मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजमाची : काजवे (जंगलातले आणि डोळ्यांपुढचे)

वेल्लाभट ·

चौकटराजा Sat, 06/14/2014 - 18:23
फोटो व वर्णन दोन्ही सुरेख ! पण हा दमविणारा मामला दिसतो. तरीच मला म्हातार्‍याला वल्ली तिकडं घेऊन जायला तयार नाहीये. सनसेट तसेच सुरूवातीचे पाच फोटो खास आलेयत. शेवटचा " गुमनाम है,,,,,,,कोई " स्टाईलचा फटू ही चांगलाय ! बाकी भाकरी , वांगे बटाट्याची भाजी व ठेचा यांचा फटू न टाकल्याबाद्द्ल खादाड ( व इनोभक्त ) मिपाकर नाराज होणार आहेत याची दखल घ्यावी .

कंजूस Sun, 06/15/2014 - 07:12
सर्वच छान .वर्णन ,फोटो मस्तच .काजव्यांचे डाईनॉसोर होणार का अशी मला शंका येऊ लागली आहे .आमच्या लहानपणी इतके काजवे अंबरनाथला होते आता फक्त डोंगरांत राहिले . मी पण जानोरेकडेच पोहे खातो परंतू त्याच्या नाचणीच्या भाकऱ्या एकदा कच्च्या वाटल्यापासून जेवत नाही .तिथे राहत नाही .भैरवनाथाची ओसरी गाठतो .पावसाऴयात फारच हुल्लडबाजी ग्रुप येतात तेव्हा श्रीवर्धनची गुहा रिकामीच असते आणि पर्वत कस्तुराचे शिळ वाजवणे चालूच असते .

प्रचेतस Sun, 06/15/2014 - 10:52
छान लिहिलंय. राजमाची नितांतसुंदर किल्ला आहे. कुठल्याही ऋतूत जा. तुम्ही उढेवाडीच्या खालचे बाजूस असलेला यादवकालीन शिवमंदिर आणि बांधीव तलाव पाहिलेला दिसत नाही. मस्त जागा आहे ती. बाकी पांगळोली तुंगार्ली मार्गे येणारा रस्ता कुणे मार्गापेक्षा जवळचाच आहे. मात्र तुम्ही लोणावळ्याला उलट येण्यापेक्षा घाट उतरून कोंदिवडेला जायला हवे होते. अर्थात नवीन असलात त्या रस्त्यासाठी वाटाड्याची गरज भासते.

In reply to by प्रचेतस

वेल्लाभट Sun, 06/15/2014 - 15:29
होय. वाटाड्या हवा, शिवाय वाट उतरंडीची, घसरगुंड्या होण्याची शक्यता आणि मिळालेले सल्ले गृहीत धरून आम्ही ती वाट न घेण्याचा निर्णय घेतला.

In reply to by प्रचेतस

हा ट्रेक मी कर्जत आणि लोणावळा (तुंगार्लीमार्गे) असा दोन्हीकडुन केलाय...कर्जतला उतरायला तुम्हाला मजा आली असती...असो नेक्स्ट टाईम

कपिलमुनी Tue, 02/17/2015 - 13:07
फोटो आणि वृतांत छान ! >>शहरातल्या लोकांना ती जमतही नाही आणि शोभतही नाही. तिथे तुटकपणाचीच संस्कृती. तरीपण हा खडा लागलाच !

चौकटराजा Sat, 06/14/2014 - 18:23
फोटो व वर्णन दोन्ही सुरेख ! पण हा दमविणारा मामला दिसतो. तरीच मला म्हातार्‍याला वल्ली तिकडं घेऊन जायला तयार नाहीये. सनसेट तसेच सुरूवातीचे पाच फोटो खास आलेयत. शेवटचा " गुमनाम है,,,,,,,कोई " स्टाईलचा फटू ही चांगलाय ! बाकी भाकरी , वांगे बटाट्याची भाजी व ठेचा यांचा फटू न टाकल्याबाद्द्ल खादाड ( व इनोभक्त ) मिपाकर नाराज होणार आहेत याची दखल घ्यावी .

कंजूस Sun, 06/15/2014 - 07:12
सर्वच छान .वर्णन ,फोटो मस्तच .काजव्यांचे डाईनॉसोर होणार का अशी मला शंका येऊ लागली आहे .आमच्या लहानपणी इतके काजवे अंबरनाथला होते आता फक्त डोंगरांत राहिले . मी पण जानोरेकडेच पोहे खातो परंतू त्याच्या नाचणीच्या भाकऱ्या एकदा कच्च्या वाटल्यापासून जेवत नाही .तिथे राहत नाही .भैरवनाथाची ओसरी गाठतो .पावसाऴयात फारच हुल्लडबाजी ग्रुप येतात तेव्हा श्रीवर्धनची गुहा रिकामीच असते आणि पर्वत कस्तुराचे शिळ वाजवणे चालूच असते .

प्रचेतस Sun, 06/15/2014 - 10:52
छान लिहिलंय. राजमाची नितांतसुंदर किल्ला आहे. कुठल्याही ऋतूत जा. तुम्ही उढेवाडीच्या खालचे बाजूस असलेला यादवकालीन शिवमंदिर आणि बांधीव तलाव पाहिलेला दिसत नाही. मस्त जागा आहे ती. बाकी पांगळोली तुंगार्ली मार्गे येणारा रस्ता कुणे मार्गापेक्षा जवळचाच आहे. मात्र तुम्ही लोणावळ्याला उलट येण्यापेक्षा घाट उतरून कोंदिवडेला जायला हवे होते. अर्थात नवीन असलात त्या रस्त्यासाठी वाटाड्याची गरज भासते.

In reply to by प्रचेतस

वेल्लाभट Sun, 06/15/2014 - 15:29
होय. वाटाड्या हवा, शिवाय वाट उतरंडीची, घसरगुंड्या होण्याची शक्यता आणि मिळालेले सल्ले गृहीत धरून आम्ही ती वाट न घेण्याचा निर्णय घेतला.

In reply to by प्रचेतस

हा ट्रेक मी कर्जत आणि लोणावळा (तुंगार्लीमार्गे) असा दोन्हीकडुन केलाय...कर्जतला उतरायला तुम्हाला मजा आली असती...असो नेक्स्ट टाईम

कपिलमुनी Tue, 02/17/2015 - 13:07
फोटो आणि वृतांत छान ! >>शहरातल्या लोकांना ती जमतही नाही आणि शोभतही नाही. तिथे तुटकपणाचीच संस्कृती. तरीपण हा खडा लागलाच !
'अजून किती वेळ लागेल लोणावळ्याला पोहोचायला?' अंदाजे पन्नास वेळा पन्नास जणांना विचारून झालेला हा प्रश्न स्वानंदने आणखी एका काकांना विचारला आणि त्यांच्या `दोन तास लागतील' या काळजाचा थरकाप उडवणा-या उत्तरानंतर स्वानंदची झालेली भावमुद्रा बघून आम्हाला हसू आवरणं केवळ अशक्य होतं. ट्रेकचा पूर्वार्ध काजव्यांनी गाजवला असला तरी उत्तरार्ध मात्र स्वानंदच्या नावे झाला. a राजमाची, काजवे, जंगलातून मातीच्या रस्त्यावरून चालणं, मग दिसणारा नजारा हे सगळं खरं तर गेल्या वर्षीपासूनच डोक्यात होतं. पण गेल्या वर्षी हुकलेला हा ट्रेक या वेळी अखेर घडलाच.

सोबत ..... एक किस्सा

मित्रहो ·

In reply to by खटपट्या

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 22:51
अ) साहिल नसेल तर सदर स्त्री चित्रपटाला जात नाही असे तिचे विधान पहाता वाटते की साहिल होता ब) साहिल असेल तर सदरहू स्त्री बाकी कुणाबरोबर चित्रपटाला जात नाही हे तिचे विधान बघता वाटते की साहिल नव्हता. निष्कर्ष- तिची दोन्ही विधाने जर खरी असतील तर, साइन्स चित्रपटाच्यावेळी साहिल तिच्या आयुष्यात आला नव्हता.

In reply to by भृशुंडी

मित्रहो Fri, 06/13/2014 - 23:07
सगळे बहाणे होते, हे आम्हालाही माहीती होते. त्यावेळेला कोणच्याच डोक्यात हा प्रश्न डोक्यात आला नाही. साइन्स बघायला साहील नव्हता. मित्रहो www.mitraho.wordpress.com

In reply to by मराठे

मित्रहो Sat, 06/14/2014 - 13:06
त्याचा फायदा असा झाला की मी देवदास बघितला नाही. मलाही काऱण सापडले. अजून काही गळाले. आजतागायात देवदास बघितला नाही टिव्हीवर आला तरीही. मित्रहो www.mitraho.wordpress.com

तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 17:42
या देवदासचीच आमचीही एक आठवण आहे. शाहरुख मला फार्रफार आवडत असला तरी भन्सालीच्या देवदासमध्ये तो काही सहन होणार नाही याची खात्री असल्याने थिएटरात जाण्याचा प्रश्नच नव्हता. काही कौंटुंबवत्सल मित्रांना मात्र त्यात ऐश्वर्या आणि माधुरीची अभिनय व नृत्यातील जुगलबंदी बघण्यात फार रस होता. म्हणून मग त्याच वेळी एका मित्राचे घर रिकामे सापडले तर त्याच्या घराचा अड्डा बनवून पिक्चर बघण्याचा प्रोग्राम ठरला. जेवणखान उरकून साधारण १० ते १२ एखादा हिंदी चित्रपट, त्यानंतर एखादा ईंग्लिश चित्रपट, त्यानंतर एखादी निळी चित्रफीत असा हा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी हिंदी चित्रपटाचा मान देवदासने पटकावला. सुरुवात व्हायला काही कारणाने उशीर झाल्याने ११ वाजले, आणि त्यानंतर मेला संपता संपत नव्हता. कुटुंबवत्सल शौकीन लोक साधे गाणेही फॉर्वर्ड करू देत नव्हते आणि आंबटशौकीनांची चुळबुळ वाढतच होती. अखेरीस डोला रे डोला गाणे झाले आणि एक पिसाळून उठला, सीडी बाहेर काढली आणि म्हणाला, बस्स झाली संपली जुगलबंदी आता दुसरी जुगलबंदी बघूया.. बस पुढचे मला काही माहीत नाही मी डोक्यावर चादर ओढून झोपून गेलो, ते त्यानंतरचा देवदास आजवर बघणे नाही झाले.

In reply to by खटपट्या

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 22:51
अ) साहिल नसेल तर सदर स्त्री चित्रपटाला जात नाही असे तिचे विधान पहाता वाटते की साहिल होता ब) साहिल असेल तर सदरहू स्त्री बाकी कुणाबरोबर चित्रपटाला जात नाही हे तिचे विधान बघता वाटते की साहिल नव्हता. निष्कर्ष- तिची दोन्ही विधाने जर खरी असतील तर, साइन्स चित्रपटाच्यावेळी साहिल तिच्या आयुष्यात आला नव्हता.

In reply to by भृशुंडी

मित्रहो Fri, 06/13/2014 - 23:07
सगळे बहाणे होते, हे आम्हालाही माहीती होते. त्यावेळेला कोणच्याच डोक्यात हा प्रश्न डोक्यात आला नाही. साइन्स बघायला साहील नव्हता. मित्रहो www.mitraho.wordpress.com

In reply to by मराठे

मित्रहो Sat, 06/14/2014 - 13:06
त्याचा फायदा असा झाला की मी देवदास बघितला नाही. मलाही काऱण सापडले. अजून काही गळाले. आजतागायात देवदास बघितला नाही टिव्हीवर आला तरीही. मित्रहो www.mitraho.wordpress.com

तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 17:42
या देवदासचीच आमचीही एक आठवण आहे. शाहरुख मला फार्रफार आवडत असला तरी भन्सालीच्या देवदासमध्ये तो काही सहन होणार नाही याची खात्री असल्याने थिएटरात जाण्याचा प्रश्नच नव्हता. काही कौंटुंबवत्सल मित्रांना मात्र त्यात ऐश्वर्या आणि माधुरीची अभिनय व नृत्यातील जुगलबंदी बघण्यात फार रस होता. म्हणून मग त्याच वेळी एका मित्राचे घर रिकामे सापडले तर त्याच्या घराचा अड्डा बनवून पिक्चर बघण्याचा प्रोग्राम ठरला. जेवणखान उरकून साधारण १० ते १२ एखादा हिंदी चित्रपट, त्यानंतर एखादा ईंग्लिश चित्रपट, त्यानंतर एखादी निळी चित्रफीत असा हा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी हिंदी चित्रपटाचा मान देवदासने पटकावला. सुरुवात व्हायला काही कारणाने उशीर झाल्याने ११ वाजले, आणि त्यानंतर मेला संपता संपत नव्हता. कुटुंबवत्सल शौकीन लोक साधे गाणेही फॉर्वर्ड करू देत नव्हते आणि आंबटशौकीनांची चुळबुळ वाढतच होती. अखेरीस डोला रे डोला गाणे झाले आणि एक पिसाळून उठला, सीडी बाहेर काढली आणि म्हणाला, बस्स झाली संपली जुगलबंदी आता दुसरी जुगलबंदी बघूया.. बस पुढचे मला काही माहीत नाही मी डोक्यावर चादर ओढून झोपून गेलो, ते त्यानंतरचा देवदास आजवर बघणे नाही झाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक फार जुना किस्सा आठवला. कंपनीतल्या साऱ्यांनी देवदास बघायचे ठरविले. मला बघण्यात फारसा रस नव्हता पण सारे तयार झाले म्हणून मी पण तयार झालो. मला मुळात देवदास हा प्रकारच आवडत नाही. अरे पिण्यासाठी ब्रेक अपच व्हायची काय गरज आहे? पारो गेली तर चंद्रमुखी मिळाली या खुषीत पण पिता आले असते. बर त्यावेळ पर्यंत स्वदेस किंवा चक दे इंडीया बघण्यात आले नव्हते. तेंव्हा शाहरुखला चांगले म्हणून त्याच्यासाठी पिक्चर बघावा असे काही नव्हते. संजय लीला भनसाळी म्हणजे मला तरी दहा रुपयाचे आमलेट आणि शंभर रुपयाचे केच अप असा प्रकार वाटतो. तरी साऱ्या मित्रांसाठी मी तयार झालो पण आमची एक मैत्रीण मात्र शेवटपर्यत तयार झाली नाही.

काय होतास तू !... काय झालास तू...!!.. सार्जंट तांदळे....!!!...

शशिकांत ओक ·

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक Mon, 06/16/2014 - 01:40
तादळे सरांशी संपर्क केला. मिपावर अनेकांना त्यांच्या बद्ल माहिती कळल्याचे समजल्यावर थोडे आश्चर्य वाटले. फाटक ताईंचा संपर्क पत्ता फोन कळवतो म्हणाले.

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी Sat, 06/14/2014 - 18:38
द ग्रेट्ट ..... एक्सपिरिअन्स... !!!! द अनबिलिव्हेबल मिरॅकल.......!!!!!!! :) .. :) शशिकान्त'जी....मन्त्रोपचारांनी आणि दैवी अंगार्‍यामुळे बरे झालेले 'तांदळे सर', त्यांच्याबद्दलचा हा चमत्कार (अतिशहाण्या) 'अंनिस' वाल्यांसमोर सांगू शकतील का? :) हा चमत्कार पाहायला आज "दाभोळकर" हवे होते!!!!!

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक Sat, 06/14/2014 - 22:20
मृगनयनी व अन्य मित्रांनो, आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आपल्या माहितीसाठी... अंधारछाया - सत्यघटनेवर आधारित कादंबरी नुकतीच ईबुक रुपात प्रकाशित झाली आहे. तिचा विषय ही अशाच धरतीवर आहे. ज्यांना दैवी उपचारांबद्दल आस्था आहे त्यांनी जरूर वाचावी. ज्यांना नाही त्यांनी ही आवर्जून विरंगुळा म्हणून वाचावी... मृगनयनी यांना विनंती की या कादंबरीचे परिचय मिपाकरांना करून दिलात तर आवडेल.पुस्तकाच्या लिंकसाठी व्यनि करावा.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Wed, 06/18/2014 - 00:02
अंधार छाया अपछायिताचे सुधारित रूप आहे. त्यातील व्यक्तींचे फोटो, कादंबरीच्र्या निर्मितीचे कारण वगैरे घालून मुखपृष्ठ नव्याने बनवले आहे. ई बुकवर वाचावे.

धन्या Fri, 06/13/2014 - 19:32
शीर्षक फोटो लेखन कक्षेबाहेर सरकला आहे तो दुरूस्त करायला विनंती करत आहे... धन्यवाद.
ते शीर्षक थोडंच आहे; ती तुमची एम एस वर्ड मधली कलाकारी आहे. नव्याने एम एस वर्ड शिकलेला माणूस असंच रंगीत फाँट वापरुन काहीबाही करत असतो. ;)

चित्रगुप्त Fri, 06/13/2014 - 23:28
लेख तर आवडलाच, आणि तुमचे आणखी अनुभव वाचण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली.

भृशुंडी Sat, 06/14/2014 - 02:50
शीर्षकातील उद्गारवाचक चिन्हांची आणि टिंबांची .. वाढती संख्या आवडली !! पुढचा. लेख वाचायची उत्सुकता आहे!!!!

शशिकांत ओक Sat, 06/14/2014 - 10:13
काक नजरेने काढलेले भृषु़ंडींचे अनुमान यथायोग्य आहे. व्यक्तिमत्वातील बदल सूचित करायला तो वापरलेला संकेत आहे.

आयुर्हित Sat, 06/14/2014 - 23:01
सत्यकथा आवडली व भावली देखिल. सार्जंट तांदळे नशिबवान आहेत. इतकी वर्षे त्रास सहन केल्यानंतर का होइना, त्यांना योग्य तो उपचार मिळाला. अर्थात नशिब घडायला त्यांनी केलेले पुण्यकर्म हेच त्यांच्या मदतीला धावुन आले आणि आपल्या मार्फत योग्य तो निरोप त्यांच्यापर्यंत पोचवला गेला, त्याबद्दल आपलेहि आभार.

