मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सत्यकथा .. अध्याय - ३

अत्रुप्त आत्मा ·
मागिल भागः- सत्यकथा .. अध्याय १ आणि २ सूत म्हणतात, "या शतानंदाने आधी धर्मावर रुसून चिडून एक टप्पा पार केला...हे ही एक प्रकारचे सत्यच होते. पण त्याची दुसरी बाजू न पाहिली गेल्यामुळे ते सत्य लंगडे आणि अनुपयुक्त होते. जेंव्हा शतानंदाला या सत्याचा दुसरा स्वतःमधला भाग दिसला तेंव्हा ते परिपूर्ण झाले..आणि त्याच्या कामीहि आले.

घरांचे ढिगारे...

सुहास झेले ·

टवाळ कार्टा 06/08/2015 - 17:06
It's fault in our upbringing बरेच काही लिहावेसे वाटत आहे पण ते सगळे निगेटिव्ह :( दुसरा मरेना का...आपले ठिक चालले आहे ना...मग गप्प बसा असाच कल आहे सगळीकडे

In reply to by एस

काळा पहाड 10/08/2015 - 23:27
तसंच काही नाही. अजूनही काही भाग आहेत. इराक आणि सिरीया मधला प्रदेश, नायजेरिया, सोमालिया, पाकिस्तान. जर कितीही खाली जायचं म्हटलं तर तिथेपर्यंत सुद्धा जाता येईल. भारत अजून तिथे पर्यंत गेलेला नाही याचा अर्थ जावू शकणारच नाही असं नाही. आपले राजकारणी नाही का, कालव्याचे आणि धरणाचे पैसे खातात मग पाणी टंचाई झाल्यावर पाणी विकायचा पण उद्योग करतात, तसं अशा परिस्थितीतही नवीन नवीन बिझनेस शोधून काढतील. मग एखाद्या काकाची शस्त्र काळ्याबाजारात खरेदी विक्रीची टोळी असेल, पुतण्याची जहाजं अपहरण अरण्याची टोळी असेल, एखाद्या युवराजाचा अफू स्मगलिंग चा बिझनेस असेल. शेवटी काय तर सामान्य माणूस जो यांना आत्तपर्यंत मत देत आला तो नंतर प्रोटेक्शन मनी द्यायला लागेल. राजकारणी नावाची माणसं दगडानं ठेचूनच संपवायची असतात हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत असंच.

लेका ही माणसे ब्लॅक होल मधे ओढल्या गेल्यासारखे घाण फीलिंग आले !! आता मी माझ्या आयुष्यावर १००००००० वेळा विचार करेन राव कधीही

यावर काय बोलू हे समजत नाहीये, कारण नित्याचीच बातमी झाल्यासारखे आहे हे.. जेवणात तारा झुरळे, तासाला जेसीबीचे हजार रुपये द्या नाहीतर उरलेसुरलेही गेले, ज्याला मायबाप सरकार म्हणतो त्या कोणाला काही पडलीच नाही, सारेच चीड येण्यासारखे

पैसा 06/08/2015 - 18:17
जे बेघर झालेत त्यांच्या अवस्थेची कल्पनाही करता येत नाहीये. आयुष्यभर काडी काडी करून जमवलेला संसार.. ते लवासावाले असते तर किंवा झोपडपट्टीवाले तर सगळे व्यवस्थित झाले असते.

जडभरत 06/08/2015 - 18:28
ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. !! सर्व लेख वाचल्यावर हे वाक्य वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला.

जेपी 06/08/2015 - 18:33
माफ करा. पण मी क्रुष्णा निवास या घटनेबद्दल जेवढ वाचल त्यातुन एक कळत की रहिवाश्यांची इतरत्र घर होती.इमारत पडणार याची पुर्वसुचना मिळालती.मग रिकामी का नाही केली.शिकलेली माणसपण मग असा अडाणीपणा का ?

सुहॄदांचा वियोग आणि घर जाणं या दु:खात आणखी भर..
त्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो.
सुहासजी, अशा वेळी केवळ दु:ख करत न बसता त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही, प्रसन्नने आणि इतर काही जणांनी काहीतरी कृती केली, त्याला दाद द्यावीशी वाटते.

आदिजोशी 06/08/2015 - 18:53
जुन्या चाळी पडल्या की काही प्रश्न मनात उभे राहतात. मालकाचा? नक्कीच. बिल्डिंगच्या तपासणीची जबाबदारी मालक म्ह्णून त्याचीच आहे. बिल्डींगची डागडूजी करत नाही कारण सरकारने भाडेकरूंना अभय देण्यासाठी भाडे गोठवले आहे, त्यामुळे पैसाच येत नाही हातात. मुंबईत ३-४ इमारतींचे मालक असणारे, पण स्वतःसुद्धा चाळीच्या खोलीत राहणारे मालक ओळखीत आहेत. रिडेव्हलप करत नाही, कायदेशीर कारणं आहेतच, पण इतकी वर्ष नगण्य भाड्यात हे राहिले आता फुकट जागेचे मालक होणार ही भावना. त्यापेक्षा जुनी झाली की स्वतः सोडून जातील मग बघू ही आशा. लोभ सुटत नाही. भाडेकरूंचा? नक्कीच. बिल्डिंग जुनी झालेली आणि मोडकळीस आलेली दिसत असूनही तिथे राहिले. कारण ४० वर्षापूर्वी गोठवलेल्या ५० रुपये भाड्यात अजून मुंबईत घर कुठे मिळणार. आत्त सोडली आणि रिडेव्हलपमेंट होऊन टॉवर उभा राहिला तर फुकट नुकसान. पिढ्यानुपिढ्या ज्या घरात राहतोय ते मालकीचे नाही, भाडे आजच्या काळात मालकावर अन्यायकारक आहे हे माहिती असूनही तिथेच टिच्चून राहणारे. बाहेरून कुठून कुठून येऊन भय्ये बस्तान बांधतात इथे, त्यामुळे मुंबई परवडत नाही हे सांगू नकाच. लोभ दोघांनाही आहे. पण ज्याचं नुकसान मोठं त्याला मोठा पाठिंबा.

In reply to by आदिजोशी

स्पा 06/08/2015 - 20:36
वर आदिचा प्रतिसाद वाचला, या प्रकरणाबाबत सोडली काहीच बोलायचे नाही असे ठरवलेले होते.पण सुहास ने धागा टाकला म्हणून अजून काही गोष्टी लिहितोय. यावर मला वादही घालायचा नाहिये किंवा अजून काहीच बोलण्यासारखे नाही, डोके काम करत नाहीये. आदीने लिहिलेली केस टिपिकल गिरगाव, परळ चाळीतली आहे. (५० रुपये भाडे, मालकाचा पत्ता नाही,शंभर वर्षे जुन्या चाळी, टाॅवरची स्वप्ने) डोंबिवलीत काय प्रकार आहे याचा त्याने जराही अभ्यास केलेला दिसत नाही) @सरकारने भाडेकरूंना अभय देण्यासाठी भाडे गोठवले आहे, त्यामुळे पैसाच येत नाही हातात. मुंबईत ३-४ इमारतींचे मालक असणारे, पण स्वतःसुद्धा चाळीच्या खोलीत राहणारे मालक ओळखीत आहेत. रिडेव्हलप करत नाही, कायदेशीर कारणं आहेतच, पण इतकी वर्ष नगण्य भाड्यात हे राहिले आता फुकट जागेचे मालक होणार ही भावना. त्यापेक्षा जुनी झाली की स्वतः सोडून जातील मग बघू ही आशा. लोभ>>> इकडचे सगळे मालक गाववाले, आगरी,हेच सरकार , यांचेच कायदे कोठलेही भाडे गोठवलेले नाही, उलट भाड्यातुन ह्यांनी अनेक वर्षांची पाणीबिल थकवलेली, कनेक्शन कापल्याने बाहेरून पाणी भरायची वेळ लोकांवर आली.प्रसंगी दमदाटी करायला मागेपुढे पहात नाहीत.पोलिस सुद्धा यांच्या नादी लागत नाहीत,सामान्य सोडा. >>>>> भाडेकरूंचा? नक्कीच. बिल्डिंग जुनी झालेली आणि मोडकळीस आलेली दिसत असूनही तिथे राहिले. कारण ४० वर्षापूर्वी गोठवलेल्या ५० रुपये भाड्यात अजून मुंबईत घर कुठे मिळणार. आत्त सोडली आणि रिडेव्हलपमेंट होऊन टॉवर उभा राहिला तर फुकट नुकसान. पिढ्यानुपिढ्या ज्या घरात राहतोय ते मालकीचे नाही, भाडे आजच्या काळात मालकावर अन्यायकारक आहे हे माहिती असूनही तिथेच टिच्चून राहणारे. बाहेरून कुठून कुठून येऊन भय्ये बस्तान बांधतात इथे, त्यामुळे मुंबई परवडत नाही हे>>>>>>> as I said earlier मुंबईतील चाळीत राहून दादर बोरिवली पारले अशा ठिकाणी फ्लॅट भाड्याने देणार्या लोकांबद्दल हा वरील प्रतिसाद असेल तर त्यावर माझे म्हणणे नाही,पण सरसकटीकरण असेल तर नक्कीच आक्षेप आहे, असेल. इकडच्या अनेक चाळीत ( ठाकुर्ली  )मुख्यत्वे निम्न मध्यम आणि गरिब वर्ग राहतो त्याला फ्लॅट मध्ये राहण्याइतके भाडे परवडत नाही. पगडी प्रकारावर इकडच्या खोल्या पूर्वी विकल्या गेल्या. ज्यात एक दिड लाखापासुन चार लाखांपर्यत as a deposits मालकांनी घेतले. इतक्या वर्षांनी समजा भाडेकरुने रुम सोडुन जायचे ठरवले तर हे मालक आता त्यांना ते पॆसे देत नाहीत ,असेच सोडून जा म्हणून धमकवतात. टाॅवर ची कसली डोंबल्याची स्वप्न बघणार,ती स्वप्न हे मालक पहाताहेत. आहेत ते हक्काचे पॆसे देखिल मिळत नाहीयेत. आणि सर्वात मोठा विनोद पन्नास रुपये भाडे, ते असेल गिरगावात.  इकडे तिन ते पाच हजार भरुन लोकं रहात होती रितसर पावत्या मी गोळा करुन योग्य माणसांकडे दिलेल्या आहेत. एका प्रसंगातून अनेक गोष्टी कळल्या, अनेक माणसे भेटली. ग्राऊंड लेवल वर काम करायला मिळालं.  मिडियाचे भयंकर स्वरूप पाहायला मिळाले.  इथे आपण बसुन लय चर्चा करु, प्रत्यक्षात हक्कासाठी एक एक पायरीवर झगडायला लागते तेव्हा कळते सो कोल्ड सिस्टिम. इथेहि वादविवाद झडतील, प्रत्यक्षात खुप कमी आहेत जे खरचं मदतीला धावुन येतात. सुहास, प्यारे आता पटकन नावे आठवतात, अनेक लोक भेटली.भेटत राहतील. अजून लिहिण्यासारखे बरेच आहे,  पण इच्छाच मेलिये सुहास ने लिहिलेच आहे, मित्र, शेजारी गेले. प्रयेकाची एक कहाणी होती. आम्ही आता मुक साक्षिदार उरलो आहोत

In reply to by स्पा

प्यारे१ 06/08/2015 - 21:10
@ स्पा, नाव काय घेतो आहेस. आपल्या लोकांसाठी थोडाफार हातभार लागला तर त्यात मिरवण्यासारखं काही नसतं. आणि अजून मदत केलेली नाहीच. फक्त करु शकेन असं म्हटलंय. (तू डिटेल्स पाठवशील) तुमच्या समोर वाढलेलं आसमानी आणि सुलतानी संकट अतिशय त्रासदायक आहे ! :( हे ही दिवस जातील. आशा बाळगून अस.

In reply to by स्पा

आदिजोशी 07/08/2015 - 14:49
माझा प्रतिसाद अर्थातच मला असलेल्या माहितीवर आधारीत आहे, ज्यात गिरगाव, दादर, परळ, अंधेरी, बोरिवली ह्या जागा आहेत. त्यामुळे डोंबिवलीत तशी अवस्था नसल्यास आणि भाडेकरूंची अवस्था वेगळी असल्यास प्रतिसाद मागे घ्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुझ्या मनस्थितीची कल्पना असल्याने उगाच फाटे न फोडता प्रतिसाद इथेच थांबवतो.

In reply to by आदिजोशी

...........उगाच फाटे न फोडता प्रतिसाद इथेच थांबवतो." मिपावर असे लोकशाही वातावरण असल्यानेच, आम्ही "मिपाकर" आहोत.

या प्रकारच्या बातम्या गेली अनेक वर्षे वृत्तपत्रांत वाचत आलेलो आहे. पण अगदी जवळून झालेले हे शब्द चित्रण प्रथमच वाचण्यास मिळाले. तुमचे व स्पा चे कौतुक वाटते.

राही 07/08/2015 - 12:05
वाचून सुन्न आणि हतबलतेमुळे अधिकच सुन्न. सर्वत्रच आभाळ फाटलेले दिसतेय. कुठे कुठे आणि किती किती म्हणून टाके घालणार?

फारएन्ड 09/08/2015 - 08:57
वाईट वाटले वाचून. एकदम इफेक्टिव्ह लिहीले आहे. तुमच्यासकट जे मदतीला गेले त्यांना टोटल रिस्पेक्ट! शेवटची काही वाक्ये तर फारच निराशाजनक परिस्थिती दाखवतात.

वेल्लाभट 10/08/2015 - 15:39
तुमचं लेखन खूप प्रभावी आणि मुद्देसूद आहे. तुम्ही, प्रसन्नने आणि इतर ज्या कुणी खरी आणि मनापासून मदत केली त्यांच्याबद्दल प्रचंड आदर. काही गोष्टी मला वाटलेल्याही सांगाव्याशा वाटतात. खरं खोटं माहीत नाही, पण ठाण्याच्या बिल्डिंगला धोकादायक असल्याचा इशारा देऊन झाला होता. असं असूनही रहिवाशांनी तात्पुरतं पर्यायी घर का बघितलं नाही असा प्रश्न पडला. परिस्थिती नसेल... बरं. इतकी की कुणा नातेवाईकाकडे, मित्राकडे कुठेही व्यवस्था होऊ नये? एकांचा मुलगा अमेरिकेत कामाला होता. किमान त्याने तरी बिल्डिंगची अवस्था बघून आई बाबांना पर्यायी व्यवस्था करून द्यायला हवी होती नाही का? अमेरिकेतले सेफ्टी स्टँडर्ड्स इत्यादि गोष्टी इथे का लागू केल्या नसाव्यात त्याने? एकांचा घोडबंदर ला फ्लॅट होता तरीही ते तिथे करमत नाही म्हणून इथे राहिले. सकाळी म्हणे एकांच्या घरात प्लॅस्टर मधून सिमेंट पडत होतं फ्री फ्लो मिठासारखं. तेंव्हा तरी काहीतरी डेस्परेट अ‍ॅक्ट व्हायला हवी होती! मला कल्पना आहे हे वाचून काहींना राग येईल. पण कळकळ यामुळे वाटते ना, की अरे कारण काही असो, पण टू द स्लाइटेस्ट ऑफ इट्स मेजर, कुठेतरी तिथेच राहण्याचा अट्टाहासही आज त्यांच्या दगावण्याला कारणीभूत झाला. जीव महत्वाचा की काही शेवटी? बरं, तिथे राहिले नसते तर हक्क थोडीच गेला असता? त्यासाठी इतर मार्ग आहेत. आज गेले ते गेलेच ना शेवटी? याचं वाईट वाटतं. हां, बाबा भूकंपच झाला, कल्पनाच नव्हती... समजू शकतो. पण जर थोडी का होईना शक्यता दिसत होती आणि तरीही तुम्ही काहीच अ‍ॅक्ट केली नाहीत तर तेही कुठेतरी चुकलंय.. इतकंच.

In reply to by वेल्लाभट

सुहास झेले 10/08/2015 - 21:37
हो ठाण्याच्या इमारतीला नोटीस बजावली होती... ठाकुर्ली येथे ही नोटीस दिली गेली, पण ती जागा मालकाकडे.. रहिवाश्यांना नाही आणि ती मालकाने दुर्लक्षित केली आणि भाडेकरू आणून त्यांना तिथे घुसवू लागला. अगदी मागच्या महिन्यात वसुली करून गेलाय तो भाड्याची !! अश्या लोकांनी घर न सोडण्याची अनेक कारणे असतील....प्रत्येकाची वेगवेगळी आणि त्यांच्यादृष्टीने ठोस...खूप गोष्टींची कल्पना ही करवत नाही... त्यामुळे कोणाच्या काय चुका काढणार आपण. शेवटी काय जगण्याची धडपड आणि स्पर्धा कोणालाही चुकली नाही हेच खरे !!

In reply to by वेल्लाभट

आदिजोशी 11/08/2015 - 15:17
स्पा ने लिहिल्याप्रमाणे मालक पागडी परत देत नसल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सोडून जाता आले नसावे. स्थानीक पोलिसही त्यांच्या वाट्याला लागत नसल्याने सामान्य माणूस पंगा घेऊ शकत नाही.

वाचुन फार वाईट वाटलं. अशी वेळ कोणावरही न येवो. अशा परिस्थितीमध्ये जे लोक सध्य बेघर झालेत (अगदी सामान, कपडेही नसणार) त्यांची जबाबदारी कुणाची? मालकाची? रहिवाशांची स्वतःची? की सरकारची? कारण पुर वगैरे आल्यास थोडे दिवस एखाद्या हॉल मध्ये रहाणं ठिक आहे, पण ज्यांची कुठेच काही सोय नाही त्यांनी नक्की काय करायचं आता?

टवाळ कार्टा 06/08/2015 - 17:06
It's fault in our upbringing बरेच काही लिहावेसे वाटत आहे पण ते सगळे निगेटिव्ह :( दुसरा मरेना का...आपले ठिक चालले आहे ना...मग गप्प बसा असाच कल आहे सगळीकडे

In reply to by एस

काळा पहाड 10/08/2015 - 23:27
तसंच काही नाही. अजूनही काही भाग आहेत. इराक आणि सिरीया मधला प्रदेश, नायजेरिया, सोमालिया, पाकिस्तान. जर कितीही खाली जायचं म्हटलं तर तिथेपर्यंत सुद्धा जाता येईल. भारत अजून तिथे पर्यंत गेलेला नाही याचा अर्थ जावू शकणारच नाही असं नाही. आपले राजकारणी नाही का, कालव्याचे आणि धरणाचे पैसे खातात मग पाणी टंचाई झाल्यावर पाणी विकायचा पण उद्योग करतात, तसं अशा परिस्थितीतही नवीन नवीन बिझनेस शोधून काढतील. मग एखाद्या काकाची शस्त्र काळ्याबाजारात खरेदी विक्रीची टोळी असेल, पुतण्याची जहाजं अपहरण अरण्याची टोळी असेल, एखाद्या युवराजाचा अफू स्मगलिंग चा बिझनेस असेल. शेवटी काय तर सामान्य माणूस जो यांना आत्तपर्यंत मत देत आला तो नंतर प्रोटेक्शन मनी द्यायला लागेल. राजकारणी नावाची माणसं दगडानं ठेचूनच संपवायची असतात हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत असंच.

लेका ही माणसे ब्लॅक होल मधे ओढल्या गेल्यासारखे घाण फीलिंग आले !! आता मी माझ्या आयुष्यावर १००००००० वेळा विचार करेन राव कधीही

यावर काय बोलू हे समजत नाहीये, कारण नित्याचीच बातमी झाल्यासारखे आहे हे.. जेवणात तारा झुरळे, तासाला जेसीबीचे हजार रुपये द्या नाहीतर उरलेसुरलेही गेले, ज्याला मायबाप सरकार म्हणतो त्या कोणाला काही पडलीच नाही, सारेच चीड येण्यासारखे

पैसा 06/08/2015 - 18:17
जे बेघर झालेत त्यांच्या अवस्थेची कल्पनाही करता येत नाहीये. आयुष्यभर काडी काडी करून जमवलेला संसार.. ते लवासावाले असते तर किंवा झोपडपट्टीवाले तर सगळे व्यवस्थित झाले असते.

जडभरत 06/08/2015 - 18:28
ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. !! सर्व लेख वाचल्यावर हे वाक्य वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला.

जेपी 06/08/2015 - 18:33
माफ करा. पण मी क्रुष्णा निवास या घटनेबद्दल जेवढ वाचल त्यातुन एक कळत की रहिवाश्यांची इतरत्र घर होती.इमारत पडणार याची पुर्वसुचना मिळालती.मग रिकामी का नाही केली.शिकलेली माणसपण मग असा अडाणीपणा का ?

सुहॄदांचा वियोग आणि घर जाणं या दु:खात आणखी भर..
त्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो.
सुहासजी, अशा वेळी केवळ दु:ख करत न बसता त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही, प्रसन्नने आणि इतर काही जणांनी काहीतरी कृती केली, त्याला दाद द्यावीशी वाटते.

आदिजोशी 06/08/2015 - 18:53
जुन्या चाळी पडल्या की काही प्रश्न मनात उभे राहतात. मालकाचा? नक्कीच. बिल्डिंगच्या तपासणीची जबाबदारी मालक म्ह्णून त्याचीच आहे. बिल्डींगची डागडूजी करत नाही कारण सरकारने भाडेकरूंना अभय देण्यासाठी भाडे गोठवले आहे, त्यामुळे पैसाच येत नाही हातात. मुंबईत ३-४ इमारतींचे मालक असणारे, पण स्वतःसुद्धा चाळीच्या खोलीत राहणारे मालक ओळखीत आहेत. रिडेव्हलप करत नाही, कायदेशीर कारणं आहेतच, पण इतकी वर्ष नगण्य भाड्यात हे राहिले आता फुकट जागेचे मालक होणार ही भावना. त्यापेक्षा जुनी झाली की स्वतः सोडून जातील मग बघू ही आशा. लोभ सुटत नाही. भाडेकरूंचा? नक्कीच. बिल्डिंग जुनी झालेली आणि मोडकळीस आलेली दिसत असूनही तिथे राहिले. कारण ४० वर्षापूर्वी गोठवलेल्या ५० रुपये भाड्यात अजून मुंबईत घर कुठे मिळणार. आत्त सोडली आणि रिडेव्हलपमेंट होऊन टॉवर उभा राहिला तर फुकट नुकसान. पिढ्यानुपिढ्या ज्या घरात राहतोय ते मालकीचे नाही, भाडे आजच्या काळात मालकावर अन्यायकारक आहे हे माहिती असूनही तिथेच टिच्चून राहणारे. बाहेरून कुठून कुठून येऊन भय्ये बस्तान बांधतात इथे, त्यामुळे मुंबई परवडत नाही हे सांगू नकाच. लोभ दोघांनाही आहे. पण ज्याचं नुकसान मोठं त्याला मोठा पाठिंबा.

In reply to by आदिजोशी

स्पा 06/08/2015 - 20:36
वर आदिचा प्रतिसाद वाचला, या प्रकरणाबाबत सोडली काहीच बोलायचे नाही असे ठरवलेले होते.पण सुहास ने धागा टाकला म्हणून अजून काही गोष्टी लिहितोय. यावर मला वादही घालायचा नाहिये किंवा अजून काहीच बोलण्यासारखे नाही, डोके काम करत नाहीये. आदीने लिहिलेली केस टिपिकल गिरगाव, परळ चाळीतली आहे. (५० रुपये भाडे, मालकाचा पत्ता नाही,शंभर वर्षे जुन्या चाळी, टाॅवरची स्वप्ने) डोंबिवलीत काय प्रकार आहे याचा त्याने जराही अभ्यास केलेला दिसत नाही) @सरकारने भाडेकरूंना अभय देण्यासाठी भाडे गोठवले आहे, त्यामुळे पैसाच येत नाही हातात. मुंबईत ३-४ इमारतींचे मालक असणारे, पण स्वतःसुद्धा चाळीच्या खोलीत राहणारे मालक ओळखीत आहेत. रिडेव्हलप करत नाही, कायदेशीर कारणं आहेतच, पण इतकी वर्ष नगण्य भाड्यात हे राहिले आता फुकट जागेचे मालक होणार ही भावना. त्यापेक्षा जुनी झाली की स्वतः सोडून जातील मग बघू ही आशा. लोभ>>> इकडचे सगळे मालक गाववाले, आगरी,हेच सरकार , यांचेच कायदे कोठलेही भाडे गोठवलेले नाही, उलट भाड्यातुन ह्यांनी अनेक वर्षांची पाणीबिल थकवलेली, कनेक्शन कापल्याने बाहेरून पाणी भरायची वेळ लोकांवर आली.प्रसंगी दमदाटी करायला मागेपुढे पहात नाहीत.पोलिस सुद्धा यांच्या नादी लागत नाहीत,सामान्य सोडा. >>>>> भाडेकरूंचा? नक्कीच. बिल्डिंग जुनी झालेली आणि मोडकळीस आलेली दिसत असूनही तिथे राहिले. कारण ४० वर्षापूर्वी गोठवलेल्या ५० रुपये भाड्यात अजून मुंबईत घर कुठे मिळणार. आत्त सोडली आणि रिडेव्हलपमेंट होऊन टॉवर उभा राहिला तर फुकट नुकसान. पिढ्यानुपिढ्या ज्या घरात राहतोय ते मालकीचे नाही, भाडे आजच्या काळात मालकावर अन्यायकारक आहे हे माहिती असूनही तिथेच टिच्चून राहणारे. बाहेरून कुठून कुठून येऊन भय्ये बस्तान बांधतात इथे, त्यामुळे मुंबई परवडत नाही हे>>>>>>> as I said earlier मुंबईतील चाळीत राहून दादर बोरिवली पारले अशा ठिकाणी फ्लॅट भाड्याने देणार्या लोकांबद्दल हा वरील प्रतिसाद असेल तर त्यावर माझे म्हणणे नाही,पण सरसकटीकरण असेल तर नक्कीच आक्षेप आहे, असेल. इकडच्या अनेक चाळीत ( ठाकुर्ली  )मुख्यत्वे निम्न मध्यम आणि गरिब वर्ग राहतो त्याला फ्लॅट मध्ये राहण्याइतके भाडे परवडत नाही. पगडी प्रकारावर इकडच्या खोल्या पूर्वी विकल्या गेल्या. ज्यात एक दिड लाखापासुन चार लाखांपर्यत as a deposits मालकांनी घेतले. इतक्या वर्षांनी समजा भाडेकरुने रुम सोडुन जायचे ठरवले तर हे मालक आता त्यांना ते पॆसे देत नाहीत ,असेच सोडून जा म्हणून धमकवतात. टाॅवर ची कसली डोंबल्याची स्वप्न बघणार,ती स्वप्न हे मालक पहाताहेत. आहेत ते हक्काचे पॆसे देखिल मिळत नाहीयेत. आणि सर्वात मोठा विनोद पन्नास रुपये भाडे, ते असेल गिरगावात.  इकडे तिन ते पाच हजार भरुन लोकं रहात होती रितसर पावत्या मी गोळा करुन योग्य माणसांकडे दिलेल्या आहेत. एका प्रसंगातून अनेक गोष्टी कळल्या, अनेक माणसे भेटली. ग्राऊंड लेवल वर काम करायला मिळालं.  मिडियाचे भयंकर स्वरूप पाहायला मिळाले.  इथे आपण बसुन लय चर्चा करु, प्रत्यक्षात हक्कासाठी एक एक पायरीवर झगडायला लागते तेव्हा कळते सो कोल्ड सिस्टिम. इथेहि वादविवाद झडतील, प्रत्यक्षात खुप कमी आहेत जे खरचं मदतीला धावुन येतात. सुहास, प्यारे आता पटकन नावे आठवतात, अनेक लोक भेटली.भेटत राहतील. अजून लिहिण्यासारखे बरेच आहे,  पण इच्छाच मेलिये सुहास ने लिहिलेच आहे, मित्र, शेजारी गेले. प्रयेकाची एक कहाणी होती. आम्ही आता मुक साक्षिदार उरलो आहोत

In reply to by स्पा

प्यारे१ 06/08/2015 - 21:10
@ स्पा, नाव काय घेतो आहेस. आपल्या लोकांसाठी थोडाफार हातभार लागला तर त्यात मिरवण्यासारखं काही नसतं. आणि अजून मदत केलेली नाहीच. फक्त करु शकेन असं म्हटलंय. (तू डिटेल्स पाठवशील) तुमच्या समोर वाढलेलं आसमानी आणि सुलतानी संकट अतिशय त्रासदायक आहे ! :( हे ही दिवस जातील. आशा बाळगून अस.

In reply to by स्पा

आदिजोशी 07/08/2015 - 14:49
माझा प्रतिसाद अर्थातच मला असलेल्या माहितीवर आधारीत आहे, ज्यात गिरगाव, दादर, परळ, अंधेरी, बोरिवली ह्या जागा आहेत. त्यामुळे डोंबिवलीत तशी अवस्था नसल्यास आणि भाडेकरूंची अवस्था वेगळी असल्यास प्रतिसाद मागे घ्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुझ्या मनस्थितीची कल्पना असल्याने उगाच फाटे न फोडता प्रतिसाद इथेच थांबवतो.

In reply to by आदिजोशी

...........उगाच फाटे न फोडता प्रतिसाद इथेच थांबवतो." मिपावर असे लोकशाही वातावरण असल्यानेच, आम्ही "मिपाकर" आहोत.

या प्रकारच्या बातम्या गेली अनेक वर्षे वृत्तपत्रांत वाचत आलेलो आहे. पण अगदी जवळून झालेले हे शब्द चित्रण प्रथमच वाचण्यास मिळाले. तुमचे व स्पा चे कौतुक वाटते.

राही 07/08/2015 - 12:05
वाचून सुन्न आणि हतबलतेमुळे अधिकच सुन्न. सर्वत्रच आभाळ फाटलेले दिसतेय. कुठे कुठे आणि किती किती म्हणून टाके घालणार?

फारएन्ड 09/08/2015 - 08:57
वाईट वाटले वाचून. एकदम इफेक्टिव्ह लिहीले आहे. तुमच्यासकट जे मदतीला गेले त्यांना टोटल रिस्पेक्ट! शेवटची काही वाक्ये तर फारच निराशाजनक परिस्थिती दाखवतात.

