नकोस. नाहीतर काही दिवसानी लोक तुझ्या प्रतिसादांकडे लक्ष देईनासे होतील आणि अधिकच फ्रस्ट्रेट होशील. आणि तसं सध्याही तुझ्या सोकॉल्ड टीकेच्या निरर्थक पिचकार्‍या पाहिल्यावर तू ऑलरेडी फ्रस्ट्रेट असावास असं वाटतं! बाकी मिसळपाव सुरू झाल्यापासून काही मंडळींनी फ्रस्ट्रेट होऊन संतुलन गमावल्याचे माझ्या पाहण्यात आहे! तसेच अनेकांना अचानक पोटदुखीचे विकारही सुरू झाल्याचं माझ्या पाहण्यात आहे! अरे मिसळ आवडते म्हणून ती प्रमाणात खाणे हे ठीकच आहे पण तिच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर पचायची नाही :) असो, काळजी घे... तात्या.

गुंडोपंत 24/09/2007 - 13:17
व आवडले लेखन... मस्तच हाणलाय हो! "नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला." सही! मजा आ गया! आपला गुंडोपंत

क्रेमर 22/07/2010 - 22:50
या लेखमालेतील प्रत्येक पूष्प वाचनीय आहे. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
आपट किबोर्ड, उठू दे अक्षरे, दाब बटणे, दीपव डोळे, कीटव कान, जाळ ती बॅन्डवीड्थ अश्या अतीप्रगत आंतरजालाच्या ऋतूमधे प्रतिभेच्या अगणीत छत्र्या (पावसाळ्यात नाही का ते एका प्रकारचे मश्रूम) न उघडतील तर नवलच. कोणी काहीही लिहले तरी ते कूठल्या न कूठल्या एका तरी साहीत्यप्रकारात फीट होतेच नाही का.

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक

चित्तरंजन भट ·

विसोबा खेचर 19/09/2007 - 00:03
आत्ता जरा गडबडीत आहे, त्यामुळे 'सुरेख' असा प्रतिसाद देऊन हे दोन शब्द संपवतो.. विस्तृत प्रतिसाद सवडीने... :) तात्या.

कोलबेर 19/09/2007 - 00:16
'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख

In reply to by कोलबेर

प्रियाली 19/09/2007 - 00:29
>>'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख अगदी!! अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

In reply to by प्रियाली

सर्किट 19/09/2007 - 00:45
अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे. सहमत आहे. - (गावठी) सर्किट (ता.क. स्कॉटलंड मध्ये देशी दारूच्या नावाखाली ग्लेनफिडिश विकतात का?)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 19/09/2007 - 01:00
हा लेख सर्वांना एक मस्त सल्ला देणारा वाटला म्हणून व्यक्तिगत टिका असतानाही आवडला. GROW UP GUYS!!! हा उपप्रतिसाद कोणा एकासाठी नसून सर्वांसाठी आहे!

सर्किट 19/09/2007 - 01:01
जिथे जिथे नवीन उत्पादने निर्माण करतात, तेथे एक क्वालिटी अशुअरन्स चे डिपार्टमेंट असते. संकेतस्थळ हे उत्पादन मानले, तर त्याचा क्यू ए दोन प्रकारे होईल. एक म्हणजे तांत्रिक दृष्ट्या. (योग्य ठिकाणी क्लिक केल्यास योग्य पानावर पोहोचता येते, वगैरे.) आणि दुसरा, म्हणजे त्या संक्केतस्थळाच्या स्टेटेड पॉलिसीप्रमाणे ते वागते आहे, की नाही ह्याचा. मिसळपाव वर गेल्या चोवीस तासात, काही सदस्यांनी ह्या क्यू ए चा रोल स्वीकारला आहे, हे पाहून चांगले वाटते. कारण ते लेखन म्हणजे क्यू ए डिपार्टमेंटने केलेली "स्ट्रेस टेस्ट" होती. अद्याप तरी मिसळपाव ह्या टेस्ट सुट ला पुरून उरले आहे, असे मला वाटते. - (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 19/09/2007 - 01:25
- (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट नाही, म्यॅनेजरकी करताय हे चांगलंच आहे, परंतु पगार काय घेणार हे पंचायत समितीच्या कानावर असू द्या म्हणजे झालं! :) आपल्यासारख्या ज्येष्ठ संगणकतज्ञाचा आणि क्वालिटी ऍनालिस्टचा पगार, केवळ मिसळ आणि फार फार तर ताक मिळणार्‍या जुन्नरच्या फलटण्च्या ष्टँडवरील 'मिसळपाव' नावाच्या गावरान टपरीला परवडला तर पहिजे ना! :) असो! अवांतर - तात्या अभ्यंकर या इसमाचे ग्लेन फिडिच या विदेशी व्हिस्कीवर मनस्वी प्रेम आहे! सदर लेखात चित्तोबांनी ग्लेन फिडिच चा विषय काढला म्हणून ही अभिव्यक्ति करण्यावाचून राहवले नाही! :) तात्या.