गवि Mon, 06/16/2014 - 13:26
मी पूर्वीही नाडीविषयक धागे वाचले आहेत. त्यात भविष्य जाणण्याच्या इच्छेचा विषय होता. तिथे मुळात सुरुवातच सध्याच्या माहीत असलेल्या मानवी कक्षेपलीकडली होती. तेव्हा त्याविषयीचा वाद वेगळा. पण इथे किंवा यासम इतर केसेस वाचून असा प्रश्न पडतो की कंबरेच्या दुखण्याने काटकोन झालेली व्यक्ती मदतीसाठी समोर आली असता आणि यापूर्वी बरेच /सर्व उपाय करुन झाले असे रुग्ण म्हणत असला तरी (कारण जुनाट रोगाचे रुग्ण सगळे उपाय केले असं नेहमीच म्हणतात) आपण खालील उपाय सुचवणे समजू शकतो: -त्याला आपल्या माहितीतला अनुभवी ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि त्यानंतर ऑर्थोपेडिकच्या मतानुसार न्यूरॉलॉजिस्ट अशी रेफरल्स सुचवणे. - इतर वैद्यकीय उपाय झालेत असं वाटलं असलं तरी नव्या मेडिकल ओपिनियनने वेगळ्या टेस्ट्स करुन / औषधे बदलून आल्टर्नेट डायग्नोसिसच्या दिशेने पाहण्याची शक्यता खुली करणे. शारिरीक दुखण्याचा मंत्रतंत्राशी संबंध नव्हता असं तुम्हीही खुद्द लिहीता. मग कंबरदुखीचा मनुष्य दिसताच डायरेक्ट लागीर, मंत्रतंत्र, बाधा या दिशेच्या शक्यताच तुम्हाला का दिसल्या असाव्यात? सल्ला बाबा , बुवा, माताजी यांच्याकडे जाण्याचाच का दिला जावा? कार्यकारणभाव, रोगचिकित्सा, मीमांसा हे काहीही न करणे म्हणजे वेगळा किंवा नवा किंवा मोकळा दृष्टिकोन असं समजायचं का? बाकी लेख रंजक असला तरी त्यामुळे कोणी आपली व्याधी घेऊन अंगारेधुपारेवाल्यांकडे जाऊ नये अशी सदिच्छा..

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Tue, 06/17/2014 - 14:11
श्रद्धा - अंधश्रद्धा ह्या बद्दल माझीही कांही टोकाची मते आहेत. पण कधी कधी मती गुंग करणार्‍या घटना घडतातच. ह्या घटना ऐकीव नसल्याने, आपल्या जवळच्या ओळखीतल्या माणसाच्या आयुष्यातल्याच असल्याने, विश्वास तर ठेवावा लागतो. तांदळे साहेब इतर अनेक उपचार करुन थकले होते, मनाने कोलमडले होते अशा वेळी अत्यंत आशेने आलेल्या माणसाला विन्मुख कसे पाठवायचे म्हणून शशिकांत ओक ह्यांनी त्यांना त्यावेळी सुचलेला उपाय सांगितला. असो. माझ्या माहितीत एक भारतिय न्यूरो सर्जन आहेत जे इंग्लंड मध्ये एक यशस्वी सर्जन आहेत. ते भारतात आले असता त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीला डेंग्यू झाला. भारतात काहीकाळ वैद्यकिय उपाय करून थकल्यावर त्यांनी मुलीला इंग्लंडला नेले आणि तेथिल इस्पितळात भरती केले. आयसीयूत असलेल्या मुलीला २० दिवस उलटून गेले तरी आराम पडेना तसतसे डॉक्टर साहेब मनाने खचत गेले. कोणीतरी 'मंतरलेली' उदी त्यांना दिली आणि ही घेऊन मुलीच्या शय्येभोवती फेर्‍यामारा असे सांगितले. मेंदूला अजिबात पटत नव्हते पण कणाकाणाने मृत्यूच्या जवळ जाणार्‍या आपल्या मुलीकडे पाहणारा बाप हाही उपाय करून पाहू म्हणून ती उदी हातात घेऊन त्याने त्या मुलीच्या शय्ये भोवती ३ चकरा मारल्या. पुढे त्या मंतरलेल्या उदीमुळे की इस्पितळाच्या वैद्यकिय उपचारांमुळे पण मुलीला बरे वाटले. मी ह्या घटनेला योगायोगच मानतो. पण माझ्या डोळ्यासमोरून त्या हुशार आणि यशस्वी डॉक्टरची मुर्ती हलत नाही. त्या मुर्ती आड लपलेली हतबल बापाची करूण मूर्ती स्पष्ट दिसते आणि आजही त्या आठवणीने मन हेलावते. माझे वडील KEM मध्ये आयसीयूत असताना त्यांच्या शेजारच्या खाटेवर एक सिंधी रुग्ण होता. त्याची बायको बरीच देवभोळी होती. डॉक्टर वैद्यकिय उपचार करतीलच पण आपण नुसतं बसून काय करायचं. म्हणून तिला कोणीतरी सांगिलेला उपाय ती करत असायची. एका वहीत देवाचं नांव सहस्त्र वेळा लिहायचं काम चाललं होतं. मला ते पाहून हसू यायचं. तिला हे तुझे चुकते आहे असे सांगावेसे अनेकदा वाटले पण तिच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास, तल्लीनता पाहून धाडस झालं नाही. तिचे देवाचे नामस्मरण संपून तिने ती वही स्वतःच्या आणि नवर्‍याच्या कपाळाला लावली. त्याच रात्री तो निधन पावला. तिचं म्हणणं 'माझ्या हातून सहस्त्रनाम वहित लिहीण्याचे पुण्य घडावे आणि त्यालाही त्या वहीला कपाळस्पर्श करण्याचे पुण्य लाभावे म्हणूनच तो इतकेदिवस जिवंत होता.' असो. हतबल अवस्थेत हे समजू शकतं. पण सुरुवातीपासूनच वैद्यकिय उपचार टाळून अंगारे, धुपारे आणि बुवाकडे जाणारे पाहिले की त्यांची किव करावीशी वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चैदजा Sun, 06/22/2014 - 21:20
+ १ काही वेळा काही घटनांमागचे कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. मिपावर बरेच वेळा चर्चा झालेले श्री. गोएंकाजी देखील विपश्यनेमुळे जन्मभरचय आजरातुन बरे झाले आहेत.

शशिकांत ओक Mon, 06/16/2014 - 14:28
जेव्हा तांदळे मला भेटले तेंव्हा त्यांच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्या व अन्य शारीरिक त्रासांनी वैतागून जीवन संपवायच्या मनःस्थिति ते माझ्याकडून मदतीची हाक मारत घरी भेटायला आले. त्यावेळी मी फाटक गुरूजींकडे जा म्हणताना मला फक्त त्यांना विन्मुख पाठवले नाही इतकेच समाधान झाले होते. आता दैवी उपाय करू नयेत असा सल्ला न देता बरे व्हायच्या अन्य प्रकारांना सुचवण्यात गैर नाही. काही लोक होमियोपैथी औषधांवर विश्वास नसल्याने ते हट्टाने उपचार घ्यायला टाळतात. उद्देश्य बरे होणे हा असावा. म्हणजे झाले. दैवी उपाय जर अघोरी नसतील तर करायला काय हरकत आहे अशी त्रस्तांची मनोधारणा होते असावी.

पैसा Tue, 06/17/2014 - 15:02
हवाईदलाच्या डॉक्टराम्च्या उपायांनीच तांदळेंना बरे वाटले असेल! निमित्त झाले त्या अंगार्‍याचे. तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.

In reply to by पैसा

गवि Tue, 06/17/2014 - 16:07
तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.
हो, त्यांचा त्रास संपला हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम झाले. पण बरे वाटले हे महत्वाचे, यामधे "कशाने का असेना" असा एक अध्याहृत भाग ऐकू येतो. तसा नसेल तर उत्तमच पण बहुधा तसा तो असतो. डॉ. खरेसाहेबदेखील म्हणतात की कोणाच्याही कोंबड्याने उगवले की झाले. हे एकूण माणूसप्राण्याच्या आरोग्यविषयक बाबतीत दूरगामी अर्थाने अजिबात चांगले किंवा पटण्यासारखे वाटत नाही. बरे झाले की मग श्रेय कशालाही द्यावे अशी एक मानसिकता सर्वांच्यात मूळ धरते. मग त्यातल्यात्यात अतर्क्य गोष्टीला श्रेय देण्याची टेन्डन्सी दिसते. त्यातून अनेक केसेसमधे मूळ उपायच अतर्क्य करण्याकडे कल वाढतो. अगदी १ टक्का केसेस जरी अशा विचारांनी अमानवी कक्षेतल्या उपचाराकडे वळल्या तरी त्यात नुकसान बरेच आहे. समजा सर्पदंशाच्या अंदाजे ९० केसेसमधे बिनविषारी साप चावत असतील आणि १० केसेसमधे विषारी साप चावत असतील. तर सर्व ९० लोक उतारा,अंगारा, झाडपाला काय वाट्टेल ते उपचार करुनही साप बिनविषारी असल्याने जिवंत राहतील. श्रेय जाईल त्या अंगार्‍याला. पण ही पद्धत रुढ झाली की कोणता साप चावलाय याचे ज्ञान नसलेले लोकही प्रतिविषाचे इंजेक्शन न घेता अंगारा घ्यायला जातात. कारण डॉक्टरकडे जाणे दूर किंवा खर्चिक असते किंवा इंजेक्शन भयप्रद असते किंवा अन्य काही.. या प्रकारात अंगारा काय किंवा अँटि स्नेक व्हेनम काय.. कशानेही मनुष्य जगला हे महत्वाचे असं म्हणता येईल का? अगदी शंभरातले नव्वद लोक अंगार्‍याने बरे होत असले तरी? हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Tue, 06/17/2014 - 16:25
आमच्या शेजार्‍यांच्या मोठ्या मुलाला 'मण्यार' चावला. ही घटना रात्रीची. मण्यार घरात घुसला होता. तो मारला गेला. आणि मुलाला हाफकिनला नेण्याऐवजी (त्याकाळी हाफकिनलाच न्यावे लागे) घरच्यांनी घरापासून ५-७ कि.मी. दूर एका कुठल्याशा पाड्यावर मांत्रिकाकडे नेला. तो पर्यंत त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. मात्रिकाने हात वर केल्यावर त्याला हाफकीनला नेण्यात आले ह्या मध्ये रात्री ९.३० ते पहाटे ४ पर्यंतचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया जाऊन हाफकीनला कांही होऊ शकले नाही. मुलगा गेला. ही मुंबईतील घटना आहे. हल्ली निदान शहरात तरी असल्या अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. पण त्याकाळी (६०च्या दशकात) ते फार होते. कदचित खेडोपाडी अजूनही लोकं अशा भ्रमात जगत असतील, सांगता येत नाही.

In reply to by गवि

पैसा Tue, 06/17/2014 - 17:10
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे. बरे वाटणे महत्त्वाचे. हे १००% वेळा सत्य आहे. अन्यथा तो माणूस आत्महत्या करण्यापर्यंत पोचला होता आणि एका कुटुंबाची वाताहत झाली असती. माणसाचा जीव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खेड्यांतून अजूनही डॉक्टर्स नसल्याने लोक वैदूंकडे जातात. मानसिक आजाराचे रोगी "झपाटलेले" समजून अघोरी उपायांना बळी पडतात. हे थांबवणे एकट्या दुकट्याचे काम नाही. अगदी तुकोबा "नवसे कन्यापुत्र होती | तरी का करणे लागे पती" असे म्हणून गेले तरी मुले होण्यासाठी बुवा लोकांच्या मागे धावणारे कमी नाहीत. शिक्षणामुळे असले प्रकार कमी होऊ लागतील असे समजायला हरकत नाही. मात्र डॉक्टर्सची अनुपलब्धता हा गंभीर प्रश्न आहे. आताच पाहिलेल्या आकडेवारीनुसार भारतात दर १७०० लोकांमागे १ डॉक्टर असतो. आणि दर वर्षी पास होणार्‍या सुमारे ७ लाख डॉक्टर्सपैकी फक्त ३-४% अ‍ॅलोपाथ असतात. यातलेही अनेकजण परदेशी जातात. आणि बहुसंख्य जनतेला इतर डोक्टर्सवर अवलंबून रहायची वेळ येते. यावर सरकार कोणते उपाय करत आहे? आयुर्वेदिक आणि होमिओपाथ डॉक्टर्सना एक वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology केला की अ‍ॅलोपाथीची प्रॅक्टिस करायची परवानगी मिळते. ही गोष्ट विचित्र वाटते. तसेच अ‍ॅलोपथीचे अनेक डॉक्टर्स आयुर्वेदिक पेटंटेड औषधे देतात तेही बरोबर वाटत नाही. प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी यांची बेसिक तत्त्वे निदान सारखी असावीत असे समजायला वाव आहे पण होमिओपाथी हा पूर्ण वेगळा विषय आहे. याबद्दल जास्त माहिती डॉक्टर लोक देऊ शकतील. मात्र डॉक्टर हाही शेवट माणूसच असतो. त्यालाही आपल्यासारख्याच भीती ताण इ. भावना असतात. त्यातून सुटण्यासाठी तोही जमेल तसे उपाय करत असतो. त्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला धक्का बसला नाही. आईचे ऑपरेशन व्यवस्थित होऊन ती बरी होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. आणि त्यासाठी त्या सर्जनच्या अनुभव आणि कौशल्यावर विश्वास होता. माणसाचे शरीर अनेक आजार स्वतःचे स्वतः बरे करते. त्याला काही काळ लागतो. सर्दी बरी व्हायला ८ दिवस लागतात मग तुम्ही औषध घ्या किंवा घेऊ नका. शिवाय माणसाची इच्छाशक्ती हीसुद्धा काही प्रमाणात परिणाम घडवून आणते. ज्या गोष्टीचा कार्यकारणभाव माणूस सांगू शकत नाही त्या कोणत्या तरी दैवी शक्तीमुळे झाल्या असा समज जास्त विचार न करणार्‍यांचा होऊ शकतो.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Tue, 06/17/2014 - 17:22
>>>>डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला ह्यात असाही एक विचार असू शकतो की येणार्‍या रुग्णांमध्ये साईभक्त आणि गणेश भक्तांची संख्या सर्वाधिक असते. डॉक्टरांच्या टेबलावर आपल्या दैवतांच्या तसबिरी पाहून रूग्णाचा डॉक्टरवरील विश्वास वाढतो आणि ह्याचा उपयोग रुग्णावर केलेल्या उपचारांना रुग्ण सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

शशिकांत ओक Wed, 06/18/2014 - 00:19
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे.
जर या केसमधे स्वतः व्यक्ती म्हणतोय की मला त्या दैवी उपचारानी चमत्कारपुर्ण रितीने इतके बरे वाटले. आणि माझ्या सारखा प्रत्यक्ष दोन्ही अवस्थांचा प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असताना व इतरांना काहीही माहित नसताना काही जण वरील लिहून मताची खोट का काढतात.... काहीं ना ते श्रेय अशा घटनांना न देण्यासाठी अशी विधाने करताना दिसतात.

In reply to by गवि

सुबोध खरे Fri, 06/20/2014 - 18:37
ग वि साहेब वरचे वाक्य म्हणण्याचे फार महत्त्वाचे कारण असे कि कित्येक लोकांना घसा फोडून सांगितले कि अशास्त्रीय उपाय करू नका तरीही ते तुमचे ऐकत नाहीत. बर्याच वेळेला प्लासिबो इफेक्ट मुळे रुग्ण बरा होणारच असतो. मग आपण वाईट बोलून आपले तोंड का घाण करा. ओव्हरीतील ८० टक्के सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बर्या होत असतात. पण काही लोभी डॉक्टर रुग्णाला ताबडतोब शल्यक्रिया करायला सांगतात. आता अशा रुग्णाने विचारले कि आम्ही होमियोपथी/ आयुर्वेदिक उपचार घेऊन बघू का? मी कशाला नको म्हणू. चार महिन्यांनी परत आल्यावर ती सिस्ट बरी झालेली असते पण रुग्णाची शल्यक्रिया वाचलेली असते.मग तुम्ही नर्रेंद्र महाराजांचा जप करा कि फेरम फोस घ्या. काही डांबरट होमियोपाथ त्याना तुम्हाला ओव्हरीचा कर्करोग आहे आणि तो मी ठीक करून दाखवतो असे सांगून थुका लावतात.वर अमुक तमुकचा बीजांड कोशाचा कर्करोग "मी" बरा केला अशी दर्पोक्ती सांगतात. सगळ्या पथी मध्ये गैर प्रकार करणारे लोक आहेत. म्हणुन कुणाच्याहि कोम्बड्याने का होईना पण उजाडल्याशी कारण. किमान शंभर तरी मुतखड्याचे चे रुग्ण मी ३ वर्षे पर्यंत पाहत आलो आहे. होमियोपथीने एकाही रुग्णाचा एकही खडा पडला नाही.पण रुग्ण विचारतात आम्हाला शल्यक्रिया करायची नाही. होमियोपथीचे औषध घेऊ का? मी त्यांना स्वच्छपणे सांगतो माझा त्याच्या वर विश्वास नाही. तुमचा असेल तर घेऊन पहा.पण मी सर्वाना आवर्जून एक सांगतो कि तुमची लघवी दाट होत असल्याने त्यात खडे तयार होतात तेंव्हा तुम्हाला २. ५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हा बिनखर्चाचा उपाय सुद्धा बरेच लोक करत नाहीत( नुसते एवढे केले तरी मुतखडा होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी होते. चार सहा महिन्यांनी परत आल्यावर त्यांचे खडे आहेत तसेच असतात. आधी जाते भांडवल मग येते अक्कल या न्यायाने ते आता पाणी पिण्यास तयार होतात यात गम्मत म्हणजे तीन होमियोपथीचे डॉक्टर सुद्धा आहेत. पहिल्या भेटीत ते मोठ्या जोरात सांगत होते कि होमियोपथीमध्ये इतकी परिणामकारक औषधे आहेत कि दोन महिन्यात खडे नाहीसे होतात. पण दोन तीन वर्षे स्वतः उपचार केल्यावर आता तसे बोलत नाहीत.पण आपल्या रुग्णांना मात्र आत्मविश्वासाने औषध देत असतात. तसेच दोन आयुर्वेदाचार्य "स्वतःच्या" क्षयरोगासाठी आधुनिक औषधेच घेताना पाहिले आहे. माझ्या माहितीतील सर्व डॉक्टर स्वतःच्या मुलांना बालरोगतज्ञाकडेच नेतात. एक दोघांना विचारले कि तुम्ही स्वतःची औषधे का देत नाही. तर हे हे हे करीत मुलाच्या बाबतीत कोण धोका पत्करणार/ किंवा बायको ऐकत नाही अशी कारणे देत असत. जसे वय वाढले तसे लोकांना असे अवघड प्रश्न विचारून पेचात पकडण्यात काही हशील नाही हे समजून आले. (माझ्याकडे येण्यचे कारण मी कोणत्याच डॉक्टर कडून पैसे घेत नाही) आणि मी व्यवसाय सुरु केल्यापासून गेल्या साडेचार वर्षातील(२३ नोव्हेंबर २००९पासून ) प्रत्येक रुग्णाचे प्रत्येक प्रकाशचित्र आणि रिपोर्ट माझ्या संगणकात साठवलेला आहे. त्यामुळे त्यांना तुलना करणे सोपे जाते. असो हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे. हे मात्र १,०००% टक्के सत्य आहे.