वेल्लाभट 10/08/2015 - 15:39
तुमचं लेखन खूप प्रभावी आणि मुद्देसूद आहे. तुम्ही, प्रसन्नने आणि इतर ज्या कुणी खरी आणि मनापासून मदत केली त्यांच्याबद्दल प्रचंड आदर. काही गोष्टी मला वाटलेल्याही सांगाव्याशा वाटतात. खरं खोटं माहीत नाही, पण ठाण्याच्या बिल्डिंगला धोकादायक असल्याचा इशारा देऊन झाला होता. असं असूनही रहिवाशांनी तात्पुरतं पर्यायी घर का बघितलं नाही असा प्रश्न पडला. परिस्थिती नसेल... बरं. इतकी की कुणा नातेवाईकाकडे, मित्राकडे कुठेही व्यवस्था होऊ नये? एकांचा मुलगा अमेरिकेत कामाला होता. किमान त्याने तरी बिल्डिंगची अवस्था बघून आई बाबांना पर्यायी व्यवस्था करून द्यायला हवी होती नाही का? अमेरिकेतले सेफ्टी स्टँडर्ड्स इत्यादि गोष्टी इथे का लागू केल्या नसाव्यात त्याने? एकांचा घोडबंदर ला फ्लॅट होता तरीही ते तिथे करमत नाही म्हणून इथे राहिले. सकाळी म्हणे एकांच्या घरात प्लॅस्टर मधून सिमेंट पडत होतं फ्री फ्लो मिठासारखं. तेंव्हा तरी काहीतरी डेस्परेट अ‍ॅक्ट व्हायला हवी होती! मला कल्पना आहे हे वाचून काहींना राग येईल. पण कळकळ यामुळे वाटते ना, की अरे कारण काही असो, पण टू द स्लाइटेस्ट ऑफ इट्स मेजर, कुठेतरी तिथेच राहण्याचा अट्टाहासही आज त्यांच्या दगावण्याला कारणीभूत झाला. जीव महत्वाचा की काही शेवटी? बरं, तिथे राहिले नसते तर हक्क थोडीच गेला असता? त्यासाठी इतर मार्ग आहेत. आज गेले ते गेलेच ना शेवटी? याचं वाईट वाटतं. हां, बाबा भूकंपच झाला, कल्पनाच नव्हती... समजू शकतो. पण जर थोडी का होईना शक्यता दिसत होती आणि तरीही तुम्ही काहीच अ‍ॅक्ट केली नाहीत तर तेही कुठेतरी चुकलंय.. इतकंच.

In reply to by वेल्लाभट

सुहास झेले 10/08/2015 - 21:37
हो ठाण्याच्या इमारतीला नोटीस बजावली होती... ठाकुर्ली येथे ही नोटीस दिली गेली, पण ती जागा मालकाकडे.. रहिवाश्यांना नाही आणि ती मालकाने दुर्लक्षित केली आणि भाडेकरू आणून त्यांना तिथे घुसवू लागला. अगदी मागच्या महिन्यात वसुली करून गेलाय तो भाड्याची !! अश्या लोकांनी घर न सोडण्याची अनेक कारणे असतील....प्रत्येकाची वेगवेगळी आणि त्यांच्यादृष्टीने ठोस...खूप गोष्टींची कल्पना ही करवत नाही... त्यामुळे कोणाच्या काय चुका काढणार आपण. शेवटी काय जगण्याची धडपड आणि स्पर्धा कोणालाही चुकली नाही हेच खरे !!

In reply to by वेल्लाभट

आदिजोशी 11/08/2015 - 15:17
स्पा ने लिहिल्याप्रमाणे मालक पागडी परत देत नसल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सोडून जाता आले नसावे. स्थानीक पोलिसही त्यांच्या वाट्याला लागत नसल्याने सामान्य माणूस पंगा घेऊ शकत नाही.

वाचुन फार वाईट वाटलं. अशी वेळ कोणावरही न येवो. अशा परिस्थितीमध्ये जे लोक सध्य बेघर झालेत (अगदी सामान, कपडेही नसणार) त्यांची जबाबदारी कुणाची? मालकाची? रहिवाशांची स्वतःची? की सरकारची? कारण पुर वगैरे आल्यास थोडे दिवस एखाद्या हॉल मध्ये रहाणं ठिक आहे, पण ज्यांची कुठेच काही सोय नाही त्यांनी नक्की काय करायचं आता?
एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र ...कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे "मुंबईत स्वतःचे हक्काचे घर"
मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही...

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

विशाल कुलकर्णी ·

पैसा 18/07/2015 - 09:40
ह.ह.पु.वा.!! फँटास्टिक झालाय लिखाण! बादवे खरोखरच खमणराव आणि रड्याभाऊचे कारनामे लिहायला हरकत नाही! बाकी गंगी रंगी टेकाड्या वगैरे लिखाणही पूर्ण करावे ही विनंती! =)) =))

अजया 18/07/2015 - 10:00
=)) जमलंय. मजा आली वाचायला!! पै ताईशी सहमत,खमणराव रड्याभौके कारनामे वाचण्यास उत्सुक!

नाखु 18/07/2015 - 14:09
चिमणरावा बरोबर हरेक धाग्यावर "रडणार्या" रडूभाऊंबद्दल लिहायचे मनावर घ्या !!!! अता पहिली गोष्ट : लिखाण फर्मास पण पुढचा भाग कधी??? सदा (धांदरट)

In reply to by भीमराव

आपण खुपच मागासलेले दिसता बाबुदादासाहेब. म्हशींबरोबर वळूची जोडी लावताना आम्ही केवढा क्रांतिकारक विचार केला होता याची कल्पना तुम्हास येणे जरा कठीणच वाटते आम्हास. असो, असते मर्यादा काहीजणांच्या बाबतीत !

पैसा 18/07/2015 - 09:40
ह.ह.पु.वा.!! फँटास्टिक झालाय लिखाण! बादवे खरोखरच खमणराव आणि रड्याभाऊचे कारनामे लिहायला हरकत नाही! बाकी गंगी रंगी टेकाड्या वगैरे लिखाणही पूर्ण करावे ही विनंती! =)) =))

अजया 18/07/2015 - 10:00
=)) जमलंय. मजा आली वाचायला!! पै ताईशी सहमत,खमणराव रड्याभौके कारनामे वाचण्यास उत्सुक!

नाखु 18/07/2015 - 14:09
चिमणरावा बरोबर हरेक धाग्यावर "रडणार्या" रडूभाऊंबद्दल लिहायचे मनावर घ्या !!!! अता पहिली गोष्ट : लिखाण फर्मास पण पुढचा भाग कधी??? सदा (धांदरट)

In reply to by भीमराव

आपण खुपच मागासलेले दिसता बाबुदादासाहेब. म्हशींबरोबर वळूची जोडी लावताना आम्ही केवढा क्रांतिकारक विचार केला होता याची कल्पना तुम्हास येणे जरा कठीणच वाटते आम्हास. असो, असते मर्यादा काहीजणांच्या बाबतीत !
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

तत्त्वभान ४. तत्त्वाचा 'ते'पणा

निरन्जनदास ·

द-बाहुबली 14/07/2015 - 15:10
मी आधी ही लेखमाला वाचलेली नाही. म्हणून कुतुहल अतिशय निर्माण झाले होते. पण कदाचीत माझ्या कमकुवत आकलनक्षमतेमुळे असेल पण संज्ञांचे अर्थ स्पष्ट करणे यापलिकडे अजुनही लिखाण गेलेले नाही. निरस...

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे 14/07/2015 - 16:11
अरे वो बोले ना भाइ... लिकान को खंप्लेट होने दो कर्के. सबकुच पडने का बादमेंच बोलनेका.... पिच्चर अबि बाकी है मेरे दोस्त...

In reply to by संदीप डांगे

निरन्जनदास 14/07/2015 - 17:47
बीच बीच मी चलेगा यार ! अभी स्लायडाच है कर कू बोल्या मै ... पिच्चर कु टैम अै... "याला जबाबदार कोण...." आयेला नै अब्बी

In reply to by निरन्जनदास

द-बाहुबली 14/07/2015 - 18:36
ओके... बोलेतो आपुन वेट तो कर र्हायेला हय... पन "मुख्य चित्रपट विश्रांती नंतर" असा काही प्रकार तर नाही ना अशी शंका आली म्हणून कंटाळुन आवाज दिला... जुनी सवय.

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास 14/07/2015 - 19:06
कोई बात बात नै रे चलता है ये साला सब्जेक्टीच ऐसा अै कि कंटाला आताच आदमी कू. अब्बी, मै देक भाया, कित्ते सालो से बेवकूफ लडके -लडकि लोगोंकू शाना बना रयेलाए. मेरे कू कित्ता बोर होता है सोचा कब्बी. वोच बात वोच बात हमेशा बताव, उनके थोबडे को देखो, उनकी समज आय क्या देको, नै तो लगी वाट ! बौत मांडवली करनी पडती रे मेरेकू

In reply to by निरन्जनदास

द-बाहुबली 14/07/2015 - 19:20
अब्बी, मै देक भाया, कित्ते सालो से बेवकूफ लडके -लडकि लोगोंकू शाना बना रयेलाए.
अच्चा ए किडा है क्या... सही है, बिलकुल सही है ? पर तुपन कोन बेवखुप औ कौन अकलमंद कैसा पयचानते रे ?

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास 15/07/2015 - 22:36
देक भै, तू बी मेरे धंधे मी आजा, तेरे कु सब समज मे आयेगा. अरे, ये मास्टर होने की बातच ऐसी ऐ की बैठे जगेपे सामनेवाले की पोल खोलने की चाबी तो हाथ मे आती है , खोलने का दमीच नै रयताय कूच बी नै कर सकते ये मास्तर लोगां !

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास 14/07/2015 - 17:42
खरंय तुमचं विषय कंटाळा आणणारा आहे. तुमची आकलनशक्ती कमकुवत असण्या-नसण्याचा प्रश्न नाही. माणूस बुद्धिमान प्राणी आहे. तुम्ही माणूस आहात, बुद्धिमान आहातच. असं करू, एक रूपक वापरतो : आपल्या घराचं. ..... अजून बांधकामाला सुरुवात झालेली नाही. आताशी कुठे दगड, चुना, सिमेंट, वाळू, पाणी गोळा करणे चालू आहे. मजूर, मुकादम, इंजिनियर, बँकेचा साहेब, कर्ज अर्ज अशा बारा भानगडी, एकाच वेळी सतराशे साठ कामे अन सगळीकडे आपणच मरा ! हे सगळे मटेरियल गोळा झाले की मग बांधकाम सुरु ! पाया, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, भिंती, गिलावा, अधूनमधून स्वतः पाणी मारणे (सकाळी,दुपारी, मध्यरात्री भुतासारखे कधीही जावे लागते, पाऊस पडत असला तरी), पाण्यासाठी वीज पुरवठ्याचा अर्ज-वायरमन-साहेबाला चहापाणी, ग्रामपंचायत-नगरपालिका कुठे कुठे हात सैल करणे, ही नको असलेली वैतागवाडी भोगावी लागते. मग वायरिंग इत्यादी इलेक्ट्रिक कामे, रंग त्यांचे उलटी आणणारे वास ....... असे बरेच भोगून..... ......... मग कुठे घर आकाराला येते. तोपर्यंत वाट पहावी लागते. त्यानंतर आपल्याला हवी तशी आतली शोभा-दायक कामे .... मग ती कटकट, तिची टकटक..... .............................................. ............................................................ ............................................................................ ............................................................................................. हुश्श ! ज्याला सोने हवे आहे त्याने खणण्याचे श्रम केलेच पाहिजेत !

माहितगार 14/07/2015 - 16:43
असे दिसते की सार, सारघटक किंवा सारतत्त्व किंवा पदार्थ या अर्थाने 'तत्त्व' हा शब्द उपयोगात आणला जातो, तेव्हा सामाजिक प्रश्न उग्र होतात. तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा 'पदार्थ' बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चतन्यशील माणसाला लावला की माणसाची 'शुद्ध भौतिक वस्तू' होते......
वरून आठव्या परिच्छेदातील मांडणी समजल्या सारखी वाटते आहे, पण मला अद्याप पूर्णही समजलेली वाटत नाही आहे. स्वतः हेमाडे सर आणि इतरांकडूनही हा मांडलेला विचार अधिक सोदाहरण समजून घेणे आवडेल. त्या शिवाय ऐसीअक्षरे संस्थळाच्या २०१४ दिवाळी अंकात सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत वाचली होती (ती राजकीय अंगाने कललेली असल्यामुळे राजकीय भाग सोडून देऊ) त्यात त्यांनी तत्त्व निष्ठांच विभाजन जन्मदत्त निष्ठा आणि मुल्यदत्त निष्ठा अस केल आहे. विषय चालूच आहे तर जन्मदत्त निष्ठा विरुद्ध मुल्यदत्त निष्ठा हा विषय आपल्याही विचारातून समजून घेण्यास आवडेल. तत्त्वज्ञानाच्या संयत प्रकाश देण्यासाठी निरन्जनदासांचे आभार.

निरन्जनदास 14/07/2015 - 18:50
आभारी आहे, हे म्हणणे औपचारिक आहे. पण तो उपचार, उपचार म्हणून पाळतो. तुमच्यामुळे सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत पुन्हा वाचली, सगळी नाही, पण तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा पाहिला. जन्मदत्त निष्ठा आणि मुल्यदत्त निष्ठा हे त्यांनी केलेलं तत्त्वनिष्ठांच विभाजन योग्य आहेच. पण ही परिभाषा साहित्यिक आहे, तात्त्विक नाही. कोणतीही मूल्यव्यवस्था कृत्रिमच असते. ती जन्मदत्त नसते. थोडा खुलासा असा : द्वादशीवार काय म्हणतात ? "जन्मदत्त निष्ठा जन्मत: प्राप्त होतात. त्या आपोआप चिकटतात. आपल्या कुळाविषयीचं, घराविषयीचं, कुटुंबाविषयीचं, जातीविषयीचं, नावाविषयीचं, धर्माविषयीचं आणि देशाविषयीचं प्रेम ह्या जन्मदत्त निष्ठा आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यनिष्ठा त्या मिळवाव्या लागतात.त्यांसाठी कष्ट करावे लागतात." हे सारे म्हणणे बरोबरच आहे, यात शंका नाही. पण हा दोन मूल्यव्यवस्थांमधील संघर्ष आहे. तृतीय पुरुषी एकवचनी मी कोणती मूल्यव्यवस्था स्वीकारतो " यावर माझे मूल्य निश्चित होते. त्यानुसार मी पुरोगामी किंवा प्रतिगामी ठरतो. आता, होत काय की जन्मतःच काही गोष्टी आज समोर दिसतात, मग वाटत की हे असंच असतं. पण कधीतरी तसं नसेल असे आपण समजू शकत नाही. सोपे उदाहरण घेऊ. काही वर्षापूर्वी मोबाईल नव्हते. पण आज जन्माला येणाऱ्याला वाटते की ज्याअर्थी माझ्या जन्माच्या आधीपासून मोबाईल आहे त्याअर्थी तो मुळातच आहे ! नदी, डोंगर, उन, वारा, पाउस या गोष्टी जशा नैसर्गिक वाटतात तशा बल्ब, पलंग, मोटार,रस्ते, रेल्वे, विमान,सिनेमा, नाटक, कपडे, शाळा, मॉल्स, वेश्याव्यवसाय, दारू, विवाह बाह्य संबंध (विबास) विवाह, बारसे, लग्न, जात, धर्म, लिंगभेद या साऱ्या गोष्टी नैसर्गिक वाटू लागतात. त्यामुळे जगताना काय कृत्रिम आहे आणि काय नैसर्गिक आहे, हे चाणाक्षपणे ओळखणे महत्वाचे ठरते. आता, पाहा : माणसाला जात,धर्म,कुल यांच्याविषयी असेल प्रेम ते जन्मदत्त समजू. पण देशाबद्दल प्रेम, निष्ठा जन्मदत्त असते का ? देशावर प्रेम दिसते ते केवळ हिंदी सिनेमात. देशावर प्रेम असते तर भारत हा इतक भ्रष्ट, अनीतिमान म्हणून का प्रसिद्ध आहे ? सहजपणे लाच दिली जाते घेतली जाते. एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला सहज लुटत असतो. जातीव्यवस्था ही आधुनिक लुटमारी आहे, वेतन आयोग लुटमारी आहे, यावर कुणी शंका घेत नाही. कारण प्रत्येकाला लुटीचा हिस्सा मिळत असतो. मग देशनिष्ठा जन्मदत्त कशी? १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला, ०२ अक्टोबर ला सतत उमाळे जाहीर करावे लागतात. जाहिरात करावी लागते. आजची शिक्षण व्यवस्था नवी लुटमारी नाही का ? देशप्रेम कृत्रिमरीत्या जागे करावे लागते. ती जन्मदत्त नाही. अनेक गोष्टी आहेत. जन्मदत्त दोनच घटना : जन्म आणि मृत्यू. उरलेले सारे मानव निर्मित. जात, धर्म, लिंगभेद जन्मदत्त वाटावे हीच शोषकांची इच्छा असते.

In reply to by द-बाहुबली

माहितगार 14/07/2015 - 21:45
लिंगभेद जन्मदत्त नाही ?
इथे त्यांना लिंगभेद शब्दात लिंगावर आधारीत भेदभाव हा अर्थ अभिप्रेत असण्याची शक्यता वाटते. अर्थात ज्यांना स्त्रीवादी भूमीका लक्षात येते ते ह्या मुद्याचा अधीक व्यवस्थीत स्पष्ट करू शकतील असे वाटते.

In reply to by माहितगार

द-बाहुबली 15/07/2015 - 13:22
ठीकय , लिंगाधारीत भेदभाव करुन केले जाणारे शोषण नक्किच जन्मदत्त नाही असे कल्पुया. अर्थात जंगलचा नियम जोप्रत्यक्ष निसर्गच मान्य करतो/चालवतो त्याचा विचार करता, " लिंगाधारीत भेदभाव करुन केले जाणारे शोषण नक्किच जन्मदत्त नाही " या विधानाबाबतच शंका मनात अजुनही आहे पण असो. त्या मुद्याचा मला उहापोह हा नंतर होइलच पण मुळ मुद्दा की फक्त जन्म व म्रुत्यु या दोनच घटना जन्मदत्त आहेत याला माझा संपुर्ण आक्षेप आहे. जन्म व मृत्यु प्रमाणे लिंगभेद ही सुधा संपुर्ण वैज्ञानीक आणी जन्मदत्त घटनाच आहे असे माझे प्रामाणीक मत आहे. किंबहुना मी लिंगभेदाशिवाय भौतीक जग कल्पुच शकत नाही. निरन्जनदास भाउ लिंगभेद व त्याचे आयुष्यवर परिणाम ही गोष्ट जन्मदत्त कसे काय मानु शकत नाहीत बरे ?(मी शोषण हा विषय इथे मांडत नसुन निव्वळ लिंगभेदातुन निर्माण होणारे फरक व मानवी वर्तनावर त्याचा परिणाम या द्रुश्टीकोणातुन चर्चा अपेक्षीत करत आहे, स्त्रीवादी(च) अथवा पुरुषवाद्या(च) भुमीकांनी यात घुसेखोरी न करता निरन्जनदास भाउंच्या तत्वज्ञानातील त्रुटीचां/अचुकतेचा उहापोह करावा. बोलेतो खुद निरन्जनदास भाउ चर्चामे आये तो मंजा आयेगा.

In reply to by द-बाहुबली

माहितगार 15/07/2015 - 14:15
निरन्जनदास भाऊंच्या प्रतिसादाची नक्कीच प्रतीक्षा करूया. माझ्या मतानुसार दोन व्यक्तीत फरक असणे आणि दोन व्यक्तीत भेदभाव असणे यात अंतर आहे. 'भेदभाव' आणि भेदभाव आणि 'भेदभाव' यात तुम्ही कशास अधीक ठळक करता यावर आपला दृष्टीकोण बराच अवलंबून असेल असे वाटते. भेदभाव या शब्दातील आपला फोकस 'भाव' शब्दा पेक्षा भेद या शब्दावर अधीक येतो आहे असे वाटते. मुलांना आणि मुलींना नावे वेगळी ठेवणे, मोठ्या लोकांनी मुलांना विशीष्ट प्रकारची खेळणी देणे मुलींना विशीष्ट प्रकारचीच खेळणी देणे हे खरेच मुलाने अथवा मुलीने जन्मदत्त निवडलेले असते का ? कि भेदभाव कृत्रीमरित्या पेरला जात राहतो आणि सरांनी मोबाईल फोनचे जसे उदाहरण दिले तसे जी गोष्ट तुम्ही आधी पासून पहात आला असता ती तुम्हाला कृत्रीमच्या एवजी नैसर्गीक वाटावयास लागते.

In reply to by माहितगार

द-बाहुबली 15/07/2015 - 16:25
लिंगभेद आणी भेदभाव ह्या दोन वेगळ्या संज्ञा आहेत. "भेदभाव" करणे नक्किच जन्मदत्त नाही हे. पण लिंगभेद हा जन्मदत्तच आहे. निरन्जनदास भाउ हे सर आहेत हे माहिती न्हवते. असो. सर फक्त जन्म आणी मृत्यु या दोनच गोष्टी जन्मदत्त मानत आहेत हे सर्वस्वी चुक आहे लिंगभेद हा सुधा जन्मदत्तच आहे हे ते सपशेल विसरतात. असो तुमच्या माज्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांच्या अशा चर्चा कितीही झाल्या तरी त्या सरांच्या मनाची थोडीचं उकल करु शकणार आहेत ? चला सरांच्याच प्रतिसादाची वाट बघुया कि लिंगभेद हा जन्मदत्त आहे हे त्यांना पटवुन घेता येतय की खोडुन काढता येतयं...

अर्धवटराव 14/07/2015 - 19:58
'तत्व' शब्द किती विवीध अंगाने आपल्याला भिडतो हे बघुन मजा वाटली. जाती व्यवस्थेबद्दलची तत्वनिष्ठा आज विक्राळ रूप धारण करुन आहे. पण तसं व्हायला माणसाची तत्वप्रीयता कारणीभूत नाहि. त्याचा उगम डिव्हीजन ऑफ लेबर मधे आहे. मानवी श्रमावर चालणार्‍या दुनीयेत हे डिव्हीजन फोफावलं. ऑटोमेशन युगात त्याचं व्यवस्थामूल्य शुण्य झालं तरी परंपरागत उच्चनीचतेच्या कल्पना आणि आधुनीक राजकारणाची गरज म्हणुन पेंढा भरलेलं हे शव आजही वहावं लागतय. त्याला तत्वाचा आधार सत्यप्रीयता म्हणुन आलेला नसुन सरळ सरळ लाभधारकांची सोय म्हणुन आलेला आहे.

माहितगार 15/07/2015 - 11:43
'narrative' आणि 'ओळख' या संकल्पना आपल्या पुढील लेखात येणार असतीलतर ठिकच, एरवी या धागा लेखातील तत्त्वचर्चेच्या अनुषंगाने आपल्याकडून समजून मिळावे असे वाटते.

हा भाग देखील आवडला. तुमची उत्तरे देण्याची हातोटी देखील प्रशंसनिय आहे. खात्रीने सांगतो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे आवडते सर असणार. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास 15/07/2015 - 19:34
बुवा धन्यवाद, आता, गोची अशी कि विद्यार्थ्यांना मी आवडायला विद्यार्थी तर पाहिजेत ! तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात

निरन्जनदास 15/07/2015 - 19:26
मित्रहो, तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात, ते माझ्या नजरचुकीच्या गाढवपणामुळे. मला खरे तर लिंग भेदभाव असे म्हणावयाचे आहे. लिंगभेद नैसर्गिकच आहे, यात शंका नाही. अर्थात हे म्हणणे म्हणजे "लिंगभेद नैसर्गिकच आहे" हे म्हणणे सुद्धा आज तितके वैज्ञानिक नाही. उदाहरणार्थ सिमोन द बोवा च्या मते (The Second Sex : Woman As Other )लिंगभाव कृत्रिम आहे, मुलीला मुलगी म्हणून आणि मुलग्याला मुलगा म्हणून वाढविणे हेच राजकारण आहे. मुलीचे मन मुलाचे आणि मुलाचे मन मुलीचे असू शकते. पण तसे घडू नये, यासाठी शरीर आणि मन यांच्यात विसंवाद टाळावा, या हेतूने मुलाला मुलगा व मुलीला मुलगी अशी वागणूक जबरदस्तीने देण्यात येते. पण यातून लिंगांतरीतांचा प्रश्न निर्माण होतो. किंवा अन फाउस्टो स्टर्लिंग या विदुषीच्या मते माणसाला जन्मतः केवळ एकच लिंग असते आणि एकच लिंगभाव असतो, हे चूक आहे. तिची वेबसाईट . पण तुमची चर्चा फारच विधायक आहे. मला बरे वाटते. आणि बरंका बॉमकेस मित्रा, मी सर आहे, हे सरकवून टाका बाजूला ! तो केवळ भाजी भाकरीचा मामला आहे. अर्थात महत्वाचा आहे. पण लष्कराच्या भाकऱ्या ! त्यात मलाही थोड्या मिळतात, हे नशीब.

निरन्जनदास 15/07/2015 - 19:29
कृपया, "तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात, ते माझ्या नजरचुकीच्या गाढवपणामुळे." हे वाक्य पुढीलप्रमाणे वाचावे "तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात. पण इथे माझ्या नजरचुकीमुले गाढवपणा झाला आहे. " पुढचे सारे बरोबर. चुकीबद्दल माफी चाहतो.

निरन्जनदास 15/07/2015 - 19:37
मित्रहो, आणखी एक खुलासा सर्वांसाठी करतो. मी नगर जिल्ह्यातील संगमनेर या दिव्य गावात राहतो. इथे इंटरनेट कनेक्शनची सदैव बोंब असते. त्यामुळे कधी कधी उत्तरास उशीर होईल. गैरसमज नसावा, ही विनंती.

द-बाहुबली 15/07/2015 - 19:56
सर, सध्य परिस्थीतीमधे संपुर्ण राज्यातच विज अन नेट बाबत अशी बिकट परिस्थीती निर्माण झाली तरी आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे प्रतिसादास विलंब झाल्यास नक्किच गैरसमज होत नाही(जर ऑनलाइन दिसत नसाल तर). तैसेच पोटतिडकेने चर्चा पेक्षा मुद्देसुद चर्चा हीच आमची डिमांड हाये.
आता, गोची अशी कि विद्यार्थ्यांना मी आवडायला विद्यार्थी तर पाहिजेत ! तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात
जे ब्बात, आता तुमच्या लक्षात आले असेल... विषय सरळपणे का बोलायचा नाही ते :)

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास 15/07/2015 - 22:23
हाॅ हाॅ हाॅ हाॅ हाॅ ! "तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात" इथेही एक दुरुस्ती करतो. "कॉलेजात" ऐवजी "भारतात'' वाचावे !! आणि "मुद्देसुद चर्चा" हाच एक "मुद्देसुद मुद्दा" आहे, ते मान्यच !

सुधीर 15/07/2015 - 20:04
तुमच्या ब्लॉगवर सगळे लेख आहेतसे वाटते. तरीही जस जसा वेळ मिळेल तसा मिपावर लेख आणि चर्चा वाचेनच... स्टिव्हन कव्हींनी तत्त्व आणि मूल्यावर सुंदर भाष्य केलंय. ते म्हणतात, "तत्त्व ही कालातीत असतात आणि केलेल्या कृतीचे परिणामही तत्त्वांना अनुसरून असतात. पण मूल्यांचं तसं नाही, चोर-दरोडेखोरांनाही मूल्य असतात. म्हणून मूल्यांची जोपासना ही योग्य तत्त्वांच्या चौकटीत व्हायला हवी." पुढे त्यांनी असेही म्ह्टले आहे, "तत्त्वांची समज जितकी जास्त तितका आपल्या कृती करण्याच्या वा निर्णय घेण्याच्या क्षमतेतला स्वाभाविकपणा जास्त. सभोवतालचं विश्व समजून घेण्याच्या माणसाच्या मर्यादेमुळेच सगळीच्या सगळी तत्त्वे समजून घेता येतीलच असे नाही." असो, दरवेळेला प्रतिसाद द्यायला जमलं नाही तरी चर्चा, मतभेद चालू राहू द्या. तेवढेच नवीन विचार समजत आहेत.

In reply to by सुधीर

निरन्जनदास 15/07/2015 - 22:31
सुधीर धन्यवाद. ब्लॉगवर आहेत लेख पण इथे ते आणल्यामुळे फार उत्तम चर्चा होते आहे. स्टिव्हन कव्हींचं Knowledge workerही संकल्पना मस्त आहे. पण तुम्ही येत चला.

गामा पैलवान 18/07/2015 - 01:33
निरन्जनदास, अतिशय मोजक्या शब्दांत अगदी समर्पक वर्णन आलंय. फक्त एक वाक्य जरा समजावून सांगावं ही विनंती : >> वर्ण-जात ही नियामक तत्त्वे असताना ती सारतत्त्वे किंवा द्रव्य ठरवली गेली की वर्ण-जात हीच मुख्य तत्त्वे बनतात. जात ही जन्माने मिळते आणि ती कधीच बदलत नाही. याउलट वर्ण म्हणजे माणसाचा कल असतो. हा प्रयत्नांद्वारे बदलता येतो. तर वर्ण आणि जात दोन्ही नियामक तत्त्वे कशी काय? मुळातून 'नियामक तत्त्वे' म्हणजे नक्की काय? ही संज्ञा जरा विस्कटून सांगावी. असो. लेखात एक खुसपट काढायचंय म्हणून काढतो. लेखातलं हे विधान पाहूया : >> संस्कृतमधील 'तत्त्व' संज्ञा 'तत्' या सर्वनामाला भाववाचक 'त्व' प्रत्यय लागून 'तत्त्व' हे नाम होते. त्यापासून >> तत्त्वनिष्ठ, तत्त्ववादी, तात्त्विक, तत्त्वेन/ तत्त्वत: (वास्तवात), तत्त्ववित् (ज्ञाता), तत्त्वमसि हे इतर शब्द बनतात. या साऱ्यांत तत्त्वमसि हा शब्द वेगळा आहे. 'तत्त्व' हा शब्द त्याचा गाभा नाही. कारण त्याची फोड 'तत्त्व + मसि' अशी नसून 'तत् + त्वम् + असि' अशी आहे. असं असलं तरीही यांतील तत् या पदातून परत तत्त्वाकडेच निर्देश होतो. लेखाबद्दल धन्यवाद ! :-) आ.न., -गा.पै.

द-बाहुबली 14/07/2015 - 15:10
मी आधी ही लेखमाला वाचलेली नाही. म्हणून कुतुहल अतिशय निर्माण झाले होते. पण कदाचीत माझ्या कमकुवत आकलनक्षमतेमुळे असेल पण संज्ञांचे अर्थ स्पष्ट करणे यापलिकडे अजुनही लिखाण गेलेले नाही. निरस...

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे 14/07/2015 - 16:11
अरे वो बोले ना भाइ... लिकान को खंप्लेट होने दो कर्के. सबकुच पडने का बादमेंच बोलनेका.... पिच्चर अबि बाकी है मेरे दोस्त...

In reply to by संदीप डांगे

निरन्जनदास 14/07/2015 - 17:47
बीच बीच मी चलेगा यार ! अभी स्लायडाच है कर कू बोल्या मै ... पिच्चर कु टैम अै... "याला जबाबदार कोण...." आयेला नै अब्बी

In reply to by निरन्जनदास

द-बाहुबली 14/07/2015 - 18:36
ओके... बोलेतो आपुन वेट तो कर र्हायेला हय... पन "मुख्य चित्रपट विश्रांती नंतर" असा काही प्रकार तर नाही ना अशी शंका आली म्हणून कंटाळुन आवाज दिला... जुनी सवय.