आजानुकर्ण 19/09/2007 - 08:25
इतके दिवस चित्तरंजन (गझला लिहित असल्यामुळे आणि आम्हाला त्या कळत नसल्यामुळे) लिष्टमध्ये नव्हते. पण आता तेही आमच्या 'हिट लिस्ट' मध्ये. शशांकची "क्रिएटिव्हीच्या भुतास" ही उत्तम रेवडी आता आठवली. आणि सोबत पिवळाई पण. मस्तच!

प्रमोद देव 19/09/2007 - 08:59
चित्त गजला चांगल्या लिहितात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि होते;पण ते गद्य इतक्या चांगल्या प्रकारे लिहू शकतात हे फक्त मलाच माहित होते(कोण तो? कोण प्रतिप्रश्न विचारतोय?). त्यांचे वेळोवेळी आलेले प्रतिसाद ज्यांनी काळजीपूर्वक वाचले असतील त्यांना माझे म्हणणे नक्की पटेल. तेव्हा चित्तना एक विनंती म्हणा,फर्माइश म्हणा! काय हवे ते म्हणा पण आता असेच काही तरी मधनं मधनं(गजलेतून बाहेर येतील तेव्हा) फर्मासपैकी गद्यही लिहित जा. वाचायला मजा येतेय. चिमटे कसे काढावेत हे कुणीही चित्त ह्यांच्याकडून शिकावे(हां! आता कधी कधी ते जरा जास्त जोरात चिमटा घेतात तेव्हा माणसं कळवळतात.तेव्हा तेवढे दूर्लक्षित करू या.) तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. त्यांनी कुणाचे कौतुक केले तर मात्र जरा पचवणे जड जाते हे मात्र खरे आहे पण आता त्यांच्या जोडीला चित्त हेही सामील झालेले दिसताहेत तेव्हा आता इथली 'मिसळ' चांगलीच झणझणीत होणार आहे हे नक्की! तात्यांचे हाटेल आता एकदम फार्मात चालणार बरं का!

बेसनलाडू 19/09/2007 - 10:34
pulmonary आणि umbilical वेन्स वगळता बाकीच्या वेन्स अशुद्ध (ऑक्सिजन कमी असलेले - सामान्य मराठीत 'नासके'?) रक्त वाहून नेत असल्याने चित्तरंजन यांच्यासारख्या सर्वपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या सटायरिकल वेन्स मधून कशा(कशा)मुळे नासलेले रक्त वाहत असेल, असा प्रश्न पडला आहे. (सर्वांनी हलकेच घ्या.)