प्रसाद१९७१ Tue, 06/17/2014 - 17:22
प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. >>>>>>> नुस्ते शिकले ते पुरेसे नाही. बेसिक मधेच टोकाचा फरक आहे. हे म्हणजे एखाद्या नास्तिका ला मंदिराचा पुजारी करण्या सारखे आहे.

शशिकांत ओक Fri, 06/20/2014 - 17:53
काहींनी फाटक बाईंकडे जायसाठी चौकशी केली होती. त्यांचा पत्ता मिळाला आहे. गरजूंनी रात्री ९ नंतर संपर्क करावा.. ०९८८१९०१०४९.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक Mon, 06/16/2014 - 01:40
तादळे सरांशी संपर्क केला. मिपावर अनेकांना त्यांच्या बद्ल माहिती कळल्याचे समजल्यावर थोडे आश्चर्य वाटले. फाटक ताईंचा संपर्क पत्ता फोन कळवतो म्हणाले.

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी Sat, 06/14/2014 - 18:38
द ग्रेट्ट ..... एक्सपिरिअन्स... !!!! द अनबिलिव्हेबल मिरॅकल.......!!!!!!! :) .. :) शशिकान्त'जी....मन्त्रोपचारांनी आणि दैवी अंगार्‍यामुळे बरे झालेले 'तांदळे सर', त्यांच्याबद्दलचा हा चमत्कार (अतिशहाण्या) 'अंनिस' वाल्यांसमोर सांगू शकतील का? :) हा चमत्कार पाहायला आज "दाभोळकर" हवे होते!!!!!

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक Sat, 06/14/2014 - 22:20
मृगनयनी व अन्य मित्रांनो, आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आपल्या माहितीसाठी... अंधारछाया - सत्यघटनेवर आधारित कादंबरी नुकतीच ईबुक रुपात प्रकाशित झाली आहे. तिचा विषय ही अशाच धरतीवर आहे. ज्यांना दैवी उपचारांबद्दल आस्था आहे त्यांनी जरूर वाचावी. ज्यांना नाही त्यांनी ही आवर्जून विरंगुळा म्हणून वाचावी... मृगनयनी यांना विनंती की या कादंबरीचे परिचय मिपाकरांना करून दिलात तर आवडेल.पुस्तकाच्या लिंकसाठी व्यनि करावा.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Wed, 06/18/2014 - 00:02
अंधार छाया अपछायिताचे सुधारित रूप आहे. त्यातील व्यक्तींचे फोटो, कादंबरीच्र्या निर्मितीचे कारण वगैरे घालून मुखपृष्ठ नव्याने बनवले आहे. ई बुकवर वाचावे.

धन्या Fri, 06/13/2014 - 19:32
शीर्षक फोटो लेखन कक्षेबाहेर सरकला आहे तो दुरूस्त करायला विनंती करत आहे... धन्यवाद.
ते शीर्षक थोडंच आहे; ती तुमची एम एस वर्ड मधली कलाकारी आहे. नव्याने एम एस वर्ड शिकलेला माणूस असंच रंगीत फाँट वापरुन काहीबाही करत असतो. ;)

चित्रगुप्त Fri, 06/13/2014 - 23:28
लेख तर आवडलाच, आणि तुमचे आणखी अनुभव वाचण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली.

भृशुंडी Sat, 06/14/2014 - 02:50
शीर्षकातील उद्गारवाचक चिन्हांची आणि टिंबांची .. वाढती संख्या आवडली !! पुढचा. लेख वाचायची उत्सुकता आहे!!!!

शशिकांत ओक Sat, 06/14/2014 - 10:13
काक नजरेने काढलेले भृषु़ंडींचे अनुमान यथायोग्य आहे. व्यक्तिमत्वातील बदल सूचित करायला तो वापरलेला संकेत आहे.

आयुर्हित Sat, 06/14/2014 - 23:01
सत्यकथा आवडली व भावली देखिल. सार्जंट तांदळे नशिबवान आहेत. इतकी वर्षे त्रास सहन केल्यानंतर का होइना, त्यांना योग्य तो उपचार मिळाला. अर्थात नशिब घडायला त्यांनी केलेले पुण्यकर्म हेच त्यांच्या मदतीला धावुन आले आणि आपल्या मार्फत योग्य तो निरोप त्यांच्यापर्यंत पोचवला गेला, त्याबद्दल आपलेहि आभार.

गवि Mon, 06/16/2014 - 13:26
मी पूर्वीही नाडीविषयक धागे वाचले आहेत. त्यात भविष्य जाणण्याच्या इच्छेचा विषय होता. तिथे मुळात सुरुवातच सध्याच्या माहीत असलेल्या मानवी कक्षेपलीकडली होती. तेव्हा त्याविषयीचा वाद वेगळा. पण इथे किंवा यासम इतर केसेस वाचून असा प्रश्न पडतो की कंबरेच्या दुखण्याने काटकोन झालेली व्यक्ती मदतीसाठी समोर आली असता आणि यापूर्वी बरेच /सर्व उपाय करुन झाले असे रुग्ण म्हणत असला तरी (कारण जुनाट रोगाचे रुग्ण सगळे उपाय केले असं नेहमीच म्हणतात) आपण खालील उपाय सुचवणे समजू शकतो: -त्याला आपल्या माहितीतला अनुभवी ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि त्यानंतर ऑर्थोपेडिकच्या मतानुसार न्यूरॉलॉजिस्ट अशी रेफरल्स सुचवणे. - इतर वैद्यकीय उपाय झालेत असं वाटलं असलं तरी नव्या मेडिकल ओपिनियनने वेगळ्या टेस्ट्स करुन / औषधे बदलून आल्टर्नेट डायग्नोसिसच्या दिशेने पाहण्याची शक्यता खुली करणे. शारिरीक दुखण्याचा मंत्रतंत्राशी संबंध नव्हता असं तुम्हीही खुद्द लिहीता. मग कंबरदुखीचा मनुष्य दिसताच डायरेक्ट लागीर, मंत्रतंत्र, बाधा या दिशेच्या शक्यताच तुम्हाला का दिसल्या असाव्यात? सल्ला बाबा , बुवा, माताजी यांच्याकडे जाण्याचाच का दिला जावा? कार्यकारणभाव, रोगचिकित्सा, मीमांसा हे काहीही न करणे म्हणजे वेगळा किंवा नवा किंवा मोकळा दृष्टिकोन असं समजायचं का? बाकी लेख रंजक असला तरी त्यामुळे कोणी आपली व्याधी घेऊन अंगारेधुपारेवाल्यांकडे जाऊ नये अशी सदिच्छा..

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Tue, 06/17/2014 - 14:11
श्रद्धा - अंधश्रद्धा ह्या बद्दल माझीही कांही टोकाची मते आहेत. पण कधी कधी मती गुंग करणार्‍या घटना घडतातच. ह्या घटना ऐकीव नसल्याने, आपल्या जवळच्या ओळखीतल्या माणसाच्या आयुष्यातल्याच असल्याने, विश्वास तर ठेवावा लागतो. तांदळे साहेब इतर अनेक उपचार करुन थकले होते, मनाने कोलमडले होते अशा वेळी अत्यंत आशेने आलेल्या माणसाला विन्मुख कसे पाठवायचे म्हणून शशिकांत ओक ह्यांनी त्यांना त्यावेळी सुचलेला उपाय सांगितला. असो. माझ्या माहितीत एक भारतिय न्यूरो सर्जन आहेत जे इंग्लंड मध्ये एक यशस्वी सर्जन आहेत. ते भारतात आले असता त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीला डेंग्यू झाला. भारतात काहीकाळ वैद्यकिय उपाय करून थकल्यावर त्यांनी मुलीला इंग्लंडला नेले आणि तेथिल इस्पितळात भरती केले. आयसीयूत असलेल्या मुलीला २० दिवस उलटून गेले तरी आराम पडेना तसतसे डॉक्टर साहेब मनाने खचत गेले. कोणीतरी 'मंतरलेली' उदी त्यांना दिली आणि ही घेऊन मुलीच्या शय्येभोवती फेर्‍यामारा असे सांगितले. मेंदूला अजिबात पटत नव्हते पण कणाकाणाने मृत्यूच्या जवळ जाणार्‍या आपल्या मुलीकडे पाहणारा बाप हाही उपाय करून पाहू म्हणून ती उदी हातात घेऊन त्याने त्या मुलीच्या शय्ये भोवती ३ चकरा मारल्या. पुढे त्या मंतरलेल्या उदीमुळे की इस्पितळाच्या वैद्यकिय उपचारांमुळे पण मुलीला बरे वाटले. मी ह्या घटनेला योगायोगच मानतो. पण माझ्या डोळ्यासमोरून त्या हुशार आणि यशस्वी डॉक्टरची मुर्ती हलत नाही. त्या मुर्ती आड लपलेली हतबल बापाची करूण मूर्ती स्पष्ट दिसते आणि आजही त्या आठवणीने मन हेलावते. माझे वडील KEM मध्ये आयसीयूत असताना त्यांच्या शेजारच्या खाटेवर एक सिंधी रुग्ण होता. त्याची बायको बरीच देवभोळी होती. डॉक्टर वैद्यकिय उपचार करतीलच पण आपण नुसतं बसून काय करायचं. म्हणून तिला कोणीतरी सांगिलेला उपाय ती करत असायची. एका वहीत देवाचं नांव सहस्त्र वेळा लिहायचं काम चाललं होतं. मला ते पाहून हसू यायचं. तिला हे तुझे चुकते आहे असे सांगावेसे अनेकदा वाटले पण तिच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास, तल्लीनता पाहून धाडस झालं नाही. तिचे देवाचे नामस्मरण संपून तिने ती वही स्वतःच्या आणि नवर्‍याच्या कपाळाला लावली. त्याच रात्री तो निधन पावला. तिचं म्हणणं 'माझ्या हातून सहस्त्रनाम वहित लिहीण्याचे पुण्य घडावे आणि त्यालाही त्या वहीला कपाळस्पर्श करण्याचे पुण्य लाभावे म्हणूनच तो इतकेदिवस जिवंत होता.' असो. हतबल अवस्थेत हे समजू शकतं. पण सुरुवातीपासूनच वैद्यकिय उपचार टाळून अंगारे, धुपारे आणि बुवाकडे जाणारे पाहिले की त्यांची किव करावीशी वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चैदजा Sun, 06/22/2014 - 21:20
+ १ काही वेळा काही घटनांमागचे कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. मिपावर बरेच वेळा चर्चा झालेले श्री. गोएंकाजी देखील विपश्यनेमुळे जन्मभरचय आजरातुन बरे झाले आहेत.

शशिकांत ओक Mon, 06/16/2014 - 14:28
जेव्हा तांदळे मला भेटले तेंव्हा त्यांच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्या व अन्य शारीरिक त्रासांनी वैतागून जीवन संपवायच्या मनःस्थिति ते माझ्याकडून मदतीची हाक मारत घरी भेटायला आले. त्यावेळी मी फाटक गुरूजींकडे जा म्हणताना मला फक्त त्यांना विन्मुख पाठवले नाही इतकेच समाधान झाले होते. आता दैवी उपाय करू नयेत असा सल्ला न देता बरे व्हायच्या अन्य प्रकारांना सुचवण्यात गैर नाही. काही लोक होमियोपैथी औषधांवर विश्वास नसल्याने ते हट्टाने उपचार घ्यायला टाळतात. उद्देश्य बरे होणे हा असावा. म्हणजे झाले. दैवी उपाय जर अघोरी नसतील तर करायला काय हरकत आहे अशी त्रस्तांची मनोधारणा होते असावी.

पैसा Tue, 06/17/2014 - 15:02
हवाईदलाच्या डॉक्टराम्च्या उपायांनीच तांदळेंना बरे वाटले असेल! निमित्त झाले त्या अंगार्‍याचे. तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.

In reply to by पैसा

गवि Tue, 06/17/2014 - 16:07
तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.
हो, त्यांचा त्रास संपला हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम झाले. पण बरे वाटले हे महत्वाचे, यामधे "कशाने का असेना" असा एक अध्याहृत भाग ऐकू येतो. तसा नसेल तर उत्तमच पण बहुधा तसा तो असतो. डॉ. खरेसाहेबदेखील म्हणतात की कोणाच्याही कोंबड्याने उगवले की झाले. हे एकूण माणूसप्राण्याच्या आरोग्यविषयक बाबतीत दूरगामी अर्थाने अजिबात चांगले किंवा पटण्यासारखे वाटत नाही. बरे झाले की मग श्रेय कशालाही द्यावे अशी एक मानसिकता सर्वांच्यात मूळ धरते. मग त्यातल्यात्यात अतर्क्य गोष्टीला श्रेय देण्याची टेन्डन्सी दिसते. त्यातून अनेक केसेसमधे मूळ उपायच अतर्क्य करण्याकडे कल वाढतो. अगदी १ टक्का केसेस जरी अशा विचारांनी अमानवी कक्षेतल्या उपचाराकडे वळल्या तरी त्यात नुकसान बरेच आहे. समजा सर्पदंशाच्या अंदाजे ९० केसेसमधे बिनविषारी साप चावत असतील आणि १० केसेसमधे विषारी साप चावत असतील. तर सर्व ९० लोक उतारा,अंगारा, झाडपाला काय वाट्टेल ते उपचार करुनही साप बिनविषारी असल्याने जिवंत राहतील. श्रेय जाईल त्या अंगार्‍याला. पण ही पद्धत रुढ झाली की कोणता साप चावलाय याचे ज्ञान नसलेले लोकही प्रतिविषाचे इंजेक्शन न घेता अंगारा घ्यायला जातात. कारण डॉक्टरकडे जाणे दूर किंवा खर्चिक असते किंवा इंजेक्शन भयप्रद असते किंवा अन्य काही.. या प्रकारात अंगारा काय किंवा अँटि स्नेक व्हेनम काय.. कशानेही मनुष्य जगला हे महत्वाचे असं म्हणता येईल का? अगदी शंभरातले नव्वद लोक अंगार्‍याने बरे होत असले तरी? हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Tue, 06/17/2014 - 16:25
आमच्या शेजार्‍यांच्या मोठ्या मुलाला 'मण्यार' चावला. ही घटना रात्रीची. मण्यार घरात घुसला होता. तो मारला गेला. आणि मुलाला हाफकिनला नेण्याऐवजी (त्याकाळी हाफकिनलाच न्यावे लागे) घरच्यांनी घरापासून ५-७ कि.मी. दूर एका कुठल्याशा पाड्यावर मांत्रिकाकडे नेला. तो पर्यंत त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. मात्रिकाने हात वर केल्यावर त्याला हाफकीनला नेण्यात आले ह्या मध्ये रात्री ९.३० ते पहाटे ४ पर्यंतचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया जाऊन हाफकीनला कांही होऊ शकले नाही. मुलगा गेला. ही मुंबईतील घटना आहे. हल्ली निदान शहरात तरी असल्या अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. पण त्याकाळी (६०च्या दशकात) ते फार होते. कदचित खेडोपाडी अजूनही लोकं अशा भ्रमात जगत असतील, सांगता येत नाही.

In reply to by गवि

पैसा Tue, 06/17/2014 - 17:10
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे. बरे वाटणे महत्त्वाचे. हे १००% वेळा सत्य आहे. अन्यथा तो माणूस आत्महत्या करण्यापर्यंत पोचला होता आणि एका कुटुंबाची वाताहत झाली असती. माणसाचा जीव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खेड्यांतून अजूनही डॉक्टर्स नसल्याने लोक वैदूंकडे जातात. मानसिक आजाराचे रोगी "झपाटलेले" समजून अघोरी उपायांना बळी पडतात. हे थांबवणे एकट्या दुकट्याचे काम नाही. अगदी तुकोबा "नवसे कन्यापुत्र होती | तरी का करणे लागे पती" असे म्हणून गेले तरी मुले होण्यासाठी बुवा लोकांच्या मागे धावणारे कमी नाहीत. शिक्षणामुळे असले प्रकार कमी होऊ लागतील असे समजायला हरकत नाही. मात्र डॉक्टर्सची अनुपलब्धता हा गंभीर प्रश्न आहे. आताच पाहिलेल्या आकडेवारीनुसार भारतात दर १७०० लोकांमागे १ डॉक्टर असतो. आणि दर वर्षी पास होणार्‍या सुमारे ७ लाख डॉक्टर्सपैकी फक्त ३-४% अ‍ॅलोपाथ असतात. यातलेही अनेकजण परदेशी जातात. आणि बहुसंख्य जनतेला इतर डोक्टर्सवर अवलंबून रहायची वेळ येते. यावर सरकार कोणते उपाय करत आहे? आयुर्वेदिक आणि होमिओपाथ डॉक्टर्सना एक वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology केला की अ‍ॅलोपाथीची प्रॅक्टिस करायची परवानगी मिळते. ही गोष्ट विचित्र वाटते. तसेच अ‍ॅलोपथीचे अनेक डॉक्टर्स आयुर्वेदिक पेटंटेड औषधे देतात तेही बरोबर वाटत नाही. प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी यांची बेसिक तत्त्वे निदान सारखी असावीत असे समजायला वाव आहे पण होमिओपाथी हा पूर्ण वेगळा विषय आहे. याबद्दल जास्त माहिती डॉक्टर लोक देऊ शकतील. मात्र डॉक्टर हाही शेवट माणूसच असतो. त्यालाही आपल्यासारख्याच भीती ताण इ. भावना असतात. त्यातून सुटण्यासाठी तोही जमेल तसे उपाय करत असतो. त्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला धक्का बसला नाही. आईचे ऑपरेशन व्यवस्थित होऊन ती बरी होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. आणि त्यासाठी त्या सर्जनच्या अनुभव आणि कौशल्यावर विश्वास होता. माणसाचे शरीर अनेक आजार स्वतःचे स्वतः बरे करते. त्याला काही काळ लागतो. सर्दी बरी व्हायला ८ दिवस लागतात मग तुम्ही औषध घ्या किंवा घेऊ नका. शिवाय माणसाची इच्छाशक्ती हीसुद्धा काही प्रमाणात परिणाम घडवून आणते. ज्या गोष्टीचा कार्यकारणभाव माणूस सांगू शकत नाही त्या कोणत्या तरी दैवी शक्तीमुळे झाल्या असा समज जास्त विचार न करणार्‍यांचा होऊ शकतो.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Tue, 06/17/2014 - 17:22
>>>>डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला ह्यात असाही एक विचार असू शकतो की येणार्‍या रुग्णांमध्ये साईभक्त आणि गणेश भक्तांची संख्या सर्वाधिक असते. डॉक्टरांच्या टेबलावर आपल्या दैवतांच्या तसबिरी पाहून रूग्णाचा डॉक्टरवरील विश्वास वाढतो आणि ह्याचा उपयोग रुग्णावर केलेल्या उपचारांना रुग्ण सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

शशिकांत ओक Wed, 06/18/2014 - 00:19
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे.
जर या केसमधे स्वतः व्यक्ती म्हणतोय की मला त्या दैवी उपचारानी चमत्कारपुर्ण रितीने इतके बरे वाटले. आणि माझ्या सारखा प्रत्यक्ष दोन्ही अवस्थांचा प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असताना व इतरांना काहीही माहित नसताना काही जण वरील लिहून मताची खोट का काढतात.... काहीं ना ते श्रेय अशा घटनांना न देण्यासाठी अशी विधाने करताना दिसतात.