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास 14/07/2015 - 19:06
कोई बात बात नै रे चलता है ये साला सब्जेक्टीच ऐसा अै कि कंटाला आताच आदमी कू. अब्बी, मै देक भाया, कित्ते सालो से बेवकूफ लडके -लडकि लोगोंकू शाना बना रयेलाए. मेरे कू कित्ता बोर होता है सोचा कब्बी. वोच बात वोच बात हमेशा बताव, उनके थोबडे को देखो, उनकी समज आय क्या देको, नै तो लगी वाट ! बौत मांडवली करनी पडती रे मेरेकू

In reply to by निरन्जनदास

द-बाहुबली 14/07/2015 - 19:20
अब्बी, मै देक भाया, कित्ते सालो से बेवकूफ लडके -लडकि लोगोंकू शाना बना रयेलाए.
अच्चा ए किडा है क्या... सही है, बिलकुल सही है ? पर तुपन कोन बेवखुप औ कौन अकलमंद कैसा पयचानते रे ?

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास 15/07/2015 - 22:36
देक भै, तू बी मेरे धंधे मी आजा, तेरे कु सब समज मे आयेगा. अरे, ये मास्टर होने की बातच ऐसी ऐ की बैठे जगेपे सामनेवाले की पोल खोलने की चाबी तो हाथ मे आती है , खोलने का दमीच नै रयताय कूच बी नै कर सकते ये मास्तर लोगां !

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास 14/07/2015 - 17:42
खरंय तुमचं विषय कंटाळा आणणारा आहे. तुमची आकलनशक्ती कमकुवत असण्या-नसण्याचा प्रश्न नाही. माणूस बुद्धिमान प्राणी आहे. तुम्ही माणूस आहात, बुद्धिमान आहातच. असं करू, एक रूपक वापरतो : आपल्या घराचं. ..... अजून बांधकामाला सुरुवात झालेली नाही. आताशी कुठे दगड, चुना, सिमेंट, वाळू, पाणी गोळा करणे चालू आहे. मजूर, मुकादम, इंजिनियर, बँकेचा साहेब, कर्ज अर्ज अशा बारा भानगडी, एकाच वेळी सतराशे साठ कामे अन सगळीकडे आपणच मरा ! हे सगळे मटेरियल गोळा झाले की मग बांधकाम सुरु ! पाया, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, भिंती, गिलावा, अधूनमधून स्वतः पाणी मारणे (सकाळी,दुपारी, मध्यरात्री भुतासारखे कधीही जावे लागते, पाऊस पडत असला तरी), पाण्यासाठी वीज पुरवठ्याचा अर्ज-वायरमन-साहेबाला चहापाणी, ग्रामपंचायत-नगरपालिका कुठे कुठे हात सैल करणे, ही नको असलेली वैतागवाडी भोगावी लागते. मग वायरिंग इत्यादी इलेक्ट्रिक कामे, रंग त्यांचे उलटी आणणारे वास ....... असे बरेच भोगून..... ......... मग कुठे घर आकाराला येते. तोपर्यंत वाट पहावी लागते. त्यानंतर आपल्याला हवी तशी आतली शोभा-दायक कामे .... मग ती कटकट, तिची टकटक..... .............................................. ............................................................ ............................................................................ ............................................................................................. हुश्श ! ज्याला सोने हवे आहे त्याने खणण्याचे श्रम केलेच पाहिजेत !

माहितगार 14/07/2015 - 16:43
असे दिसते की सार, सारघटक किंवा सारतत्त्व किंवा पदार्थ या अर्थाने 'तत्त्व' हा शब्द उपयोगात आणला जातो, तेव्हा सामाजिक प्रश्न उग्र होतात. तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा 'पदार्थ' बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चतन्यशील माणसाला लावला की माणसाची 'शुद्ध भौतिक वस्तू' होते......
वरून आठव्या परिच्छेदातील मांडणी समजल्या सारखी वाटते आहे, पण मला अद्याप पूर्णही समजलेली वाटत नाही आहे. स्वतः हेमाडे सर आणि इतरांकडूनही हा मांडलेला विचार अधिक सोदाहरण समजून घेणे आवडेल. त्या शिवाय ऐसीअक्षरे संस्थळाच्या २०१४ दिवाळी अंकात सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत वाचली होती (ती राजकीय अंगाने कललेली असल्यामुळे राजकीय भाग सोडून देऊ) त्यात त्यांनी तत्त्व निष्ठांच विभाजन जन्मदत्त निष्ठा आणि मुल्यदत्त निष्ठा अस केल आहे. विषय चालूच आहे तर जन्मदत्त निष्ठा विरुद्ध मुल्यदत्त निष्ठा हा विषय आपल्याही विचारातून समजून घेण्यास आवडेल. तत्त्वज्ञानाच्या संयत प्रकाश देण्यासाठी निरन्जनदासांचे आभार.

निरन्जनदास 14/07/2015 - 18:50
आभारी आहे, हे म्हणणे औपचारिक आहे. पण तो उपचार, उपचार म्हणून पाळतो. तुमच्यामुळे सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत पुन्हा वाचली, सगळी नाही, पण तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा पाहिला. जन्मदत्त निष्ठा आणि मुल्यदत्त निष्ठा हे त्यांनी केलेलं तत्त्वनिष्ठांच विभाजन योग्य आहेच. पण ही परिभाषा साहित्यिक आहे, तात्त्विक नाही. कोणतीही मूल्यव्यवस्था कृत्रिमच असते. ती जन्मदत्त नसते. थोडा खुलासा असा : द्वादशीवार काय म्हणतात ? "जन्मदत्त निष्ठा जन्मत: प्राप्त होतात. त्या आपोआप चिकटतात. आपल्या कुळाविषयीचं, घराविषयीचं, कुटुंबाविषयीचं, जातीविषयीचं, नावाविषयीचं, धर्माविषयीचं आणि देशाविषयीचं प्रेम ह्या जन्मदत्त निष्ठा आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यनिष्ठा त्या मिळवाव्या लागतात.त्यांसाठी कष्ट करावे लागतात." हे सारे म्हणणे बरोबरच आहे, यात शंका नाही. पण हा दोन मूल्यव्यवस्थांमधील संघर्ष आहे. तृतीय पुरुषी एकवचनी मी कोणती मूल्यव्यवस्था स्वीकारतो " यावर माझे मूल्य निश्चित होते. त्यानुसार मी पुरोगामी किंवा प्रतिगामी ठरतो. आता, होत काय की जन्मतःच काही गोष्टी आज समोर दिसतात, मग वाटत की हे असंच असतं. पण कधीतरी तसं नसेल असे आपण समजू शकत नाही. सोपे उदाहरण घेऊ. काही वर्षापूर्वी मोबाईल नव्हते. पण आज जन्माला येणाऱ्याला वाटते की ज्याअर्थी माझ्या जन्माच्या आधीपासून मोबाईल आहे त्याअर्थी तो मुळातच आहे ! नदी, डोंगर, उन, वारा, पाउस या गोष्टी जशा नैसर्गिक वाटतात तशा बल्ब, पलंग, मोटार,रस्ते, रेल्वे, विमान,सिनेमा, नाटक, कपडे, शाळा, मॉल्स, वेश्याव्यवसाय, दारू, विवाह बाह्य संबंध (विबास) विवाह, बारसे, लग्न, जात, धर्म, लिंगभेद या साऱ्या गोष्टी नैसर्गिक वाटू लागतात. त्यामुळे जगताना काय कृत्रिम आहे आणि काय नैसर्गिक आहे, हे चाणाक्षपणे ओळखणे महत्वाचे ठरते. आता, पाहा : माणसाला जात,धर्म,कुल यांच्याविषयी असेल प्रेम ते जन्मदत्त समजू. पण देशाबद्दल प्रेम, निष्ठा जन्मदत्त असते का ? देशावर प्रेम दिसते ते केवळ हिंदी सिनेमात. देशावर प्रेम असते तर भारत हा इतक भ्रष्ट, अनीतिमान म्हणून का प्रसिद्ध आहे ? सहजपणे लाच दिली जाते घेतली जाते. एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला सहज लुटत असतो. जातीव्यवस्था ही आधुनिक लुटमारी आहे, वेतन आयोग लुटमारी आहे, यावर कुणी शंका घेत नाही. कारण प्रत्येकाला लुटीचा हिस्सा मिळत असतो. मग देशनिष्ठा जन्मदत्त कशी? १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला, ०२ अक्टोबर ला सतत उमाळे जाहीर करावे लागतात. जाहिरात करावी लागते. आजची शिक्षण व्यवस्था नवी लुटमारी नाही का ? देशप्रेम कृत्रिमरीत्या जागे करावे लागते. ती जन्मदत्त नाही. अनेक गोष्टी आहेत. जन्मदत्त दोनच घटना : जन्म आणि मृत्यू. उरलेले सारे मानव निर्मित. जात, धर्म, लिंगभेद जन्मदत्त वाटावे हीच शोषकांची इच्छा असते.

In reply to by द-बाहुबली

माहितगार 14/07/2015 - 21:45
लिंगभेद जन्मदत्त नाही ?
इथे त्यांना लिंगभेद शब्दात लिंगावर आधारीत भेदभाव हा अर्थ अभिप्रेत असण्याची शक्यता वाटते. अर्थात ज्यांना स्त्रीवादी भूमीका लक्षात येते ते ह्या मुद्याचा अधीक व्यवस्थीत स्पष्ट करू शकतील असे वाटते.

In reply to by माहितगार

द-बाहुबली 15/07/2015 - 13:22
ठीकय , लिंगाधारीत भेदभाव करुन केले जाणारे शोषण नक्किच जन्मदत्त नाही असे कल्पुया. अर्थात जंगलचा नियम जोप्रत्यक्ष निसर्गच मान्य करतो/चालवतो त्याचा विचार करता, " लिंगाधारीत भेदभाव करुन केले जाणारे शोषण नक्किच जन्मदत्त नाही " या विधानाबाबतच शंका मनात अजुनही आहे पण असो. त्या मुद्याचा मला उहापोह हा नंतर होइलच पण मुळ मुद्दा की फक्त जन्म व म्रुत्यु या दोनच घटना जन्मदत्त आहेत याला माझा संपुर्ण आक्षेप आहे. जन्म व मृत्यु प्रमाणे लिंगभेद ही सुधा संपुर्ण वैज्ञानीक आणी जन्मदत्त घटनाच आहे असे माझे प्रामाणीक मत आहे. किंबहुना मी लिंगभेदाशिवाय भौतीक जग कल्पुच शकत नाही. निरन्जनदास भाउ लिंगभेद व त्याचे आयुष्यवर परिणाम ही गोष्ट जन्मदत्त कसे काय मानु शकत नाहीत बरे ?(मी शोषण हा विषय इथे मांडत नसुन निव्वळ लिंगभेदातुन निर्माण होणारे फरक व मानवी वर्तनावर त्याचा परिणाम या द्रुश्टीकोणातुन चर्चा अपेक्षीत करत आहे, स्त्रीवादी(च) अथवा पुरुषवाद्या(च) भुमीकांनी यात घुसेखोरी न करता निरन्जनदास भाउंच्या तत्वज्ञानातील त्रुटीचां/अचुकतेचा उहापोह करावा. बोलेतो खुद निरन्जनदास भाउ चर्चामे आये तो मंजा आयेगा.

In reply to by द-बाहुबली

माहितगार 15/07/2015 - 14:15
निरन्जनदास भाऊंच्या प्रतिसादाची नक्कीच प्रतीक्षा करूया. माझ्या मतानुसार दोन व्यक्तीत फरक असणे आणि दोन व्यक्तीत भेदभाव असणे यात अंतर आहे. 'भेदभाव' आणि भेदभाव आणि 'भेदभाव' यात तुम्ही कशास अधीक ठळक करता यावर आपला दृष्टीकोण बराच अवलंबून असेल असे वाटते. भेदभाव या शब्दातील आपला फोकस 'भाव' शब्दा पेक्षा भेद या शब्दावर अधीक येतो आहे असे वाटते. मुलांना आणि मुलींना नावे वेगळी ठेवणे, मोठ्या लोकांनी मुलांना विशीष्ट प्रकारची खेळणी देणे मुलींना विशीष्ट प्रकारचीच खेळणी देणे हे खरेच मुलाने अथवा मुलीने जन्मदत्त निवडलेले असते का ? कि भेदभाव कृत्रीमरित्या पेरला जात राहतो आणि सरांनी मोबाईल फोनचे जसे उदाहरण दिले तसे जी गोष्ट तुम्ही आधी पासून पहात आला असता ती तुम्हाला कृत्रीमच्या एवजी नैसर्गीक वाटावयास लागते.

In reply to by माहितगार

द-बाहुबली 15/07/2015 - 16:25
लिंगभेद आणी भेदभाव ह्या दोन वेगळ्या संज्ञा आहेत. "भेदभाव" करणे नक्किच जन्मदत्त नाही हे. पण लिंगभेद हा जन्मदत्तच आहे. निरन्जनदास भाउ हे सर आहेत हे माहिती न्हवते. असो. सर फक्त जन्म आणी मृत्यु या दोनच गोष्टी जन्मदत्त मानत आहेत हे सर्वस्वी चुक आहे लिंगभेद हा सुधा जन्मदत्तच आहे हे ते सपशेल विसरतात. असो तुमच्या माज्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांच्या अशा चर्चा कितीही झाल्या तरी त्या सरांच्या मनाची थोडीचं उकल करु शकणार आहेत ? चला सरांच्याच प्रतिसादाची वाट बघुया कि लिंगभेद हा जन्मदत्त आहे हे त्यांना पटवुन घेता येतय की खोडुन काढता येतयं...

अर्धवटराव 14/07/2015 - 19:58
'तत्व' शब्द किती विवीध अंगाने आपल्याला भिडतो हे बघुन मजा वाटली. जाती व्यवस्थेबद्दलची तत्वनिष्ठा आज विक्राळ रूप धारण करुन आहे. पण तसं व्हायला माणसाची तत्वप्रीयता कारणीभूत नाहि. त्याचा उगम डिव्हीजन ऑफ लेबर मधे आहे. मानवी श्रमावर चालणार्‍या दुनीयेत हे डिव्हीजन फोफावलं. ऑटोमेशन युगात त्याचं व्यवस्थामूल्य शुण्य झालं तरी परंपरागत उच्चनीचतेच्या कल्पना आणि आधुनीक राजकारणाची गरज म्हणुन पेंढा भरलेलं हे शव आजही वहावं लागतय. त्याला तत्वाचा आधार सत्यप्रीयता म्हणुन आलेला नसुन सरळ सरळ लाभधारकांची सोय म्हणुन आलेला आहे.

माहितगार 15/07/2015 - 11:43
'narrative' आणि 'ओळख' या संकल्पना आपल्या पुढील लेखात येणार असतीलतर ठिकच, एरवी या धागा लेखातील तत्त्वचर्चेच्या अनुषंगाने आपल्याकडून समजून मिळावे असे वाटते.

हा भाग देखील आवडला. तुमची उत्तरे देण्याची हातोटी देखील प्रशंसनिय आहे. खात्रीने सांगतो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे आवडते सर असणार. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास 15/07/2015 - 19:34
बुवा धन्यवाद, आता, गोची अशी कि विद्यार्थ्यांना मी आवडायला विद्यार्थी तर पाहिजेत ! तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात

निरन्जनदास 15/07/2015 - 19:26
मित्रहो, तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात, ते माझ्या नजरचुकीच्या गाढवपणामुळे. मला खरे तर लिंग भेदभाव असे म्हणावयाचे आहे. लिंगभेद नैसर्गिकच आहे, यात शंका नाही. अर्थात हे म्हणणे म्हणजे "लिंगभेद नैसर्गिकच आहे" हे म्हणणे सुद्धा आज तितके वैज्ञानिक नाही. उदाहरणार्थ सिमोन द बोवा च्या मते (The Second Sex : Woman As Other )लिंगभाव कृत्रिम आहे, मुलीला मुलगी म्हणून आणि मुलग्याला मुलगा म्हणून वाढविणे हेच राजकारण आहे. मुलीचे मन मुलाचे आणि मुलाचे मन मुलीचे असू शकते. पण तसे घडू नये, यासाठी शरीर आणि मन यांच्यात विसंवाद टाळावा, या हेतूने मुलाला मुलगा व मुलीला मुलगी अशी वागणूक जबरदस्तीने देण्यात येते. पण यातून लिंगांतरीतांचा प्रश्न निर्माण होतो. किंवा अन फाउस्टो स्टर्लिंग या विदुषीच्या मते माणसाला जन्मतः केवळ एकच लिंग असते आणि एकच लिंगभाव असतो, हे चूक आहे. तिची वेबसाईट . पण तुमची चर्चा फारच विधायक आहे. मला बरे वाटते. आणि बरंका बॉमकेस मित्रा, मी सर आहे, हे सरकवून टाका बाजूला ! तो केवळ भाजी भाकरीचा मामला आहे. अर्थात महत्वाचा आहे. पण लष्कराच्या भाकऱ्या ! त्यात मलाही थोड्या मिळतात, हे नशीब.

निरन्जनदास 15/07/2015 - 19:29
कृपया, "तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात, ते माझ्या नजरचुकीच्या गाढवपणामुळे." हे वाक्य पुढीलप्रमाणे वाचावे "तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात. पण इथे माझ्या नजरचुकीमुले गाढवपणा झाला आहे. " पुढचे सारे बरोबर. चुकीबद्दल माफी चाहतो.

निरन्जनदास 15/07/2015 - 19:37
मित्रहो, आणखी एक खुलासा सर्वांसाठी करतो. मी नगर जिल्ह्यातील संगमनेर या दिव्य गावात राहतो. इथे इंटरनेट कनेक्शनची सदैव बोंब असते. त्यामुळे कधी कधी उत्तरास उशीर होईल. गैरसमज नसावा, ही विनंती.

द-बाहुबली 15/07/2015 - 19:56
सर, सध्य परिस्थीतीमधे संपुर्ण राज्यातच विज अन नेट बाबत अशी बिकट परिस्थीती निर्माण झाली तरी आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे प्रतिसादास विलंब झाल्यास नक्किच गैरसमज होत नाही(जर ऑनलाइन दिसत नसाल तर). तैसेच पोटतिडकेने चर्चा पेक्षा मुद्देसुद चर्चा हीच आमची डिमांड हाये.
आता, गोची अशी कि विद्यार्थ्यांना मी आवडायला विद्यार्थी तर पाहिजेत ! तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात
जे ब्बात, आता तुमच्या लक्षात आले असेल... विषय सरळपणे का बोलायचा नाही ते :)

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास 15/07/2015 - 22:23
हाॅ हाॅ हाॅ हाॅ हाॅ ! "तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात" इथेही एक दुरुस्ती करतो. "कॉलेजात" ऐवजी "भारतात'' वाचावे !! आणि "मुद्देसुद चर्चा" हाच एक "मुद्देसुद मुद्दा" आहे, ते मान्यच !

सुधीर 15/07/2015 - 20:04
तुमच्या ब्लॉगवर सगळे लेख आहेतसे वाटते. तरीही जस जसा वेळ मिळेल तसा मिपावर लेख आणि चर्चा वाचेनच... स्टिव्हन कव्हींनी तत्त्व आणि मूल्यावर सुंदर भाष्य केलंय. ते म्हणतात, "तत्त्व ही कालातीत असतात आणि केलेल्या कृतीचे परिणामही तत्त्वांना अनुसरून असतात. पण मूल्यांचं तसं नाही, चोर-दरोडेखोरांनाही मूल्य असतात. म्हणून मूल्यांची जोपासना ही योग्य तत्त्वांच्या चौकटीत व्हायला हवी." पुढे त्यांनी असेही म्ह्टले आहे, "तत्त्वांची समज जितकी जास्त तितका आपल्या कृती करण्याच्या वा निर्णय घेण्याच्या क्षमतेतला स्वाभाविकपणा जास्त. सभोवतालचं विश्व समजून घेण्याच्या माणसाच्या मर्यादेमुळेच सगळीच्या सगळी तत्त्वे समजून घेता येतीलच असे नाही." असो, दरवेळेला प्रतिसाद द्यायला जमलं नाही तरी चर्चा, मतभेद चालू राहू द्या. तेवढेच नवीन विचार समजत आहेत.

In reply to by सुधीर

निरन्जनदास 15/07/2015 - 22:31
सुधीर धन्यवाद. ब्लॉगवर आहेत लेख पण इथे ते आणल्यामुळे फार उत्तम चर्चा होते आहे. स्टिव्हन कव्हींचं Knowledge workerही संकल्पना मस्त आहे. पण तुम्ही येत चला.

गामा पैलवान 18/07/2015 - 01:33
निरन्जनदास, अतिशय मोजक्या शब्दांत अगदी समर्पक वर्णन आलंय. फक्त एक वाक्य जरा समजावून सांगावं ही विनंती : >> वर्ण-जात ही नियामक तत्त्वे असताना ती सारतत्त्वे किंवा द्रव्य ठरवली गेली की वर्ण-जात हीच मुख्य तत्त्वे बनतात. जात ही जन्माने मिळते आणि ती कधीच बदलत नाही. याउलट वर्ण म्हणजे माणसाचा कल असतो. हा प्रयत्नांद्वारे बदलता येतो. तर वर्ण आणि जात दोन्ही नियामक तत्त्वे कशी काय? मुळातून 'नियामक तत्त्वे' म्हणजे नक्की काय? ही संज्ञा जरा विस्कटून सांगावी. असो. लेखात एक खुसपट काढायचंय म्हणून काढतो. लेखातलं हे विधान पाहूया : >> संस्कृतमधील 'तत्त्व' संज्ञा 'तत्' या सर्वनामाला भाववाचक 'त्व' प्रत्यय लागून 'तत्त्व' हे नाम होते. त्यापासून >> तत्त्वनिष्ठ, तत्त्ववादी, तात्त्विक, तत्त्वेन/ तत्त्वत: (वास्तवात), तत्त्ववित् (ज्ञाता), तत्त्वमसि हे इतर शब्द बनतात. या साऱ्यांत तत्त्वमसि हा शब्द वेगळा आहे. 'तत्त्व' हा शब्द त्याचा गाभा नाही. कारण त्याची फोड 'तत्त्व + मसि' अशी नसून 'तत् + त्वम् + असि' अशी आहे. असं असलं तरीही यांतील तत् या पदातून परत तत्त्वाकडेच निर्देश होतो. लेखाबद्दल धन्यवाद ! :-) आ.न., -गा.पै.
तत्त्वाचा 'ते'पणा
- श्रीनिवास हेमाडे  

रिकामी घंटा, लोलक गायब

तिमा ·

तिमा 13/07/2015 - 11:32
लंबक बरोबर शब्द आहे, पण नाटकांत वापरलेला नाही.

नाखु 13/07/2015 - 11:37
असेल तर या लंबकापासून लांबलेलेच बरे!!!

In reply to by पैसा

कोणी फुकट दाखवत असेल तरच बघा टाइमपास म्हणून दिडक्या खर्च करण्याची अजिबात गरज नाही. संजय मोने ने चांगले काम केले आहे ( ते काय तो करतोच.) तेवढ्यासाठी उठून नाटक बघायला जायची गरज नाही. (पैसे घालवून वाळक्या शेंगा बघून आलेला) पैजारबुवा,

तिमा 13/07/2015 - 11:32
लंबक बरोबर शब्द आहे, पण नाटकांत वापरलेला नाही.

नाखु 13/07/2015 - 11:37
असेल तर या लंबकापासून लांबलेलेच बरे!!!

In reply to by पैसा

कोणी फुकट दाखवत असेल तरच बघा टाइमपास म्हणून दिडक्या खर्च करण्याची अजिबात गरज नाही. संजय मोने ने चांगले काम केले आहे ( ते काय तो करतोच.) तेवढ्यासाठी उठून नाटक बघायला जायची गरज नाही. (पैसे घालवून वाळक्या शेंगा बघून आलेला) पैजारबुवा,
वरील शीर्षक माझे नसून एका कल्पक नाटककाराच्या डोक्यातून निघालेले हे घोषवाक्य आहे. नाटकाचे नांव आहे 'शेवग्याच्या शेंगा'. नाटकात विस्तार केलेली मध्यवर्ती कल्पना, 'एकटेपणा', खूपच चांगली आहे. स्वाती टिपणीस, संजय मोने सारखे गुणी कलाकार आहेत. पण.... रविवारी दुपारी आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात स्थानापन्न झालो आणि थोड्याच वेळांत, आमच्या मागे एक ग्रुप येऊन बसला. बसल्या क्षणापासून त्यांचा कलकलाट चालू झाला. त्यांत ते सहा जणांची सेल्फी काढत होते. आम्ही आपले, नाटक सुरु झाल्यावर तरी ही बडबड संपणार की नाही, या विवंचनेत होतो. नाटक सुरु झाले, कादंबरी कदमने स्टेजचा ताबा घेतला.

२. भानावर येण्यापूर्वी

निरन्जनदास ·

पैसा 29/06/2015 - 19:29
लक्षात येतंय.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.

In reply to by पैसा

निरन्जनदास 29/06/2015 - 21:54
खरे आहे तुमचे म्हणणे. निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजायला हरकत नसावी. बहुतेकजण 'बेभान' असतात. गोची अशी आहे की "आपण बेभान आहोत'' याची जाणीव त्यांना असू शकते, पण ते ''भानावर येण्यास'' तयार नसतात. पण तसा भास देण्यात ते यशस्वी होतात, इथे त्यांची आणि आपली, म्हणजे प्रेक्षकांची गफलत होऊ शकते. म्हणून ''साव ऽ ऽऽ धान ! "

In reply to by निरन्जनदास

पैसा 29/06/2015 - 22:10
काही जणांना आपण भानावर आहोत असा आत्मविश्वास असतो, पण दुरून पाहणार्‍याला काही वेगळंच दिसतं. The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts. रसेल आठवला. दु:खनिरोधः याबद्दल वाचायला आवडेल.

सुधीर 29/06/2015 - 21:27
'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' आणि 'हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे'. हे शेवटचे दोन पॅरा आवडले.

@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. >> अप्रतिम! वाचनखूण साठवलि गेली आहे. :)

सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) पुढे कधी तरी निवांत वेळ मिळाला, तर परत एकदा व्यवस्थित, तन-मन एकत्र करून आणि मनन-चिंतनासाठी वेळ मिळाला तर, वाचायचा विचार आहे.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 30/06/2015 - 10:11
सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) हेच म्हणतो. मुळात माझे मन तत्वज्ञान सारख्या गंभीर विषयात रमत नाही. वाचले पण फारसे समजले नाही. (स्वगत-- बाप रे लोक इतका गूढ आणि खोल विचार करतात) आमची पट्टी काळी दोन. पांढरी पाच कशी झेपणार? त्यामुळे सध्या पास.

In reply to by पैसा

सुबोध खरे 30/06/2015 - 10:41
पैसा ताई हे असेच काहीतरी मोठ्या प्रमाणात मनोविकार शास्त्रात होतं. म्हणून आमचे ब्रिगेडियर पेठे सर(मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली मी काही महिने काम केले) मला म्हणाले तू मनोविकार शास्त्रापेक्षा( PSYCHIATRY) क्षकिरण शास्त्र( RADIOLOGY) हा विषय घे ( SUBJECTIVE पेक्षा OBJECTIVE) घे. ते तुला जास्त चांगले जमेल. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला तत्त्वज्ञानाबद्दल आदर आहे पण ते मला झेपत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील "डिके" सारखी माझी गत आहे. आपला शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस)

In reply to by सुबोध खरे

पैसा 30/06/2015 - 10:48
:) तुम्हाला आणि निरन्जनदासांनाही एक शंका विचारते. मी साधे म्हणून वाचले आणि मला या लेखातले बरेच भाग कळले. जे कळले नाहीत त्यासाठी मी निरन्जनदासांना हळूहळू विचारीनच. पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?

तुडतुडी 30/06/2015 - 12:38
पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?>>> मुळात आत्मभान येणे , 'स्व' ची जाणीव होणे हे भयानक काहीतरी आहे असंच ९०% लोकांचं मत असतं . ज्याला त्याची आवड असते त्यांना इतर लौकिक गोष्टींमध्ये रस वाटत नाही . कारण त्यातला फोलपणा त्यांना समजलेला असतो . परंतु इतरांना मात्र हे डिप्रेशन किंवा औदासिन्य वाटतं . त्यांनी स्वतः विवेकानंद किवा तत्सम वाचल्याशिवाय त्याचं महत्व समजणार नसतं .

निरन्जनदास 01/07/2015 - 18:03
सुहृद मित्र सुबोध, पैसा आणि तुडतुडी, तुम्ही चर्चेचा श्रीगणेशा केला हे अतिशय छान. हे पाहा, आता एक समस्या समजावून घेत येते का ते पाहू. प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे. तत्त्वज्ञान आणि तत्त्वभान यात मी व्यावसायिक तत्त्ववेत्ता (Professional Philosopher म्हणजे तत्त्वज्ञानाचा शिक्षक ) म्हणून ढोबळमानाने कसा फरक करतो आहे, तर तत्त्वज्ञान ही शिकण्याची तांत्रिक गोष्ट आहे तर तत्त्वभान महणजे ही तांत्रिक गोष्ट कशी शिकायची हे शिकायचे आहे. हा काही अंशी प्रशिक्षणाचा खेळ आहे. या खेळाचा मी एक प्रशिक्षक आहे, असे समजू. हा खेळ, त्याचे नियम समजावून घेऊन आपण खेळलो तर फार मजा येईल. हा नियम अर्थात प्रत्येक खेळाला लागू आहे. अगदी प्रेमाच्या खेळासह! पण नियम समजावून न घेता खेळायला जो जाईल त्याचा गोंधळ होणारच. तेच पैसा जे उदाहरण देतात त्यातील माणसाबाबत घडले असावे. शिवाय त्या म्हणतात "तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला." आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणतो, " हे सगळे - म्हणजे तत्त्वज्ञानाचे वाचन आधी बंद कर" आता हे चमत्कारिक आहे. "तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?" याचे स्वतंत्र उत्तर "आहे/नाही" असे दोन्ही देता येईल. तुम्ही कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान वाचता, निर्माण करता यावर तुमची मानसिकता अवलंबून राहील. काफ्का, कामु वाचाल तर निराशा वाटू शकते. मी नववीत म्हणजे १४ व्या वर्षी जी ए वाचायला सुरुवात केली. रमलखुणा वाचून नियतीवाद घुमू लागला. समजत नव्हतं. पण का समजत नाही, म्हणून पिच्छा पुरवला आणि तत्त्वज्ञानाचा खजिना गवसला. निराशा टाळली. पण म्हणून खूप आनंद झाला असे नाही. अजूनही जी ए वाचतो, आत कुठेतरी नवीन डोळा उघडतो! वि आ बुवा, ठणठणपाळ, पु. ल. वाचाल तर सगळा ताण जाईल. आपण सारेजण तत्त्वज्ञान समजावून घेऊ. मलाही तुमच्यामुळे नव्या गोष्टी कळतील की. सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.