दिगम्भा 19/09/2007 - 10:41
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. हाही लेख बेहद्द आवडला. - (एकूणच फ्यान) दिगम्भा

In reply to by दिगम्भा

विसोबा खेचर 19/09/2007 - 11:33
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. संजोपशेठचे चिमटे तेवढे नैसर्गिक आणि चित्तोबांचे अनैसर्गिक? हे कसे काय हो दिगम्भाशेठ? बहुधा संजोपशेठ तुमच्या गोटातले, कळपातले, कंपूतले, वगैरे वगैरे दिसतात! :) असो.. बाय द वे, अनैसर्गिक चिमट्यांविषयी जरा विस्तृतपणे लिवाल का? जसा 'नैसर्गिक विधी' असा शब्द आहे, तसं तब्येत (म्हणजे पोट,) बिघडल्यावर जी धावपळ करवी लागते त्याला 'अनैसर्गिक विधी' असे म्हणावे काय? :) उत्तरांच्या अपेक्षेत.. आपला, (आजच्या दिवसातले सगळे विधी आटपलेला, शुचिर्भूत!) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 19/09/2007 - 11:36
...ह्याचे उत्तर प्रमोदकाकांच्या ह्या ओळीत आहे तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. आगाऊपणा बद्दल क्षमस्व! -कोलबेर

विसोबा खेचर 19/09/2007 - 11:17
अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात. हम्म! :) तरी अद्यापही आपल्यात काही गैरसमज बाकी आहेत ते दूर करण्याकरता लवकरच आपल्याला भेटायला पुण्याला येत आहे! :) तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!! हो, खरं आहे. आणि बरं का चित्तोबा, त्या बाई दिसायलाही स्वीट आहेत. वाटल्यास ओळख करून देईन केव्हातरी! :) मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे" अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा. हा हा हा! असो, लेखन बाकी फर्मास आहे हो चित्तोबा. आमच्या वाचण्यात तरी आपला हा पहिलाच लेख आला आहे. आम्हाला वाटले होते की आपण फक्त काव्यच करता! 'मात्सर्य' हा शब्द विशेष आवडला! मिलिंदा हा शब्द तुझ्या भांडारत टाक रे! :) तात्या.

विसुनाना 19/09/2007 - 12:12
ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे. बरेच काही इतर फ्लुईड स्टॉकमध्ये आहे - चित्तोपंत, या एकदा आमच्याकडे, कधी येताय? ;-)

मस्त रेशमी चिमटे काढले आहेत चित्त तुम्ही , तुम्ही गद्य फार कमी का हो लिहिता? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 19/09/2007 - 13:22
चित्तोबा रसिक आहेत आणि रंगेल (ही) (असावेत), त्यामुळे ते चिमटेही दुखरे किंवा बोचरे न काढता रेशमीच काढतात असे वाटते! :)

विकेड बनी 19/09/2007 - 13:33
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे इथेही ज्येष्ठांनी पाठीची थोपटाथोपटी सुरु केली आहे. :-) लेखाचा उद्देश फसला की हे वाचक मठ्ठ आहेत का हा त्यांचा एखाद्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवण्याचा डाव आहे तेच कळत नाही. बहुधा त्यांना त्या फ्लुईड स्टॉकमध्येच जास्त इंटरेस्ट असावा!

विसोबा खेचर 19/09/2007 - 00:03
आत्ता जरा गडबडीत आहे, त्यामुळे 'सुरेख' असा प्रतिसाद देऊन हे दोन शब्द संपवतो.. विस्तृत प्रतिसाद सवडीने... :) तात्या.

कोलबेर 19/09/2007 - 00:16
'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख

In reply to by कोलबेर

प्रियाली 19/09/2007 - 00:29
>>'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख अगदी!! अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

In reply to by प्रियाली

सर्किट 19/09/2007 - 00:45
अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे. सहमत आहे. - (गावठी) सर्किट (ता.क. स्कॉटलंड मध्ये देशी दारूच्या नावाखाली ग्लेनफिडिश विकतात का?)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 19/09/2007 - 01:00
हा लेख सर्वांना एक मस्त सल्ला देणारा वाटला म्हणून व्यक्तिगत टिका असतानाही आवडला. GROW UP GUYS!!! हा उपप्रतिसाद कोणा एकासाठी नसून सर्वांसाठी आहे!