In reply to by गवि

सुबोध खरे Fri, 06/20/2014 - 18:37
ग वि साहेब वरचे वाक्य म्हणण्याचे फार महत्त्वाचे कारण असे कि कित्येक लोकांना घसा फोडून सांगितले कि अशास्त्रीय उपाय करू नका तरीही ते तुमचे ऐकत नाहीत. बर्याच वेळेला प्लासिबो इफेक्ट मुळे रुग्ण बरा होणारच असतो. मग आपण वाईट बोलून आपले तोंड का घाण करा. ओव्हरीतील ८० टक्के सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बर्या होत असतात. पण काही लोभी डॉक्टर रुग्णाला ताबडतोब शल्यक्रिया करायला सांगतात. आता अशा रुग्णाने विचारले कि आम्ही होमियोपथी/ आयुर्वेदिक उपचार घेऊन बघू का? मी कशाला नको म्हणू. चार महिन्यांनी परत आल्यावर ती सिस्ट बरी झालेली असते पण रुग्णाची शल्यक्रिया वाचलेली असते.मग तुम्ही नर्रेंद्र महाराजांचा जप करा कि फेरम फोस घ्या. काही डांबरट होमियोपाथ त्याना तुम्हाला ओव्हरीचा कर्करोग आहे आणि तो मी ठीक करून दाखवतो असे सांगून थुका लावतात.वर अमुक तमुकचा बीजांड कोशाचा कर्करोग "मी" बरा केला अशी दर्पोक्ती सांगतात. सगळ्या पथी मध्ये गैर प्रकार करणारे लोक आहेत. म्हणुन कुणाच्याहि कोम्बड्याने का होईना पण उजाडल्याशी कारण. किमान शंभर तरी मुतखड्याचे चे रुग्ण मी ३ वर्षे पर्यंत पाहत आलो आहे. होमियोपथीने एकाही रुग्णाचा एकही खडा पडला नाही.पण रुग्ण विचारतात आम्हाला शल्यक्रिया करायची नाही. होमियोपथीचे औषध घेऊ का? मी त्यांना स्वच्छपणे सांगतो माझा त्याच्या वर विश्वास नाही. तुमचा असेल तर घेऊन पहा.पण मी सर्वाना आवर्जून एक सांगतो कि तुमची लघवी दाट होत असल्याने त्यात खडे तयार होतात तेंव्हा तुम्हाला २. ५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हा बिनखर्चाचा उपाय सुद्धा बरेच लोक करत नाहीत( नुसते एवढे केले तरी मुतखडा होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी होते. चार सहा महिन्यांनी परत आल्यावर त्यांचे खडे आहेत तसेच असतात. आधी जाते भांडवल मग येते अक्कल या न्यायाने ते आता पाणी पिण्यास तयार होतात यात गम्मत म्हणजे तीन होमियोपथीचे डॉक्टर सुद्धा आहेत. पहिल्या भेटीत ते मोठ्या जोरात सांगत होते कि होमियोपथीमध्ये इतकी परिणामकारक औषधे आहेत कि दोन महिन्यात खडे नाहीसे होतात. पण दोन तीन वर्षे स्वतः उपचार केल्यावर आता तसे बोलत नाहीत.पण आपल्या रुग्णांना मात्र आत्मविश्वासाने औषध देत असतात. तसेच दोन आयुर्वेदाचार्य "स्वतःच्या" क्षयरोगासाठी आधुनिक औषधेच घेताना पाहिले आहे. माझ्या माहितीतील सर्व डॉक्टर स्वतःच्या मुलांना बालरोगतज्ञाकडेच नेतात. एक दोघांना विचारले कि तुम्ही स्वतःची औषधे का देत नाही. तर हे हे हे करीत मुलाच्या बाबतीत कोण धोका पत्करणार/ किंवा बायको ऐकत नाही अशी कारणे देत असत. जसे वय वाढले तसे लोकांना असे अवघड प्रश्न विचारून पेचात पकडण्यात काही हशील नाही हे समजून आले. (माझ्याकडे येण्यचे कारण मी कोणत्याच डॉक्टर कडून पैसे घेत नाही) आणि मी व्यवसाय सुरु केल्यापासून गेल्या साडेचार वर्षातील(२३ नोव्हेंबर २००९पासून ) प्रत्येक रुग्णाचे प्रत्येक प्रकाशचित्र आणि रिपोर्ट माझ्या संगणकात साठवलेला आहे. त्यामुळे त्यांना तुलना करणे सोपे जाते. असो हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे. हे मात्र १,०००% टक्के सत्य आहे.

प्रसाद१९७१ Tue, 06/17/2014 - 17:22
प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. >>>>>>> नुस्ते शिकले ते पुरेसे नाही. बेसिक मधेच टोकाचा फरक आहे. हे म्हणजे एखाद्या नास्तिका ला मंदिराचा पुजारी करण्या सारखे आहे.

शशिकांत ओक Fri, 06/20/2014 - 17:53
काहींनी फाटक बाईंकडे जायसाठी चौकशी केली होती. त्यांचा पत्ता मिळाला आहे. गरजूंनी रात्री ९ नंतर संपर्क करावा.. ०९८८१९०१०४९.
लेखनविषय:
pic (आठवणी हवाईदलातल्या मधून) सन १९९३. हवाईदलाच्या तांबरम पोस्टींगवर नुकताच पोहोचलो होतो. तेथील स्टेशनच्या गणेश चतुर्थीच्या आरतीला एयरमन लोकांनी एका हॉलमधे मला बोलावले होते. म्हणून मी कुटुंबासह तेथे पाचारण झालो होतो. मी आल्याचे पाहून तेथील एयरमन लोक उठून उभे राहिले. एक आसामी तरीही खुर्चीत बसून राहिलेले मी पाहिले. नंतर मला नेमकी त्याच्या शेजारची खुर्ची बसायला दिली गेली.

शुभेच्छा संदेशांच्या विश्वात...

माधुरी विनायक ·

सखी Fri, 06/13/2014 - 18:06
अनुभव आवडला, तसेच तुमची वरिष्टांबद्दल (आणि त्यांची इतरांबद्द्ल) असलेली सकारात्मक दृष्टीही आवडली. खूप वेळेस बॉसच्या नावाने लोक खडेच फोडतात असे दिसते, चांगल्यातलं चांगलं घ्यावं हे तुमच्या लेखांमध्ये लख्खपणे जाणवतं.

In reply to by भृशुंडी

तुषार काळभोर Sat, 06/14/2014 - 10:19
वर्ल्डकप, तेंडुलकर, पाकिस्तान, शतक हुकलं, सामना जिंकून दिला, -> -> -> १ मार्च २००३ सेंच्युरियन, दक्षिण आफिका

In reply to by तुषार काळभोर

तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 14:59
दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. तेंडुलकर मस्त खेळत होता. आपण वर उल्लेखलेला सामन्यात त्याची (भारताची) फलंदाची संध्याकाळी होती, इथे दुपारचा उल्लेख असल्याने मागचाच २०११ विश्वचषकातील ८५ धावांची खेळी असावी.

माधुरी विनायक Tue, 06/17/2014 - 12:44
धन्यवाद मंडळी.प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. सखी - खरं आहे. सगळेच वरीष्ठ वाईटच असतात असं नाही. आणि वाईट अनुभव किंवा वाईट वागणुक देणाऱ्या वरीष्ठांमुळे आपण जास्त खंबीर होत जातो, तावून- सुलाखून निघतो, हे ही तितकंच खरं. यातलं कोणीच आयुष्याला पुरत नाही, आठवणींचे ठसे मात्र कायम उरतात... भृशुंडी - पैलवान यांनी अचूक तपशील दिलेत. धन्यवाद. तुमचा अभिषेक - पैलवान यांनी तपशील दिलेत, तो सामना. धन्यवाद. खटपट्या - मी प्रयत्न केला शुभेच्छापत्र अपलोड करायचा, पण जमलं नाही बुवा. आणखीही शुभेच्छापत्रे आणि किस्से आहेत, पुन्हा प्रयत्न नक्की करेन. सचिन प्रेमींसाठी हा दुवा (उपयुक्त आकडेवारी) http://sachinandcritics.com/

चौथा कोनाडा Tue, 06/17/2014 - 22:29
वेगळ्या क्षेत्रातला सुंदर अनुभव ! एका कलाकाराच्या निर्मिती क्षणाचा उत्क्रुष्ट अविष्कार ! छान आहे लिखाण !

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 23:41
वेगळ्या विषयावर छान वाचायल मिळाले.
मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ
आता हा बहर ओसरला आहे की काय ? कश्यामुळे ? "बहारे फिर भी आयेगी" असे वाटते का? असा बहर येणे हे कश्यावर अवलंबून असते?

In reply to by चित्रगुप्त

माधुरी विनायक Wed, 06/25/2014 - 17:02
चित्रगुप्तजी, बहराचा काळ अशासाठी म्हटलं, कारण तेव्हा मराठी शुभेच्छापत्रं खरेदी करण्यासाठी युवा वर्ग आवर्जुन दुकानात, स्टोअर्समध्ये जात असे. अगदी ग्रुपने मराठी शुभेच्छापत्र खरेदीसाठी जायचंही फॅड होतं. दुकानातच मराठी शुभेच्छापत्रांचं मोठ्याने वाचन सुद्धा व्हायचं. संपर्कासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी फोन किंवा फार तर ऑर्कुट होतं. मोबाइल तुरळक तर फेसबुक आजच्या इतकं प्रचलित नव्हतं. आजघडीला या सगळ्यात व्हॉट्स ॲप ची भर पडलीय. हल्ली फार तर व्हंलेंटाईन डे ला आवर्जुन शुभेच्छा पत्रांची खरेदी होते. तो बहर परत येणार असेल तर आनंदच आहे.

In reply to by माधुरी विनायक

एस Wed, 06/25/2014 - 19:41
ग्रुपने ऑर्चिडमध्ये आवर्जून केली जाणारी शुभेच्छापत्रांची खरेदी ही एक धमाल असे. आता तो जमाना बराच मागे पडू लागला आहे.

In reply to by तुषार काळभोर

एस गुरुवार, 06/26/2014 - 18:07
आर्चिज. च्यामारी, माझी विस्मरणशक्ती बहरू लागलीय वाटतं! ;-) धन्यवाद!

सखी Fri, 06/13/2014 - 18:06
अनुभव आवडला, तसेच तुमची वरिष्टांबद्दल (आणि त्यांची इतरांबद्द्ल) असलेली सकारात्मक दृष्टीही आवडली. खूप वेळेस बॉसच्या नावाने लोक खडेच फोडतात असे दिसते, चांगल्यातलं चांगलं घ्यावं हे तुमच्या लेखांमध्ये लख्खपणे जाणवतं.

In reply to by भृशुंडी

तुषार काळभोर Sat, 06/14/2014 - 10:19
वर्ल्डकप, तेंडुलकर, पाकिस्तान, शतक हुकलं, सामना जिंकून दिला, -> -> -> १ मार्च २००३ सेंच्युरियन, दक्षिण आफिका

In reply to by तुषार काळभोर

तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 14:59
दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. तेंडुलकर मस्त खेळत होता. आपण वर उल्लेखलेला सामन्यात त्याची (भारताची) फलंदाची संध्याकाळी होती, इथे दुपारचा उल्लेख असल्याने मागचाच २०११ विश्वचषकातील ८५ धावांची खेळी असावी.

माधुरी विनायक Tue, 06/17/2014 - 12:44
धन्यवाद मंडळी.प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. सखी - खरं आहे. सगळेच वरीष्ठ वाईटच असतात असं नाही. आणि वाईट अनुभव किंवा वाईट वागणुक देणाऱ्या वरीष्ठांमुळे आपण जास्त खंबीर होत जातो, तावून- सुलाखून निघतो, हे ही तितकंच खरं. यातलं कोणीच आयुष्याला पुरत नाही, आठवणींचे ठसे मात्र कायम उरतात... भृशुंडी - पैलवान यांनी अचूक तपशील दिलेत. धन्यवाद. तुमचा अभिषेक - पैलवान यांनी तपशील दिलेत, तो सामना. धन्यवाद. खटपट्या - मी प्रयत्न केला शुभेच्छापत्र अपलोड करायचा, पण जमलं नाही बुवा. आणखीही शुभेच्छापत्रे आणि किस्से आहेत, पुन्हा प्रयत्न नक्की करेन. सचिन प्रेमींसाठी हा दुवा (उपयुक्त आकडेवारी) http://sachinandcritics.com/

चौथा कोनाडा Tue, 06/17/2014 - 22:29
वेगळ्या क्षेत्रातला सुंदर अनुभव ! एका कलाकाराच्या निर्मिती क्षणाचा उत्क्रुष्ट अविष्कार ! छान आहे लिखाण !

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 23:41
वेगळ्या विषयावर छान वाचायल मिळाले.
मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ
आता हा बहर ओसरला आहे की काय ? कश्यामुळे ? "बहारे फिर भी आयेगी" असे वाटते का? असा बहर येणे हे कश्यावर अवलंबून असते?

In reply to by चित्रगुप्त

माधुरी विनायक Wed, 06/25/2014 - 17:02
चित्रगुप्तजी, बहराचा काळ अशासाठी म्हटलं, कारण तेव्हा मराठी शुभेच्छापत्रं खरेदी करण्यासाठी युवा वर्ग आवर्जुन दुकानात, स्टोअर्समध्ये जात असे. अगदी ग्रुपने मराठी शुभेच्छापत्र खरेदीसाठी जायचंही फॅड होतं. दुकानातच मराठी शुभेच्छापत्रांचं मोठ्याने वाचन सुद्धा व्हायचं. संपर्कासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी फोन किंवा फार तर ऑर्कुट होतं. मोबाइल तुरळक तर फेसबुक आजच्या इतकं प्रचलित नव्हतं. आजघडीला या सगळ्यात व्हॉट्स ॲप ची भर पडलीय. हल्ली फार तर व्हंलेंटाईन डे ला आवर्जुन शुभेच्छा पत्रांची खरेदी होते. तो बहर परत येणार असेल तर आनंदच आहे.

In reply to by माधुरी विनायक

एस Wed, 06/25/2014 - 19:41
ग्रुपने ऑर्चिडमध्ये आवर्जून केली जाणारी शुभेच्छापत्रांची खरेदी ही एक धमाल असे. आता तो जमाना बराच मागे पडू लागला आहे.

In reply to by तुषार काळभोर

एस गुरुवार, 06/26/2014 - 18:07
आर्चिज. च्यामारी, माझी विस्मरणशक्ती बहरू लागलीय वाटतं! ;-) धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजचा किस्सा तेंडुलकरचा... किंवा त्याच्याच मुळे आवडू लागलेल्या क्रिकेटचा... खरं तर एका शुभेच्छा पत्राचा... जाऊ दे. वाचा आणि तुम्हीच ठरवा... मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ. मी एका कंपनीसाठी इनहाऊस रायटर म्हणून काम करत होते. या कामात तेव्हा फ्री लान्सिंगमध्ये उत्तम पैसे आणि बऱ्यापैकी नाव मिळत असलं, तरी मला त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी व्हायला मनापासून आवडायचं. इनहाऊस रायटर म्हणून काम करतानाच ते शक्य व्हायचं. अर्थात पैसे त्यातही चांगले मिळायचे. दोन्हीतला फरक सांगू का? शुभेच्छा पत्रं कशी तयार होतात किंवा होत, ते आधी समजून घेऊ.

वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत

श्रीगुरुजी ·

अभिजित - १ Fri, 06/13/2014 - 13:50
सुनील बर्वे ने त्याच्या हर्बेरिअम उपक्रमातून नाटकाचे दर वाढवायची नवीन प्रथा सुरु केली. त्यामुळे आता सगळे नट जास्त पैसे मागत असणार "नाईट" चे. मग त्यामुळे हा स्वस्त पर्याय !! - double age, half night !!