In reply to by निरन्जनदास

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:46
अभिनिवेशरहित लेखन आणि हा प्रतिसाद देखील खूप आवडला..
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
आणि
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.
हे मस्तच.. :) असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;) (नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )

In reply to by अस्वस्थामा

निरन्जनदास 02/07/2015 - 17:54
"सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता." या विधानात आणखी थोडी दुरुस्ती करतो. ती अशी : सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, मगच प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करता येईल. ती दुरुस्त झाली की आहेच ती दामटायला तयार ! ; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञान जाणून घ्यावयाचे तर तत्त्वज्ञानाची साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, ही साधने कोणती याचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग कोणतेही तत्त्वज्ञान अवघड राहणार नाही, होता होईल, तितके ते आकलनशक्तीच्या कह्यात येईल. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानुसार संथ गतीने आकलनशक्तीही विकसित होत राहील..... मग, तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक विचारविश्वातून तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. सरांना भेटायला मी उत्सुक आहे.

अर्धवटराव 01/07/2015 - 21:19
असं काहिसं म्हणायचं आहे का आपल्याला? तसं असल्यास विश्लेषणाची प्रेरणा हिच मनुष्य शरीराला इतर प्राण्यांपासुन वेगळं करते ??

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 02/07/2015 - 18:09
बरोबर ! विश्लेषण ही बौद्धिक कृती निखळ मानवी घटना आहे. बुद्धि (Reason), आत्मभान (Self awarness) आणि करुणा (Compassion) ही तीन वैशिष्ट्ये माणसाची लक्षणे आहेत. निव्वळ बुद्धिमान माणूस कितीही अधम पातळीवर जाऊ शकतो, याची उदाहरणे देण्याची गरज नाही. ज्याला आपण काय करीत आहोत, याची जाणीव असते तोच करुणाभाव विकसित करतो. येशूचं स्मरण केलं तर काय मिळतं, " हे ईश्वरा, त्यांना माफ कर ते काय करीत आहेत, हे त्यांना कळत नाही !! " करुणाहीन बुद्धि हिंसेशी मैत्री करते ! करुणा असेल तर आणि तरच मानवतेचा उदय शक्य होतो.

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:49
अजून एक, तुमच्या लेखांमध्ये पुढच्या मागच्या लेखनाचा दुवा टाकता आला तर पहावे. तसेच धागा जर दखल पात्र झाला तर नवीन लेख आलेले लक्षात येईल इतरांच्यापण. (आम्हाला खोदकाम करावे लागले दुसर्‍या भागासाठी. ) (सा.सं. बघा जरा. :) )

मी पहिल्यांदा हे कबुल करु इच्छितो की या विषयावर बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही. कारण या विषयाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास मी केलेला नाही. मी खाली जी काही विधाने करणार आहे ती केवळ माझ्या शंका निरसन करण्यासाठीच केली आहेत. ती विधाने सत्य आहेत, किंवा मी म्हणतो ते बरोबरच आहे असा कोणताही दावा मी करत नाही.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे
जर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.) वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का? यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्‍या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते.
मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. ) माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मराठी_माणूस 06/07/2015 - 12:27
माझ्याही मनात असे विचार आले होते . तुम्ही ते व्यवस्थित शब्दात मांडले आहेत. विशेष करुन प्राण्यांचा आत्मभानाचा मुद्दा. कदाचीत , प्राण्यांना देखील आपल्या पेक्षा वेगळ्या प्रकारचे भान असेल जे आपल्या समजण्या पलीकडे असेल . जसे की , आपण एकमेकांशी भाषेच्या माध्यमातुन संवाद साधतो , प्राणी सुध्दा एकमेकांशी संवाद साधतात जो आपण समजु शकत नाही. हेमाडे सरांच्या उत्तराची प्रतिक्षा आणि उत्सुकता.

In reply to by मराठी_माणूस

निरन्जनदास 07/07/2015 - 14:38
हं, हे ही फार चूक नाही. प्राण्यांना भान नसते, असे नाही. पण ते 'आत्मभान' नसते. म्हणजे मानवी आत्मभान ज्या स्वरूपाचे असते, त्या स्वरूपाचे नसते. समाज, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी मानवी आविष्कार केवळ मानवी आत्मभानच निर्माण करू शकते, प्राणिज भान नव्हे. समाज आणि समूह, टोळी, थवा, कळप यात आपण फरक का करतो ? कारण यातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या जीवांना लागू आहे. अगदी फार काय पण खुद्द ही प्रस्तुत चर्चा फक्त मानव आणि केवळ मानवामध्येच चालू आहे, यापेक्षा वेगळा पुरावा कशाला ? माणसाला भाषा असेल काय ? त्याचे संवादाचे माध्यम कोणते ? अशी चर्चा कोणत्याही प्राण्यात चालू नाही, माणसात चालू आहे ! प्राण्यांचा अभ्यास माणूस करतो, प्राणी माणसाचा करीत नाहीत. त्यांना परंपरा नसते, कारण स्मृती नसते. परिणामी ते केवळ जनन करण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. माणसाची स्मृती इतकी ताणली गेली की त्याला गतजन्मीचे आठवते !!! पुढे, अबब !!!! म्हणावे असे अनेक जन्माचे आठवते. श्रीकृष्ण तोच दावा करतो. अहो, जन्म, पुनर्जन्म, त्याचे चक्र, त्यातून मोक्ष हे आम्ही निर्माण केलेले महाजाल आहे ! प्राण्यांनी नाही. पण छान, चांगली भरीव चर्चा या निमित्ताने होते, याचे समाधान. मराठी माणसाला विचार केलाच पाहिजे बरं .

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास 07/07/2015 - 11:29
पैजारबुवा, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.. तुम्हाला प्रतिसाद देण्यास उशीर झाला. आणि आता, अनुक्रमे जाऊ. हे पाहा, मी पहिल्या लेखातच असे म्हंटले आहे की तत्त्वज्ञानावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याचे कारण प्रत्येक 'जन' काहीतरी दृष्टीकोन बाळगत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी बोलू शकताच. आणि मुळात हा विषयच असा आहे की प्रत्येक वेळी जगण्याचा नवा पैलू समोर आणि सामोरा येतो. त्यामुळे कितीही "परिपूर्ण' दृष्टीकोन मांडला तरी काहीतरी उरलेले असतेच. खरे तर त्यातूनच 'ईश्वर' जन्माला येतो. अधेमध्ये ईश्वर येत राहील.पण ते असो,
निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा?
यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे. बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण.... निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे. आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला. आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते.
हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ? आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर ! कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात. कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.) मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ? अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू. मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू. तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ? निरंजनदास

In reply to by निरन्जनदास

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद, उत्तरावर विचार करतो आहे. ज्या शंकांची उत्तरे मिळाली नाहीत ती मिळवण्यासाठी मालिका वाचत राहीन, पैजारबुवा,

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 19:20
नैसर्गीक घटनांचा अन्वयार्थ लावणं, त्याला निर्मीती वा विनाशाची लेबलं लावणं हा जर आत्मभानाचा अविश्कार असेल तर तो माणसात निसर्गाकडुनच आलाय. मानवाला 'निर्मीती' ठाऊक आहे पण निसर्गाला नाहि असं होणार नाहि. जे घडतय ते केवळ ट्रान्फोर्मेशन असेल (आणि ते तसं आहेच) तर मानवी भानाला जाणवणारी निर्मीती/विनाश वगैरे देखील केवळ क्रिया आहेत. आणि जर मानवी भान सत्य असेल तर ते निसर्गात देखील ओतप्रेत भरलं आहे. निसर्गातल्या क्रिया विनाउद्देश असु शकतात पण भानरहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 07/07/2015 - 21:31
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता, आणि असा
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही. अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 22:48
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,
असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्‍या (किंवा जाणवणार्‍या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 08/07/2015 - 09:33
फारच छान ! आवडलं. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय आभारी आहे. तुम्ही चालना देणारे म्हणणे मांडले आहे. आता, आपण तुमच्या मांडणीनुसार अनुक्रमे जावू. १.
माणूस निसर्गाची निर्मिती आहे
, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ? २.
माझी निसर्गाची संकल्पना फार मर्यादीत आहे
, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी. ३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित
म्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी. ४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू. ५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे. ६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 08/07/2015 - 16:42
१)
म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?
ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि. २) निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात. ३) अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा. ४) धन्यवाद ५) अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल. ६) मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 09/07/2015 - 16:25
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे :
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 09/07/2015 - 18:05
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे
अशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात.
तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.

In reply to by निरन्जनदास

राही 07/07/2015 - 23:29
इतके सुंदर विवेचन! " निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. निसर्गाला हेतू नाही, त्याला आत्मभान नाही... नेमकी वाक्ये. फक्त एक शंका आहे, ती पुन्हा कधीतरी. आत्मभान हा माझा आवडता विषय आणि परवलीचा शब्द आहे. उत्सुकतेने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे.

निरन्जनदास 08/07/2015 - 16:15
हं, आपण नावच मितभाषी घ्यायचं आणि लोकांना "और आन्दो" म्हणायचं ! मजा करताय राव तुम्ही!!

मदनबाण 08/07/2015 - 16:27
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. हे देहभान असे हवे ? "आत्मभान" हे आत्म्याशी आणि त्या अनुशंगाने परमेश्वराशी असते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

निरन्जनदास 08/07/2015 - 16:56
नाही, देहभान नाही. आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. परमेश्वराशी तर नाहीच नाही. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? कृपया वाचा.

In reply to by निरन्जनदास

मदनबाण 09/07/2015 - 13:58
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. असण्याची जाणीव हे चेतना (consciousness) असल्यामुळे संभव होते ना ? आत्म्या शरीरात असल्यानेच चेतनेचे अस्तिव असते आणि म्हणुनच मनुष्या देहातुन प्राण निघुन गेल्यावरच शरीर संपूर्णपणे अचेतन होते. त्यामुळे असण्याची जाणीव होण्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? हो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...

In reply to by मदनबाण

निरन्जनदास 09/07/2015 - 16:29
तुम्ही आत्मा आहेच, असे गृहीत धरत आहात. ते गृहीत न धरता चेतनेचे स्पष्टीकरण देता येते का ? हा प्रश्न आहे. पुढील काही लेखात तुमच्या शंकाची उत्तरे मिळू शकतील. थोडी वाट पहावी, ही विनंती.

In reply to by बॅटमॅन

निरन्जनदास 09/07/2015 - 16:33
यातला साधा प्रश्न असा आहे की मानवेतरांना आत्मभान आहे की नाही, हे तुम्ही मानव बोलत आहात, मानवेतर नाही. तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही ! आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव हे विसरलो की गडबड होते.

In reply to by निरन्जनदास

बॅटमॅन 09/07/2015 - 16:43
तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !
हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत? मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 09/07/2015 - 17:06
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव मानवेतर प्राण्यांना एखाद्या कृतीत धोका आहे हे कळलं तर ते परत तीच चूक करतांना दिसत नाहीत. ही ज्ञानात्मक जाणीव नाही का? मानव अशा चुका वारंवार करतांना दिसतो.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 09/07/2015 - 16:43
सहमत. फक्त मनुष्याला आत्मभान आहे याच्या पुष्ट्यर्थ लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे नाही. कदाचित मनुष्य ज्या उलाढाली आज करतोय ते पाहून इतर प्राणी मनातल्या मनात हसतही असतील आणि म्हणत असतील की "बाबारे, हे सगळे उद्योग करून झालेत आमचे. शेवटी चार मूळ भावनांपलिकडे काहीच नाही हे आम्हाला कळलंय. म्हणून शांतपणे जगत असतो. सगळे निसर्गनियम व्यवस्थित पाळून. तूच अशांत आहेस कारण तू जस्ट अभीच आया है ज्युनिअर..." आता म्हणा ह्याला काही पुरावा आहे काय? तर असं नाहीये ह्यालाही काही पुरावा नाहीये. मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आलाय ते मला कायमच डोक्यात गेलेलं आहे. अरे चार मूळ भावना नियंत्रित करू शकत नाही तो कसा काय सर्वश्रेष्ठ?

गामा पैलवान 09/07/2015 - 20:09
निरन्जनदास, आपला लेख व संदेश वाचले. काही विधानांवर चर्चा करेन म्हणतो. १. >> पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त >> समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! पटलं नाही. हा दावा खरा असेल तर भक्तीमार्गी संत सगळ्या सर्वदेशी, सर्वकाळी, सर्वलिंगी, सर्वजात, सर्ववयीन कसे आढळून येतात? ते एका मूठभरांच्या गटात दाखल व्हायला हवेत ना? भक्तिमार्ग वेदविरोधी नाही. २. >> लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, >> व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची >> संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता >> येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते. असहमत. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करणारे काहीही नाही. अपवाद करायचाच झाला तर फक्त ५१ व्या कलमाचा किंचित प्रमाणावर करता येईल. त्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांकडे ढोबळमानाने निर्देश आहे. भारतीय जनमानसास अधिकारांपेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे उपरोक्त विधान भारताच्या संदर्भात निरर्थक आहे. ३. >> निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. हे फार धाडसी विधान आहे. सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यास दूर आहे. त्यामुळे खग्रास सूर्य्ग्रहानाच्या वेळेस चंद्रबिंब सूर्यबिंबास अचूकपणे झाकतं. आता हे इतकं प्रमाण आपोआप उत्पन्न झालं का? पृथ्वीवरील वातावरणात प्राणवायूचं प्रमाण २०% आहे. ते जरासं वाढून २२% झालं तर वनस्पती उत्स्फूर्तपणे पेट घेतील. हे प्रमाण निसर्गत: आढळून येतं. हेही आपोआप झालं का? या घटनांचा अर्थ काय लावायचा? निसर्ग रचना करतो आहे की नाहीये? ईश्वराने सृष्टी (=निसर्ग) उत्पन्न केली असा लावावा का? आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 11/07/2015 - 18:16
निरन्जनदास, >> त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. एक शंका आहे. मी जे खातो तो आहार माझं शरीर माझी परवानगी न घेता पचवून टाकतं. अन्नपचन ही एक नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ती जिथे होत असते त्या शरीर नामे पिशवीला त्या क्रियेचं भान नाहीये. म्हणजेच मला आत्मभान असलं तरी माझ्या शरीराला मात्र आत्मभान नाही. तर मग मी माझ्या शरीराहून वेगळा मानावा का? तुमची मते ऐकायला आवडतील. आ.न., -गा.पै.

निरन्जनदास 13/07/2015 - 16:24
बॅटमॅन आणि संदीप मित्रहो, तुमच्या चर्चेतून सिद्ध होणारी एकच गोष्ट आहे की तुम्ही भूतदयावादी आहात ? तुम्हाला प्राण्यांची काळजी आहे. प्राण्यांच्या वतीने तुम्ही बुद्धिमान मनुष्यप्राणी बोलत आहात. तुमचे दावे 'बोलाची कधी बोलाचाच भात' असे होत आहे. तुमच्याशी स्वतःच्या भावना बोलणारा प्राणी भेटला तर मी त्यास भेटण्यास उत्सुक आहे. तथाकथित, अकथित, कथित, थकीत इत्यादी बुद्धिवाद्याचे सारे प्रकार केवळ माणसाचेच असतात, प्राण्यांचे नाही. अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. आता, प्राण्यांनाच थेट माझ्याशी बोलू द्या . मग आपण बोलू.

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 13/07/2015 - 16:52
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. मानवाप्राण्याचा सर्वात मोठा भ्रम तो हाच. आहारनिद्राभयमैथूनच्या पलिकडेही अनेक प्राणी अनेक भावना दाखवतात. माणसांपेक्षा प्राण्यांचे भवतालच्या निसर्गाबद्दलचे ज्ञान कैक पटीने जास्त असते. (भूकंप व सुनामी यापुर्वीचे प्राण्यांचे व्यवहार, योग्य मार्ग शोधत आपल्या मूळ ठिकाणी परतणे, इत्यादी.) प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना कसलेच ज्ञान नाही असे म्हणणे ही आत्मप्रौढी झाली. एखादा आदीवासी भले आपल्यासारखी चार बुकं शिकला नसेल पण त्याच्याकडे आपल्यापेक्षा वेगळे ज्ञान खचितच असेल आणि ते आपल्या चार बुकांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. आपण ज्याप्रकारे व्यवहार करतो तसे व्यवहार न करणार्‍यांना गावंढळ व आडाणी समजणे हे स्वतःला आधुनिक समजणार्‍या माणसाच्या अहंकाराचे प्रथम लक्षण आहे. ज्या पद्धतीने पाश्चात्त्य देशातील पांढर्‍या लोकांना आफ्रीकी वंशाचे लोक हे आपल्याच मनुष्यवंशाचे वाटतच नव्हते, त्याप्रमाणेच इतर श्वापद ही चार भावनांपलिकडे काहीच राखत नाहीत असे मानणे आहे. प्राण्यांनी तुमच्याशी बोलले तरच तुम्हाला त्यांचे काय ज्ञान आहे/नाही हे समजेल असं तुमचं म्हणणं विचित्र आहे असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

डांगे सरांचे म्हणणे बरोबर वाटते. विशेषत: प्राणी ज्या शांतपणे मृत्यू ला सामोरे जातात ती शक्ती मिळवण्या साठी मनुष्याला अपार कष्ट करावे लागतात. अजूनहि बरीच उदाहरणे देता येतील मनुष्य हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा मान्य करता येणार नाही. पैजाराबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

संदीप डांगे 13/07/2015 - 17:25
धन्यवाद पैजारबुवा, मनुष्याने स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवून, निसर्गापासून वेगळा ठरवून निसर्गातून आपसूक मिळणार्‍या मौल्यवान ज्ञानाला दरवाजे बंद केलेत असं कधी कधी वाटतं. माणसाने आजवर जी काही प्रगती, विकास केलाय तो निसर्गाचेच निरिक्षण करून/त्याची कॉपी मारून केलाय. इतर प्राण्यांना तसे करण्याची काही आवश्यकता वाटली नसावी कारण उपजतच त्यांना मनुष्यापेक्षा जास्त क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. त्यांचे जगणे मनुष्यप्राण्यापेक्षा नक्कीच मजेदार आहे असे वाटते.

मराठी_माणूस 13/07/2015 - 17:11
खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता मधील ह्या लेखातील आहेत http://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/.
टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे

निरन्जनदास 13/07/2015 - 20:55
माफ करा, पुन्हा तीच चूक घडते आहे. प्राण्यांना भावना आहेत आणि त्यांना भाषा आहे, म्हणून त्यांना संस्कृती निर्माण करता येते, असे नाही. माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि कितीएक विज्ञाने निर्माण केली. साधी गोष्ट सौंदर्यशास्त्र हा भावनांचा आविष्कार आहे आणि भाषाशास्त्र, अर्थनिर्धारणशास्त्र इत्यादी भाषेचे. प्राणी हे करू शकत नाहीत. 'प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते' हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या अवैध आहे. तुम्ही 'प्राण्यांना संवादाची एक त्यांच्यापुरती पद्धती असते' असे म्हणू शकता फार तर. आता, तुम्ही जर असे म्हणाल की त्यांच्यातही ते असतेच, तर बोलणेच खुंटले !! दुसरे, तुम्ही आदिवासी मध्येच कुठून आणले ? ती माणसे आहेत, त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे. ते विविध प्रकारे व्यक्त करतात, त्यांना कमी लेखणे चूकच आहे. हे, पहा, आपण काय पाहत आहोत; तर एकूण प्राणी जगतात माणूस हा प्राणी वेगळा कसा, का आहे ते ! (त्यात जगातले सगळे आदिवासी येतात ) माणसचे वैशिष्ट्य : बुद्धी, आत्मभान आणि करुणा. हे प्राण्यात नसते, हे कृपया लक्षात घ्या. ते अविकसित आहेत. आजचा सर्वात प्रगत प्राणी केवळ मनुष्य. आता, मराठी माणसाने काय लक्षात घ्यावे ; तर ते हे की पशु-पक्ष्यांना माणसापेक्षा जास्त तीव्र इंद्रिय असेलही. पण माणूस इंद्रियांच्या दृष्टीने पाहता अतिशय मर्यादित आहे. म्हणूनच त्याने इंद्रियांचा विस्तार केला. जसे कि हातोडा हा हाताचा विस्तार आहे, दुर्बीण हा डोळ्याचा , फोन-मोबाईल हा कानाचा इत्यादी. असा विस्तार प्राणी करू शकले का ? विज्ञान-तंत्रज्ञान (इंटरनेट मानवी आहे. प्राणिज नाही. ) हा मानवी ज्ञानाचा, त्याच्या अनंत मर्यादांचा विस्तार आहे. माणूस आपल्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. 'मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते' पण कामापुराताच, माणूस बिनकामाचे किती फालतू संवाद करतो ! किती रद्दी निर्माण करतो? शेवटचा मुद्दा प्राणी माझ्याशी बोलले तर त्यांना माझ्या भाषेतच बोलावे लागेल. मी त्यांच्या भाषेत कसा बोलणार? विनोद म्हणून ची ची चू चू ठीक आहे. अर्थात तो विनोदही आपणच करतो. प्राण्याची भाषा ही म्हणजे प्राण्यांची संवादाची रीत त्यांची त्यांच्यापुरती खासगी असते. आणि भाषा खासगी नसते. कोणतीही भाषा जर ती भाषा असेल तर ती सार्वजनिकच असते. म्हणूनच कोणत्याही माणसाला - मराठी माणूस - धरून कोणतीही भाषा शिकता येते. एकजण दुसऱ्याची भाषा शिकू शकतो. प्राणी माणसाची भाषा शिकत नाहीत. ते ध्वनी ओळखतात. आता, कृपया तिन्ही लेख आपण प्रत्येकांनी एकामागे एक असे वाचावेत, सुटे वाचू नयेत. शक्य तो प्रिंट काढून समोर ठेऊन वाचावेत. ही विंनती. आता, आपण पुढील लेखाकडे जाऊ.

पैसा 29/06/2015 - 19:29
लक्षात येतंय.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.

In reply to by पैसा

निरन्जनदास 29/06/2015 - 21:54
खरे आहे तुमचे म्हणणे. निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजायला हरकत नसावी. बहुतेकजण 'बेभान' असतात. गोची अशी आहे की "आपण बेभान आहोत'' याची जाणीव त्यांना असू शकते, पण ते ''भानावर येण्यास'' तयार नसतात. पण तसा भास देण्यात ते यशस्वी होतात, इथे त्यांची आणि आपली, म्हणजे प्रेक्षकांची गफलत होऊ शकते. म्हणून ''साव ऽ ऽऽ धान ! "

In reply to by निरन्जनदास

पैसा 29/06/2015 - 22:10
काही जणांना आपण भानावर आहोत असा आत्मविश्वास असतो, पण दुरून पाहणार्‍याला काही वेगळंच दिसतं. The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts. रसेल आठवला. दु:खनिरोधः याबद्दल वाचायला आवडेल.

सुधीर 29/06/2015 - 21:27
'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' आणि 'हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे'. हे शेवटचे दोन पॅरा आवडले.

@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. >> अप्रतिम! वाचनखूण साठवलि गेली आहे. :)

सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) पुढे कधी तरी निवांत वेळ मिळाला, तर परत एकदा व्यवस्थित, तन-मन एकत्र करून आणि मनन-चिंतनासाठी वेळ मिळाला तर, वाचायचा विचार आहे.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 30/06/2015 - 10:11
सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) हेच म्हणतो. मुळात माझे मन तत्वज्ञान सारख्या गंभीर विषयात रमत नाही. वाचले पण फारसे समजले नाही. (स्वगत-- बाप रे लोक इतका गूढ आणि खोल विचार करतात) आमची पट्टी काळी दोन. पांढरी पाच कशी झेपणार? त्यामुळे सध्या पास.

In reply to by पैसा

सुबोध खरे 30/06/2015 - 10:41
पैसा ताई हे असेच काहीतरी मोठ्या प्रमाणात मनोविकार शास्त्रात होतं. म्हणून आमचे ब्रिगेडियर पेठे सर(मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली मी काही महिने काम केले) मला म्हणाले तू मनोविकार शास्त्रापेक्षा( PSYCHIATRY) क्षकिरण शास्त्र( RADIOLOGY) हा विषय घे ( SUBJECTIVE पेक्षा OBJECTIVE) घे. ते तुला जास्त चांगले जमेल. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला तत्त्वज्ञानाबद्दल आदर आहे पण ते मला झेपत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील "डिके" सारखी माझी गत आहे. आपला शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस)

In reply to by सुबोध खरे

पैसा 30/06/2015 - 10:48
:) तुम्हाला आणि निरन्जनदासांनाही एक शंका विचारते. मी साधे म्हणून वाचले आणि मला या लेखातले बरेच भाग कळले. जे कळले नाहीत त्यासाठी मी निरन्जनदासांना हळूहळू विचारीनच. पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?

तुडतुडी 30/06/2015 - 12:38
पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?>>> मुळात आत्मभान येणे , 'स्व' ची जाणीव होणे हे भयानक काहीतरी आहे असंच ९०% लोकांचं मत असतं . ज्याला त्याची आवड असते त्यांना इतर लौकिक गोष्टींमध्ये रस वाटत नाही . कारण त्यातला फोलपणा त्यांना समजलेला असतो . परंतु इतरांना मात्र हे डिप्रेशन किंवा औदासिन्य वाटतं . त्यांनी स्वतः विवेकानंद किवा तत्सम वाचल्याशिवाय त्याचं महत्व समजणार नसतं .

निरन्जनदास 01/07/2015 - 18:03
सुहृद मित्र सुबोध, पैसा आणि तुडतुडी, तुम्ही चर्चेचा श्रीगणेशा केला हे अतिशय छान. हे पाहा, आता एक समस्या समजावून घेत येते का ते पाहू. प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे. तत्त्वज्ञान आणि तत्त्वभान यात मी व्यावसायिक तत्त्ववेत्ता (Professional Philosopher म्हणजे तत्त्वज्ञानाचा शिक्षक ) म्हणून ढोबळमानाने कसा फरक करतो आहे, तर तत्त्वज्ञान ही शिकण्याची तांत्रिक गोष्ट आहे तर तत्त्वभान महणजे ही तांत्रिक गोष्ट कशी शिकायची हे शिकायचे आहे. हा काही अंशी प्रशिक्षणाचा खेळ आहे. या खेळाचा मी एक प्रशिक्षक आहे, असे समजू. हा खेळ, त्याचे नियम समजावून घेऊन आपण खेळलो तर फार मजा येईल. हा नियम अर्थात प्रत्येक खेळाला लागू आहे. अगदी प्रेमाच्या खेळासह! पण नियम समजावून न घेता खेळायला जो जाईल त्याचा गोंधळ होणारच. तेच पैसा जे उदाहरण देतात त्यातील माणसाबाबत घडले असावे. शिवाय त्या म्हणतात "तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला." आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणतो, " हे सगळे - म्हणजे तत्त्वज्ञानाचे वाचन आधी बंद कर" आता हे चमत्कारिक आहे. "तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?" याचे स्वतंत्र उत्तर "आहे/नाही" असे दोन्ही देता येईल. तुम्ही कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान वाचता, निर्माण करता यावर तुमची मानसिकता अवलंबून राहील. काफ्का, कामु वाचाल तर निराशा वाटू शकते. मी नववीत म्हणजे १४ व्या वर्षी जी ए वाचायला सुरुवात केली. रमलखुणा वाचून नियतीवाद घुमू लागला. समजत नव्हतं. पण का समजत नाही, म्हणून पिच्छा पुरवला आणि तत्त्वज्ञानाचा खजिना गवसला. निराशा टाळली. पण म्हणून खूप आनंद झाला असे नाही. अजूनही जी ए वाचतो, आत कुठेतरी नवीन डोळा उघडतो! वि आ बुवा, ठणठणपाळ, पु. ल. वाचाल तर सगळा ताण जाईल. आपण सारेजण तत्त्वज्ञान समजावून घेऊ. मलाही तुमच्यामुळे नव्या गोष्टी कळतील की. सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.

In reply to by निरन्जनदास

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:46
अभिनिवेशरहित लेखन आणि हा प्रतिसाद देखील खूप आवडला..
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
आणि
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.
हे मस्तच.. :) असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;) (नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )

In reply to by अस्वस्थामा

निरन्जनदास 02/07/2015 - 17:54
"सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता." या विधानात आणखी थोडी दुरुस्ती करतो. ती अशी : सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, मगच प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करता येईल. ती दुरुस्त झाली की आहेच ती दामटायला तयार ! ; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञान जाणून घ्यावयाचे तर तत्त्वज्ञानाची साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, ही साधने कोणती याचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग कोणतेही तत्त्वज्ञान अवघड राहणार नाही, होता होईल, तितके ते आकलनशक्तीच्या कह्यात येईल. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानुसार संथ गतीने आकलनशक्तीही विकसित होत राहील..... मग, तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक विचारविश्वातून तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. सरांना भेटायला मी उत्सुक आहे.

अर्धवटराव 01/07/2015 - 21:19
असं काहिसं म्हणायचं आहे का आपल्याला? तसं असल्यास विश्लेषणाची प्रेरणा हिच मनुष्य शरीराला इतर प्राण्यांपासुन वेगळं करते ??

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 02/07/2015 - 18:09
बरोबर ! विश्लेषण ही बौद्धिक कृती निखळ मानवी घटना आहे. बुद्धि (Reason), आत्मभान (Self awarness) आणि करुणा (Compassion) ही तीन वैशिष्ट्ये माणसाची लक्षणे आहेत. निव्वळ बुद्धिमान माणूस कितीही अधम पातळीवर जाऊ शकतो, याची उदाहरणे देण्याची गरज नाही. ज्याला आपण काय करीत आहोत, याची जाणीव असते तोच करुणाभाव विकसित करतो. येशूचं स्मरण केलं तर काय मिळतं, " हे ईश्वरा, त्यांना माफ कर ते काय करीत आहेत, हे त्यांना कळत नाही !! " करुणाहीन बुद्धि हिंसेशी मैत्री करते ! करुणा असेल तर आणि तरच मानवतेचा उदय शक्य होतो.

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:49
अजून एक, तुमच्या लेखांमध्ये पुढच्या मागच्या लेखनाचा दुवा टाकता आला तर पहावे. तसेच धागा जर दखल पात्र झाला तर नवीन लेख आलेले लक्षात येईल इतरांच्यापण. (आम्हाला खोदकाम करावे लागले दुसर्‍या भागासाठी. ) (सा.सं. बघा जरा. :) )

मी पहिल्यांदा हे कबुल करु इच्छितो की या विषयावर बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही. कारण या विषयाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास मी केलेला नाही. मी खाली जी काही विधाने करणार आहे ती केवळ माझ्या शंका निरसन करण्यासाठीच केली आहेत. ती विधाने सत्य आहेत, किंवा मी म्हणतो ते बरोबरच आहे असा कोणताही दावा मी करत नाही.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे
जर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.) वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का? यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्‍या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते.
मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. ) माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मराठी_माणूस 06/07/2015 - 12:27
माझ्याही मनात असे विचार आले होते . तुम्ही ते व्यवस्थित शब्दात मांडले आहेत. विशेष करुन प्राण्यांचा आत्मभानाचा मुद्दा. कदाचीत , प्राण्यांना देखील आपल्या पेक्षा वेगळ्या प्रकारचे भान असेल जे आपल्या समजण्या पलीकडे असेल . जसे की , आपण एकमेकांशी भाषेच्या माध्यमातुन संवाद साधतो , प्राणी सुध्दा एकमेकांशी संवाद साधतात जो आपण समजु शकत नाही. हेमाडे सरांच्या उत्तराची प्रतिक्षा आणि उत्सुकता.