सर्किट 19/09/2007 - 01:01
जिथे जिथे नवीन उत्पादने निर्माण करतात, तेथे एक क्वालिटी अशुअरन्स चे डिपार्टमेंट असते. संकेतस्थळ हे उत्पादन मानले, तर त्याचा क्यू ए दोन प्रकारे होईल. एक म्हणजे तांत्रिक दृष्ट्या. (योग्य ठिकाणी क्लिक केल्यास योग्य पानावर पोहोचता येते, वगैरे.) आणि दुसरा, म्हणजे त्या संक्केतस्थळाच्या स्टेटेड पॉलिसीप्रमाणे ते वागते आहे, की नाही ह्याचा. मिसळपाव वर गेल्या चोवीस तासात, काही सदस्यांनी ह्या क्यू ए चा रोल स्वीकारला आहे, हे पाहून चांगले वाटते. कारण ते लेखन म्हणजे क्यू ए डिपार्टमेंटने केलेली "स्ट्रेस टेस्ट" होती. अद्याप तरी मिसळपाव ह्या टेस्ट सुट ला पुरून उरले आहे, असे मला वाटते. - (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 19/09/2007 - 01:25
- (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट नाही, म्यॅनेजरकी करताय हे चांगलंच आहे, परंतु पगार काय घेणार हे पंचायत समितीच्या कानावर असू द्या म्हणजे झालं! :) आपल्यासारख्या ज्येष्ठ संगणकतज्ञाचा आणि क्वालिटी ऍनालिस्टचा पगार, केवळ मिसळ आणि फार फार तर ताक मिळणार्‍या जुन्नरच्या फलटण्च्या ष्टँडवरील 'मिसळपाव' नावाच्या गावरान टपरीला परवडला तर पहिजे ना! :) असो! अवांतर - तात्या अभ्यंकर या इसमाचे ग्लेन फिडिच या विदेशी व्हिस्कीवर मनस्वी प्रेम आहे! सदर लेखात चित्तोबांनी ग्लेन फिडिच चा विषय काढला म्हणून ही अभिव्यक्ति करण्यावाचून राहवले नाही! :) तात्या.

आजानुकर्ण 19/09/2007 - 08:25
इतके दिवस चित्तरंजन (गझला लिहित असल्यामुळे आणि आम्हाला त्या कळत नसल्यामुळे) लिष्टमध्ये नव्हते. पण आता तेही आमच्या 'हिट लिस्ट' मध्ये. शशांकची "क्रिएटिव्हीच्या भुतास" ही उत्तम रेवडी आता आठवली. आणि सोबत पिवळाई पण. मस्तच!

प्रमोद देव 19/09/2007 - 08:59
चित्त गजला चांगल्या लिहितात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि होते;पण ते गद्य इतक्या चांगल्या प्रकारे लिहू शकतात हे फक्त मलाच माहित होते(कोण तो? कोण प्रतिप्रश्न विचारतोय?). त्यांचे वेळोवेळी आलेले प्रतिसाद ज्यांनी काळजीपूर्वक वाचले असतील त्यांना माझे म्हणणे नक्की पटेल. तेव्हा चित्तना एक विनंती म्हणा,फर्माइश म्हणा! काय हवे ते म्हणा पण आता असेच काही तरी मधनं मधनं(गजलेतून बाहेर येतील तेव्हा) फर्मासपैकी गद्यही लिहित जा. वाचायला मजा येतेय. चिमटे कसे काढावेत हे कुणीही चित्त ह्यांच्याकडून शिकावे(हां! आता कधी कधी ते जरा जास्त जोरात चिमटा घेतात तेव्हा माणसं कळवळतात.तेव्हा तेवढे दूर्लक्षित करू या.) तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. त्यांनी कुणाचे कौतुक केले तर मात्र जरा पचवणे जड जाते हे मात्र खरे आहे पण आता त्यांच्या जोडीला चित्त हेही सामील झालेले दिसताहेत तेव्हा आता इथली 'मिसळ' चांगलीच झणझणीत होणार आहे हे नक्की! तात्यांचे हाटेल आता एकदम फार्मात चालणार बरं का!