मृगनयनी Fri, 06/13/2014 - 14:24
अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती.
असहमत !!... :( १८-२० वर्षाचा तो नक्कीच वाटला नाही.. पण ४८ वर्षाचाही वाटला नाही..... डोळ्याभोवतालच्या सुर्कुत्या मेकअप करून लपवल्या गेल्या... पण डोळ्यांतली आणि अभिनयातली चमक मात्र २० वर्षांच्या मुलाला लाजवेल... अशी होती.....
'दुनियादारी' मध्ये अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी इ. प्रौढ अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत. पण सध्याच्या काळातील वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिका करत असताना कोणीच टीका करताना आढळत नाही.
सहमत !!... स्वप्नील जोशी'चा सुजलेला चेहरा, डोक्याला लावलेला विग त्याला फारसा शोभला नाही. जितेन्द्र जोशी त्यातल्या त्यात व्हीलन म्हणून बरा वाटला..... अंकुश चौधरी टायफाईड'मधून बरा झाल्यापासून त्याचा 'चार्म' गेला तो गेलाच... त्यातून त्याची जीभ थोडी जड असल्यामुळे.. त्याचं बोलणं कधीकधी तोतरं वाटतं..... हहा हहा... सगळ्यांत भारी तो शेवटच्या सीनमधल्या -म्हातार्‍या उर्मिला कानेटकरचा म्हातारा नवरा!!!.. =)) =)) =)) =)) स्वप्नील जोशीला श्रद्धांजली वाहायला जेव्हा तिचा नवरा पुढे येतो... त्याला पाहून "त्या" प्रसंगाचं गांभीर्यच नष्ट होऊन जातं.... =)) =)) =)) अरे.. एवढी सगळी स्टारकास्ट जमवली, तर मग शेवटी उर्मिला'चा म्हातारा नवरा म्हणून त्या आदिनाथ कोठारे'चेच केस पांढरे करून त्याला घ्यायचं ना!.... कोण कुठलं बुजगावणं आणून ठेवलं!!!!...

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक Fri, 06/13/2014 - 18:12
आणि तडाखेबंद तोफबाजी.... मृगनयनी... पोट सुटलेले नायक व थोराड बांध्याच्या नायिका यांना पाहून पाहून कॉलेज कुमार असेच असतात असे वाटून कॉलेज काळात मी व्यायाम करायचे सोडून दिले होते! असो...

गवि Fri, 06/13/2014 - 15:40
अशोक सराफ यांना अनेक दशके कॉलेजयुवकाच्या वयोगटात पाहिल्याची आठवण झाली. अगदी ब्लॅक & व्हाईट जमान्यापासून कलरमधे पण. मला वाटतं धूमधडाका सिनेमातही अशोक सराफ कॉलेजवयीन दाखवला आहे. (आठवणः तो नायिकेला कॉलेज सोडताना आठवण / पार्टिंग गिफ्ट म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देतो असा सीन. चूभूदेघे.) ....... परफेक्ट शाळा / कॉलेजच्या वयोगटातले खरोखर "असणारे" आणि त्याचवेळी गल्ला खेचतील इतके प्रसिद्ध नट / नट्या मिळणं अवघड असू शकेल हे खरं. कारण सेटल होईपर्यंत स्ट्रगलरची तिशी आलेली असू शकते. पण अर्थातच साठीच्या घरातही तीच भूमिका खेचणं हे अगदीच केविलवाणं आहे. मला आताच्या काळात प्रशांत दामलेच्या "एका लग्नाची गोष्ट" बद्दल असं वाटायला लागलं आहे. लग्नाळू नवतरुण असं वय त्या भूमिकेला अपेक्षित आहे. त्या नाटकाच्या जाहिरातीत नटनटीचा फोटोही किमान एक दशक जुना टाकतात असं दिसतंय.

इरसाल Fri, 06/13/2014 - 16:08
फक्त दुनियादारीवर बोलाबसं वाटतं......हुम्म्म्म्म्म काय करावे (सुस्कारा टाकत असलेली/ला बाहुली/ला) पुस्तक नाय पिच्चर वर. दुनियादारी आणी भुताची दुनियादारी(नवी दुनियादारी) ;)

विकास Fri, 06/13/2014 - 16:40
नाटकात पण बघवत नाही, पण एकवेळ चालेल असे वाटते. पण जेंव्हा घोडनवरे कसले घोडआजोबा विशीतल्या वयाचा अभिनय करत तरूणीमागे पळू लागतात तेंव्हा शिंग मोडून वासरात जाणे अथवा जरठबाला विवाह वगैरे शब्दप्रयोग आठवतातः (खालील गाण्यात दिलीप कुमार ५३-५४ तर लिना चंदावरकर २३-२४ असावी)

योगी९०० Fri, 06/13/2014 - 16:45
मला यावरून यल्गार हा (वि)चित्रपट आठवला...फिरोजखान मुलाच्या भुमिकेत आणि त्याच्यापेक्षा वयाने वीस वर्ष लहान असलेला मुकेश खन्ना (शक्तिमान) त्याच्या बापाच्या भुमिकेत.....!!! बाकी पुर्वीच्या काही चित्रपटात जितेन्द्र आदी कलाकारांनी कॉकू च्या भुमिका केल्यात. पण त्यात विषेश वावगे असे क्धीच वाटले नाही..

आशु जोग Fri, 06/13/2014 - 21:15
अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती
हे भारी

आशु जोग Fri, 06/13/2014 - 21:18
व्यक्तिगत जीवनातही सायराआंटी दिलीप अंकलपेक्षा खूप लहान आहेत... २५ वर्षाने असेल, बाकी गिरीश ओक यांचे बाकी काही अपडेट्स !

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 21:44
क्लर्क मधला मनोजकुमार. एक तर मनोजकुमार, त्यात कॉलेजमधे, त्यात पुन्हा तरूण. माणसानं किती काय सहन करायचं त्याची मर्यादा हीच असावी.

आपली मराठीवर हे नाटक पहिले आहे , गांधीवादावर उत्तम भाष्य करणारे त्याला कोपरखळ्या मारणारे आहे , सावरकर ह्यांच्याशिवाय आचार्य ही कल्पना सहन होत नाही , मात्र बाकीच्या भूमिकांच्या साठी अनेक होतकरू नवीन कलाकार मिळू शकले असते , टीव्ही वर दोन चार मालिका केल्यावर अचानक काहींच्या आतला अभिनेता उचल खातो मग एका मुलाखतीत आता पुढील वर्ष मालिका बंद व नाटक चालू असे सांगितले जाते. तेव्हा तरुण कलाकारांना काहीच तोटा नाही , गुरुजींनी त्यांच्या मनातील ड्रीम टीम कोणती ह्याचा खुलासा केला तर मग इतर सुद्धा आपापल्या आवडीनिवडी सांगतील.असे वाटते.

चौथा कोनाडा Sat, 06/14/2014 - 07:37
सहमत. योग्य मुद्दा! यात निर्मात्यांची मजबुरी असावी. नाववाले वयस्क अजूनही गर्दी खेचतात. त्यांच्या नावावर बुकिंग होते हे कारण असावे. नवि नावे पाहिल्यावर लोक पहायला टाळाटाळ करतात.

विकास Sat, 06/14/2014 - 09:07
अवांतराबद्दल क्षमस्व, पण... नवीन लेखन सुचीमधे मी आत्ता ह्या धाग्याचा संदर्भ वाचताना सगळे खाली दाखवल्याप्रमाणे एकत्र वाचले आणि क्षणभर गोंधळलो! :)
वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत श्रीगुरुजी


तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 16:46
बाकी बरेच लोकं जळतातही हा, जेव्हा फोर्टी प्लस नायक २० वर्षाची हिरोईन कवेत घेऊन नाचतो तेव्हा. खास करून तीस-पस्तीशीच्या वयात पोहोचलेल्यांना जेव्हा जाणीव होते की आता आपल्याला वीस-बावीस वर्षांच्या पोरी भाव देत नाहीत तेव्हा त्याचवेळी आपल्यापेक्षा जास्त वय असणारे कलाकार मात्र तिथे पडद्यावर (आणि अर्थातच शूटींगच्या करताना खरोखरही) तरुणींबरोबर रोमान्स रंगवत आहेत हे बघणे नक्कीच त्रासदायक असावे. अर्थात हा एक अंदाज आहे जो निरीक्षणाने आणि तर्काने आला आहे, माझे मार्केट अजून डाऊन झाले नसल्याने स्वानुभव नाही बोलू शकत. ;)

तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 16:54
आमीर खान त्यात शोभला नव्हता याच्याशी प्रचंड असहमत स्वप्नील, सई, दिघ्या शोभले नव्हते याच्याशी अंशता सहमत. अशंता सहमत या साठी की शोभले नव्हते तरी हिट झाले होते. या दोन्ही चित्रपटांचे व्यावसायिक यश पाहता प्रेक्षकांनी त्यांना स्विकारले होते. तसेच यांच्या जागी इतर कोणाला घेतले असते तर कदाचित, कदाचित काय नक्कीच या चित्रपटांनी एवढी कमाई केली नसती. एक साधासरळ हिशोब आहे, हा व्यवसाय आहे बॉस, यहा पे जो बिकता है वही टिकता है, लोकांनी स्विकारणे बंद केले की आपसूक ते अश्या भुमिकांमधून बाद होतील. अवांतर - कोणी हे वयाचे लॉजिक सौथेंडियन लोकांना रजनीकांतच्या बाबत पटवून देईल तर मी त्याच्या ढेंग्यातून जाईल :)

In reply to by कपिलमुनी

तुमचा अभिषेक Mon, 06/16/2014 - 12:47
पण हिट्ट आहे ना, ते महत्वाचे. तुम्ही आम्ही बुद्धीवादी बोलून काय फायदा, पब्लिक डोक्यावर घेतेय तोपर्यंत हे चालणारच, आणि यात काही गैर नाही. जसे सचिन (महागुरू पिळगावकर नाही हं, मास्टर ब्लास्टर तेंडुलकर) हा शेवटाला वय होऊनही चाचपडत एकदिवसीय सामन्यात खेळत होता तेव्हा टिका होणे साहजिकच होते, कारण भारतीय संघाचे नुकसान होत होते, पण इथे निर्माता दिग्दर्शकाला फायदाच होत असेल तर आपल्या आक्षेपांना विचारतोय कोण...

In reply to by तुमचा अभिषेक

भृशुंडी Sun, 06/15/2014 - 01:16
@सौथेंडियन लोकांना म्हणजे तमिळ का? रजनीकांत - तमीळ. जाऊ दे, त्याची गोष्टच वायली आहे! मोहनलाल - मल्याळम (पण तो वयानुसार भूमिका करतो) चिरंजीवी- तेलुगू, पण रिटायर. कन्नड - कोणी पुरातन स्टार ऐकीवात नाही.

अमिरकडे बघून कॉलेजातले तरुण चाळीस वर्षांचे असतात असा टेम्पोररी समज करुन घेऊन थ्रिइडीयट चित्रपटाचा आनंद प्रेक्षक घेतील इतपत पुण्य अमिर खानने कमावले होते.खर्शिकरने व गिरीश ओकने एवढे पुण्य कमावलेले नाही.

पैसा Sat, 06/14/2014 - 17:21
जुने कलाकार स्वस्तात उपलब्ध असावेत आणि त्यांच्या नावावर नाटक्/सिनेमा चालू शकतो ही निर्मात्यांची खात्री असावी. शिवाय नाटकांच्या बाबतीत भूमिका पाठ असणे, अभिनय नव्याने गिरवून घ्यावा न लागणे हे फायदे असावेत. जुन्या लोकाना एखाद्या तालमीनंतर नाटकाचा प्रयोग सुरू करणे शक्य व्हावे, पण नवीन मुले घेतल्यास संपूर्ण नाटक नव्याने बसवावे लागत असेल. दुनियादारी पाहिला नाही. आमीरखान तरी बराच सुसह्य वाटला. मात्र अमिताभचे मधल्या काळातले काही सिनेमे (कूली शहनशाह इ.इ.)आणि शाहरुखखानाचे आताचे दिसणे भयावह आहे.

In reply to by पैसा

रेवती Sat, 06/14/2014 - 21:54
शिनेमात काम करून करून पुरेसा चोथा झालेला असला तर लोकांनी फेकून देण्याआधी आपणच आवरते घ्यावे हे त्या शारूख्खानला जेंव्हा कळेल तो सुदिन! नैतर चक्क आजोबा भूमिका घ्याव्यात. चेन्नै यक्सप्रेसमध्ये दिपिका ही शारूकची मुलगी वाटत होती. हे सगळं आपल्याला वाटतं पण निर्मात्यांची आर्थिक गणिते वेगळीच असतात आणि ती बरोबर येतातही. आमिर तीन इडियटसमध्ये बरा शोभला होता शिवाय नानासाहेब म्हणतात तसे पुण्य कमावले असल्याने काम भागले पण आता आवरते घेण्यास वाव आहे. ;) मला वाटले की सत्यमेव जयतेच्या पयल्या सिझननंतर हा बोवा राजकारणात एंटरतो की काय! पण अजून तरी काही बातमी नाही.

लोक काय अपेक्षा ठेउन अशा नाटक्/सिनेमाला येतात त्यावर त्याचे व्यावसाईक यश ठरते.. म्हणुन तर गल्लाभरु चित्रपट ही सन्कल्पना आलीय.. आणी लोकांनी डोकी घरी ठेउन यायचे असा अलिखित नियम आहेच कि सिनेमाला लागु...

तिता Tue, 06/17/2014 - 16:24
काही महिन्यांपूर्वी हे नाट्य दुबईत बघितले. दुर्दैवाने पुढील रांगेत होतो. नाटक बघवत नव्हते. इतके सगळे म्हातारे कॉलेजमधील समजणे फारच अवघड होते. अतीव निराशा.

श्रीगुरुजी Tue, 06/17/2014 - 20:58
३ दिवसांपूर्वी 'यू टर्न' हे नाटक बघितले. डॉ. गिरीष ओक त्यांच्या सध्याच्या वयोमानानुसार ६०-६२ वयाचे वाटतात. हेच डॉ. गिरीष ओक या आठवड्यात 'तुझे आहे तुजपाशी' मध्ये २८-३० वय असणार्‍या डॉ. सतीश ची भूमिका करणार आहेत याचा खेद वाटतो. त्यांचा अभिनय व सादरीकरण कितीही उत्तम असले तरी ही भूमिका त्यांच्या वयाला अजिबात शोभत नाही. २-३ वर्षांपूर्वी 'सुंदर मी होणार' या नाटकाची चित्रफीत पाहिली होती. त्यात सुद्धा दीदीचे काम (भूमिकेचे वय २८-३०) वंदना गुप्ते यांनी, बेबीचे काम (भूमिकेचे वय २० च्या आसपास) कविता लाड-मेढेकर यांनी व कवी संजयचे काम (भूमिकेचे वय ३० च्या आसपास) डॉ. गिरीष ओक यांनी केले होते. ही कामे सुद्धा फारशी शोभणारी नव्हती.

बबन ताम्बे गुरुवार, 06/19/2014 - 10:37
मला वाटते मराठी रसिक अभिनयाचे चाहते आहेत. अभिनेत्याच्या वयाकडे ते दुर्लक्ष करतात.उत्क्रूष्ट उदाहरण म्हणजे "तो मी नव्हेच" हे नाटक. श्री. प्रभाकर पणशीकर उतार वयापर्यंत यात मुख्य भूमिका करत होते. त्यानंतर डॉ. गिरीश ओकांनी लखोबा लोखंडे सादर केला. प्रयोग हाऊसफुल जात असत. दिवाकर दातार मुलगी बघायला येतो तेंव्हा दोघेही लग्नाचा मुलगा वाटत नाहीत. पण प्रेक्षकांनी ते चालवून घेतले.

अभिजित - १ Fri, 06/13/2014 - 13:50
सुनील बर्वे ने त्याच्या हर्बेरिअम उपक्रमातून नाटकाचे दर वाढवायची नवीन प्रथा सुरु केली. त्यामुळे आता सगळे नट जास्त पैसे मागत असणार "नाईट" चे. मग त्यामुळे हा स्वस्त पर्याय !! - double age, half night !!

मृगनयनी Fri, 06/13/2014 - 14:24
अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती.
असहमत !!... :( १८-२० वर्षाचा तो नक्कीच वाटला नाही.. पण ४८ वर्षाचाही वाटला नाही..... डोळ्याभोवतालच्या सुर्कुत्या मेकअप करून लपवल्या गेल्या... पण डोळ्यांतली आणि अभिनयातली चमक मात्र २० वर्षांच्या मुलाला लाजवेल... अशी होती.....
'दुनियादारी' मध्ये अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी इ. प्रौढ अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत. पण सध्याच्या काळातील वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिका करत असताना कोणीच टीका करताना आढळत नाही.
सहमत !!... स्वप्नील जोशी'चा सुजलेला चेहरा, डोक्याला लावलेला विग त्याला फारसा शोभला नाही. जितेन्द्र जोशी त्यातल्या त्यात व्हीलन म्हणून बरा वाटला..... अंकुश चौधरी टायफाईड'मधून बरा झाल्यापासून त्याचा 'चार्म' गेला तो गेलाच... त्यातून त्याची जीभ थोडी जड असल्यामुळे.. त्याचं बोलणं कधीकधी तोतरं वाटतं..... हहा हहा... सगळ्यांत भारी तो शेवटच्या सीनमधल्या -म्हातार्‍या उर्मिला कानेटकरचा म्हातारा नवरा!!!.. =)) =)) =)) =)) स्वप्नील जोशीला श्रद्धांजली वाहायला जेव्हा तिचा नवरा पुढे येतो... त्याला पाहून "त्या" प्रसंगाचं गांभीर्यच नष्ट होऊन जातं.... =)) =)) =)) अरे.. एवढी सगळी स्टारकास्ट जमवली, तर मग शेवटी उर्मिला'चा म्हातारा नवरा म्हणून त्या आदिनाथ कोठारे'चेच केस पांढरे करून त्याला घ्यायचं ना!.... कोण कुठलं बुजगावणं आणून ठेवलं!!!!...

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक Fri, 06/13/2014 - 18:12
आणि तडाखेबंद तोफबाजी.... मृगनयनी... पोट सुटलेले नायक व थोराड बांध्याच्या नायिका यांना पाहून पाहून कॉलेज कुमार असेच असतात असे वाटून कॉलेज काळात मी व्यायाम करायचे सोडून दिले होते! असो...