In reply to by मराठी_माणूस

निरन्जनदास 07/07/2015 - 14:38
हं, हे ही फार चूक नाही. प्राण्यांना भान नसते, असे नाही. पण ते 'आत्मभान' नसते. म्हणजे मानवी आत्मभान ज्या स्वरूपाचे असते, त्या स्वरूपाचे नसते. समाज, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी मानवी आविष्कार केवळ मानवी आत्मभानच निर्माण करू शकते, प्राणिज भान नव्हे. समाज आणि समूह, टोळी, थवा, कळप यात आपण फरक का करतो ? कारण यातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या जीवांना लागू आहे. अगदी फार काय पण खुद्द ही प्रस्तुत चर्चा फक्त मानव आणि केवळ मानवामध्येच चालू आहे, यापेक्षा वेगळा पुरावा कशाला ? माणसाला भाषा असेल काय ? त्याचे संवादाचे माध्यम कोणते ? अशी चर्चा कोणत्याही प्राण्यात चालू नाही, माणसात चालू आहे ! प्राण्यांचा अभ्यास माणूस करतो, प्राणी माणसाचा करीत नाहीत. त्यांना परंपरा नसते, कारण स्मृती नसते. परिणामी ते केवळ जनन करण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. माणसाची स्मृती इतकी ताणली गेली की त्याला गतजन्मीचे आठवते !!! पुढे, अबब !!!! म्हणावे असे अनेक जन्माचे आठवते. श्रीकृष्ण तोच दावा करतो. अहो, जन्म, पुनर्जन्म, त्याचे चक्र, त्यातून मोक्ष हे आम्ही निर्माण केलेले महाजाल आहे ! प्राण्यांनी नाही. पण छान, चांगली भरीव चर्चा या निमित्ताने होते, याचे समाधान. मराठी माणसाला विचार केलाच पाहिजे बरं .

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास 07/07/2015 - 11:29
पैजारबुवा, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.. तुम्हाला प्रतिसाद देण्यास उशीर झाला. आणि आता, अनुक्रमे जाऊ. हे पाहा, मी पहिल्या लेखातच असे म्हंटले आहे की तत्त्वज्ञानावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याचे कारण प्रत्येक 'जन' काहीतरी दृष्टीकोन बाळगत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी बोलू शकताच. आणि मुळात हा विषयच असा आहे की प्रत्येक वेळी जगण्याचा नवा पैलू समोर आणि सामोरा येतो. त्यामुळे कितीही "परिपूर्ण' दृष्टीकोन मांडला तरी काहीतरी उरलेले असतेच. खरे तर त्यातूनच 'ईश्वर' जन्माला येतो. अधेमध्ये ईश्वर येत राहील.पण ते असो,
निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा?
यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे. बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण.... निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे. आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला. आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते.
हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ? आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर ! कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात. कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.) मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ? अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू. मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू. तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ? निरंजनदास

In reply to by निरन्जनदास

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद, उत्तरावर विचार करतो आहे. ज्या शंकांची उत्तरे मिळाली नाहीत ती मिळवण्यासाठी मालिका वाचत राहीन, पैजारबुवा,

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 19:20
नैसर्गीक घटनांचा अन्वयार्थ लावणं, त्याला निर्मीती वा विनाशाची लेबलं लावणं हा जर आत्मभानाचा अविश्कार असेल तर तो माणसात निसर्गाकडुनच आलाय. मानवाला 'निर्मीती' ठाऊक आहे पण निसर्गाला नाहि असं होणार नाहि. जे घडतय ते केवळ ट्रान्फोर्मेशन असेल (आणि ते तसं आहेच) तर मानवी भानाला जाणवणारी निर्मीती/विनाश वगैरे देखील केवळ क्रिया आहेत. आणि जर मानवी भान सत्य असेल तर ते निसर्गात देखील ओतप्रेत भरलं आहे. निसर्गातल्या क्रिया विनाउद्देश असु शकतात पण भानरहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 07/07/2015 - 21:31
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता, आणि असा
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही. अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 22:48
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,
असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्‍या (किंवा जाणवणार्‍या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 08/07/2015 - 09:33
फारच छान ! आवडलं. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय आभारी आहे. तुम्ही चालना देणारे म्हणणे मांडले आहे. आता, आपण तुमच्या मांडणीनुसार अनुक्रमे जावू. १.
माणूस निसर्गाची निर्मिती आहे
, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ? २.
माझी निसर्गाची संकल्पना फार मर्यादीत आहे
, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी. ३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित
म्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी. ४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू. ५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे. ६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 08/07/2015 - 16:42
१)
म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?
ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि. २) निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात. ३) अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा. ४) धन्यवाद ५) अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल. ६) मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 09/07/2015 - 16:25
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे :
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 09/07/2015 - 18:05
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे
अशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात.
तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.

In reply to by निरन्जनदास

राही 07/07/2015 - 23:29
इतके सुंदर विवेचन! " निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. निसर्गाला हेतू नाही, त्याला आत्मभान नाही... नेमकी वाक्ये. फक्त एक शंका आहे, ती पुन्हा कधीतरी. आत्मभान हा माझा आवडता विषय आणि परवलीचा शब्द आहे. उत्सुकतेने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे.

निरन्जनदास 08/07/2015 - 16:15
हं, आपण नावच मितभाषी घ्यायचं आणि लोकांना "और आन्दो" म्हणायचं ! मजा करताय राव तुम्ही!!

मदनबाण 08/07/2015 - 16:27
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. हे देहभान असे हवे ? "आत्मभान" हे आत्म्याशी आणि त्या अनुशंगाने परमेश्वराशी असते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

निरन्जनदास 08/07/2015 - 16:56
नाही, देहभान नाही. आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. परमेश्वराशी तर नाहीच नाही. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? कृपया वाचा.

In reply to by निरन्जनदास

मदनबाण 09/07/2015 - 13:58
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. असण्याची जाणीव हे चेतना (consciousness) असल्यामुळे संभव होते ना ? आत्म्या शरीरात असल्यानेच चेतनेचे अस्तिव असते आणि म्हणुनच मनुष्या देहातुन प्राण निघुन गेल्यावरच शरीर संपूर्णपणे अचेतन होते. त्यामुळे असण्याची जाणीव होण्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? हो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...

In reply to by मदनबाण

निरन्जनदास 09/07/2015 - 16:29
तुम्ही आत्मा आहेच, असे गृहीत धरत आहात. ते गृहीत न धरता चेतनेचे स्पष्टीकरण देता येते का ? हा प्रश्न आहे. पुढील काही लेखात तुमच्या शंकाची उत्तरे मिळू शकतील. थोडी वाट पहावी, ही विनंती.

In reply to by बॅटमॅन

निरन्जनदास 09/07/2015 - 16:33
यातला साधा प्रश्न असा आहे की मानवेतरांना आत्मभान आहे की नाही, हे तुम्ही मानव बोलत आहात, मानवेतर नाही. तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही ! आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव हे विसरलो की गडबड होते.

In reply to by निरन्जनदास

बॅटमॅन 09/07/2015 - 16:43
तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !
हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत? मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 09/07/2015 - 17:06
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव मानवेतर प्राण्यांना एखाद्या कृतीत धोका आहे हे कळलं तर ते परत तीच चूक करतांना दिसत नाहीत. ही ज्ञानात्मक जाणीव नाही का? मानव अशा चुका वारंवार करतांना दिसतो.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 09/07/2015 - 16:43
सहमत. फक्त मनुष्याला आत्मभान आहे याच्या पुष्ट्यर्थ लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे नाही. कदाचित मनुष्य ज्या उलाढाली आज करतोय ते पाहून इतर प्राणी मनातल्या मनात हसतही असतील आणि म्हणत असतील की "बाबारे, हे सगळे उद्योग करून झालेत आमचे. शेवटी चार मूळ भावनांपलिकडे काहीच नाही हे आम्हाला कळलंय. म्हणून शांतपणे जगत असतो. सगळे निसर्गनियम व्यवस्थित पाळून. तूच अशांत आहेस कारण तू जस्ट अभीच आया है ज्युनिअर..." आता म्हणा ह्याला काही पुरावा आहे काय? तर असं नाहीये ह्यालाही काही पुरावा नाहीये. मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आलाय ते मला कायमच डोक्यात गेलेलं आहे. अरे चार मूळ भावना नियंत्रित करू शकत नाही तो कसा काय सर्वश्रेष्ठ?

गामा पैलवान 09/07/2015 - 20:09
निरन्जनदास, आपला लेख व संदेश वाचले. काही विधानांवर चर्चा करेन म्हणतो. १. >> पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त >> समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! पटलं नाही. हा दावा खरा असेल तर भक्तीमार्गी संत सगळ्या सर्वदेशी, सर्वकाळी, सर्वलिंगी, सर्वजात, सर्ववयीन कसे आढळून येतात? ते एका मूठभरांच्या गटात दाखल व्हायला हवेत ना? भक्तिमार्ग वेदविरोधी नाही. २. >> लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, >> व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची >> संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता >> येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते. असहमत. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करणारे काहीही नाही. अपवाद करायचाच झाला तर फक्त ५१ व्या कलमाचा किंचित प्रमाणावर करता येईल. त्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांकडे ढोबळमानाने निर्देश आहे. भारतीय जनमानसास अधिकारांपेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे उपरोक्त विधान भारताच्या संदर्भात निरर्थक आहे. ३. >> निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. हे फार धाडसी विधान आहे. सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यास दूर आहे. त्यामुळे खग्रास सूर्य्ग्रहानाच्या वेळेस चंद्रबिंब सूर्यबिंबास अचूकपणे झाकतं. आता हे इतकं प्रमाण आपोआप उत्पन्न झालं का? पृथ्वीवरील वातावरणात प्राणवायूचं प्रमाण २०% आहे. ते जरासं वाढून २२% झालं तर वनस्पती उत्स्फूर्तपणे पेट घेतील. हे प्रमाण निसर्गत: आढळून येतं. हेही आपोआप झालं का? या घटनांचा अर्थ काय लावायचा? निसर्ग रचना करतो आहे की नाहीये? ईश्वराने सृष्टी (=निसर्ग) उत्पन्न केली असा लावावा का? आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 11/07/2015 - 18:16
निरन्जनदास, >> त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. एक शंका आहे. मी जे खातो तो आहार माझं शरीर माझी परवानगी न घेता पचवून टाकतं. अन्नपचन ही एक नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ती जिथे होत असते त्या शरीर नामे पिशवीला त्या क्रियेचं भान नाहीये. म्हणजेच मला आत्मभान असलं तरी माझ्या शरीराला मात्र आत्मभान नाही. तर मग मी माझ्या शरीराहून वेगळा मानावा का? तुमची मते ऐकायला आवडतील. आ.न., -गा.पै.

निरन्जनदास 13/07/2015 - 16:24
बॅटमॅन आणि संदीप मित्रहो, तुमच्या चर्चेतून सिद्ध होणारी एकच गोष्ट आहे की तुम्ही भूतदयावादी आहात ? तुम्हाला प्राण्यांची काळजी आहे. प्राण्यांच्या वतीने तुम्ही बुद्धिमान मनुष्यप्राणी बोलत आहात. तुमचे दावे 'बोलाची कधी बोलाचाच भात' असे होत आहे. तुमच्याशी स्वतःच्या भावना बोलणारा प्राणी भेटला तर मी त्यास भेटण्यास उत्सुक आहे. तथाकथित, अकथित, कथित, थकीत इत्यादी बुद्धिवाद्याचे सारे प्रकार केवळ माणसाचेच असतात, प्राण्यांचे नाही. अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. आता, प्राण्यांनाच थेट माझ्याशी बोलू द्या . मग आपण बोलू.

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 13/07/2015 - 16:52
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. मानवाप्राण्याचा सर्वात मोठा भ्रम तो हाच. आहारनिद्राभयमैथूनच्या पलिकडेही अनेक प्राणी अनेक भावना दाखवतात. माणसांपेक्षा प्राण्यांचे भवतालच्या निसर्गाबद्दलचे ज्ञान कैक पटीने जास्त असते. (भूकंप व सुनामी यापुर्वीचे प्राण्यांचे व्यवहार, योग्य मार्ग शोधत आपल्या मूळ ठिकाणी परतणे, इत्यादी.) प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना कसलेच ज्ञान नाही असे म्हणणे ही आत्मप्रौढी झाली. एखादा आदीवासी भले आपल्यासारखी चार बुकं शिकला नसेल पण त्याच्याकडे आपल्यापेक्षा वेगळे ज्ञान खचितच असेल आणि ते आपल्या चार बुकांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. आपण ज्याप्रकारे व्यवहार करतो तसे व्यवहार न करणार्‍यांना गावंढळ व आडाणी समजणे हे स्वतःला आधुनिक समजणार्‍या माणसाच्या अहंकाराचे प्रथम लक्षण आहे. ज्या पद्धतीने पाश्चात्त्य देशातील पांढर्‍या लोकांना आफ्रीकी वंशाचे लोक हे आपल्याच मनुष्यवंशाचे वाटतच नव्हते, त्याप्रमाणेच इतर श्वापद ही चार भावनांपलिकडे काहीच राखत नाहीत असे मानणे आहे. प्राण्यांनी तुमच्याशी बोलले तरच तुम्हाला त्यांचे काय ज्ञान आहे/नाही हे समजेल असं तुमचं म्हणणं विचित्र आहे असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

डांगे सरांचे म्हणणे बरोबर वाटते. विशेषत: प्राणी ज्या शांतपणे मृत्यू ला सामोरे जातात ती शक्ती मिळवण्या साठी मनुष्याला अपार कष्ट करावे लागतात. अजूनहि बरीच उदाहरणे देता येतील मनुष्य हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा मान्य करता येणार नाही. पैजाराबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

संदीप डांगे 13/07/2015 - 17:25
धन्यवाद पैजारबुवा, मनुष्याने स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवून, निसर्गापासून वेगळा ठरवून निसर्गातून आपसूक मिळणार्‍या मौल्यवान ज्ञानाला दरवाजे बंद केलेत असं कधी कधी वाटतं. माणसाने आजवर जी काही प्रगती, विकास केलाय तो निसर्गाचेच निरिक्षण करून/त्याची कॉपी मारून केलाय. इतर प्राण्यांना तसे करण्याची काही आवश्यकता वाटली नसावी कारण उपजतच त्यांना मनुष्यापेक्षा जास्त क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. त्यांचे जगणे मनुष्यप्राण्यापेक्षा नक्कीच मजेदार आहे असे वाटते.

मराठी_माणूस 13/07/2015 - 17:11
खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता मधील ह्या लेखातील आहेत http://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/.
टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे

निरन्जनदास 13/07/2015 - 20:55
माफ करा, पुन्हा तीच चूक घडते आहे. प्राण्यांना भावना आहेत आणि त्यांना भाषा आहे, म्हणून त्यांना संस्कृती निर्माण करता येते, असे नाही. माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि कितीएक विज्ञाने निर्माण केली. साधी गोष्ट सौंदर्यशास्त्र हा भावनांचा आविष्कार आहे आणि भाषाशास्त्र, अर्थनिर्धारणशास्त्र इत्यादी भाषेचे. प्राणी हे करू शकत नाहीत. 'प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते' हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या अवैध आहे. तुम्ही 'प्राण्यांना संवादाची एक त्यांच्यापुरती पद्धती असते' असे म्हणू शकता फार तर. आता, तुम्ही जर असे म्हणाल की त्यांच्यातही ते असतेच, तर बोलणेच खुंटले !! दुसरे, तुम्ही आदिवासी मध्येच कुठून आणले ? ती माणसे आहेत, त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे. ते विविध प्रकारे व्यक्त करतात, त्यांना कमी लेखणे चूकच आहे. हे, पहा, आपण काय पाहत आहोत; तर एकूण प्राणी जगतात माणूस हा प्राणी वेगळा कसा, का आहे ते ! (त्यात जगातले सगळे आदिवासी येतात ) माणसचे वैशिष्ट्य : बुद्धी, आत्मभान आणि करुणा. हे प्राण्यात नसते, हे कृपया लक्षात घ्या. ते अविकसित आहेत. आजचा सर्वात प्रगत प्राणी केवळ मनुष्य. आता, मराठी माणसाने काय लक्षात घ्यावे ; तर ते हे की पशु-पक्ष्यांना माणसापेक्षा जास्त तीव्र इंद्रिय असेलही. पण माणूस इंद्रियांच्या दृष्टीने पाहता अतिशय मर्यादित आहे. म्हणूनच त्याने इंद्रियांचा विस्तार केला. जसे कि हातोडा हा हाताचा विस्तार आहे, दुर्बीण हा डोळ्याचा , फोन-मोबाईल हा कानाचा इत्यादी. असा विस्तार प्राणी करू शकले का ? विज्ञान-तंत्रज्ञान (इंटरनेट मानवी आहे. प्राणिज नाही. ) हा मानवी ज्ञानाचा, त्याच्या अनंत मर्यादांचा विस्तार आहे. माणूस आपल्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. 'मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते' पण कामापुराताच, माणूस बिनकामाचे किती फालतू संवाद करतो ! किती रद्दी निर्माण करतो? शेवटचा मुद्दा प्राणी माझ्याशी बोलले तर त्यांना माझ्या भाषेतच बोलावे लागेल. मी त्यांच्या भाषेत कसा बोलणार? विनोद म्हणून ची ची चू चू ठीक आहे. अर्थात तो विनोदही आपणच करतो. प्राण्याची भाषा ही म्हणजे प्राण्यांची संवादाची रीत त्यांची त्यांच्यापुरती खासगी असते. आणि भाषा खासगी नसते. कोणतीही भाषा जर ती भाषा असेल तर ती सार्वजनिकच असते. म्हणूनच कोणत्याही माणसाला - मराठी माणूस - धरून कोणतीही भाषा शिकता येते. एकजण दुसऱ्याची भाषा शिकू शकतो. प्राणी माणसाची भाषा शिकत नाहीत. ते ध्वनी ओळखतात. आता, कृपया तिन्ही लेख आपण प्रत्येकांनी एकामागे एक असे वाचावेत, सुटे वाचू नयेत. शक्य तो प्रिंट काढून समोर ठेऊन वाचावेत. ही विंनती. आता, आपण पुढील लेखाकडे जाऊ.

उपेक्षित नायिका

पाणक्या ·

शि बि आय 26/06/2015 - 18:41
कयीच्या ह्या पराक्रमावर आपल्याला माहित असल्यास प्रकाश टाकावा किंवा ह्या डीटेल्स कुठे मिळतील याचे मार्गदर्शन करावे कारण रामायणात तिची भूमिका जरी महत्वाची असली तरी त्यावर एवढा प्रकाश टाकला गेला नाहीये किंबहुना तिला व्हिलनच ठरवले गेले आहे.

In reply to by शि बि आय

पाणक्या 29/06/2015 - 16:18
क्षमस्व, पण रामायण या मूळ काव्यात कैकयी हि फारच कपटी व नालायक स्त्री होती असा उल्लेख आढळत नाही. रामायण हे महाकाव्य आहे, यातील बारकावे कळावे म्हणून तर संतांनी आपापल्या दृष्टीकोनातून एक एक पैलू उलगडला आहे, मूळ गाभ्याला हात न लावता, कथेचे वर्म आपल्याला पचेल रुचेल असे मांडले आहे, जसे ज्ञानेश्वरांनी गीतेचे "भाषांतर" आपल्या भूमिकेतून केले, तसेच रामायण सुद्धा एकनाथ, कबीर, तुलसीदास यांनी मांडले. आपण सुद्धा मिपावर किवा इसकाळ वर एकाच गोष्टीचे कितीतरी पैलू पाहतोच ना, कदाचित तसेच... आणि हो … कैकयीच्या युद्धातल्या पराक्रमाची माहिती नक्की काढून देईन. पुढची तारीख देण्यात यावी :)

In reply to by पाणक्या

पण रामायण या मूळ काव्यात कैकयी हि फारच कपटी व नालायक स्त्री होती असा उल्लेख आढळत नाही. सहमत आहे. उलट कैकयीचा उल्लेख एक शुर, पराक्रमी राणी म्हणुनच आलेला आहे. शंबरासुराशी झालेल्या युद्ध्यात इंद्राने दशरथाचे सहाय्य मागितले होते अशी एक दंतकथा आहे. या युद्धात कैकेयीने दशरथाचे सारथ्य केले होते. युद्धा दरम्यान दशरथाच्या रथाचे चाक खराब झाले आणि शंबरासुराच्या प्रहाराने दशरथ जखमी झाला. त्यावेळी कैकयीने एकीकडे शंबरासुराचा सामना करत दशरथाचा रथ सांभाळून युद्धक्षेत्राच्या बाहेर नेला व त्याचे प्राण वाचवले. त्याबदल्यात दशरथाने तिला दोन वर दिले होते. ते तिने वेळ आल्यावर मागून घेइन असे सांगून राखून ठेवले. त्याचा वापर नंतर रामाला वनवास आणि भरताला राज्य मागण्यासाठी तीने केला असे उल्लेख आहेत. पण एवढी एक घटना सोडली तर तिच्याबद्दल कुठेच, कसलेही आरोप केले गेलेले नाहीत. उलट नंतर पंचवटीला जेव्हा भरत रामाला भेटायला गेला तेव्हा ती देखील रामाला परत आणायला म्हणून तिथे गेली होती. पण रामाने आता जर मी परत आलो तर माझ्या पित्याला मी दिलेले वचन मोडेल असे सांगून परत यायला नकार दिला असे तुलसी रामायण सांगते

तुडतुडी 30/06/2015 - 13:04
खरे आभार तर मग मंथरेचे मानले पाहिजेत .>>> मंथरे लाही कैकेयीचं मन वळवणं जमलं नाही . शेवटी सरस्वतीला तिच्या जिभेवर बसावं लागलं आणि मग देवांच्या षड्यंत्रा प्रमाणे पुढचं पार पडलं

पाणक्या 30/06/2015 - 14:16
मला असे वाटते कि पौराणिक सगळेच संदर्भ अद्वैत अर्थाने दिले असावेत … उदाहरणार्थ दशरथ - ५ कर्म इंद्रिये + ५ ज्ञान इंद्रियांचा आपला रथ (शरीर) राम - आत्मा सीता - देहबुद्धी (माया) लक्ष्मण - मन मारुती - दास्यभक्ती रावण - अहंकार कैकयी - जाणीव कदाचित या उक्ती प्रमाणे जर आपल मन थाऱ्यावर असेल (मंथरा) तर आपण जाणीवेतून (कैकेयी) विचार करू शकतो. WILD GUESS !

शि बि आय 26/06/2015 - 18:41
कयीच्या ह्या पराक्रमावर आपल्याला माहित असल्यास प्रकाश टाकावा किंवा ह्या डीटेल्स कुठे मिळतील याचे मार्गदर्शन करावे कारण रामायणात तिची भूमिका जरी महत्वाची असली तरी त्यावर एवढा प्रकाश टाकला गेला नाहीये किंबहुना तिला व्हिलनच ठरवले गेले आहे.

In reply to by शि बि आय

पाणक्या 29/06/2015 - 16:18
क्षमस्व, पण रामायण या मूळ काव्यात कैकयी हि फारच कपटी व नालायक स्त्री होती असा उल्लेख आढळत नाही. रामायण हे महाकाव्य आहे, यातील बारकावे कळावे म्हणून तर संतांनी आपापल्या दृष्टीकोनातून एक एक पैलू उलगडला आहे, मूळ गाभ्याला हात न लावता, कथेचे वर्म आपल्याला पचेल रुचेल असे मांडले आहे, जसे ज्ञानेश्वरांनी गीतेचे "भाषांतर" आपल्या भूमिकेतून केले, तसेच रामायण सुद्धा एकनाथ, कबीर, तुलसीदास यांनी मांडले. आपण सुद्धा मिपावर किवा इसकाळ वर एकाच गोष्टीचे कितीतरी पैलू पाहतोच ना, कदाचित तसेच... आणि हो … कैकयीच्या युद्धातल्या पराक्रमाची माहिती नक्की काढून देईन. पुढची तारीख देण्यात यावी :)

In reply to by पाणक्या

पण रामायण या मूळ काव्यात कैकयी हि फारच कपटी व नालायक स्त्री होती असा उल्लेख आढळत नाही. सहमत आहे. उलट कैकयीचा उल्लेख एक शुर, पराक्रमी राणी म्हणुनच आलेला आहे. शंबरासुराशी झालेल्या युद्ध्यात इंद्राने दशरथाचे सहाय्य मागितले होते अशी एक दंतकथा आहे. या युद्धात कैकेयीने दशरथाचे सारथ्य केले होते. युद्धा दरम्यान दशरथाच्या रथाचे चाक खराब झाले आणि शंबरासुराच्या प्रहाराने दशरथ जखमी झाला. त्यावेळी कैकयीने एकीकडे शंबरासुराचा सामना करत दशरथाचा रथ सांभाळून युद्धक्षेत्राच्या बाहेर नेला व त्याचे प्राण वाचवले. त्याबदल्यात दशरथाने तिला दोन वर दिले होते. ते तिने वेळ आल्यावर मागून घेइन असे सांगून राखून ठेवले. त्याचा वापर नंतर रामाला वनवास आणि भरताला राज्य मागण्यासाठी तीने केला असे उल्लेख आहेत. पण एवढी एक घटना सोडली तर तिच्याबद्दल कुठेच, कसलेही आरोप केले गेलेले नाहीत. उलट नंतर पंचवटीला जेव्हा भरत रामाला भेटायला गेला तेव्हा ती देखील रामाला परत आणायला म्हणून तिथे गेली होती. पण रामाने आता जर मी परत आलो तर माझ्या पित्याला मी दिलेले वचन मोडेल असे सांगून परत यायला नकार दिला असे तुलसी रामायण सांगते

तुडतुडी 30/06/2015 - 13:04
खरे आभार तर मग मंथरेचे मानले पाहिजेत .>>> मंथरे लाही कैकेयीचं मन वळवणं जमलं नाही . शेवटी सरस्वतीला तिच्या जिभेवर बसावं लागलं आणि मग देवांच्या षड्यंत्रा प्रमाणे पुढचं पार पडलं

पाणक्या 30/06/2015 - 14:16
मला असे वाटते कि पौराणिक सगळेच संदर्भ अद्वैत अर्थाने दिले असावेत … उदाहरणार्थ दशरथ - ५ कर्म इंद्रिये + ५ ज्ञान इंद्रियांचा आपला रथ (शरीर) राम - आत्मा सीता - देहबुद्धी (माया) लक्ष्मण - मन मारुती - दास्यभक्ती रावण - अहंकार कैकयी - जाणीव कदाचित या उक्ती प्रमाणे जर आपल मन थाऱ्यावर असेल (मंथरा) तर आपण जाणीवेतून (कैकेयी) विचार करू शकतो. WILD GUESS !
नमस्कार मंडळी … आजच मिपा वर दाखल झालोय …. तशी लिहायची फार सवय नाही, एक प्रयत्न करून पाहावा म्हणतोय, बघू जमतंय का … परवाच कोणी हा प्रश्न विचारला म्हणून …. एकनाथांच रामायण लिहून झाल, आता यावर एक छोटी नाटिका बसवायची होती, सगळ्या प्रमुख पात्रांची निवड करून झाली होती, एक महत्वाच पात्रं अजून शिल्लक होत. राजा दशरथाची सर्वात प्रिय पत्नी जिने युद्धात अप्रतिम कामगिरी करून राजाकडून एक वरदान जिंकल होत, हुशार राणीने आपण आपले वरदान योग्य वेळी मागू असे म्हणून राखून ठेवलं होत … होय … तीच नाव महाराणी कैकेयी..

तुमची लिफ्ट किती सुरक्षित...?

खेडूत ·

विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी. आमच्या सोसायटीच्या लिप्टला पण ढकलून उघडायचे जाळीचे दरवाजे आहेत. मी बर्‍याचवेळा वीज वाचवण्यासाठी म्हणुन लिफ्ट मधले दिवे बंद करुन टाकतो. असे करणे कितपत बरोबर आहे? पैजारबुवा,

वेल्लाभट 15/06/2015 - 12:28
मी ज्या लिफ्ट च्या कंपनीत काम केलेलं आहे ती कंपनी मॅन्युअल डोअर लिफ्ट विकत नाही. मेंटेनही करत नाही. देअर सेफटी स्टँडर्डस डोन्ट अलाउ दॅट. व्यवस्थित सुरक्षा प्रणाली असलेल्या लिफ्ट चा अपघात होण्याची शक्यता नगण्य असते. निष्काळजी पणा हे एकमेव कारण होऊ शकते. धाग्यातील शेवटच्या मुद्द्यांशी सहमत. १) पॅनिक होऊ नये. लिफ्ट ला वेंटिलेशन असतं, तुम्ही गुदमरत नाही. स्टँडर्ड क्वालिटी वाली कुठलीही लिफ्ट धप्पकन वगैरे खाली पडू शकत नाही. मेकॅनिकली इम्पॉसिबल. देअर आर सेव्हरल मेकॅनिजम्स टू स्टॉप द कार इफ रोप/बेल्ट फेल्स. २) इमर्जन्सी नंबर लिफ्ट मधे लिहिलेले असतात. त्यांना फोन करावा. ३) वॉचमन ला जुजबी गोष्टींचं ट्रेनिंग असावं. लिफ्ट जवळात जवळच्या मजल्यावर आणता येते. उघडता येते. महत्वाचं. - कमी पैशात मिळते म्हणून सुरक्षेच्या दॄष्टीने वाईट लिफ्ट लावू नये. - मेंटेनन्स नियमित करून घ्यावा. - मॅन्युअल डोअर जबरदस्त डेंजर वाटते मला पर्सनली. - लोकं ग्रिल ला दिलेली हँडल न वापरता दारात हात घालून उघडबंद करतात. याने अनेक अपघात झालेले आहेत. - लिफ्ट मधून हात काढून शेक हँड/बायबाय करणं.... इन्व्हिटेशन टू डिजास्टर अव्हॉईड. डोन्ट टेक इट लाइटली.

In reply to by वेल्लाभट

खेडूत 15/06/2015 - 16:07
स्वयंचलित दारांबाबत सहमत. पण घर घेताना तेव्हा तरी तो मुद्दा गौण होता. पुण्यात तळमजला + ४ पर्यंत लिफ्टची सक्ती नसल्याने खूप इमारती अजूनही तश्याच लिफ्टविना आहेत. शिवाय पंधरा वर्षांपूर्वी अशी दारेवाली लिफ्ट महाग असल्याने प्रचलित नव्हती. जे दुसऱ्याकडून सदनिका घेतात त्यांना लिफ्ट स्वयंचलित नाही - हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही. किंबहुना तशी जुनी घरे मिळणे कठीण आहे. त्यामुळे काळजी घेणे सर्वात महत्वाचे! सर्वाधिक अपघात माणसांनी दारे उघडण्याच्या लिफ्टला होताना दिसतात .