बेसनलाडू 19/09/2007 - 10:34
pulmonary आणि umbilical वेन्स वगळता बाकीच्या वेन्स अशुद्ध (ऑक्सिजन कमी असलेले - सामान्य मराठीत 'नासके'?) रक्त वाहून नेत असल्याने चित्तरंजन यांच्यासारख्या सर्वपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या सटायरिकल वेन्स मधून कशा(कशा)मुळे नासलेले रक्त वाहत असेल, असा प्रश्न पडला आहे. (सर्वांनी हलकेच घ्या.)

दिगम्भा 19/09/2007 - 10:41
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. हाही लेख बेहद्द आवडला. - (एकूणच फ्यान) दिगम्भा

In reply to by दिगम्भा

विसोबा खेचर 19/09/2007 - 11:33
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. संजोपशेठचे चिमटे तेवढे नैसर्गिक आणि चित्तोबांचे अनैसर्गिक? हे कसे काय हो दिगम्भाशेठ? बहुधा संजोपशेठ तुमच्या गोटातले, कळपातले, कंपूतले, वगैरे वगैरे दिसतात! :) असो.. बाय द वे, अनैसर्गिक चिमट्यांविषयी जरा विस्तृतपणे लिवाल का? जसा 'नैसर्गिक विधी' असा शब्द आहे, तसं तब्येत (म्हणजे पोट,) बिघडल्यावर जी धावपळ करवी लागते त्याला 'अनैसर्गिक विधी' असे म्हणावे काय? :) उत्तरांच्या अपेक्षेत.. आपला, (आजच्या दिवसातले सगळे विधी आटपलेला, शुचिर्भूत!) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 19/09/2007 - 11:36
...ह्याचे उत्तर प्रमोदकाकांच्या ह्या ओळीत आहे तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. आगाऊपणा बद्दल क्षमस्व! -कोलबेर

विसोबा खेचर 19/09/2007 - 11:17
अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात. हम्म! :) तरी अद्यापही आपल्यात काही गैरसमज बाकी आहेत ते दूर करण्याकरता लवकरच आपल्याला भेटायला पुण्याला येत आहे! :) तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!! हो, खरं आहे. आणि बरं का चित्तोबा, त्या बाई दिसायलाही स्वीट आहेत. वाटल्यास ओळख करून देईन केव्हातरी! :) मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे" अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा. हा हा हा! असो, लेखन बाकी फर्मास आहे हो चित्तोबा. आमच्या वाचण्यात तरी आपला हा पहिलाच लेख आला आहे. आम्हाला वाटले होते की आपण फक्त काव्यच करता! 'मात्सर्य' हा शब्द विशेष आवडला! मिलिंदा हा शब्द तुझ्या भांडारत टाक रे! :) तात्या.

विसुनाना 19/09/2007 - 12:12
ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे. बरेच काही इतर फ्लुईड स्टॉकमध्ये आहे - चित्तोपंत, या एकदा आमच्याकडे, कधी येताय? ;-)

मस्त रेशमी चिमटे काढले आहेत चित्त तुम्ही , तुम्ही गद्य फार कमी का हो लिहिता? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 19/09/2007 - 13:22
चित्तोबा रसिक आहेत आणि रंगेल (ही) (असावेत), त्यामुळे ते चिमटेही दुखरे किंवा बोचरे न काढता रेशमीच काढतात असे वाटते! :)

विकेड बनी 19/09/2007 - 13:33
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे इथेही ज्येष्ठांनी पाठीची थोपटाथोपटी सुरु केली आहे. :-) लेखाचा उद्देश फसला की हे वाचक मठ्ठ आहेत का हा त्यांचा एखाद्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवण्याचा डाव आहे तेच कळत नाही. बहुधा त्यांना त्या फ्लुईड स्टॉकमध्येच जास्त इंटरेस्ट असावा!
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात. तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.