गवि Fri, 06/13/2014 - 15:40
अशोक सराफ यांना अनेक दशके कॉलेजयुवकाच्या वयोगटात पाहिल्याची आठवण झाली. अगदी ब्लॅक & व्हाईट जमान्यापासून कलरमधे पण. मला वाटतं धूमधडाका सिनेमातही अशोक सराफ कॉलेजवयीन दाखवला आहे. (आठवणः तो नायिकेला कॉलेज सोडताना आठवण / पार्टिंग गिफ्ट म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देतो असा सीन. चूभूदेघे.) ....... परफेक्ट शाळा / कॉलेजच्या वयोगटातले खरोखर "असणारे" आणि त्याचवेळी गल्ला खेचतील इतके प्रसिद्ध नट / नट्या मिळणं अवघड असू शकेल हे खरं. कारण सेटल होईपर्यंत स्ट्रगलरची तिशी आलेली असू शकते. पण अर्थातच साठीच्या घरातही तीच भूमिका खेचणं हे अगदीच केविलवाणं आहे. मला आताच्या काळात प्रशांत दामलेच्या "एका लग्नाची गोष्ट" बद्दल असं वाटायला लागलं आहे. लग्नाळू नवतरुण असं वय त्या भूमिकेला अपेक्षित आहे. त्या नाटकाच्या जाहिरातीत नटनटीचा फोटोही किमान एक दशक जुना टाकतात असं दिसतंय.

इरसाल Fri, 06/13/2014 - 16:08
फक्त दुनियादारीवर बोलाबसं वाटतं......हुम्म्म्म्म्म काय करावे (सुस्कारा टाकत असलेली/ला बाहुली/ला) पुस्तक नाय पिच्चर वर. दुनियादारी आणी भुताची दुनियादारी(नवी दुनियादारी) ;)

विकास Fri, 06/13/2014 - 16:40
नाटकात पण बघवत नाही, पण एकवेळ चालेल असे वाटते. पण जेंव्हा घोडनवरे कसले घोडआजोबा विशीतल्या वयाचा अभिनय करत तरूणीमागे पळू लागतात तेंव्हा शिंग मोडून वासरात जाणे अथवा जरठबाला विवाह वगैरे शब्दप्रयोग आठवतातः (खालील गाण्यात दिलीप कुमार ५३-५४ तर लिना चंदावरकर २३-२४ असावी)

योगी९०० Fri, 06/13/2014 - 16:45
मला यावरून यल्गार हा (वि)चित्रपट आठवला...फिरोजखान मुलाच्या भुमिकेत आणि त्याच्यापेक्षा वयाने वीस वर्ष लहान असलेला मुकेश खन्ना (शक्तिमान) त्याच्या बापाच्या भुमिकेत.....!!! बाकी पुर्वीच्या काही चित्रपटात जितेन्द्र आदी कलाकारांनी कॉकू च्या भुमिका केल्यात. पण त्यात विषेश वावगे असे क्धीच वाटले नाही..

आशु जोग Fri, 06/13/2014 - 21:15
अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती
हे भारी

आशु जोग Fri, 06/13/2014 - 21:18
व्यक्तिगत जीवनातही सायराआंटी दिलीप अंकलपेक्षा खूप लहान आहेत... २५ वर्षाने असेल, बाकी गिरीश ओक यांचे बाकी काही अपडेट्स !

भृशुंडी Fri, 06/13/2014 - 21:44
क्लर्क मधला मनोजकुमार. एक तर मनोजकुमार, त्यात कॉलेजमधे, त्यात पुन्हा तरूण. माणसानं किती काय सहन करायचं त्याची मर्यादा हीच असावी.

आपली मराठीवर हे नाटक पहिले आहे , गांधीवादावर उत्तम भाष्य करणारे त्याला कोपरखळ्या मारणारे आहे , सावरकर ह्यांच्याशिवाय आचार्य ही कल्पना सहन होत नाही , मात्र बाकीच्या भूमिकांच्या साठी अनेक होतकरू नवीन कलाकार मिळू शकले असते , टीव्ही वर दोन चार मालिका केल्यावर अचानक काहींच्या आतला अभिनेता उचल खातो मग एका मुलाखतीत आता पुढील वर्ष मालिका बंद व नाटक चालू असे सांगितले जाते. तेव्हा तरुण कलाकारांना काहीच तोटा नाही , गुरुजींनी त्यांच्या मनातील ड्रीम टीम कोणती ह्याचा खुलासा केला तर मग इतर सुद्धा आपापल्या आवडीनिवडी सांगतील.असे वाटते.

चौथा कोनाडा Sat, 06/14/2014 - 07:37
सहमत. योग्य मुद्दा! यात निर्मात्यांची मजबुरी असावी. नाववाले वयस्क अजूनही गर्दी खेचतात. त्यांच्या नावावर बुकिंग होते हे कारण असावे. नवि नावे पाहिल्यावर लोक पहायला टाळाटाळ करतात.

विकास Sat, 06/14/2014 - 09:07
अवांतराबद्दल क्षमस्व, पण... नवीन लेखन सुचीमधे मी आत्ता ह्या धाग्याचा संदर्भ वाचताना सगळे खाली दाखवल्याप्रमाणे एकत्र वाचले आणि क्षणभर गोंधळलो! :)
वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत श्रीगुरुजी


तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 16:46
बाकी बरेच लोकं जळतातही हा, जेव्हा फोर्टी प्लस नायक २० वर्षाची हिरोईन कवेत घेऊन नाचतो तेव्हा. खास करून तीस-पस्तीशीच्या वयात पोहोचलेल्यांना जेव्हा जाणीव होते की आता आपल्याला वीस-बावीस वर्षांच्या पोरी भाव देत नाहीत तेव्हा त्याचवेळी आपल्यापेक्षा जास्त वय असणारे कलाकार मात्र तिथे पडद्यावर (आणि अर्थातच शूटींगच्या करताना खरोखरही) तरुणींबरोबर रोमान्स रंगवत आहेत हे बघणे नक्कीच त्रासदायक असावे. अर्थात हा एक अंदाज आहे जो निरीक्षणाने आणि तर्काने आला आहे, माझे मार्केट अजून डाऊन झाले नसल्याने स्वानुभव नाही बोलू शकत. ;)

तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 16:54
आमीर खान त्यात शोभला नव्हता याच्याशी प्रचंड असहमत स्वप्नील, सई, दिघ्या शोभले नव्हते याच्याशी अंशता सहमत. अशंता सहमत या साठी की शोभले नव्हते तरी हिट झाले होते. या दोन्ही चित्रपटांचे व्यावसायिक यश पाहता प्रेक्षकांनी त्यांना स्विकारले होते. तसेच यांच्या जागी इतर कोणाला घेतले असते तर कदाचित, कदाचित काय नक्कीच या चित्रपटांनी एवढी कमाई केली नसती. एक साधासरळ हिशोब आहे, हा व्यवसाय आहे बॉस, यहा पे जो बिकता है वही टिकता है, लोकांनी स्विकारणे बंद केले की आपसूक ते अश्या भुमिकांमधून बाद होतील. अवांतर - कोणी हे वयाचे लॉजिक सौथेंडियन लोकांना रजनीकांतच्या बाबत पटवून देईल तर मी त्याच्या ढेंग्यातून जाईल :)

In reply to by कपिलमुनी

तुमचा अभिषेक Mon, 06/16/2014 - 12:47
पण हिट्ट आहे ना, ते महत्वाचे. तुम्ही आम्ही बुद्धीवादी बोलून काय फायदा, पब्लिक डोक्यावर घेतेय तोपर्यंत हे चालणारच, आणि यात काही गैर नाही. जसे सचिन (महागुरू पिळगावकर नाही हं, मास्टर ब्लास्टर तेंडुलकर) हा शेवटाला वय होऊनही चाचपडत एकदिवसीय सामन्यात खेळत होता तेव्हा टिका होणे साहजिकच होते, कारण भारतीय संघाचे नुकसान होत होते, पण इथे निर्माता दिग्दर्शकाला फायदाच होत असेल तर आपल्या आक्षेपांना विचारतोय कोण...

In reply to by तुमचा अभिषेक

भृशुंडी Sun, 06/15/2014 - 01:16
@सौथेंडियन लोकांना म्हणजे तमिळ का? रजनीकांत - तमीळ. जाऊ दे, त्याची गोष्टच वायली आहे! मोहनलाल - मल्याळम (पण तो वयानुसार भूमिका करतो) चिरंजीवी- तेलुगू, पण रिटायर. कन्नड - कोणी पुरातन स्टार ऐकीवात नाही.

अमिरकडे बघून कॉलेजातले तरुण चाळीस वर्षांचे असतात असा टेम्पोररी समज करुन घेऊन थ्रिइडीयट चित्रपटाचा आनंद प्रेक्षक घेतील इतपत पुण्य अमिर खानने कमावले होते.खर्शिकरने व गिरीश ओकने एवढे पुण्य कमावलेले नाही.

पैसा Sat, 06/14/2014 - 17:21
जुने कलाकार स्वस्तात उपलब्ध असावेत आणि त्यांच्या नावावर नाटक्/सिनेमा चालू शकतो ही निर्मात्यांची खात्री असावी. शिवाय नाटकांच्या बाबतीत भूमिका पाठ असणे, अभिनय नव्याने गिरवून घ्यावा न लागणे हे फायदे असावेत. जुन्या लोकाना एखाद्या तालमीनंतर नाटकाचा प्रयोग सुरू करणे शक्य व्हावे, पण नवीन मुले घेतल्यास संपूर्ण नाटक नव्याने बसवावे लागत असेल. दुनियादारी पाहिला नाही. आमीरखान तरी बराच सुसह्य वाटला. मात्र अमिताभचे मधल्या काळातले काही सिनेमे (कूली शहनशाह इ.इ.)आणि शाहरुखखानाचे आताचे दिसणे भयावह आहे.

In reply to by पैसा

रेवती Sat, 06/14/2014 - 21:54
शिनेमात काम करून करून पुरेसा चोथा झालेला असला तर लोकांनी फेकून देण्याआधी आपणच आवरते घ्यावे हे त्या शारूख्खानला जेंव्हा कळेल तो सुदिन! नैतर चक्क आजोबा भूमिका घ्याव्यात. चेन्नै यक्सप्रेसमध्ये दिपिका ही शारूकची मुलगी वाटत होती. हे सगळं आपल्याला वाटतं पण निर्मात्यांची आर्थिक गणिते वेगळीच असतात आणि ती बरोबर येतातही. आमिर तीन इडियटसमध्ये बरा शोभला होता शिवाय नानासाहेब म्हणतात तसे पुण्य कमावले असल्याने काम भागले पण आता आवरते घेण्यास वाव आहे. ;) मला वाटले की सत्यमेव जयतेच्या पयल्या सिझननंतर हा बोवा राजकारणात एंटरतो की काय! पण अजून तरी काही बातमी नाही.

लोक काय अपेक्षा ठेउन अशा नाटक्/सिनेमाला येतात त्यावर त्याचे व्यावसाईक यश ठरते.. म्हणुन तर गल्लाभरु चित्रपट ही सन्कल्पना आलीय.. आणी लोकांनी डोकी घरी ठेउन यायचे असा अलिखित नियम आहेच कि सिनेमाला लागु...

तिता Tue, 06/17/2014 - 16:24
काही महिन्यांपूर्वी हे नाट्य दुबईत बघितले. दुर्दैवाने पुढील रांगेत होतो. नाटक बघवत नव्हते. इतके सगळे म्हातारे कॉलेजमधील समजणे फारच अवघड होते. अतीव निराशा.

श्रीगुरुजी Tue, 06/17/2014 - 20:58
३ दिवसांपूर्वी 'यू टर्न' हे नाटक बघितले. डॉ. गिरीष ओक त्यांच्या सध्याच्या वयोमानानुसार ६०-६२ वयाचे वाटतात. हेच डॉ. गिरीष ओक या आठवड्यात 'तुझे आहे तुजपाशी' मध्ये २८-३० वय असणार्‍या डॉ. सतीश ची भूमिका करणार आहेत याचा खेद वाटतो. त्यांचा अभिनय व सादरीकरण कितीही उत्तम असले तरी ही भूमिका त्यांच्या वयाला अजिबात शोभत नाही. २-३ वर्षांपूर्वी 'सुंदर मी होणार' या नाटकाची चित्रफीत पाहिली होती. त्यात सुद्धा दीदीचे काम (भूमिकेचे वय २८-३०) वंदना गुप्ते यांनी, बेबीचे काम (भूमिकेचे वय २० च्या आसपास) कविता लाड-मेढेकर यांनी व कवी संजयचे काम (भूमिकेचे वय ३० च्या आसपास) डॉ. गिरीष ओक यांनी केले होते. ही कामे सुद्धा फारशी शोभणारी नव्हती.

बबन ताम्बे गुरुवार, 06/19/2014 - 10:37
मला वाटते मराठी रसिक अभिनयाचे चाहते आहेत. अभिनेत्याच्या वयाकडे ते दुर्लक्ष करतात.उत्क्रूष्ट उदाहरण म्हणजे "तो मी नव्हेच" हे नाटक. श्री. प्रभाकर पणशीकर उतार वयापर्यंत यात मुख्य भूमिका करत होते. त्यानंतर डॉ. गिरीश ओकांनी लखोबा लोखंडे सादर केला. प्रयोग हाऊसफुल जात असत. दिवाकर दातार मुलगी बघायला येतो तेंव्हा दोघेही लग्नाचा मुलगा वाटत नाहीत. पण प्रेक्षकांनी ते चालवून घेतले.
नुकतीच "तुझे आहे तुजपाशी" या सदाहरीत नाटकाची जाहीरात वाचली. श्यामच्या भूमिकेत एव्हरग्रीन अविनाश खर्शीकर, डॉ. सतीशच्या भूमिकेत ग्रेसफूल डॉ. गिरीश ओक, काकाजींच्या अजरामर भूमिकेत रवि पटवर्धन, आचार्यांच्या भूमिकेत जयंत सावरकर इ. नामावळी होती. मी हे नाटक १२ वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यावेळी डॉ. सतीशची भूमिका कोणतरी दुसराच अभिनेता करीत होता. बाकी सर्व अभिनेते तेच होते (अभिनेत्र्या वेगळ्या होत्या. गीताचे काम साधना राजपाठक यांनी केले होते व उषाच्या भूमिकेत किशोरी अंबिये होती). आज १२ वर्षानंतर तेच अभिनेते त्याच भूमिका करत आहेत.

यमराजाचे मनोगत....!

आयुर्हित ·
काव्यरस
आमची प्रेरणा: १) (रेडा म्हणे वडाला) २) सेकंड होम... ३) नरेंद्र मोदिंचे विकास मंत्र गेला रेडा एकदाचा, मोठा भार होता, चारा खाउन माजलेला तो लालु प्रसाद होता. घोटाळ्यात अडकला कोळसा,महाग झाला गॅस. झटपट काम करण्यासाठी विन्टेज कारची आस!

कावळ्यांतला आईनस्टाईन !!!

डॉ सुहास म्हात्रे ·

तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 01:11
मी अजूनही विचार करतोय की यात नक्की त्या कावळ्याची चतुराई आहे की विडिओ बनवणार्‍यांची चलाखी. जर कावळ्याची चतुराई असेल तर चतुराई हा शब्द फार थिटा पडावा... हॅट्स ऑफ कव्वा मामा !!!

चित्रगुप्त Sat, 06/14/2014 - 01:35
हा एकच कावळा इतका हुशार आहे, की सर्वच- वा पुष्कळ कावळे तसे असतात? या प्रकारचे आणखी व्हिडियो आहेत का? याच कावळ्यावर आणखी काय काय प्रयोग केले गेले आहेत?

चित्रगुप्त Sat, 06/14/2014 - 10:56
@त्रिवेनि:
या विडियोतील कावल्यावर Gestalt Theory(समष्टिवादी उपपत्ती) किवा स्कीनर यांच्या साधक अभिसंधान (operant conditioning) चा प्रयोग केलेला आहे का?
या दोन्हीबद्दल थोडक्यात माहिती द्यावी अशी विनंती करतो. गूगलवर प्रत्येकाने वेगवेगळे वाचण्यापेक्षा इथे वाचणे सर्वांनाच सोयिस्कर पडेल. तेही मराठीत.

प्रभाकर पेठकर Sat, 06/14/2014 - 13:15
मागे एक अशीच चित्रफित पाहिली होती. ज्यात एक कावळा, आक्रोड सदृश कडक कवचाचे फळ रहदारी नियंत्रक दिव्याजवळ (सिग्नलपाशी) रस्त्यावर ठेवतो आणि त्यावरून गाडी गेली कि ते कवच फुटते आणि आतले फळ कावळ्याला खायला मिळते. ते कवचयुक्त फळ रस्त्यावर अंदाजाने ठेवल्यावर जर त्यावरून गाड्या जात नसतील तर तो कावळा त्या फळाचे स्थान बदलून पुन्हा प्रतिक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबतो असे पाहावयास मिळाले होते. अशाच दुसर्‍या एका प्रसंगात माकडे फळ तोडण्यासाठी दगडाचा वापार करताना दाखवली आहेत. म्हणजे, ते कवचयुक्त फळ जमिनीवर सपाट दगडासारख्या कडक पृष्ठभागावर ठेवायचे आणि वरून दुसरा दगड दोन्ही हातांनी उचलून त्यावर हाणायचा. कवच फुटले की आतले फळ खायचे. मानवा व्यतिरिक्त, 'हत्याराचा' किंवा 'उपकरणाचा' वापर, स्वतःसाठी अन्न मिळविण्यासाठी कांही प्राणी करतात हे सिद्ध झाले आहे. अर्थात, वरील चित्रफितीतील कावळा अन्न मिळविण्यासाठी जास्त कौशल्याचे काम करताना दाखवला आहे. पण, कृती सुरु करण्याअगोदर त्या कावळ्याने एकंदर उपलब्ध उपकरणांचा अभ्यास केलेला दिसत नाही तसेच ह्या सर्व साधनांचा उपयोग सर्वात शेवटी मोठी काडी मिळविण्यासाठी करता येईल ह्याची सांगड कशी घातली हे ही कळत नाही. तसेच मोठ्या पिंजर्‍यातील मासाचा तुकडा मिळविण्यासाठी मोठ्या काडीची गरज आहे ह्यावर त्याने कांही विचार केल्याचे दिसत नाही. अशा अनेक त्रुटींमुळे मुळात 'हा कावळा ह्या कार्यासाठी प्रशिक्षित आहे की काय?' असा प्रश्न पडतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

कावळा निश्चितच प्रशिक्षित असावा... तरीसुद्धा... आजूबाजूच्या एखाद्या वस्तूचा वापर पाहिजे असलेले काम करून घेणासाठी साधन म्हणून करणे हे अनेक प्राण्यांत दिसते. मात्र येथे "अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा योग्य क्रमाने उपयोग करून साध्य मिळवणे" हे त्या कावळ्याने केले आहे. कावळ्यातच नाही तर त्यापेक्षा अनेक वरिष्ठ स्तरांवर असलेल्या प्रजातींंही इतकी बुद्धिमत्ता अपेक्षित नाही... हे त्या चित्रफितल्या कावळाचे आश्चर्यकारक वैशिष्ठ्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अस्वस्थामा Sat, 06/14/2014 - 15:51
+१ बरोबर.. हा व्हीडिओ बीबीसीच्या Inside the Animal Mind कार्यक्रमाचा भाग आहे.. या कावळ्याची प्रजाती जगात सगळ्यात हुशार कावळे म्हणून ओळखली जाते. त्यातलाच एक त्यानी या प्रयोगासाठी वापरलाय. इतर भाग पण खासच आहेत.. (बीबीसीच्या माहीतीपटांचा चाहता)

तुमचा अभिषेक Sat, 06/14/2014 - 01:11
मी अजूनही विचार करतोय की यात नक्की त्या कावळ्याची चतुराई आहे की विडिओ बनवणार्‍यांची चलाखी. जर कावळ्याची चतुराई असेल तर चतुराई हा शब्द फार थिटा पडावा... हॅट्स ऑफ कव्वा मामा !!!