छान लेख. लिफ्टसारख्या अत्यंत उपयोगी पण नादुरुस्त झाल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकणार्‍या प्रणालिला खरेदी करतानाच... (अ) उत्तम सुरक्षेची व्यवस्था विकत घ्यावी, (आ) उत्तम नियतकालिक तपासणी आणि देखभाल करण्याच्या अटी (पिरिऑडिक प्रिव्हेण्टिव्ह मेंटेनन्स) विक्रिकरारात असाव्या, (इ) नियतकालिक तपासणी आणि देखभाल होते की नाही हे पाहणारी सोसायटीची स्वतंत्र व्यवस्था असावी (केवळ कंपनीवर विसंबून राहू नये) या सगळ्या बाबतीत हयगय अथवा निष्कारण काटकसर नको. माणसांचे जीव त्यापेक्षा जास्त मौल्यवान आहेत. याशिवाय, लिफ्ट कशी वापरावी याचे सर्व लहानथोरांना नियतकालिक शिक्षण द्यावे... लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा 15/06/2015 - 12:35
लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.
याबाबत काही विदा आहे का असेसुध्धा विचारणारे असतील इथे ;)

In reply to by टवाळ कार्टा

विचारोत बापडे ! सत्य हेच आहे की... एकदा का जीवघेण्या प्रकारात सापडलो की विदा, स्टॅटिस्टीक, तर्कटे, इ इ कामाला येत नाही... कारण जरी त्यात सापडण्याची शक्यता दहा लाखात एक इतकी कमी असली तरी, त्यात सापडलेल्या प्रत्येकाचा धोका (जीवहानी अथवा मोठी दुखापत) १००% असतो ! म्हणूनच अश्या गोष्टीत, खूप काळजी अशी काही गोष्ट नसतेच (No level of safety is too much safety). वस्तुस्थितीचे भान ठेवून जेवढी जास्त काळजी घेता येईल तेवढी स्वागतार्हच असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यासाठीच, आधुनिक लिफ्ट्सची रचना करताना ग्राहक चूक करणार हे गृहीत धरून त्याला कोणतीही चूक करता येऊ नये अशी प्रणाली वापरली जाते.

खटपट्या 15/06/2015 - 13:41
चांगला धागा. मलातरी अजुन असा काही अनुभव आलेला नाही. पण लीफ्टची नियमीत तपासणी व्हायला पाहीजे. एकाने नेहमी फीरुन सर्व लीफ्ट वापरून जे काही दोष असतील ते लीहून ठेऊन, लीफ्ट तपासायला जो माणूस येतो त्याच्या कानावर घालणे गरजेचे आहे. मी हे आमच्या सोसायटीच्या मीटींग मधे वारंवार सांगीतले आहे.

दुर्दैवी घटना. लेख उपयुक्त.
लिफ्टचे कमाल वजन आणि इतर सूचना (जसे लिफ्टने पाणी नेऊ नये)- कठोरपणे पाळाव्यात .
अत्यंत आवश्यक. एवढ्यातच एक नातलग एका प्रवासी कंपनीमार्फत युरोप सहलीला आले होते तेव्हाचा एक किस्सा. अक्खी ५० लोकांची बस उतरली, रुम्स मिळाल्या आणि हॉटेलमध्ये असणार्‍या एकमेव लिफ्टवर लोकांनी आक्रमण केले. मोठमोठ्या बॅग्स आणि त्यात दिलेल्या सुचनेपेक्षा बरीच जास्त डोकी. लिफ्ट अर्ध्यात बंद पडली. फोन करुन नंतर सुरक्षारक्षकाने येऊन यांना सोडवले पण या सगळ्यात बराच वेळ गेला. अडकलेले लोक पॅनिक झाले, इतर लोकांना आपापले सामान घेऊन चढावे लागले, सगळ्यांचीच गैरसोय झाली. भारतीय लोक म्हणुन हॉटेलात वेगळी ओळख मिळाली हेवेसांनल :(

सौंदाळा 15/06/2015 - 14:14
घराचे नुतनीकरण करताना, घर बदलताना सामान शिफ्ट करण्यासाठी लिफ्ट वापरायला बंदी आहे आमच्या सोसायटीत. अवांतरः काही वर्षांपुर्वी (१/२) कोंढव्यामधे गार्बेज शुट मधे गॅस तयार होऊन त्याचा स्फोट होऊन एक ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची बातमी वाचली होती. मागच्या वर्षीच पिंपळे सौदागरमधल्या मोठ्या सोसायटीत ड्रेनेजमधे काम करताना गुदमरुन एका कामगाराचा मृत्यु झाला होता.

अमृत 15/06/2015 - 14:39
PCMC मधे दरवर्षी उदवाहन (लिफ्ट) निरिक्षक येऊन उदवाहन तपासून जातात ६०० रूपये प्रति उद्वाहन तपासणी फी द्यावी लागते. ही तपासणी उदवाहन कंपनीवाल्यासमक्ष होते व या नंतर उदवाहनाचे प्रमाणपत्र नविनीकृत करून मिळते.

मोहनराव 15/06/2015 - 14:41
मी पुण्यातील गाव भागात अश्या जुनाट, डेंजर लिफ्ट्स पाहिल्या आहेत. अगदी पाय ठेवायलाही भिती वाटतील इतक्या जुन्या. वैयक्तिक अनुभव कधी आला नाही देवाक्रुपेने. एक रेग्युलर मेंटेनंसचं / चेकिंगचं श्येड्युल असणं गरजेचं आहे असं वाटतं. चलताहै चलने दो वृत्ती कमी व्हायला पाहिजे.

संदीप डांगे 15/06/2015 - 15:14
धक्कादायक आहे घटना. काही ध्यानी-मनी नसतांना असं काही होणं भयानक आहे. तुम्ही मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. त्या लिफ्टविषयी खुळचट कल्पनांपायी काही अफवा पसरल्या नाहीत ना? नाहीतर कुणी वयोवृद्ध घाबरून बळी पडायचा.

शब्दबम्बाळ 15/06/2015 - 15:17
माणसाच्या हातून उघडण्यासारखे दार लिफ्टला नसलेच पाहिजे. बटण दाबल्यावर जोपर्यंत लिफ्ट आपल्या मजल्यापर्यंत येउन स्वतः दार उघडत नाही तोपर्यंत काहीही न करता थांबावे. लिफ्ट automatic असेल आणि जर लिफ्टचे उघडलेले दार तुम्ही लिफ्टच्या आत मध्ये जाण्याआधी बंद होणार असे दिसत असेल तर ते बंद न होता पुन्हा उघडण्यासाठी दारांच्या मध्ये हात वगैरे घालू नये . पिंच डिटेक्शन सेन्सर योग्य काम करतील हे गृहीत धरू नये. जर दार पुन्हा न उघडता बंद झाले तर हात त्यामध्ये अडकून अनर्थ होऊ शकतो.

In reply to by शब्दबम्बाळ

हाडक्या 15/06/2015 - 17:13
हे अगदी खरंय.. आत्ता याच वर्षी मुंबईमध्ये एक २०-२५ वर्षांची मुलगी लिफ्टच्या दारात उभी राहून तिच्या आईसाठी लिफ्ट थांबवून उभी होती. स्वयंचलित दरवाजे अडथळा आल्यास परत उघडतात आणि त्याच भरवशावर ती उभी होती. अचानक दरवाजे बंद झाले आणि लिफ्ट सुरु झाली आणि लिफ्ट थांबेपर्यंत खेळ संपला होता. लिफ्टच्या आतील लोकांसाठी तो एक भयानक अनुभव होता.

रेवती 15/06/2015 - 18:03
बापरे! फार वाईट झालं. हे असले अपघात वाचून जिने चढलेले परवडले असे वाटते. पुण्यातील आमच्या बिल्डींगला लिफ्ट आहे पण ती आमच्याच मजल्यापासून सुरु होते म्हणून फारशी वापरली नाही. तरी काहीवेळा गच्चीवर जाण्याच्या निमित्ताने जो वापर केला गेला त्यावेळी लक्षात आलेल्या गोष्टी अशा होत्या. १. लिफ्टला कोल्याप्सिबल डोअर असल्याने लहान मुलांची बोटे सटासट अडकू शकतात. आणि वरच्या मजल्यांवरील अनेकांपैकी दोन फ्यामिलीजच्या दृष्टीने मुलांना घेऊन जाणे म्हणजे 'आपण फक्त जात रहायचे, मुले मागून आपोआप येतात' या प्रकारातली आहेत. २. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी तळमजल्यावरून कधीकधी भरावे लागते. पाणी भरलेल्या हांडे, कळश्या घेऊन जाताना पाणी जिन्यात व लिफ्टमध्ये सांडलेले असते. त्यावरून घसरण्याचा धोका. ३. लिफ्टमधील जमीनीचा भाग (तळ्/फ्लोअर) यासाठी जे मटिरिअल वापरलेय ते काही ठिकाणी फाटले आहे. त्यात पाय अडकून पडण्याची शक्यता. ४. लिफ्ट व जमीन हे एका पातळीमध्ये नसल्याने व ही पातळी बदलती असल्याने आज लिफ्टमध्ये चढताना खरोखरीच पायरी चढायची आहे की उतरायची आहे हे बघावे लागते. दरवर्षी मेंटेनन्सचे लोक्स येतात व दिवसभर तेलपाणी करून जातात. यापेक्षा जास्त अपेक्षा आम्ही करू शकत नाही कारण आम्हाला लिफ्ट रोज वापरावी लागत नाही मग सोसायटीचा मेंटेनन्स का वाढवता? शिवाय तुम्ही या देशात रहात नाही असेही असते. हे झाले लिफ्टच्या वापराबाबत. आमचा प्रश्न वेगळा असतो. आमच्या शेजार्‍यांचा फ्ल्याट (व त्यांच्यावरील सगळे) लिफ्टच्या असण्यामुळे झाकला जातो व आमचा झाकला जात नाही. आमच्या व शेजारच्या इमारतीत चोर येऊन लिफ्टच्या मागील भागात लपला व बाहेर गेलेले पब्लिक घरी येऊन दरवाजा उघडताच धक्का मारून अनपेक्षितपणे घरात घुसला. यामध्ये शेजारील इमारतीत गंभीर गोष्ट घडली व आमच्या इमारतीत त्या मूर्ख चोराने जिना चढणार्‍या, आमच्या समोर राहणार्‍या नवविवाहितेचे मंगळसूत्र हिसकावले. या हल्ल्यामुळे ती दचकली व जिन्यात पडली. पोटातील बाळ दगावले. मग लिफ्टमागे घरे असणारांनी जादा जाळ्या बसवून घेतल्या. आता तेथे कोणी लपू शकत नाही पण गच्चीजवळ राहणार्‍यांनी सुरक्षिततेच्या नावाखाली गच्चीसकट सगळीकडे जाळ्या बसवून आपल्या घराचा वाढीव भाग म्हणून वापरायला सुरुवात केलीये. उन्हाळ्यात गच्चीवर झोपायला जाणारे उत्साही पब्लिक, वाळवणे घालणार्‍या सुगृहिणी, संध्याकाळी गच्चीवरच काठी टेकत चालणारे ज्येष्ठ नागरिक यांना दरवेळी गच्चीचा वापर करण्यासाठी विनंत्या कराव्या लागतात व सध्या त्यावरून वाद चालूएत. वाईटातून चांगली गोष्ट एकच झालीये की लहान मुलांचे सहाव्या मजल्याच्या गच्चीवर जाणे व पालकांना लक्ष ठेवण्याची सततची डोकेदुखी कमी झालीये.

तिमा 15/06/2015 - 19:05
आम्ही गेली ४४ वर्षे, एका लिफ्ट असलेल्या इमारतीत रहात आहोत. सध्या जी लिफ्ट आहे ती दुसरी. पहिली साधारण ३० वर्षांपूर्वी मेली. माझे आत्तापर्यंतचे अनुभव. १. सुरवातीला एक लिफ्टमन ठेवला होता. तेंव्हा लिफ्ट व्यवस्थित चालायची आणि देखभालही कमीतकमी येत असे. पुढे लिफ्टमनचा पगार परवडत नाही या कारणासाठी ती स्वयंचलित करण्यांत आली. २. आमच्या विंगमधे काही चाळी-झोपड्यांतून लोक आले होते. त्यांच्या बायका सर्रास, रात्री उरलेली आमटी, निवडलेल्या भाज्यांचा कचरा वगैरे, लिफ्टच्या छतावर भिरकावत असत. ३. पुढे ही संवय घालवण्यांत आली पण लिफ्ट पूर्ण थांबायच्या आंत, दरवाजे उघडणे, बंद करताना दरवाजे आपटणे, लिफ्टच्या कोपर्‍यांत पानाची पिंक टाकणे हे प्रकार अजूनही सुरु आहेत. यांत बाहेरची मंडळी (म्हणजे फुलवाला, दूधवाला, मच्छीवाला, वाणीसामान आणणारे हेही सामील असावेत.) ४. उत्तर भारतीय लोकांना तर लिफ्ट आपल्याच बापाची वाटत असल्याने, घरांतून निघताना काही विसरले तर लिफ्टचे दरवाजे उघडे टाकून आत वस्तु आणायला जाणे, हे अगदी कॉमन आहे. ५. लिफ्टमधे रॅपर्स, पानमसाल्याची रिकामी पाकिटे, कागदी बोळे टाकणे हे हल्लीच्या पिढीचे आवडते छंद आहेत. ६. जुनी इमारत असल्याने, लिफ्ट बंद पडली असता कसलीही पर्यायी व्यवस्था नाही. ७. सर्व्हिसिंग जवळ आले की, लिफ्टच्या दोराचा आँव आँव असा आवज येऊ लागतो, पण आमच्याशिवाय तो एकाही मेंबराला ऐकू येत नाही.

In reply to by रेवती

नाखु 16/06/2015 - 10:22
तीव्रतेने सहमत. गंमत म्हणजे अश्या घाणेरड्या आणि अजागळ्पणे ठेवलेल्या लिफ्टसंकुलातील घरे मात्र अगदी चकाचक फॉल्सिलेंग्वाली डेकोरेटीव, असतातच. पण किमान लिफ्ट तरी सुरक्षीत आणि स्वच्छ असावी असे कधीच वाटत नाही हे खरे आहे. आप्तेष्ट अश्या गृहरचना संस्थेत रहात असल्याने नियमीत भेट देणारा. आणि सुदैवाने स्वतंत्र बगल्यात राह्याला असल्याने लिफ्ट्मुक्त असलेला नाखुस

In reply to by नाखु

रेवती 16/06/2015 - 18:45
होय. घरे चकाचक आहेत. कामवाल्या बायकांचे नियम आहेत. जसे, आम्ही इलेक्ट्रोलक्स मशीनीतच कपडे धुतो. अमूक प्रकारातील फरशी असेल तर पुसण्याचे चार्जेस जास्त. वर राहणार्‍या लोकांना पैशात डिस्काऊंट कारण रोज दुपारी २ तास त्यांच्या एसीमध्ये कामवाल्या बाईंना झोपायची परवानगी व वामकुक्षी झाल्यावर बोन चायनाच्या कपातून चहा. पूर्वी सोसायटीकडे जनरेटर नव्हता आता आहे. नैतर वीज नसताना (लिफ्ट बंद असताना) कामवाली बाई वरच्या मजल्यांवर कामासाठी जात नसे किंवा जास्त पैसे आकारत असे. समजा आमच्या १ बिएचकेच्या २० सदनिकांची १ बिल्डींग आहे तर सगळ्यांनी शेजारचे दोन फ्ल्याट विकत घेतलेत, ज्यायोगे मधील भिंत पाडून मोठी घरे वापरता येतील किंवा २ लहान घरे ठेवून भाडेकरू राहतील. पण आमचा व शेजार्‍यांचा असे दोनच १ बिएचके आहेत म्हणून आम्ही गरीब असल्याने कामवाली बाई आमच्याकडे फारसे लक्ष देत नाही व आम्ही शिंगापूरला राहतो, पुन्यात र्‍हात नाही असे सांगत फिरत असते. ताई मला एकदा शिंगापुरचे पैशे द्या ना! असे म्हणत होती. हितं र्‍हाणार्‍या सगळ्यांची दुसरीकडेही घरे झालीत आणि अज्जून तुमी हितंच! असेही म्हणाली. ;) असो. विषयांतर झाले पण कामवाल्या बाईंनी यावेळी माझ्या ह्र्दयाला घरे पडतील असे बोलल्याने हे लिहिले. ;)

In reply to by रेवती

यशोधरा 16/06/2015 - 18:55
बोन चायनाच्या कपातून चहा. >> हे वाचून रेवाक्का मला भयानक डिप्रेशन आलेय! आमच्याकडे कोणीच बोन चायनाच्या कपातून चहा घेत नाही! उलट मस्त डिझाईन्स आणि रंग असतात म्हणून रस्त्यावर मिळतात ते रंगीबेरंगी, छान छान डिझाईनवाले कप आणण्यात मला आजवर काहीच गैर वाटले नाही! आता नेक्स्ट टैम बोन चायनाच आठवेल! तू दुत्त आहेस रेवाक्का!

In reply to by तिमा

खेडूत 16/06/2015 - 13:47
सर्व मुद्द्यांशी सहमत! पुण्यातही ठराविक भागात असंच चालतं . प्रतिसादावरून आपण मुंबईकर दिसता, कारण इतक्या वर्षांपूर्वी पुण्यात लिफ्ट म्हणजे मला वाटतं अरोरा टॉवर नामक हॉटेलात होती. १९८० च्या सुमाराला अलका सिनेमाजवळ पहिली १० मजली इमारत आली त्यात लिफ्ट होती- मग इतर रहिवासी ठिकाणी सुरु झाल्या. तोपर्यंत पुण्यात वाडे आणि G+४ मजले होते!

अत्यंत गंभीर प्रकार आहे हा ... माझा एक अतिशय जिवलग मित्र पुण्यात डेक्कन वर एका लिफ्ट अपघातात गेला ...दार उघडले आणि तो आत जात असतांना लिफ्ट अचानक सुरु होऊन वर जाऊ लागली ...जेव्हा कि वरचा मजला अजून तयारच नव्हता लिफ्ट जाण्यासाठी ...वाईट चिरडला गेला आणि गेलाच बिचारा !! . . . कोणत्याही देखभालीसाठी चार चव्वल वाचवण्यात कमालीची तत्पर मंडळी जोपर्यंत मुबलक वावरताहेत ...तो पर्यंत हे असले धोके असतीलच ...

In reply to by अत्रन्गि पाउस

टवाळ कार्टा 16/06/2015 - 10:56
झाले ते वाईट झाले पण तुमचा मित्र लिफ्ट अर्धवट उघड्या स्थितीमध्ये सुरु झाली हे पाहून लगेच बाहेर का नाही आला? लिफ्ट काही एकदम झपकन वर खाली होत नाही....इथे इतक्या लोकांनी वेगवेगळे अनुभव लिहिले आहेत पण एक इ.एक्का काका सोडले तर कोणालाच असे वाटत नाही की लिफ्ट वापरताना उगाच्च घाई गडबड केली नसती तर तो अपघात झाला नसता? मी अजून्पर्यंत लिफ्ट वापरताना घाई करू नये...गर्दी झाली तर लिफ्ट सोडून द्यावी...ती परत येणारच आहे (ते सुध्धा जास्तीत जास्त २-३ मिनिटांत) असा विचार आपल्या लहान मुलांना शिकवताना पाहिलेले नाही...मोठे झालेल्यांना शिकवता येते यावरचा विश्वास कधीच उडालाय माझा प्रतिसाद टोकदार अथवा भावना दुखावणारा वाटल्यास क्षमस्व पण आजकाल असे human error मुळे होणारे अपघात बघून सगळ्यात पहीले असेच्च विचार येतात...Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 16/06/2015 - 12:36
बाडिस. तंत्रज्ञान परदेशातून आणता येते अक्कल थोडीच आणता येते. अगदी वाहनाचे दिशादर्शक दिवे न वापरणार्या लोकांचीही किईव वाटते बाकी सुरक्षा-दक्षता तर राम भरोसे! रस्त्यातून कसे चालू नये याचे प्र्यात्य्क्षीक पहाय्चे असेल तर निगडी पासून सुरुवात करून थेट स्वारगेट पर्यंत पहाणी करा.

In reply to by टवाळ कार्टा

भावना बिवना मुळीच दुखावल्या नाहीत...माझ्या मित्राचा प्रसंग ...नक्की काय कसे ह्यात अनेक शक्यता असाव्यात...त्यांमुळे शेवटी 'नशीब' ह्यावर थोडसं यावे लागते ...

पण

Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are ह्यात कित्येक बाबतीत 'enough' to be replaced with 'at all'

In reply to by टवाळ कार्टा

मृत्युन्जय 16/06/2015 - 17:36
असे अपघात बरेच झाले आहेत. ते नक्की कसे होतात हे नाही माहिती पण अडकणार्‍या माणसाला वेळ न मिळता तसे होत असावे असे वाटते. यात तो माणूस लिफ्ट वापरण्याच्या लायकीचाच नाही, सिव्हिलाइज्ड नाही वगैरे गोष्टी, अप्रस्तुत आहेत असे वाटते.

In reply to by मृत्युन्जय

लायकीचा प्रश्न हा जनरल बेशिस्त आणि अन्य बेजबाबदार लोकांसाठी ... अहो जे गेले त्यांच्या विषयी फक्त सहानुभूती आहे ...

मदनबाण 16/06/2015 - 12:23
माझ्या मित्राच्या भावाचा अंगठा जाळीवाल्या दरवात हात घालुन बंद करण्याच्या नादात गेला आहे ! जाता जाता :- आमच्या लिफ्ट मधे कोणीतरी महा हरामखोर माणुस थुकतो आहे, तो पार डोक्यात गेला आहे. पिचकारीचे शिंतोडे पार बटणांपर्यंत उडवतो... एक कॅमेरा लिफ्ट मधे बसवुन साल्याची मानगुटी पकडण्याची फार इच्छा होत आहे ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by खटपट्या

मदनबाण 16/06/2015 - 16:42
तुमच्या विंगमधे पान, तंबाखु आणि गूटखा खाणारे कोण आहेत त्यांच्यावर नजर ठेवा. आहेत काही अ‍ॅटिक पीस... पण काय कळत नाय बाँ. :( मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by मदनबाण

लिफ्टमध्ये एक सूचना लिहा : "थुंकणार्याच्या आXXXXX " वरील ओळींबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व! पण आमच्या इमारतीच्या लिफ्टमधे थुंकलेल्या व्यक्तीला मी असंच बोललो होतो. नाईलाज होता, सर्व सदस्य अत्यंत शांत आणि कायदेपालक असल्याने कोणी बोलण्याचं धाडस केलं नसावं. तो एका हॉटेलचा कर्मचारी होता. वरच्या मजल्यावरच्या विद्यार्थिनी(?) ना "पार्सल" द्यायला यायचा. "परत थुंकलास तर चाटून साफ करावं लागेल आणी न केल्यास डायरेक्ट "वैकुंठ" मध्ये रवानगी होईल" याच भाषेत (प्रत्यक्ष वापरलेले शब्द जास्त समर्पक आणी realistic होते. ते इथे देऊ शकत नाही)

चौकटराजा 16/06/2015 - 14:28
म्या आता म्हातारा व्होवू घातालाया आन फ़ुड्ल्या म्हय न्यात पाळ णा वाल्या जाग्येत जानारेय्य .आमच्या पाळ ण्याला त्ये बंद दार अस्नारे.पर काळ जी घिन्न मातुर.

In reply to by चौकटराजा

नाखु 16/06/2015 - 16:05
काकोबा
  • जुन्या घरी पहिल्याच मजल्यावर असल्याने नव्या घरी आप्लयाच मजल्यावर उतरण्याची क्ल्जी घेणे.पाळणाखोलीत गर्दी असताना जाऊ नै
हितचिंतक नाखु

आमच्या सोसायटीतील बहुतेक सदस्य सेवानिवृती आलेल्या फंडातून सदनिका घेऊन राहतात. हल्लीचे उत्पन्न म्हणजे जे निवृत्ती वेतन मिळते तेव्हढेच. त्यामुळे प्रत्येक रुपया वाचविण्या कडेच ओढा. सोसायटीच्या बाहेरील बागेत दिवे काय करायचेत. कॉमन पॅसेज मध्ये मिणमिणते सिएफएल लावलेत. का तर ट्यूब लाईटने सोसायटीला विजेचे बिल जास्त येते. लिफ्ट मध्ये दोन दोन दिवे काय करायचेत? त्यांमुळे एक दिवाच काढून टाकला आहे. त्या साठी त्या सदगृहस्थाने दिवसातून सरासरी किती वेळ आपण लिफ्ट मधे घालवितो वगैरेचे गणित मांडून दाखविले. अशा खत्रूड सदस्यांमुळे मनस्तापापलीकडे काही होत नाही. नशिबाने जनरेटर बॅकअप आहे. तेही एकदा डिझेलच्या वापरावरून एका सेक्रेटरीने, विज गेली असता, जनरेटरवर लिफ्ट फक्त वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठीच चालू करण्यात येईल असा फतवा काढला. त्याची सदनिका दुसर्‍या मजल्यावर होती. माझी सदनिका सातव्या मजल्यावर आहे. मी त्याच्या घरी जाऊन जाम राडा केला. म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.

In reply to by प्रभाकर पेठकर

म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.
ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!!!! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 17/06/2015 - 09:06
चांगला इंगा दाखवला ह्या नतद्र्ष्ट लोकांचे घरी नक्कीच हाड्-हाड कुत्रे झालेले असते म्हणून बाहेर फुकट फौजदारी करण्याची खाज असते असे रोचक निरिक्षण आहे. अपार्टमेंटात ७ वर्षे काढलेला अनुभवी नाखु

धाग्यात उल्लेखलेला अपघात फारच दुर्दैवी. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार असा अपघात आपल्या ओळखीच्या व्यक्ती वा नेहमीच्या ठिकाणी झाल्यास आपण अधिक काळजी घेतो कारण आपल्या मनात कुठेतरी भिती घर करून बसलेली असते. माझ्या पहिल्या कंपनीत एक टिम लीड पोझिशनवर काम करणार्‍या दक्षिण भारतीय सहकारिणीचा नवरा पुण्यात त्यांच्या सोसायटीतील लिफ्टच्या अपघातात मरण पावला होता. तो अपघात बहुधा २००३ साली घडला होता. त्याने लिफ्टमध्ये पाय टाकताच लिफ्ट वेगाने खाली कोसळली व अक्षरशः शरीराचा काही भाग बाहेर अन काही भाग लिफ्टमध्ये अडकून तो मनुष्य जागीच गतप्राण झाला होता. २००५ मध्ये तिच्या दुसर्‍या विवाहाला जाऊन आल्यावर आमच्या टिम लीडने (जी तिची जवळची मैत्रिण होती) याबाबत आम्हाला सांगितले होते. माझे शिक्षण सुरु असताना हीच बातमी मी वर्तमानपत्रात वाचली होती पण जोवर प्रत्यक्षात पाहिलेल्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे कळले नव्हते तोवर मला विशेष भिती वाटली नव्हती. तेव्हापासून मी कधीही लिफ्टचे दार बंद होत असताना शेवटच्या क्षणी हात घालून ते परतवत नाही. इतर लोकांना हे नेहमी करताना पाहूनही मी स्वतः तसे अजिबात करत नाही. भारतात घर घेताना लिफ्ट्सच्या कायमस्वरूपी २४ x ७ उपलब्धतेबाबत शंका असल्याने (वीजपुरवठा खंडित होणे, यांत्रिक बिघाड किंवा मेंटेनंस फी न भरल्याने सेवा देणार्‍या कंपनीने लिफ्ट सुरू ठेवणे बंद करणे अशी विविध कारणे) मी दुसर्‍याच मजल्यावरचा फ्लॅट घेतला आहे. सोबत वजनदार सामान असल्याखेरीज माझे आईवडीलही जिन्याचाच वापर करतात. धाग्यात दिलेल्या सूचना उपयुक्त आहेत. हा लेख वाचणारे सर्वजण लिफ्ट वापरताना अधिक काळजी घेतील अशी आशा करुया.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी. आमच्या सोसायटीच्या लिप्टला पण ढकलून उघडायचे जाळीचे दरवाजे आहेत. मी बर्‍याचवेळा वीज वाचवण्यासाठी म्हणुन लिफ्ट मधले दिवे बंद करुन टाकतो. असे करणे कितपत बरोबर आहे? पैजारबुवा,

वेल्लाभट 15/06/2015 - 12:28
मी ज्या लिफ्ट च्या कंपनीत काम केलेलं आहे ती कंपनी मॅन्युअल डोअर लिफ्ट विकत नाही. मेंटेनही करत नाही. देअर सेफटी स्टँडर्डस डोन्ट अलाउ दॅट. व्यवस्थित सुरक्षा प्रणाली असलेल्या लिफ्ट चा अपघात होण्याची शक्यता नगण्य असते. निष्काळजी पणा हे एकमेव कारण होऊ शकते. धाग्यातील शेवटच्या मुद्द्यांशी सहमत. १) पॅनिक होऊ नये. लिफ्ट ला वेंटिलेशन असतं, तुम्ही गुदमरत नाही. स्टँडर्ड क्वालिटी वाली कुठलीही लिफ्ट धप्पकन वगैरे खाली पडू शकत नाही. मेकॅनिकली इम्पॉसिबल. देअर आर सेव्हरल मेकॅनिजम्स टू स्टॉप द कार इफ रोप/बेल्ट फेल्स. २) इमर्जन्सी नंबर लिफ्ट मधे लिहिलेले असतात. त्यांना फोन करावा. ३) वॉचमन ला जुजबी गोष्टींचं ट्रेनिंग असावं. लिफ्ट जवळात जवळच्या मजल्यावर आणता येते. उघडता येते. महत्वाचं. - कमी पैशात मिळते म्हणून सुरक्षेच्या दॄष्टीने वाईट लिफ्ट लावू नये. - मेंटेनन्स नियमित करून घ्यावा. - मॅन्युअल डोअर जबरदस्त डेंजर वाटते मला पर्सनली. - लोकं ग्रिल ला दिलेली हँडल न वापरता दारात हात घालून उघडबंद करतात. याने अनेक अपघात झालेले आहेत. - लिफ्ट मधून हात काढून शेक हँड/बायबाय करणं.... इन्व्हिटेशन टू डिजास्टर अव्हॉईड. डोन्ट टेक इट लाइटली.

In reply to by वेल्लाभट

खेडूत 15/06/2015 - 16:07
स्वयंचलित दारांबाबत सहमत. पण घर घेताना तेव्हा तरी तो मुद्दा गौण होता. पुण्यात तळमजला + ४ पर्यंत लिफ्टची सक्ती नसल्याने खूप इमारती अजूनही तश्याच लिफ्टविना आहेत. शिवाय पंधरा वर्षांपूर्वी अशी दारेवाली लिफ्ट महाग असल्याने प्रचलित नव्हती. जे दुसऱ्याकडून सदनिका घेतात त्यांना लिफ्ट स्वयंचलित नाही - हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही. किंबहुना तशी जुनी घरे मिळणे कठीण आहे. त्यामुळे काळजी घेणे सर्वात महत्वाचे! सर्वाधिक अपघात माणसांनी दारे उघडण्याच्या लिफ्टला होताना दिसतात .

छान लेख. लिफ्टसारख्या अत्यंत उपयोगी पण नादुरुस्त झाल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकणार्‍या प्रणालिला खरेदी करतानाच... (अ) उत्तम सुरक्षेची व्यवस्था विकत घ्यावी, (आ) उत्तम नियतकालिक तपासणी आणि देखभाल करण्याच्या अटी (पिरिऑडिक प्रिव्हेण्टिव्ह मेंटेनन्स) विक्रिकरारात असाव्या, (इ) नियतकालिक तपासणी आणि देखभाल होते की नाही हे पाहणारी सोसायटीची स्वतंत्र व्यवस्था असावी (केवळ कंपनीवर विसंबून राहू नये) या सगळ्या बाबतीत हयगय अथवा निष्कारण काटकसर नको. माणसांचे जीव त्यापेक्षा जास्त मौल्यवान आहेत. याशिवाय, लिफ्ट कशी वापरावी याचे सर्व लहानथोरांना नियतकालिक शिक्षण द्यावे... लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा 15/06/2015 - 12:35
लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.
याबाबत काही विदा आहे का असेसुध्धा विचारणारे असतील इथे ;)

In reply to by टवाळ कार्टा

विचारोत बापडे ! सत्य हेच आहे की... एकदा का जीवघेण्या प्रकारात सापडलो की विदा, स्टॅटिस्टीक, तर्कटे, इ इ कामाला येत नाही... कारण जरी त्यात सापडण्याची शक्यता दहा लाखात एक इतकी कमी असली तरी, त्यात सापडलेल्या प्रत्येकाचा धोका (जीवहानी अथवा मोठी दुखापत) १००% असतो ! म्हणूनच अश्या गोष्टीत, खूप काळजी अशी काही गोष्ट नसतेच (No level of safety is too much safety). वस्तुस्थितीचे भान ठेवून जेवढी जास्त काळजी घेता येईल तेवढी स्वागतार्हच असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यासाठीच, आधुनिक लिफ्ट्सची रचना करताना ग्राहक चूक करणार हे गृहीत धरून त्याला कोणतीही चूक करता येऊ नये अशी प्रणाली वापरली जाते.

खटपट्या 15/06/2015 - 13:41
चांगला धागा. मलातरी अजुन असा काही अनुभव आलेला नाही. पण लीफ्टची नियमीत तपासणी व्हायला पाहीजे. एकाने नेहमी फीरुन सर्व लीफ्ट वापरून जे काही दोष असतील ते लीहून ठेऊन, लीफ्ट तपासायला जो माणूस येतो त्याच्या कानावर घालणे गरजेचे आहे. मी हे आमच्या सोसायटीच्या मीटींग मधे वारंवार सांगीतले आहे.

दुर्दैवी घटना. लेख उपयुक्त.
लिफ्टचे कमाल वजन आणि इतर सूचना (जसे लिफ्टने पाणी नेऊ नये)- कठोरपणे पाळाव्यात .
अत्यंत आवश्यक. एवढ्यातच एक नातलग एका प्रवासी कंपनीमार्फत युरोप सहलीला आले होते तेव्हाचा एक किस्सा. अक्खी ५० लोकांची बस उतरली, रुम्स मिळाल्या आणि हॉटेलमध्ये असणार्‍या एकमेव लिफ्टवर लोकांनी आक्रमण केले. मोठमोठ्या बॅग्स आणि त्यात दिलेल्या सुचनेपेक्षा बरीच जास्त डोकी. लिफ्ट अर्ध्यात बंद पडली. फोन करुन नंतर सुरक्षारक्षकाने येऊन यांना सोडवले पण या सगळ्यात बराच वेळ गेला. अडकलेले लोक पॅनिक झाले, इतर लोकांना आपापले सामान घेऊन चढावे लागले, सगळ्यांचीच गैरसोय झाली. भारतीय लोक म्हणुन हॉटेलात वेगळी ओळख मिळाली हेवेसांनल :(

सौंदाळा 15/06/2015 - 14:14
घराचे नुतनीकरण करताना, घर बदलताना सामान शिफ्ट करण्यासाठी लिफ्ट वापरायला बंदी आहे आमच्या सोसायटीत. अवांतरः काही वर्षांपुर्वी (१/२) कोंढव्यामधे गार्बेज शुट मधे गॅस तयार होऊन त्याचा स्फोट होऊन एक ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची बातमी वाचली होती. मागच्या वर्षीच पिंपळे सौदागरमधल्या मोठ्या सोसायटीत ड्रेनेजमधे काम करताना गुदमरुन एका कामगाराचा मृत्यु झाला होता.

अमृत 15/06/2015 - 14:39
PCMC मधे दरवर्षी उदवाहन (लिफ्ट) निरिक्षक येऊन उदवाहन तपासून जातात ६०० रूपये प्रति उद्वाहन तपासणी फी द्यावी लागते. ही तपासणी उदवाहन कंपनीवाल्यासमक्ष होते व या नंतर उदवाहनाचे प्रमाणपत्र नविनीकृत करून मिळते.

मोहनराव 15/06/2015 - 14:41
मी पुण्यातील गाव भागात अश्या जुनाट, डेंजर लिफ्ट्स पाहिल्या आहेत. अगदी पाय ठेवायलाही भिती वाटतील इतक्या जुन्या. वैयक्तिक अनुभव कधी आला नाही देवाक्रुपेने. एक रेग्युलर मेंटेनंसचं / चेकिंगचं श्येड्युल असणं गरजेचं आहे असं वाटतं. चलताहै चलने दो वृत्ती कमी व्हायला पाहिजे.

संदीप डांगे 15/06/2015 - 15:14
धक्कादायक आहे घटना. काही ध्यानी-मनी नसतांना असं काही होणं भयानक आहे. तुम्ही मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. त्या लिफ्टविषयी खुळचट कल्पनांपायी काही अफवा पसरल्या नाहीत ना? नाहीतर कुणी वयोवृद्ध घाबरून बळी पडायचा.

शब्दबम्बाळ 15/06/2015 - 15:17
माणसाच्या हातून उघडण्यासारखे दार लिफ्टला नसलेच पाहिजे. बटण दाबल्यावर जोपर्यंत लिफ्ट आपल्या मजल्यापर्यंत येउन स्वतः दार उघडत नाही तोपर्यंत काहीही न करता थांबावे. लिफ्ट automatic असेल आणि जर लिफ्टचे उघडलेले दार तुम्ही लिफ्टच्या आत मध्ये जाण्याआधी बंद होणार असे दिसत असेल तर ते बंद न होता पुन्हा उघडण्यासाठी दारांच्या मध्ये हात वगैरे घालू नये . पिंच डिटेक्शन सेन्सर योग्य काम करतील हे गृहीत धरू नये. जर दार पुन्हा न उघडता बंद झाले तर हात त्यामध्ये अडकून अनर्थ होऊ शकतो.

In reply to by शब्दबम्बाळ

हाडक्या 15/06/2015 - 17:13
हे अगदी खरंय.. आत्ता याच वर्षी मुंबईमध्ये एक २०-२५ वर्षांची मुलगी लिफ्टच्या दारात उभी राहून तिच्या आईसाठी लिफ्ट थांबवून उभी होती. स्वयंचलित दरवाजे अडथळा आल्यास परत उघडतात आणि त्याच भरवशावर ती उभी होती. अचानक दरवाजे बंद झाले आणि लिफ्ट सुरु झाली आणि लिफ्ट थांबेपर्यंत खेळ संपला होता. लिफ्टच्या आतील लोकांसाठी तो एक भयानक अनुभव होता.

रेवती 15/06/2015 - 18:03
बापरे! फार वाईट झालं. हे असले अपघात वाचून जिने चढलेले परवडले असे वाटते. पुण्यातील आमच्या बिल्डींगला लिफ्ट आहे पण ती आमच्याच मजल्यापासून सुरु होते म्हणून फारशी वापरली नाही. तरी काहीवेळा गच्चीवर जाण्याच्या निमित्ताने जो वापर केला गेला त्यावेळी लक्षात आलेल्या गोष्टी अशा होत्या. १. लिफ्टला कोल्याप्सिबल डोअर असल्याने लहान मुलांची बोटे सटासट अडकू शकतात. आणि वरच्या मजल्यांवरील अनेकांपैकी दोन फ्यामिलीजच्या दृष्टीने मुलांना घेऊन जाणे म्हणजे 'आपण फक्त जात रहायचे, मुले मागून आपोआप येतात' या प्रकारातली आहेत. २. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी तळमजल्यावरून कधीकधी भरावे लागते. पाणी भरलेल्या हांडे, कळश्या घेऊन जाताना पाणी जिन्यात व लिफ्टमध्ये सांडलेले असते. त्यावरून घसरण्याचा धोका. ३. लिफ्टमधील जमीनीचा भाग (तळ्/फ्लोअर) यासाठी जे मटिरिअल वापरलेय ते काही ठिकाणी फाटले आहे. त्यात पाय अडकून पडण्याची शक्यता. ४. लिफ्ट व जमीन हे एका पातळीमध्ये नसल्याने व ही पातळी बदलती असल्याने आज लिफ्टमध्ये चढताना खरोखरीच पायरी चढायची आहे की उतरायची आहे हे बघावे लागते. दरवर्षी मेंटेनन्सचे लोक्स येतात व दिवसभर तेलपाणी करून जातात. यापेक्षा जास्त अपेक्षा आम्ही करू शकत नाही कारण आम्हाला लिफ्ट रोज वापरावी लागत नाही मग सोसायटीचा मेंटेनन्स का वाढवता? शिवाय तुम्ही या देशात रहात नाही असेही असते. हे झाले लिफ्टच्या वापराबाबत. आमचा प्रश्न वेगळा असतो. आमच्या शेजार्‍यांचा फ्ल्याट (व त्यांच्यावरील सगळे) लिफ्टच्या असण्यामुळे झाकला जातो व आमचा झाकला जात नाही. आमच्या व शेजारच्या इमारतीत चोर येऊन लिफ्टच्या मागील भागात लपला व बाहेर गेलेले पब्लिक घरी येऊन दरवाजा उघडताच धक्का मारून अनपेक्षितपणे घरात घुसला. यामध्ये शेजारील इमारतीत गंभीर गोष्ट घडली व आमच्या इमारतीत त्या मूर्ख चोराने जिना चढणार्‍या, आमच्या समोर राहणार्‍या नवविवाहितेचे मंगळसूत्र हिसकावले. या हल्ल्यामुळे ती दचकली व जिन्यात पडली. पोटातील बाळ दगावले. मग लिफ्टमागे घरे असणारांनी जादा जाळ्या बसवून घेतल्या. आता तेथे कोणी लपू शकत नाही पण गच्चीजवळ राहणार्‍यांनी सुरक्षिततेच्या नावाखाली गच्चीसकट सगळीकडे जाळ्या बसवून आपल्या घराचा वाढीव भाग म्हणून वापरायला सुरुवात केलीये. उन्हाळ्यात गच्चीवर झोपायला जाणारे उत्साही पब्लिक, वाळवणे घालणार्‍या सुगृहिणी, संध्याकाळी गच्चीवरच काठी टेकत चालणारे ज्येष्ठ नागरिक यांना दरवेळी गच्चीचा वापर करण्यासाठी विनंत्या कराव्या लागतात व सध्या त्यावरून वाद चालूएत. वाईटातून चांगली गोष्ट एकच झालीये की लहान मुलांचे सहाव्या मजल्याच्या गच्चीवर जाणे व पालकांना लक्ष ठेवण्याची सततची डोकेदुखी कमी झालीये.

तिमा 15/06/2015 - 19:05
आम्ही गेली ४४ वर्षे, एका लिफ्ट असलेल्या इमारतीत रहात आहोत. सध्या जी लिफ्ट आहे ती दुसरी. पहिली साधारण ३० वर्षांपूर्वी मेली. माझे आत्तापर्यंतचे अनुभव. १. सुरवातीला एक लिफ्टमन ठेवला होता. तेंव्हा लिफ्ट व्यवस्थित चालायची आणि देखभालही कमीतकमी येत असे. पुढे लिफ्टमनचा पगार परवडत नाही या कारणासाठी ती स्वयंचलित करण्यांत आली. २. आमच्या विंगमधे काही चाळी-झोपड्यांतून लोक आले होते. त्यांच्या बायका सर्रास, रात्री उरलेली आमटी, निवडलेल्या भाज्यांचा कचरा वगैरे, लिफ्टच्या छतावर भिरकावत असत. ३. पुढे ही संवय घालवण्यांत आली पण लिफ्ट पूर्ण थांबायच्या आंत, दरवाजे उघडणे, बंद करताना दरवाजे आपटणे, लिफ्टच्या कोपर्‍यांत पानाची पिंक टाकणे हे प्रकार अजूनही सुरु आहेत. यांत बाहेरची मंडळी (म्हणजे फुलवाला, दूधवाला, मच्छीवाला, वाणीसामान आणणारे हेही सामील असावेत.) ४. उत्तर भारतीय लोकांना तर लिफ्ट आपल्याच बापाची वाटत असल्याने, घरांतून निघताना काही विसरले तर लिफ्टचे दरवाजे उघडे टाकून आत वस्तु आणायला जाणे, हे अगदी कॉमन आहे. ५. लिफ्टमधे रॅपर्स, पानमसाल्याची रिकामी पाकिटे, कागदी बोळे टाकणे हे हल्लीच्या पिढीचे आवडते छंद आहेत. ६. जुनी इमारत असल्याने, लिफ्ट बंद पडली असता कसलीही पर्यायी व्यवस्था नाही. ७. सर्व्हिसिंग जवळ आले की, लिफ्टच्या दोराचा आँव आँव असा आवज येऊ लागतो, पण आमच्याशिवाय तो एकाही मेंबराला ऐकू येत नाही.

In reply to by रेवती

नाखु 16/06/2015 - 10:22
तीव्रतेने सहमत. गंमत म्हणजे अश्या घाणेरड्या आणि अजागळ्पणे ठेवलेल्या लिफ्टसंकुलातील घरे मात्र अगदी चकाचक फॉल्सिलेंग्वाली डेकोरेटीव, असतातच. पण किमान लिफ्ट तरी सुरक्षीत आणि स्वच्छ असावी असे कधीच वाटत नाही हे खरे आहे. आप्तेष्ट अश्या गृहरचना संस्थेत रहात असल्याने नियमीत भेट देणारा. आणि सुदैवाने स्वतंत्र बगल्यात राह्याला असल्याने लिफ्ट्मुक्त असलेला नाखुस

In reply to by नाखु

रेवती 16/06/2015 - 18:45
होय. घरे चकाचक आहेत. कामवाल्या बायकांचे नियम आहेत. जसे, आम्ही इलेक्ट्रोलक्स मशीनीतच कपडे धुतो. अमूक प्रकारातील फरशी असेल तर पुसण्याचे चार्जेस जास्त. वर राहणार्‍या लोकांना पैशात डिस्काऊंट कारण रोज दुपारी २ तास त्यांच्या एसीमध्ये कामवाल्या बाईंना झोपायची परवानगी व वामकुक्षी झाल्यावर बोन चायनाच्या कपातून चहा. पूर्वी सोसायटीकडे जनरेटर नव्हता आता आहे. नैतर वीज नसताना (लिफ्ट बंद असताना) कामवाली बाई वरच्या मजल्यांवर कामासाठी जात नसे किंवा जास्त पैसे आकारत असे. समजा आमच्या १ बिएचकेच्या २० सदनिकांची १ बिल्डींग आहे तर सगळ्यांनी शेजारचे दोन फ्ल्याट विकत घेतलेत, ज्यायोगे मधील भिंत पाडून मोठी घरे वापरता येतील किंवा २ लहान घरे ठेवून भाडेकरू राहतील. पण आमचा व शेजार्‍यांचा असे दोनच १ बिएचके आहेत म्हणून आम्ही गरीब असल्याने कामवाली बाई आमच्याकडे फारसे लक्ष देत नाही व आम्ही शिंगापूरला राहतो, पुन्यात र्‍हात नाही असे सांगत फिरत असते. ताई मला एकदा शिंगापुरचे पैशे द्या ना! असे म्हणत होती. हितं र्‍हाणार्‍या सगळ्यांची दुसरीकडेही घरे झालीत आणि अज्जून तुमी हितंच! असेही म्हणाली. ;) असो. विषयांतर झाले पण कामवाल्या बाईंनी यावेळी माझ्या ह्र्दयाला घरे पडतील असे बोलल्याने हे लिहिले. ;)

In reply to by रेवती

यशोधरा 16/06/2015 - 18:55
बोन चायनाच्या कपातून चहा. >> हे वाचून रेवाक्का मला भयानक डिप्रेशन आलेय! आमच्याकडे कोणीच बोन चायनाच्या कपातून चहा घेत नाही! उलट मस्त डिझाईन्स आणि रंग असतात म्हणून रस्त्यावर मिळतात ते रंगीबेरंगी, छान छान डिझाईनवाले कप आणण्यात मला आजवर काहीच गैर वाटले नाही! आता नेक्स्ट टैम बोन चायनाच आठवेल! तू दुत्त आहेस रेवाक्का!

In reply to by तिमा

खेडूत 16/06/2015 - 13:47
सर्व मुद्द्यांशी सहमत! पुण्यातही ठराविक भागात असंच चालतं . प्रतिसादावरून आपण मुंबईकर दिसता, कारण इतक्या वर्षांपूर्वी पुण्यात लिफ्ट म्हणजे मला वाटतं अरोरा टॉवर नामक हॉटेलात होती. १९८० च्या सुमाराला अलका सिनेमाजवळ पहिली १० मजली इमारत आली त्यात लिफ्ट होती- मग इतर रहिवासी ठिकाणी सुरु झाल्या. तोपर्यंत पुण्यात वाडे आणि G+४ मजले होते!

अत्यंत गंभीर प्रकार आहे हा ... माझा एक अतिशय जिवलग मित्र पुण्यात डेक्कन वर एका लिफ्ट अपघातात गेला ...दार उघडले आणि तो आत जात असतांना लिफ्ट अचानक सुरु होऊन वर जाऊ लागली ...जेव्हा कि वरचा मजला अजून तयारच नव्हता लिफ्ट जाण्यासाठी ...वाईट चिरडला गेला आणि गेलाच बिचारा !! . . . कोणत्याही देखभालीसाठी चार चव्वल वाचवण्यात कमालीची तत्पर मंडळी जोपर्यंत मुबलक वावरताहेत ...तो पर्यंत हे असले धोके असतीलच ...

In reply to by अत्रन्गि पाउस

टवाळ कार्टा 16/06/2015 - 10:56
झाले ते वाईट झाले पण तुमचा मित्र लिफ्ट अर्धवट उघड्या स्थितीमध्ये सुरु झाली हे पाहून लगेच बाहेर का नाही आला? लिफ्ट काही एकदम झपकन वर खाली होत नाही....इथे इतक्या लोकांनी वेगवेगळे अनुभव लिहिले आहेत पण एक इ.एक्का काका सोडले तर कोणालाच असे वाटत नाही की लिफ्ट वापरताना उगाच्च घाई गडबड केली नसती तर तो अपघात झाला नसता? मी अजून्पर्यंत लिफ्ट वापरताना घाई करू नये...गर्दी झाली तर लिफ्ट सोडून द्यावी...ती परत येणारच आहे (ते सुध्धा जास्तीत जास्त २-३ मिनिटांत) असा विचार आपल्या लहान मुलांना शिकवताना पाहिलेले नाही...मोठे झालेल्यांना शिकवता येते यावरचा विश्वास कधीच उडालाय माझा प्रतिसाद टोकदार अथवा भावना दुखावणारा वाटल्यास क्षमस्व पण आजकाल असे human error मुळे होणारे अपघात बघून सगळ्यात पहीले असेच्च विचार येतात...Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 16/06/2015 - 12:36
बाडिस. तंत्रज्ञान परदेशातून आणता येते अक्कल थोडीच आणता येते. अगदी वाहनाचे दिशादर्शक दिवे न वापरणार्या लोकांचीही किईव वाटते बाकी सुरक्षा-दक्षता तर राम भरोसे! रस्त्यातून कसे चालू नये याचे प्र्यात्य्क्षीक पहाय्चे असेल तर निगडी पासून सुरुवात करून थेट स्वारगेट पर्यंत पहाणी करा.

In reply to by टवाळ कार्टा

भावना बिवना मुळीच दुखावल्या नाहीत...माझ्या मित्राचा प्रसंग ...नक्की काय कसे ह्यात अनेक शक्यता असाव्यात...त्यांमुळे शेवटी 'नशीब' ह्यावर थोडसं यावे लागते ...

पण

Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are ह्यात कित्येक बाबतीत 'enough' to be replaced with 'at all'

In reply to by टवाळ कार्टा

मृत्युन्जय 16/06/2015 - 17:36
असे अपघात बरेच झाले आहेत. ते नक्की कसे होतात हे नाही माहिती पण अडकणार्‍या माणसाला वेळ न मिळता तसे होत असावे असे वाटते. यात तो माणूस लिफ्ट वापरण्याच्या लायकीचाच नाही, सिव्हिलाइज्ड नाही वगैरे गोष्टी, अप्रस्तुत आहेत असे वाटते.

In reply to by मृत्युन्जय

लायकीचा प्रश्न हा जनरल बेशिस्त आणि अन्य बेजबाबदार लोकांसाठी ... अहो जे गेले त्यांच्या विषयी फक्त सहानुभूती आहे ...

मदनबाण 16/06/2015 - 12:23
माझ्या मित्राच्या भावाचा अंगठा जाळीवाल्या दरवात हात घालुन बंद करण्याच्या नादात गेला आहे ! जाता जाता :- आमच्या लिफ्ट मधे कोणीतरी महा हरामखोर माणुस थुकतो आहे, तो पार डोक्यात गेला आहे. पिचकारीचे शिंतोडे पार बटणांपर्यंत उडवतो... एक कॅमेरा लिफ्ट मधे बसवुन साल्याची मानगुटी पकडण्याची फार इच्छा होत आहे ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by खटपट्या

मदनबाण 16/06/2015 - 16:42
तुमच्या विंगमधे पान, तंबाखु आणि गूटखा खाणारे कोण आहेत त्यांच्यावर नजर ठेवा. आहेत काही अ‍ॅटिक पीस... पण काय कळत नाय बाँ. :( मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by मदनबाण

लिफ्टमध्ये एक सूचना लिहा : "थुंकणार्याच्या आXXXXX " वरील ओळींबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व! पण आमच्या इमारतीच्या लिफ्टमधे थुंकलेल्या व्यक्तीला मी असंच बोललो होतो. नाईलाज होता, सर्व सदस्य अत्यंत शांत आणि कायदेपालक असल्याने कोणी बोलण्याचं धाडस केलं नसावं. तो एका हॉटेलचा कर्मचारी होता. वरच्या मजल्यावरच्या विद्यार्थिनी(?) ना "पार्सल" द्यायला यायचा. "परत थुंकलास तर चाटून साफ करावं लागेल आणी न केल्यास डायरेक्ट "वैकुंठ" मध्ये रवानगी होईल" याच भाषेत (प्रत्यक्ष वापरलेले शब्द जास्त समर्पक आणी realistic होते. ते इथे देऊ शकत नाही)

चौकटराजा 16/06/2015 - 14:28
म्या आता म्हातारा व्होवू घातालाया आन फ़ुड्ल्या म्हय न्यात पाळ णा वाल्या जाग्येत जानारेय्य .आमच्या पाळ ण्याला त्ये बंद दार अस्नारे.पर काळ जी घिन्न मातुर.

In reply to by चौकटराजा

नाखु 16/06/2015 - 16:05
काकोबा
  • जुन्या घरी पहिल्याच मजल्यावर असल्याने नव्या घरी आप्लयाच मजल्यावर उतरण्याची क्ल्जी घेणे.पाळणाखोलीत गर्दी असताना जाऊ नै
हितचिंतक नाखु

आमच्या सोसायटीतील बहुतेक सदस्य सेवानिवृती आलेल्या फंडातून सदनिका घेऊन राहतात. हल्लीचे उत्पन्न म्हणजे जे निवृत्ती वेतन मिळते तेव्हढेच. त्यामुळे प्रत्येक रुपया वाचविण्या कडेच ओढा. सोसायटीच्या बाहेरील बागेत दिवे काय करायचेत. कॉमन पॅसेज मध्ये मिणमिणते सिएफएल लावलेत. का तर ट्यूब लाईटने सोसायटीला विजेचे बिल जास्त येते. लिफ्ट मध्ये दोन दोन दिवे काय करायचेत? त्यांमुळे एक दिवाच काढून टाकला आहे. त्या साठी त्या सदगृहस्थाने दिवसातून सरासरी किती वेळ आपण लिफ्ट मधे घालवितो वगैरेचे गणित मांडून दाखविले. अशा खत्रूड सदस्यांमुळे मनस्तापापलीकडे काही होत नाही. नशिबाने जनरेटर बॅकअप आहे. तेही एकदा डिझेलच्या वापरावरून एका सेक्रेटरीने, विज गेली असता, जनरेटरवर लिफ्ट फक्त वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठीच चालू करण्यात येईल असा फतवा काढला. त्याची सदनिका दुसर्‍या मजल्यावर होती. माझी सदनिका सातव्या मजल्यावर आहे. मी त्याच्या घरी जाऊन जाम राडा केला. म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.

In reply to by प्रभाकर पेठकर

म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.
ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!!!! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 17/06/2015 - 09:06
चांगला इंगा दाखवला ह्या नतद्र्ष्ट लोकांचे घरी नक्कीच हाड्-हाड कुत्रे झालेले असते म्हणून बाहेर फुकट फौजदारी करण्याची खाज असते असे रोचक निरिक्षण आहे. अपार्टमेंटात ७ वर्षे काढलेला अनुभवी नाखु

धाग्यात उल्लेखलेला अपघात फारच दुर्दैवी. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार असा अपघात आपल्या ओळखीच्या व्यक्ती वा नेहमीच्या ठिकाणी झाल्यास आपण अधिक काळजी घेतो कारण आपल्या मनात कुठेतरी भिती घर करून बसलेली असते. माझ्या पहिल्या कंपनीत एक टिम लीड पोझिशनवर काम करणार्‍या दक्षिण भारतीय सहकारिणीचा नवरा पुण्यात त्यांच्या सोसायटीतील लिफ्टच्या अपघातात मरण पावला होता. तो अपघात बहुधा २००३ साली घडला होता. त्याने लिफ्टमध्ये पाय टाकताच लिफ्ट वेगाने खाली कोसळली व अक्षरशः शरीराचा काही भाग बाहेर अन काही भाग लिफ्टमध्ये अडकून तो मनुष्य जागीच गतप्राण झाला होता. २००५ मध्ये तिच्या दुसर्‍या विवाहाला जाऊन आल्यावर आमच्या टिम लीडने (जी तिची जवळची मैत्रिण होती) याबाबत आम्हाला सांगितले होते. माझे शिक्षण सुरु असताना हीच बातमी मी वर्तमानपत्रात वाचली होती पण जोवर प्रत्यक्षात पाहिलेल्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे कळले नव्हते तोवर मला विशेष भिती वाटली नव्हती. तेव्हापासून मी कधीही लिफ्टचे दार बंद होत असताना शेवटच्या क्षणी हात घालून ते परतवत नाही. इतर लोकांना हे नेहमी करताना पाहूनही मी स्वतः तसे अजिबात करत नाही. भारतात घर घेताना लिफ्ट्सच्या कायमस्वरूपी २४ x ७ उपलब्धतेबाबत शंका असल्याने (वीजपुरवठा खंडित होणे, यांत्रिक बिघाड किंवा मेंटेनंस फी न भरल्याने सेवा देणार्‍या कंपनीने लिफ्ट सुरू ठेवणे बंद करणे अशी विविध कारणे) मी दुसर्‍याच मजल्यावरचा फ्लॅट घेतला आहे. सोबत वजनदार सामान असल्याखेरीज माझे आईवडीलही जिन्याचाच वापर करतात. धाग्यात दिलेल्या सूचना उपयुक्त आहेत. हा लेख वाचणारे सर्वजण लिफ्ट वापरताना अधिक काळजी घेतील अशी आशा करुया.
दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला . सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती. मुलगा परदेशात आणि मुलगी पुण्यात असल्याने आता विदर्भातल्या गावी राहून काय करायचं? म्हणून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेले. मुलाला भारतात आल्यावर कमी वेळ असे त्यामुळे मुंबईहून पुण्यात येउन जाणे त्याला सोयीस्कर होते. सुरुवातीला काही काळ पुण्यात बोअर झालेले काका हळूहळू रुळले. मित्रांचा गोतावळा जमवला. आणि जणूकाही पूर्वापार पुणेकर असल्यासारखे इथेच राहू लागले.

ये दोस्ती ......

शिव कन्या ·

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस 09/06/2015 - 23:46
अप्रतिम! हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by एस

नाखु 10/06/2015 - 10:42
अगदी असेच म्हणतो. काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल. वाचक नाखु

In reply to by स्पंदना

शिव कन्या 10/06/2015 - 19:15
उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.] चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद! पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील. ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा... किनारा तुला पामराला... ---- कोलम्बसाचे गर्वगीत.

सुंदर प्रेरणादायक कथा ! ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

हाडक्या 10/06/2015 - 20:16
एक तार्किक प्रश्न.. अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ? म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ? अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

In reply to by हाडक्या

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 09:57
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते. २. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच. ३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 10:01
(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.) दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

अजया 11/06/2015 - 21:26
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

चिगो 11/06/2015 - 21:36
अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन.. १. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय. २. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व.. 'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

In reply to by चिगो

शिव कन्या 11/06/2015 - 23:53
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच. होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस 09/06/2015 - 23:46
अप्रतिम! हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by एस

नाखु 10/06/2015 - 10:42
अगदी असेच म्हणतो. काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल. वाचक नाखु

In reply to by स्पंदना

शिव कन्या 10/06/2015 - 19:15
उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.] चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद! पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील. ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा... किनारा तुला पामराला... ---- कोलम्बसाचे गर्वगीत.

सुंदर प्रेरणादायक कथा ! ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

हाडक्या 10/06/2015 - 20:16
एक तार्किक प्रश्न.. अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ? म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ? अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

In reply to by हाडक्या

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 09:57
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते. २. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच. ३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 10:01
(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.) दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

अजया 11/06/2015 - 21:26
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

चिगो 11/06/2015 - 21:36
अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन.. १. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय. २. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व.. 'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

In reply to by चिगो

शिव कन्या 11/06/2015 - 23:53
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच. होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........ ........ हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता.

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग 1

योगविवेक ·

कंजूस 07/06/2015 - 12:14
लेखाचा विषय समजावण्यात अंमळ गोंधळ उडालेला दिसतो आहे तरी एकच विचार घेऊन तो मांडावा.नाडी ग्रंथात काय लिहिले आहे ते द्या. मतमतांतरंचे प्रतिक्रियांत समर्थन खंडन होइलच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योगविवेक 08/06/2015 - 09:55
नमस्कार, आपल्याला पडलेल्या २ प्रश्नांची उत्सुकता निर्माण झाली आहे...