चित्रगुप्त Sat, 06/14/2014 - 01:35
हा एकच कावळा इतका हुशार आहे, की सर्वच- वा पुष्कळ कावळे तसे असतात? या प्रकारचे आणखी व्हिडियो आहेत का? याच कावळ्यावर आणखी काय काय प्रयोग केले गेले आहेत?

चित्रगुप्त Sat, 06/14/2014 - 10:56
@त्रिवेनि:
या विडियोतील कावल्यावर Gestalt Theory(समष्टिवादी उपपत्ती) किवा स्कीनर यांच्या साधक अभिसंधान (operant conditioning) चा प्रयोग केलेला आहे का?
या दोन्हीबद्दल थोडक्यात माहिती द्यावी अशी विनंती करतो. गूगलवर प्रत्येकाने वेगवेगळे वाचण्यापेक्षा इथे वाचणे सर्वांनाच सोयिस्कर पडेल. तेही मराठीत.

प्रभाकर पेठकर Sat, 06/14/2014 - 13:15
मागे एक अशीच चित्रफित पाहिली होती. ज्यात एक कावळा, आक्रोड सदृश कडक कवचाचे फळ रहदारी नियंत्रक दिव्याजवळ (सिग्नलपाशी) रस्त्यावर ठेवतो आणि त्यावरून गाडी गेली कि ते कवच फुटते आणि आतले फळ कावळ्याला खायला मिळते. ते कवचयुक्त फळ रस्त्यावर अंदाजाने ठेवल्यावर जर त्यावरून गाड्या जात नसतील तर तो कावळा त्या फळाचे स्थान बदलून पुन्हा प्रतिक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबतो असे पाहावयास मिळाले होते. अशाच दुसर्‍या एका प्रसंगात माकडे फळ तोडण्यासाठी दगडाचा वापार करताना दाखवली आहेत. म्हणजे, ते कवचयुक्त फळ जमिनीवर सपाट दगडासारख्या कडक पृष्ठभागावर ठेवायचे आणि वरून दुसरा दगड दोन्ही हातांनी उचलून त्यावर हाणायचा. कवच फुटले की आतले फळ खायचे. मानवा व्यतिरिक्त, 'हत्याराचा' किंवा 'उपकरणाचा' वापर, स्वतःसाठी अन्न मिळविण्यासाठी कांही प्राणी करतात हे सिद्ध झाले आहे. अर्थात, वरील चित्रफितीतील कावळा अन्न मिळविण्यासाठी जास्त कौशल्याचे काम करताना दाखवला आहे. पण, कृती सुरु करण्याअगोदर त्या कावळ्याने एकंदर उपलब्ध उपकरणांचा अभ्यास केलेला दिसत नाही तसेच ह्या सर्व साधनांचा उपयोग सर्वात शेवटी मोठी काडी मिळविण्यासाठी करता येईल ह्याची सांगड कशी घातली हे ही कळत नाही. तसेच मोठ्या पिंजर्‍यातील मासाचा तुकडा मिळविण्यासाठी मोठ्या काडीची गरज आहे ह्यावर त्याने कांही विचार केल्याचे दिसत नाही. अशा अनेक त्रुटींमुळे मुळात 'हा कावळा ह्या कार्यासाठी प्रशिक्षित आहे की काय?' असा प्रश्न पडतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

कावळा निश्चितच प्रशिक्षित असावा... तरीसुद्धा... आजूबाजूच्या एखाद्या वस्तूचा वापर पाहिजे असलेले काम करून घेणासाठी साधन म्हणून करणे हे अनेक प्राण्यांत दिसते. मात्र येथे "अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा योग्य क्रमाने उपयोग करून साध्य मिळवणे" हे त्या कावळ्याने केले आहे. कावळ्यातच नाही तर त्यापेक्षा अनेक वरिष्ठ स्तरांवर असलेल्या प्रजातींंही इतकी बुद्धिमत्ता अपेक्षित नाही... हे त्या चित्रफितल्या कावळाचे आश्चर्यकारक वैशिष्ठ्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अस्वस्थामा Sat, 06/14/2014 - 15:51
+१ बरोबर.. हा व्हीडिओ बीबीसीच्या Inside the Animal Mind कार्यक्रमाचा भाग आहे.. या कावळ्याची प्रजाती जगात सगळ्यात हुशार कावळे म्हणून ओळखली जाते. त्यातलाच एक त्यानी या प्रयोगासाठी वापरलाय. इतर भाग पण खासच आहेत.. (बीबीसीच्या माहीतीपटांचा चाहता)
लेखनविषय:
लेखनप्रकार
आंतरजालावर असलेली ही व्हिडिओ क्लिप मला एका नातेवाईकाने पाठवली. ती इतकी आश्चर्यकारक आहे की इथे टाकल्याशिवाय राहवले नाही. प्रत्यक्ष पाहूनच ठरवा शिर्षक बरोबर आहे की नाही !

फुटबॉल विश्वचषक :२०१४

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 22:22
आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, ओझील, पोडोल्स्की असे एकापेक्षा एक सरस खेळाडू. आक्रमक्र खेळामुळे जर्मनीचे सामने पाहणे अजिबात कंटाळवाणे होत नाही.

पैसा गुरुवार, 06/12/2014 - 22:23
आपली टीम काही तिकडे पोचत नाही. इतरांच्या खेळाचाच आनंद घेऊया! माझ्या मुलाचे अजून ३ पेपर्स शिल्लक आहेत. एक उद्या आहे आणि तो रात्री मॅचेस बघणार आहे. तेव्हा मी पण लाथा मारायचा खेळ बघेन म्हणते!

In reply to by विनायक प्रभू

सर प्रवेश प्रक्रिया चालु आहे, आमच्या प्रवेश समितीचे कामकाज बारा ते पाच आहे. सर्व वर्गास (कला वाणिज्य व विज्ञान) 11 वी ते पदवी पर्यन्त प्रवेश देणे चालू आहे. तज्ञ प्राध्यापक, भव्य इमारत, भव्य ग्रंथालय...भव्य.. :) -दिलीप बिरुटे

क्रोएशियान चांगलं आक्रमन केलंय आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोलही केला अतिशय सुरेख असा खेळ क्रोएशिया करतंय. आमचं ब्राझिल चाचपड़तय सालं.

In reply to by प्रचेतस

या मार्सोलोला काल झोप आली नसती जर पुढचे दोन गोल झाले नसते तर..काल ब्राझीलच्या खेळाडूना उपान्त्य फेरीच्या पराभवाची आठवण झाली असेल. बाकी या मार्सलोला बघितल्यावर सत्यसाईंबाबाची आठवण झाली. चेहरापट्टी सेम आहे :) -दिलीप बिरुटे

सेकंड हाफची 20 मिनिटे संपलीत क्रोएशियाच्या उत्तम बचावापुढे ब्राझीलचे मार्कोलो,फ्रेड आणि नेयमार हुल्क ढीले पडले आहेत...ब्राझीलला जिंकायचे असेल तर आक्रमण करावेच लागेल नस्ता क्रोएशिया गोल नोंदवून कधी पुढे जाईल हे ब्राझीलला कळणारही नाही.

ब्राझील जिंकले पण मनं जिंकली ती क्रोएशियानं. शेवटच्या काही सेकंदात क्रोएशियाला संधी मिळाली होती ती गेली आणि शेवटच्या त्या काही सेकंदात ब्राझिलच्या ओस्करने तीसरा गोल नोंदवला. शेवटच्या वाढीव् मिनिटातला खेळ संपला. शुभ प्रभात :) -दिलीप बिरुटे

वेल्लाभट Fri, 06/13/2014 - 15:22
डोक्याला वाटतंय की स्पेन चं पारडं जड आहे... पण मनाने अर्जेंटिना ला सपोर्ट आहे. मेसी, अग्वेरो, तेवेज, यांचे चमत्कार बघायची इच्छा आहे... ब्राझील ला होम क्राउड चं अ‍ॅड्व्हान्टेज वगैरे असलं तरी शक्यता कमी वाटतेय का कोणास ठाउक. पोर्तुगाल मात्र सरप्राईझ ठरू शकते. काल मॅच बघितली नाही. झोपलो. आज स्पेन ची बघेन.

श्रीगुरुजी Fri, 06/13/2014 - 20:13
ब्राझील व जर्मनी यांच्यात अंतिम सामना व्हावा अशी इच्छा आहे. नेदरलँड्स विजेते ठरले तरी आवडेल. कॅमेरूनने १९९० चा चमत्कार पुन्हा एकदा दाखवावा अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

:) :ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे चोळावे लागले. नंतर नेमकं काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं.

मेक्सिको आणि केमेरून यांच्यात सामना सुरु आहे, खेळाची पाच मिनिटे झाली आहेत, मेक्सिको आक्रमण करतोय पण गोल मधे रूपान्तर करणे दोघांनाही अजुन जमले नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

पूर्वार्धातला खेळ संपलाय. गोल करण्याची संधी मेक्सिकोलाच जास्त मिळाली पण गोल होऊ शकला नाही. सामना म्हणावं तसा अजूनही रंगेना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

मेक्सिकोच्या पेरोल्टाने केला बा गोल. १-० अजूनही गोल झाला तर मेक्सिकोच करेल असे वाटते. क्यामेरुन मधे काय दम दिसेना. अर्थात खेळ उत्तम करेल तो जिंकेल म्हणा. -दिलीप बिरुटे

पैसा Fri, 06/13/2014 - 22:42
०-०. हे असले बारके देश पण फायनल्समधे खेळतात आणि आमच्या लोकांना जमत नाय? शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे.

भृशुंडी Sat, 06/14/2014 - 03:05
वॅन पर्सीच हेडर खतरनाक. आणि रॉबेनचा गोल तर निव्वळ भिश्क्याव.... ४था गोल कॅसियासने फुकटचा दान केला. पण एकंदरीत flying Dutchmen! *biggrin* स्पेन २०१० मध्ये पण पहिला गेम हरलेले- पण इतका भीषण नाही!

In reply to by भृशुंडी

शिद Sat, 06/14/2014 - 13:38
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
+१११ स्पेनचा गोलकिपर सुद्धा आ वासुन फक्त बॉलकडे बघतच राहीला. पण एकंदरीत कालचा स्पेन वि. नेदरलँड(हॉलंड) चा सामना रोमहर्षक झाला. मज्जा आली.

युरोपियन देशाची भिशी लावल्याप्रमाणे आपापसात विश्वविजेते पद वाटून घेतात , ह्यावेळी मला हॉलंड ला संधी असल्याचे वाटते. आम्ही नेहमीच सेमी फायनल पर्यंत येतो , त्यामुळे काय होणार ह्याची आधीच माहिती असल्याने डोक्याला नाही तर घशाला त्राण देत घश्याखाली बियर रिचवली जाते. अंतिम सामन्यात आपण नसल्याने बेफिकारीने सामना पाहण्याची मज काही औरच

कंजूस Sat, 06/14/2014 - 07:01
हेडरचे गोल बंद करायला हवेत .कॉर्नरमधून एकाने चेंडू अगदी जाळीपाशी मारायचा आणि डोक्याने दुसऱ्याने आत घुसडायचा की झाला गोल काही मजा नाही . फक्त डोक्याने चेंडू अडवायची परवानगी हवी . दोन प्रतिस्पर्धी आणि एक गोलाडव्याला चकवत एखादा खेळाडू चेंडू जाळीत हळूच सोडतो ते फार मजेशिर वाटते .आणखी दोन तीन कसबी प्रकारही खेळाची मजा वाढवतात .रेकॉर्डीँग केलेला खेळही बघायला मजा येते .कधीकधी एवढे गूंग होतो की समोर ठेवलेला गरम चहा गारढोण होतो . बॉल सतत दुसऱ्याकडे तटवायचा योग्य वेळ येईपर्यँत चे मर्म जाणणारे तीन चार खेळाडूच(मेसि वगैरे) जिंकून देतात .मीच गोल करीन या विचाराचे असले की पराभव निश्चित .अशांनी टेनिस खेळावे मध्यभागी आडवी जाळी लावलेल्या 'कोर्टात'.

सुधीर Sat, 06/14/2014 - 10:01
इंग्लंड वि. इटली सामना पहायचा आहे. बघू योग येतो का? लॅटीन अमेरिका आणि युरोप व्यतिरिक्त एकतरी संघ फायनल मध्ये असावा असं वाटतं. (जपान कडे डोळे लावून आहे).

कोलंबिया वि. ग्रीस सामना सुरु होतोय. काय अंदाज नै कोण जिंकेल. पाहात राहु. उत्तम चाली, उत्तम पासेस, असं काहीसं दिसावं. -दिलीप बिरुटॅ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Sat, 06/14/2014 - 23:16
मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० सालचे युरो कप विजेते होते. पण सध्या बरीच अधोगती झालेली दिसतेय.

शिद Sun, 06/15/2014 - 23:48
शेवटच्या ३ र्‍या मी. (एक्स्ट्रा टाईम) स्विट्झर्लंड्च्या Haris Seferović जबरा गोलमुळे स्विट्झर्लंड्चा इक्वॅडोर वर २-१ ने विजय.

In reply to by शिद

स्वीतझर्लन्डचे उत्तम पासेस आणि आणि सतत गोल्पोष्टवर धड़कणे यामुळे विजयी ते विजयी ठरले असे वाटते. पण चांगला सामना बघायला मिळाला ! दिलीप बिरुटे

कंजूस Mon, 06/16/2014 - 11:06
दोनवेळा गोल झालेला पंचाने दिला नाही मेक्सिको वि० कमेरून खेळात.आउटसाईडचे नाटक काही कळले नाही .रेकॉड केलेले दोन तीन वेळा पाहूनसुध्दा .तो हिरवा पट्टा दाखवायचे .

In reply to by कंजूस

रंगोजी Mon, 06/16/2014 - 20:03
*ऑफसाईड पंचाच्या मदतनीसाने चूक केली. पास होताना पास घेणारा आणि जाळे यामध्ये किमान एक बचावपटू असावा लागतो (कीपर सोडून). तसे नसेल तर ऑफसाईड दिला जातो. याला अपवाद असतो जेव्हा पास घेणारा देणार्याच्या मागे असतो (pullback). त्यामुळे कॉर्नरला डायरेक्ट कधी ऑफसाईड होउ शकत नाही. येथे मदतनीसाने वाटेत चेंडूला दुसर्या॑ खेळाडूचा स्पर्श झाल्याने नवीन पास सुरु झाला वाटून ऑफसाईड ट्रिगर केला. पण प्रत्यक्षात स्पर्श कॅमेरूनियन खेळाडूचा होता. चुकीचा निर्णय. जरी मेक्सिकोला ३ गुण मिळाले असले तरी गोल फरक किती महत्त्वाचा ठरणार हे शेवटीच कळेल.

In reply to by रंगोजी

मलाही ऑफसाईडची भानगड कळत नाही. कशाला हवा एक मधे बचावपटू. गोलपोष्टमधे चेंडु किती सराईतपणे 'गोल' म्हणुन डकवला हे महत्वाचे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खटपट्या Wed, 06/18/2014 - 05:58
असं नसेल तर आक्रमण करणारा एक खेळाडू (रोनाल्डो सारखा) नेहमीच गोल पोस्ट जवळ घुटमळत राहील. आणि योग्य पास मिळाल्यावर गोल करेल. गोलची संख्या दुप्पट तिप्पट होईल. आणि खेळातील चुरस कमी होईल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Mon, 06/16/2014 - 20:58
ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवाय ९:३० पासून असल्याने झोपेचे खोबरे पण होणार नाही.

प्रचेतस Mon, 06/16/2014 - 21:43
जर्मनीच्या खेळाडूला पुर्तुगेजांनी गोलक्षेत्रात अवैधारित्या पाडल्याने मिळालेल्या फ्री किकवर मुल्लरने जर्मनीला पहिला गोल करून दिला.

जर्मनीचा खेळ छान. जबरदस्त आक्रमण त्याच मुळे तीन गोल झालेत सुरुवातीला जे हल्ले पोर्तुगिल चढ़वले नंतर मात्र त्यांना जमत नैये. पाहू या सेकंड हाफ

वेल्लाभट Tue, 06/17/2014 - 11:18
अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी. पोर्तुगाल ची हाराकीरी चालू होती. पेपे पिवळ्या तिकिटावर वाचू शकला असता जर पुन्हा त्याच्याजवळ जाऊन डोकं नसतं `चालवलं'. रोनाल्डोही निष्प्रभ वाटला. मजेची बाबः आज ऑफिसात दोन मुलींचं संभाषण कानावर पडलं. `अरे वो गोल कर ही नही रहा था यार... पता नही क्या हुवा उसे? (चिंतेचा सूर)' एक क्षण मला वाटलं कुठल्याश्या सिरियल मधल्या पात्राविषयी चर्चा चालली आहे की काय... म्हणजे... तिने ऐकूनच घेतलं नाही ग त्याचं... इत्यादी. लोल! असो. ब्राझील मेक्सिको मजा येईल वाटते. उद्या पुन्हा डचांची खेळी बघायचीय... वाह! मझा आहे.