शशिकांत ओक 07/06/2015 - 20:25
मित्रहो,
लेखाचा विषय समजावण्यात आहे तरी एकच विचार घेऊन तो मांडावा. नाडी ग्रंथात काय लिहिले आहे ते द्या.
आता माझे नाव धाग्यात आले आहे तेंव्हा मला या लेखन प्रक्रियेत पडावे लागते आहे. अन्यथा मी या बाबत लिहायचे शक्यतो टाळतो. कारण इथे नाडी ग्रंथांबाबत माहिती घ्यायच्या पेक्षा टाईमपास म्हणून घागेबाजी करण्यात काहींना मौज वाटते. तर काही अंनिसच्या विचारांविरुद्ध काही कुभांड रचले गेले आहे असा प्रभाव वाटतो. नाडी ग्रंथांतील मजकुराच्या कथनातील भाषा, लिपी व काव्याची सौदर्य स्थळे शोधायची कोणाला इच्छा नाही अशांसमोर या विषयाला मांडून वैचारिक आदान प्रदान होणे अवघड वाटून मी या इथे अन्य लेखन करताना आपल्याला दिसत असेल. असो. नाडिग्रंथ हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते. तरीही ज्यांना याबाबत काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात म्हणता येईल की तमिळ भाषेत ताडपत्रावर कोरून लिहिलेले जे भविष्य असते त्याला नाडी ग्रंथ भविष्य म्हणतात. त्या भविष्य कथनाचे जनकत्व अगस्त्य, वसिष्ठ, शुक्र भृगु आदि विविध महर्षींकडे जाते. सामान्यपणे हात दाखवून किंवा पत्रिका पाहून जे भविष्य कथन केले जाते त्यात भविष्यकथन करणाऱ्याकडून त्या व्यक्तीचे त्याच्या आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, भावाबहिणींची, मुलांची संख्या, शिक्षण, नोकरी-धंदा वगैरे वर्णन सांगणे अपेक्षित नसते. नाडी ताडपत्रात ते संदर्भ कोरून लिहिलेले असतात आता नेमका प्रश्न निर्माण होते की जर हे ताडपत्रावरी लेखन त्या व्यक्तीच्या अपरोक्ष जन्मा आधीच लिहून ठेवलेले असेल तर मग नवग्रह त्या व्यक्तीच्या जन्मवेळी कसे काय प्रभाव पाडणार? नाडी ग्रंथात नावांशिवाय त्याच्या जन्मदिनांकाची व त्यावेळच्या अवकाशातील नवग्रह नेमके कुठे कुठे होते त्याचे वर्णन येते. जेंव्हा ते वर्णन 100 टक्के जुळले असे तो व्यक्ती म्हणतो तेंव्हा मग पुढे त्याच पट्टीतील भविष्य कथन एका वहीत लिहून काढले जाते. नंतर त्याचे ग्राहकाला सोईच्या भाषेत टेप करून सुपूर्त केले जाते. हे भविष्यकथन कर्मसिद्धांत व पुनर्जन्म सिद्धांतावर आधारित आहे म्हणून व्यक्तीच्या पुर्वजन्मातील कर्मदोषांचे वर्णन करून काही शांती-पुजेचे सोपस्कार नाडीमहर्षी सुचवतात. या पार्श्वभूमीवर गळतगे यांचे मत की नवग्रह व्यक्तीवर प्रभाव टाकत नाहीत असे आहे. जे प्रचलित ज्योतिष शास्त्राच्या विद्वानांना मान्य होताना दिसत नाही. नवग्रहगोल जर मानवावर प्रभाव टाकत नसतील तर मग नवग्रहांच्या मंदिरात जाऊन शांतीपुजेचे सोपस्कार महर्षी का सुचवतात? ते तसे केल्याने व्यक्तीचे जीवनात त्याचा प्रभाव कसा काय पडतो? याचा संदर्भ कसा लावावा? असे प्रश्नांवर प्राचार्य अद्वयानंद गळतगे सरांचे विचार महत्वाचे असतात ते योग विवेकांनी सादर केले आहेत. नेपाळच्या यात्रेत हे विवेक माझ्या सोबत होते. (नाडिग्रंथांसंबंधी जे अनेक दावे केले जातांत त्यापैकी एक मुख्य दावा म्हणजे त्यांत व्यक्तीचे नांव, जन्मदिनाची नोंद कोरून येणे हा होय. असा दावा निश्चितच चमत्कारिक ठरतो. ह्या प्रकारच्या चमत्कृतिपूर्ण दाव्यांमुळे अनेक वादापवाद आतांपर्यंत उद्भवून गेलेले आहेत. अशामुळे अभ्यासकांच्यामध्ये नाडिग्रंथांवर ’विश्वास ठेवणारे’ आणि ’विश्वास न ठेवणारे’ असे दोन मुख्य गट सिद्ध झाले आहेत. बरे, अशा दाव्यांमुळे होते काय, की विविध अभ्यासक विविध प्रकारचे दृष्टीकोन घेऊन नाडिग्रंथावलोकन करताना दिसतात. काहीजण, "धादांत खोटा दावा आहे. अशाप्रकारे माहिती लिहून ठेवलेली असणे अशक्य आहे, चला दाखवतोच मी" अशा आविर्भावामध्ये नाडिवाचकास आणि पर्य्यायाने नाडिग्रंथांस खोटे सिद्ध करण्याकरिता ग्रंथावलोकन करतात, तर इतर काही "चला बघुया कसे काय नांव लिहून येते ते" असा थक्क होण्याचा "विलक्षण थरार" अनुभविण्यासाठी म्हणून ग्रंथावलोकन करावयास जातात. ह्या काही चिकित्सकांच्या अशास्त्रीय दृष्टीकोनामुळे आतांपर्यंतच्या ह्या विषयाच्या प्रवासाकडे एक दृष्टीक्षेप टाकतां, वास्तवापासून दूर आणि तारतम्याचा अभाव असलेली चिकित्सा झाली असल्याचे ध्यानी येते. असो.- हैयोहैयैयोंच्या एका घाग्यातून साभार) वरील दाव्याच्या पुष्ठ्यर्थ एक फोटो योगविवेकनी टाकला आहे. ज्यांना नाडीपट्टीत व्यक्तीचे नाव ताडपत्रात कसे कोरलेले असते याचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल त्यांसाठी तो उपयोगी. ज्यांनी नाडीग्रंथांना थोतांडच मानायचे ठरवले आहे त्यांच्यासाठी कितीही पुरावे कमीच पडतील.

कंजूस 07/06/2015 - 23:09
शशिकांतकाका जेव्हा नाडीग्रंथाच्या शोधात नेपाळ ते उत्तर भारत अशा प्रवासाला तुम्ही निघालात आणी तो हेतू जाहिर करून तो दौरा पार पाडून ही लेखमाला लिहिण्यास घेतली याबद्दल फारच आदर वाटतो. सुरुवातीचे लेख फार आवडले .यश किती मिळाले हा मुद्दा नसून प्रवासात जे काही घडले हे वर्णन वाचण्यात समाधान होत आहे.वरचा एका पानाचा फोटोही महत्त्वाचा भाग आहे.मला असे म्हणायचे आहे की त्यात काय दिले आहे ते येऊ दे परंतू ते चूक का बरोबर (जन्माअगोदरच भाकित लिहिलेले असणे,नवग्रहशांती करण्याचे औचित्य अथवा समर्थन/खंडन ) चर्चा र्अपेक्षित नाही. त्याचा वेगळ्या धाग्यात विचार करता येईल.

शशिकांत ओक 07/06/2015 - 23:37
वरचा एका पानाचा फोटोही महत्त्वाचा भाग आहे.मला असे म्हणायचे आहे की त्यात काय दिले आहे ते येऊ दे
याची चर्चा करायला हरकत नाही पण वरील आपल्याला अपेक्षित वर्णन नाडीवरील कार्यशाळेत केले जाते त्यातील प्रत्येक ओळीत काय लिहिले आहे याचे वर्णन आपल्याला ऐकायचे किंवा पहायचे असेल तर पुढील वेळी कार्यशाळेत जरूर यावे... या ध्याग्यातील भागाचा रोख फक्त वैचारिक आहे. मजा अशी आहे की फोटो टाका म्हणून खिजवले जाते. तो टाकला की फोटो वगैरे ठीक आहे आहे पण ... म्हणून फोटो व धाग्यातील मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयोग केला जातो? त्या फोटोतील मजकूर खोटा आहे असा दावा नाडी ग्रंथातील मजकुराला थोतांड म्हणणाऱ्यांनी सादर करावा. पण अशा कामाला नाडी विरोधक पुढे येताना दिसत नाहीत...उलट आत्ता चुटकी सरशी उघडे पाडतो म्हणणारे महाभाग काही काळानी अदृष्य होतात. नावच घ्याचे तर प्रकाश घाटपांड्यांचे घेता येईल... त्यांनी मा. स. रिसबुडांबरोबर एक नाडी ग्रंथांची बदनामी करणारे पुस्तक अंनिस तर्फे प्रकाशित केले आहे मात्र प्रकाश काकांनी आता जणू या विषयाबाबत पूर्ण सन्यास घेतल्याचे दिसते...असो.

कंजूस 08/06/2015 - 07:47
आपणास जुन्यात जुना आणि ताडपत्रावरील ग्रंथ पाहाण्यास मिळाला आहे,त्यात काय लिहिले आहे हे वाचण्याची उतसुकता आहे.त्यामध्ये ज्योतिष कशाप्राकारे लिहिले आहे ते प्रत्यक्ष ऐकण्याची आणि त्याची खरेखोटे चिरफाड करण्यात ,इतर ज्योतिष पद्धतींशी तुलना करणे यात स्वारस्य नाही. एक संशोधन-प्रेरित प्रवास आणि मिळालेले अनुभव म्हणून या लेखमालेला एक वेगळे महत्त्व आहे आणि ते तपशिल येऊ द्यात. सत्तर साली एक छापील प्रत पाहाण्यात आली होती त्यातील माझी निरीक्षणे नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यावर लिहीनच परंतू तो या लेखमालेचा विषय नाही.

योगविवेक 08/06/2015 - 14:06
नमस्कार,आपल्याला जर या फोटोतील अक्षरे वाचायला येत असतील तर आमच्या सारख्या तमिळ भाषेच्या अज्ञ लोकांना जी अक्षरे व शब्द आणि त्यांचे अर्थ दाखवले आहेत ते तेच आहेत काय याचा खुलासा अपेक्षित. त्यात काही बनवाबनवी आहे किंवा नाही याचा ही खुलासा करावा ही विनंती. मला किंवा ओक सरांना तमिळ भाषेतील शब्द अर्थ समजत नाहीत. त्यामुळे आपणच आपल्याला हवा तो खुलासा शोध घेऊन करावा. ही विनंती.

In reply to by योगविवेक

आदूबाळ 08/06/2015 - 18:59
मला लिखाणात फरक जाणवला, आणि तो प्रश्न मी नम्रपणे विचारलेला आहे. कृपया सटकू नये. (कॉनन डॉईलची "डान्सिंग मेन" कथा वाचणे अपेक्षित.)

In reply to by प्रचेतस

आदूबाळ 08/06/2015 - 21:08
नमस्कार,आपल्याला जर त्या कथेतील अक्षरे वाचायला येत असतील तर आमच्या सारख्या नाचर्‍या माणसांच्या भाषेच्या अज्ञ लोकांना जी अक्षरे व शब्द आणि त्यांचे अर्थ दाखवले आहेत ते तेच आहेत काय याचा खुलासा अपेक्षित. त्यात काही बनवाबनवी आहे किंवा नाही याचा ही खुलासा करावा ही विनंती. मला किंवा होम्स सरांना नाचर्‍या माणसांच्या भाषेतील शब्द अर्थ समजत नाहीत. त्यामुळे आपणच आपल्याला हवा तो खुलासा शोध घेऊन करावा. ही विनंती. - आदूबाळ वॉट्सन

योगविवेक 08/06/2015 - 17:59
धाग्यातील विषयावरील लक्ष विचलित होऊन जाते आहे का? ग्रहांचा प्रभाव मानवावर पडत नसेल तर मग शांती-पुजा करायला नवग्रहमंदिराना जाण्यामागे विचार काय असावा?

कंजूस 08/06/2015 - 18:40
फोटो तमिळ पोथी अथवा ग्रंथातला दिला आहे त्याने काही फरक पडत नाही. माझे म्हणणे आहे की प्रथम तुमची नेपाळ ते वाराणसी नाडीग्रंथाच्या शोधात ही प्रवास अधिक अनुभव ही लेखमाला पुरी करा.ग्रंथाचे फोटो ,कुठे भेट दिली त्याची माहिती,ग्रंथ ज्यांच्याकडे आहे ते काय सांगतात,ते कसा वापरतात इत्यादी वर्णन अपेक्षित आहे. त्यामध्ये काय लिहिले आहे ते कसे चूक आहे किंवा परस्परविरोधी आहे वगैरे यावरचे लेख आता अपेक्षित नाहीत.तुम्ही तीनचारशे वर्षांपुर्वीचे हस्तलिखिते पाहाण्यास गेला होता तर तो अनुभव इतरांपर्यंत नेणे गरजेचे आहे.चुक का बरोबर याचि न्याय निवाडा न करता फक्त नोंद द्या.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 09/06/2015 - 11:31
माझे म्हणणे आहे की प्रथम तुमची नेपाळ ते वाराणसी नाडीग्रंथाच्या शोधात ही प्रवास अधिक अनुभव ही लेखमाला पुरी करा.ग्रंथाचे फोटो ,कुठे भेट दिली त्याची माहिती,ग्रंथ ज्यांच्याकडे आहे ते काय सांगतात,ते कसा वापरतात इत्यादी वर्णन अपेक्षित आहे.
आपणांस अपेक्षित नेपाळ नंतर मेरठ, लखनौ, प्रतापगड येथील यात्रेचा अहवाल योगविवेकनी इथे सादर केला होता. त्यावरील आपली प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

कंजूस 08/06/2015 - 18:52
नवग्रह मंदिरात जाणे,शांती करणे,अशी उपाययोजना करावी का वगैरे याबद्दल एकजरी मत मांडले तर सगळा लेखच भरकटेल. नाडीग्रंथात असं लिहिलेलं असेल तर तसं लिहा की अमुक पानावर वगैरे अशा ओळी आहेत आणि फोटो असला तर उत्तम. त्याकाळचे लोक काय विचार करत होते हे फक्त जाणून घ्यायचे आहे. समजा त्या पोथीतला उल्लेख दाखवून एखाद्या नवग्रह मंदिरात तशी शांत केली जात आहे का?ती नोंद विषयाला धरूनच होईल.

योगविवेक 08/06/2015 - 23:19
आणि या धाग्याचा संबंध मला अपेक्षित नाही. नाडी ग्रंथ भविष्य पाहिल्यावर काही शंका उपस्थित होतात. त्यात नवग्रहांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही असे म्हणणे असेल तर पुढील प्रश्न निर्माण होतात. त्यावर काही स्पष्टीकरण ओकसरांनी मिळवले ते गरजूंना विचारार्थ सादर केला आहे. फोटोचे प्रयोजन फक्त धागा सुशोभित करायला आहे असे समजावे.

कंजूस 07/06/2015 - 12:14
लेखाचा विषय समजावण्यात अंमळ गोंधळ उडालेला दिसतो आहे तरी एकच विचार घेऊन तो मांडावा.नाडी ग्रंथात काय लिहिले आहे ते द्या. मतमतांतरंचे प्रतिक्रियांत समर्थन खंडन होइलच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योगविवेक 08/06/2015 - 09:55
नमस्कार, आपल्याला पडलेल्या २ प्रश्नांची उत्सुकता निर्माण झाली आहे...

शशिकांत ओक 07/06/2015 - 20:25
मित्रहो,
लेखाचा विषय समजावण्यात आहे तरी एकच विचार घेऊन तो मांडावा. नाडी ग्रंथात काय लिहिले आहे ते द्या.
आता माझे नाव धाग्यात आले आहे तेंव्हा मला या लेखन प्रक्रियेत पडावे लागते आहे. अन्यथा मी या बाबत लिहायचे शक्यतो टाळतो. कारण इथे नाडी ग्रंथांबाबत माहिती घ्यायच्या पेक्षा टाईमपास म्हणून घागेबाजी करण्यात काहींना मौज वाटते. तर काही अंनिसच्या विचारांविरुद्ध काही कुभांड रचले गेले आहे असा प्रभाव वाटतो. नाडी ग्रंथांतील मजकुराच्या कथनातील भाषा, लिपी व काव्याची सौदर्य स्थळे शोधायची कोणाला इच्छा नाही अशांसमोर या विषयाला मांडून वैचारिक आदान प्रदान होणे अवघड वाटून मी या इथे अन्य लेखन करताना आपल्याला दिसत असेल. असो. नाडिग्रंथ हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते. तरीही ज्यांना याबाबत काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात म्हणता येईल की तमिळ भाषेत ताडपत्रावर कोरून लिहिलेले जे भविष्य असते त्याला नाडी ग्रंथ भविष्य म्हणतात. त्या भविष्य कथनाचे जनकत्व अगस्त्य, वसिष्ठ, शुक्र भृगु आदि विविध महर्षींकडे जाते. सामान्यपणे हात दाखवून किंवा पत्रिका पाहून जे भविष्य कथन केले जाते त्यात भविष्यकथन करणाऱ्याकडून त्या व्यक्तीचे त्याच्या आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, भावाबहिणींची, मुलांची संख्या, शिक्षण, नोकरी-धंदा वगैरे वर्णन सांगणे अपेक्षित नसते. नाडी ताडपत्रात ते संदर्भ कोरून लिहिलेले असतात आता नेमका प्रश्न निर्माण होते की जर हे ताडपत्रावरी लेखन त्या व्यक्तीच्या अपरोक्ष जन्मा आधीच लिहून ठेवलेले असेल तर मग नवग्रह त्या व्यक्तीच्या जन्मवेळी कसे काय प्रभाव पाडणार? नाडी ग्रंथात नावांशिवाय त्याच्या जन्मदिनांकाची व त्यावेळच्या अवकाशातील नवग्रह नेमके कुठे कुठे होते त्याचे वर्णन येते. जेंव्हा ते वर्णन 100 टक्के जुळले असे तो व्यक्ती म्हणतो तेंव्हा मग पुढे त्याच पट्टीतील भविष्य कथन एका वहीत लिहून काढले जाते. नंतर त्याचे ग्राहकाला सोईच्या भाषेत टेप करून सुपूर्त केले जाते. हे भविष्यकथन कर्मसिद्धांत व पुनर्जन्म सिद्धांतावर आधारित आहे म्हणून व्यक्तीच्या पुर्वजन्मातील कर्मदोषांचे वर्णन करून काही शांती-पुजेचे सोपस्कार नाडीमहर्षी सुचवतात. या पार्श्वभूमीवर गळतगे यांचे मत की नवग्रह व्यक्तीवर प्रभाव टाकत नाहीत असे आहे. जे प्रचलित ज्योतिष शास्त्राच्या विद्वानांना मान्य होताना दिसत नाही. नवग्रहगोल जर मानवावर प्रभाव टाकत नसतील तर मग नवग्रहांच्या मंदिरात जाऊन शांतीपुजेचे सोपस्कार महर्षी का सुचवतात? ते तसे केल्याने व्यक्तीचे जीवनात त्याचा प्रभाव कसा काय पडतो? याचा संदर्भ कसा लावावा? असे प्रश्नांवर प्राचार्य अद्वयानंद गळतगे सरांचे विचार महत्वाचे असतात ते योग विवेकांनी सादर केले आहेत. नेपाळच्या यात्रेत हे विवेक माझ्या सोबत होते. (नाडिग्रंथांसंबंधी जे अनेक दावे केले जातांत त्यापैकी एक मुख्य दावा म्हणजे त्यांत व्यक्तीचे नांव, जन्मदिनाची नोंद कोरून येणे हा होय. असा दावा निश्चितच चमत्कारिक ठरतो. ह्या प्रकारच्या चमत्कृतिपूर्ण दाव्यांमुळे अनेक वादापवाद आतांपर्यंत उद्भवून गेलेले आहेत. अशामुळे अभ्यासकांच्यामध्ये नाडिग्रंथांवर ’विश्वास ठेवणारे’ आणि ’विश्वास न ठेवणारे’ असे दोन मुख्य गट सिद्ध झाले आहेत. बरे, अशा दाव्यांमुळे होते काय, की विविध अभ्यासक विविध प्रकारचे दृष्टीकोन घेऊन नाडिग्रंथावलोकन करताना दिसतात. काहीजण, "धादांत खोटा दावा आहे. अशाप्रकारे माहिती लिहून ठेवलेली असणे अशक्य आहे, चला दाखवतोच मी" अशा आविर्भावामध्ये नाडिवाचकास आणि पर्य्यायाने नाडिग्रंथांस खोटे सिद्ध करण्याकरिता ग्रंथावलोकन करतात, तर इतर काही "चला बघुया कसे काय नांव लिहून येते ते" असा थक्क होण्याचा "विलक्षण थरार" अनुभविण्यासाठी म्हणून ग्रंथावलोकन करावयास जातात. ह्या काही चिकित्सकांच्या अशास्त्रीय दृष्टीकोनामुळे आतांपर्यंतच्या ह्या विषयाच्या प्रवासाकडे एक दृष्टीक्षेप टाकतां, वास्तवापासून दूर आणि तारतम्याचा अभाव असलेली चिकित्सा झाली असल्याचे ध्यानी येते. असो.- हैयोहैयैयोंच्या एका घाग्यातून साभार) वरील दाव्याच्या पुष्ठ्यर्थ एक फोटो योगविवेकनी टाकला आहे. ज्यांना नाडीपट्टीत व्यक्तीचे नाव ताडपत्रात कसे कोरलेले असते याचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल त्यांसाठी तो उपयोगी. ज्यांनी नाडीग्रंथांना थोतांडच मानायचे ठरवले आहे त्यांच्यासाठी कितीही पुरावे कमीच पडतील.

कंजूस 07/06/2015 - 23:09
शशिकांतकाका जेव्हा नाडीग्रंथाच्या शोधात नेपाळ ते उत्तर भारत अशा प्रवासाला तुम्ही निघालात आणी तो हेतू जाहिर करून तो दौरा पार पाडून ही लेखमाला लिहिण्यास घेतली याबद्दल फारच आदर वाटतो. सुरुवातीचे लेख फार आवडले .यश किती मिळाले हा मुद्दा नसून प्रवासात जे काही घडले हे वर्णन वाचण्यात समाधान होत आहे.वरचा एका पानाचा फोटोही महत्त्वाचा भाग आहे.मला असे म्हणायचे आहे की त्यात काय दिले आहे ते येऊ दे परंतू ते चूक का बरोबर (जन्माअगोदरच भाकित लिहिलेले असणे,नवग्रहशांती करण्याचे औचित्य अथवा समर्थन/खंडन ) चर्चा र्अपेक्षित नाही. त्याचा वेगळ्या धाग्यात विचार करता येईल.

शशिकांत ओक 07/06/2015 - 23:37
वरचा एका पानाचा फोटोही महत्त्वाचा भाग आहे.मला असे म्हणायचे आहे की त्यात काय दिले आहे ते येऊ दे
याची चर्चा करायला हरकत नाही पण वरील आपल्याला अपेक्षित वर्णन नाडीवरील कार्यशाळेत केले जाते त्यातील प्रत्येक ओळीत काय लिहिले आहे याचे वर्णन आपल्याला ऐकायचे किंवा पहायचे असेल तर पुढील वेळी कार्यशाळेत जरूर यावे... या ध्याग्यातील भागाचा रोख फक्त वैचारिक आहे. मजा अशी आहे की फोटो टाका म्हणून खिजवले जाते. तो टाकला की फोटो वगैरे ठीक आहे आहे पण ... म्हणून फोटो व धाग्यातील मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयोग केला जातो? त्या फोटोतील मजकूर खोटा आहे असा दावा नाडी ग्रंथातील मजकुराला थोतांड म्हणणाऱ्यांनी सादर करावा. पण अशा कामाला नाडी विरोधक पुढे येताना दिसत नाहीत...उलट आत्ता चुटकी सरशी उघडे पाडतो म्हणणारे महाभाग काही काळानी अदृष्य होतात. नावच घ्याचे तर प्रकाश घाटपांड्यांचे घेता येईल... त्यांनी मा. स. रिसबुडांबरोबर एक नाडी ग्रंथांची बदनामी करणारे पुस्तक अंनिस तर्फे प्रकाशित केले आहे मात्र प्रकाश काकांनी आता जणू या विषयाबाबत पूर्ण सन्यास घेतल्याचे दिसते...असो.

कंजूस 08/06/2015 - 07:47
आपणास जुन्यात जुना आणि ताडपत्रावरील ग्रंथ पाहाण्यास मिळाला आहे,त्यात काय लिहिले आहे हे वाचण्याची उतसुकता आहे.त्यामध्ये ज्योतिष कशाप्राकारे लिहिले आहे ते प्रत्यक्ष ऐकण्याची आणि त्याची खरेखोटे चिरफाड करण्यात ,इतर ज्योतिष पद्धतींशी तुलना करणे यात स्वारस्य नाही. एक संशोधन-प्रेरित प्रवास आणि मिळालेले अनुभव म्हणून या लेखमालेला एक वेगळे महत्त्व आहे आणि ते तपशिल येऊ द्यात. सत्तर साली एक छापील प्रत पाहाण्यात आली होती त्यातील माझी निरीक्षणे नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यावर लिहीनच परंतू तो या लेखमालेचा विषय नाही.

योगविवेक 08/06/2015 - 14:06
नमस्कार,आपल्याला जर या फोटोतील अक्षरे वाचायला येत असतील तर आमच्या सारख्या तमिळ भाषेच्या अज्ञ लोकांना जी अक्षरे व शब्द आणि त्यांचे अर्थ दाखवले आहेत ते तेच आहेत काय याचा खुलासा अपेक्षित. त्यात काही बनवाबनवी आहे किंवा नाही याचा ही खुलासा करावा ही विनंती. मला किंवा ओक सरांना तमिळ भाषेतील शब्द अर्थ समजत नाहीत. त्यामुळे आपणच आपल्याला हवा तो खुलासा शोध घेऊन करावा. ही विनंती.

In reply to by योगविवेक

आदूबाळ 08/06/2015 - 18:59
मला लिखाणात फरक जाणवला, आणि तो प्रश्न मी नम्रपणे विचारलेला आहे. कृपया सटकू नये. (कॉनन डॉईलची "डान्सिंग मेन" कथा वाचणे अपेक्षित.)

In reply to by प्रचेतस

आदूबाळ 08/06/2015 - 21:08
नमस्कार,आपल्याला जर त्या कथेतील अक्षरे वाचायला येत असतील तर आमच्या सारख्या नाचर्‍या माणसांच्या भाषेच्या अज्ञ लोकांना जी अक्षरे व शब्द आणि त्यांचे अर्थ दाखवले आहेत ते तेच आहेत काय याचा खुलासा अपेक्षित. त्यात काही बनवाबनवी आहे किंवा नाही याचा ही खुलासा करावा ही विनंती. मला किंवा होम्स सरांना नाचर्‍या माणसांच्या भाषेतील शब्द अर्थ समजत नाहीत. त्यामुळे आपणच आपल्याला हवा तो खुलासा शोध घेऊन करावा. ही विनंती. - आदूबाळ वॉट्सन

योगविवेक 08/06/2015 - 17:59
धाग्यातील विषयावरील लक्ष विचलित होऊन जाते आहे का? ग्रहांचा प्रभाव मानवावर पडत नसेल तर मग शांती-पुजा करायला नवग्रहमंदिराना जाण्यामागे विचार काय असावा?

कंजूस 08/06/2015 - 18:40
फोटो तमिळ पोथी अथवा ग्रंथातला दिला आहे त्याने काही फरक पडत नाही. माझे म्हणणे आहे की प्रथम तुमची नेपाळ ते वाराणसी नाडीग्रंथाच्या शोधात ही प्रवास अधिक अनुभव ही लेखमाला पुरी करा.ग्रंथाचे फोटो ,कुठे भेट दिली त्याची माहिती,ग्रंथ ज्यांच्याकडे आहे ते काय सांगतात,ते कसा वापरतात इत्यादी वर्णन अपेक्षित आहे. त्यामध्ये काय लिहिले आहे ते कसे चूक आहे किंवा परस्परविरोधी आहे वगैरे यावरचे लेख आता अपेक्षित नाहीत.तुम्ही तीनचारशे वर्षांपुर्वीचे हस्तलिखिते पाहाण्यास गेला होता तर तो अनुभव इतरांपर्यंत नेणे गरजेचे आहे.चुक का बरोबर याचि न्याय निवाडा न करता फक्त नोंद द्या.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 09/06/2015 - 11:31
माझे म्हणणे आहे की प्रथम तुमची नेपाळ ते वाराणसी नाडीग्रंथाच्या शोधात ही प्रवास अधिक अनुभव ही लेखमाला पुरी करा.ग्रंथाचे फोटो ,कुठे भेट दिली त्याची माहिती,ग्रंथ ज्यांच्याकडे आहे ते काय सांगतात,ते कसा वापरतात इत्यादी वर्णन अपेक्षित आहे.
आपणांस अपेक्षित नेपाळ नंतर मेरठ, लखनौ, प्रतापगड येथील यात्रेचा अहवाल योगविवेकनी इथे सादर केला होता. त्यावरील आपली प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

कंजूस 08/06/2015 - 18:52
नवग्रह मंदिरात जाणे,शांती करणे,अशी उपाययोजना करावी का वगैरे याबद्दल एकजरी मत मांडले तर सगळा लेखच भरकटेल. नाडीग्रंथात असं लिहिलेलं असेल तर तसं लिहा की अमुक पानावर वगैरे अशा ओळी आहेत आणि फोटो असला तर उत्तम. त्याकाळचे लोक काय विचार करत होते हे फक्त जाणून घ्यायचे आहे. समजा त्या पोथीतला उल्लेख दाखवून एखाद्या नवग्रह मंदिरात तशी शांत केली जात आहे का?ती नोंद विषयाला धरूनच होईल.

योगविवेक 08/06/2015 - 23:19
आणि या धाग्याचा संबंध मला अपेक्षित नाही. नाडी ग्रंथ भविष्य पाहिल्यावर काही शंका उपस्थित होतात. त्यात नवग्रहांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही असे म्हणणे असेल तर पुढील प्रश्न निर्माण होतात. त्यावर काही स्पष्टीकरण ओकसरांनी मिळवले ते गरजूंना विचारार्थ सादर केला आहे. फोटोचे प्रयोजन फक्त धागा सुशोभित करायला आहे असे समजावे.

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग 1

प्रा अद्वयानंद गळतगे

मिसऴपाव धारक हो, खालील लेख मला भावला. नाडीग्रंथांचे अवलोकन करायला जाणाऱ्यांच्या मनातील प्रश्नांचे उत्तर मला मिळाले ते सोबत एका नाडीपट्टीचा फोटो नमुन्यादाखल सादर. अनेकांना याविषयाची कल्पना नसेल. त्यांनी पुढील भागातून लिंक मिळवून वाचावी ही विनंती.
नाडी ग्रंथ प्रेमी विंग कमांडर शशिकांत ओक यांनी प्रस्तूत लेखकाला (प्राचार्यअद्वयानंद गळतगे यांना) प्रश्न विचारला होता. " आपल्या लिखाणात नवग्रह मानवावर प्रभाव टाकत नाहीत, ते एका फल ज्योतिष नामक व्यवस्थेचा भाग आहेत.