In reply to by वेल्लाभट

डोकं नसतं लावलं तर पेपे पिवल्या कार्डावर वाचला असता आणि रोनाल्डोची जी हवा होती ती तर कुठेच दिसली नाही. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रंगोजी Wed, 06/18/2014 - 15:29
कदाचित पिवळेही मिळाले नसते. मूळ फाऊल पंचाने दिलाच नव्हता. निव्वळ मूर्खपणा पेपेचा. रोनाल्डोबाबत सहमत. अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही असेच वाटते. पुढचे सामने सोपे आहेत. फॉर्मात येईल आशा आहे. तसेही पोर्तुगाल नेहमी अडखळत सुरुवात करतात. विश्वचषक पात्रतेच्या सामन्यातही करो या मरो परिस्थिती आली होती.

हाडक्या Tue, 06/17/2014 - 15:29
काय राव .. सगळे फक्त सेलेब्रिटी संघांबद्दल बोलतेत तुमी लोकं. कालची ईराणची मॅचपण भारी झाली बरं का. काय फाईट दिली ईराणने त्या नायजेरियाला, डिफेन्स तर मस्तच. आता अर्जेंटिना बरोबर आहे त्यांची पुढची मॅच.. :)

In reply to by कंजूस

शिद Wed, 06/18/2014 - 15:37
कालची ब्राझिल वि. मेक्सिको ची मॅच थरारक झाली. मेक्सिकोचा गोलकिपर ओचोआ हा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा गोलपोस्ट समोर उभा राहून गोल अडवत होता. दुसरीकडे ब्राझीलचा गोलकीपर ज्युलियो सीझरनेही भक्कम कामगिरी करत संघावर गोल होऊ दिला नाही. कालच्या सामन्यातील खरे स्टार होते दोन्ही संघांचे गोलकीपर...

असंका Wed, 06/18/2014 - 17:37
रशिया आणि कोरीया...रटाळ मॅच: १:१ गोल्कीपरच्या हातात मारलेल्या बॉलवर गोल? आणि उत्तरादाखल रशियन आक्रमकांपैकी एकाच्या हाताला लागून अडलेल्या चेंडूवर दुसर्‍याने केलेला बरोबरीचा गोल्... नगण्य आव्हाने. एक सेकंदात बॉल या बाजूच्या गोल्जवळ तर दुसर्‍या सेकंदाला दुसर्‍या बाजूच्या! मध्ये कुणी कुणाला आव्हान देऊन अडवायचा प्रयत्नही नाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Wed, 06/18/2014 - 21:59
रोबेननं आपल्या वेगाचं प्रदर्शन करत डचांना आघाडीवर नेलं पण दोनच मिनिटात कांगारूंनी गोल डागून बरोबरी साधली.

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 03:17
स्पेनला मिळाले रिटन तिकीट . आता फक्त बीचवर लोळायचे आणि परत जायचे . ब्राझीलच्या मैनेजरने अगोदरच सांगितले होते युअरोपिअन टीम परवडली ,चिलीशी खेळ नको रे बाबा ,फारच तिखट .

In reply to by पैसा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/19/2014 - 12:47
चिलीने स्पेनचे विजेतापदाचे स्वप्न धुळीस मिळवले. स्पेन आक्रमक होते पण त्यांना जमलेच नाही. फुटबोल तज्ञ स्पेनच जिंकेल म्हणायचे आणि असंख्य क्रीडा रसिक स्पेनचे नाव घेत असायचे आता जर्मनी आणि ब्राझिल कडून अपेक्षा धरावी असे वाटते. दिलीप बिरुटे

विअर्ड विक्स गुरुवार, 06/19/2014 - 14:58
australia आणि holland अत्यंत चुरशीचा झाला… दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ केला… tim cahil ची volley अप्रतिम…. Long pass सुद्धा सुरेख होता.

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 15:38
मला रॉबेनचा खेळ आवडला . संपूर्ण दोन तासभर रात्रीचा खेळ आणि तीन मैच पाहणे कठीणच त्यामुळे BBC SPORTS news हळूच मोबाईलच्या दोन इंची चौकोनात वाचतो .वाचनीय आहे .अपडेटस टाकतात मैदानातून .दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा एक तासात तीनही मैचेज जे ठळक सोनी सिक्सवर टिव्हीवर पाहतो .ताकाची तहान ताकावर .असा पूर्ण खेळ नाही तरी कुठे समजतोय ?कुणाचा तरी झेंडा आपला म्हणायचा .पांढरा टी शट बरा ,नंतरही घालता येतो . क्रिकेटपेक्षा मजा लय भारी .नाचणाऱ्या पोरींची गरजच नाही ,प्रेक्षकांतही सांपल असतात .आख्खा देश नाचतो अथवा टिपे गाळतो एकेका जबरदस्त लाथेवर .नव्वद मिनिटांत पंधरा किमी तरी पळत असतील बिचारे खेळाडू आपल्या देशासाठी .

In reply to by प्रचेतस

प्रचेतस Fri, 06/20/2014 - 22:22
रटाळ सामना चालू असतानाच कोस्टारिकन खेळाडूने दिलेल्या सुरेख पासवर स्ट्रायकर रुईझने हेडरद्वारे अफलातून गोल करून इटलीला १-० ने पिछाडीवर ढकललं.

कंजूस Sat, 06/21/2014 - 06:33
फ्रान्स वि स्विटज दोन तीन वेळा हाइलाइटस पाहावे लागणार .बन्जिमाचा गोल शिटीने खाल्ला .फारच मजेदार मैच झाली . सेट टॉप बॉक्स रेकॉर्डिँगवाला असल्याने बरं पडतं .नंतर फारवर्ड करून बघता येतं .

In reply to by प्रचेतस

अर्जेंटीना इतके दमेल असं वाटलं नव्हतं :) सेकंड हाफ मधे पाहू मेस्सी काही चमत्कार करतो का ! बाकी इराणच्या बचावाला मार्क दिले पाहिजेत.

कंजूस Sun, 06/22/2014 - 03:45
जर्मनी आला आला क्लोस क्लोस आला धावून . अर्जेँटिना केला एकदाचा गोल मेस्सीने . इंग्लंड कधी उजाडायचा तो मंगळवार ?मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा .

हाहाहा कंजूस काका मस्तच घानाच खरा विजेता वैगैरे बोलायची कधी , बोलाचा भात अशी आहे. अजून एक धक्कादायक निकाल लागून अजून एका युरोपियन संघांना परतीचे वेध लागणार ह्या कु शंकेला पूर्ण विराम मिळाला. बचेंगे तो और भी लढेंगे आमचा गरुड ह्यावेळी विश्वचषक आपल्या पंखाखाली घेणार हे नक्की

In reply to by खटपट्या

प्रचेतस Sun, 06/22/2014 - 22:57
मूळात ह्या दोन्ही संघांचे सामने पाहणे म्हणजे बांग्लादेश विरुद्ध झिंबाब्वे क्रिकेट म्याच पाहण्यासारखं आहे.

In reply to by खटपट्या

असंका Mon, 06/23/2014 - 11:00
रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्....त्यांची कोरीयाबरोबरची मॅचही रटाळ झाली होती. रशियाला अगोदर एकही यलो कार्ड नव्हते. आज मिळाले. आणि उगीचच मिळाले असं मला तरी वाटलं. कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले.

In reply to by असंका

कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले. =)) -दिलीप बिरुटे

कंजूस Mon, 06/23/2014 - 08:26
जर्मनीच्या गटात नुसती धडपड आहे . जर्मनीचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा आपण हरणार तर नाही ना अशा मानसिकतेतून खेळाडू खेळतात .आणि चुकून गोल झाल्यासारखा आनंद दाखवतात .असं का होतं ही चर्चा नेहमी होते .पण निनाद तुझा संघ मात्र चांगला खेळ करतो .उगाच पाडापाडी करणे या गोष्टी करत नाही .प्रतिस्पर्ध्याकडून चेंडू काढायचा आगावूपणाही करत नाहीत .अगदी पांढऱ्या टीशर्टातले जेँटलमेन .

In reply to by कंजूस

अगदी चपखल विश्लेषण ह्यामागील कारण माझ्यामते असे असावे की मागच्या दोन स्पर्धांच्या मध्ये सुरवातीला आमची गरुडभरारी दणक्यात व जोशात असायची मात्र महत्वाच्या सामन्यात समोरून अवचित आक्रमण झाले कि जोशात होश हरून पराभव मिळायचा म्हणून अब कि बार जर्मन सरकार अशी घोषणा देऊन ताक फुंकून फुंकून पीत आहोत ,मोदी ह्यांनी प्रचार सभांच्या मध्ये जसे जाणीव पूर्वक आक्रमक हिंदुत्व कटाक्षाने टाळले तसे आम्ही कटाक्षाने आक्रमण करणे सुरवातीपासून टाळत आहोत. आक्रमण करण्यापेक्षा बचाव करत अचानक मुसंडी मारायची मग वेळ काढायचा असे धोरण दिसत आहे , सध्या तरी आम्हाला डोईजड होईल असा संघ दृष्टीक्षेपात नाही आहे

ब्राझील आणि क्यामेरुन या लढतीत ब्राझीलने ड्रॉवर भर दिला तरी पुष्कळ आहे, पराभव झाला तर लटकून जावू असे वाटते. आमचा ब्राझीलचा झेंडा असल्यामुळे नेयमार गोल करेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 22:01
स्पेन विरुद्ध कांगारूंचा सामना लै जोरदार चाललाय. आज स्पेननं टोरेस आणि व्हिला हे दोन स्ट्रायकर उतरवलेत. त्यांचे तूफानी आक्रमण चालू आहे. अजून तरी गोल नाही पण झाला तरी हे स्पेनचं वरातीमागून घोडं असेल. आणि हो, हां सामना सोनी पिक्सवर चालू आहे. सिक्सवर डच विरुद्ध चिली.

प्रचेतस Tue, 06/24/2014 - 21:55
उरूग्वे इटली हा महत्वाचा सामना सुरु. सामन्यातला विजेता बाद फेरीत पोहोचणार. इटलीला बरोबरी तर उरुग्वेला विजय आवश्यकच. दूसरा सामना कोस्टारिका विरुद्ध इंग्लंड म्हणजे डेड रबर.

आता मस्त किस्सा झाला मला भुयारी रेल्वे मध्ये हवेत तरंगणाऱ्या काही जर्मन यक्ष व याक्षिनींचा थवा दिसला , आपल्या देशाच्या नावे जयजयकार करत असतांना त्यांच्या डब्यात मी एकटाच मिपा वाचत बसलो होतो तेव्हा एका यक्षाने मजला ,तू का नाही आनंद साजरा करत आहेस , तू कोणत्या देशाचा आहे असे विचारले , साहेब फुल फॉर्मात होते , त्याच्या खेळीमेळीच्या प्रश्नावर मी गंभीरपणे उत्तर दिले , मी अफगाणी आहे आणि अमेरिका हरल्याचा आनंद तुमच्या इतका मला सुद्धा झाला आहे , आम्ही नि तुम्ही त्यांना हरवले आहेत फक्त मैदाने वेगवेगळी आहेत , यक्षाचे इमान धाडकन खाली आले नि बिचारा गोरामोरा झाला.

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा Fri, 06/27/2014 - 07:34
नशीब की तरंगिणी अवस्थेत त्याने काही हातापायी केली नाही - पर्टिक्युलरली तुम्ही अफगाणी म्हटल्यावर.

In reply to by यशोधरा

आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा दिवशी पोलिसांचे जथ्थे मोक्याच्या जागी तैनात असतात विडीयो केमेरे सर्वत्र कार्यरत असतात त्यामुळे हजारोंच्या संख्यने पुरुष महिला . युवक ,युवती व कुमार कुमारी रस्यावर आंनद साजरा करत असतांना सुद्धा बेशिस्त वर्तन होत नाहीत , त्यात तालिबान , अलकायदा ह्यांच्या संबंधी येथील जनतेला चीड येण्यापेक्ष्या भीती जास्त वाटते , माझ्याशी संवाद साधलेल्या अनेकांनी त्यांना जर्मन सैन्य अफगाण मध्ये काय करत आहे ह्याची कल्पना असल्याचे सांगून त्यांना तेथे राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे कारण ह्यामुळे अफगाण निर्वासित त्यांच्या देशात येतात फुकट सारे सुख सुविधा जर्मन सरकार कडून मिळवून परत येथील समाज व्यवस्थेला नावे ठेवतात , म्हणूनच ह्यांच्याशी संबंध नको अशी बहुसंख्य लोकांची धारणा आहे , माझ्याशी हातापायी करण्याची शक्यता मा कमी वाटली कारण माझ्या कडील बेगेत नक्की काय आहे ह्याची त्याला खात्री नव्हती एखादे शस्त्र , किंवा अजून काही सगळ्यात महत्त्वाचे मी थंड नजरेने त्याच्या डोळ्यात डोळे घालून हे वाक्य बोललो , माझी शरीरयष्टी किरकोळ असली तरी जिव्हा चांगलीच कडक आहे , तेव्हा अनेकदा बोल बच्चन वर काम निभावून जाते. आणि मुळात २० एक वर्षाचा मुलगा , सोनेरी केसाची मधाळ चेहऱ्याची मैत्रीण बाजूला ह्याच्या कवेत असतांना ह्याला माझ्याशी संवाद साधण्याची दुर्बुद्धी कशी झाली ह्याचे मला नवल वजा राग आला. अपने काम से काम रखो भाई

कंजूस Fri, 06/27/2014 - 09:48
शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू आला खाली बैंडमास्तर चालले घरी . रोना रोना ना रोनाल्डो . अर्जेँटिना मेस्सीने चौघांच्या डोक्यावरून उडवलेल्या अफलातून चेंडूने चकवले . फाडू गोल . इकडे हॉटेलात नवीन डिश "मेस्सी मेस्सी "आली आहे . आपले कुवेतमधले शेफ वल्ड कपसाठी काय आंब्याची करामत करतात ते बघू .

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 22:22
आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, ओझील, पोडोल्स्की असे एकापेक्षा एक सरस खेळाडू. आक्रमक्र खेळामुळे जर्मनीचे सामने पाहणे अजिबात कंटाळवाणे होत नाही.

पैसा गुरुवार, 06/12/2014 - 22:23
आपली टीम काही तिकडे पोचत नाही. इतरांच्या खेळाचाच आनंद घेऊया! माझ्या मुलाचे अजून ३ पेपर्स शिल्लक आहेत. एक उद्या आहे आणि तो रात्री मॅचेस बघणार आहे. तेव्हा मी पण लाथा मारायचा खेळ बघेन म्हणते!

In reply to by विनायक प्रभू

सर प्रवेश प्रक्रिया चालु आहे, आमच्या प्रवेश समितीचे कामकाज बारा ते पाच आहे. सर्व वर्गास (कला वाणिज्य व विज्ञान) 11 वी ते पदवी पर्यन्त प्रवेश देणे चालू आहे. तज्ञ प्राध्यापक, भव्य इमारत, भव्य ग्रंथालय...भव्य.. :) -दिलीप बिरुटे

क्रोएशियान चांगलं आक्रमन केलंय आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोलही केला अतिशय सुरेख असा खेळ क्रोएशिया करतंय. आमचं ब्राझिल चाचपड़तय सालं.

In reply to by प्रचेतस

या मार्सोलोला काल झोप आली नसती जर पुढचे दोन गोल झाले नसते तर..काल ब्राझीलच्या खेळाडूना उपान्त्य फेरीच्या पराभवाची आठवण झाली असेल. बाकी या मार्सलोला बघितल्यावर सत्यसाईंबाबाची आठवण झाली. चेहरापट्टी सेम आहे :) -दिलीप बिरुटे

सेकंड हाफची 20 मिनिटे संपलीत क्रोएशियाच्या उत्तम बचावापुढे ब्राझीलचे मार्कोलो,फ्रेड आणि नेयमार हुल्क ढीले पडले आहेत...ब्राझीलला जिंकायचे असेल तर आक्रमण करावेच लागेल नस्ता क्रोएशिया गोल नोंदवून कधी पुढे जाईल हे ब्राझीलला कळणारही नाही.

ब्राझील जिंकले पण मनं जिंकली ती क्रोएशियानं. शेवटच्या काही सेकंदात क्रोएशियाला संधी मिळाली होती ती गेली आणि शेवटच्या त्या काही सेकंदात ब्राझिलच्या ओस्करने तीसरा गोल नोंदवला. शेवटच्या वाढीव् मिनिटातला खेळ संपला. शुभ प्रभात :) -दिलीप बिरुटे

वेल्लाभट Fri, 06/13/2014 - 15:22
डोक्याला वाटतंय की स्पेन चं पारडं जड आहे... पण मनाने अर्जेंटिना ला सपोर्ट आहे. मेसी, अग्वेरो, तेवेज, यांचे चमत्कार बघायची इच्छा आहे... ब्राझील ला होम क्राउड चं अ‍ॅड्व्हान्टेज वगैरे असलं तरी शक्यता कमी वाटतेय का कोणास ठाउक. पोर्तुगाल मात्र सरप्राईझ ठरू शकते. काल मॅच बघितली नाही. झोपलो. आज स्पेन ची बघेन.

श्रीगुरुजी Fri, 06/13/2014 - 20:13
ब्राझील व जर्मनी यांच्यात अंतिम सामना व्हावा अशी इच्छा आहे. नेदरलँड्स विजेते ठरले तरी आवडेल. कॅमेरूनने १९९० चा चमत्कार पुन्हा एकदा दाखवावा अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

:) :ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे चोळावे लागले. नंतर नेमकं काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं.

मेक्सिको आणि केमेरून यांच्यात सामना सुरु आहे, खेळाची पाच मिनिटे झाली आहेत, मेक्सिको आक्रमण करतोय पण गोल मधे रूपान्तर करणे दोघांनाही अजुन जमले नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

पूर्वार्धातला खेळ संपलाय. गोल करण्याची संधी मेक्सिकोलाच जास्त मिळाली पण गोल होऊ शकला नाही. सामना म्हणावं तसा अजूनही रंगेना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

मेक्सिकोच्या पेरोल्टाने केला बा गोल. १-० अजूनही गोल झाला तर मेक्सिकोच करेल असे वाटते. क्यामेरुन मधे काय दम दिसेना. अर्थात खेळ उत्तम करेल तो जिंकेल म्हणा. -दिलीप बिरुटे

पैसा Fri, 06/13/2014 - 22:42
०-०. हे असले बारके देश पण फायनल्समधे खेळतात आणि आमच्या लोकांना जमत नाय? शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे.

भृशुंडी Sat, 06/14/2014 - 03:05
वॅन पर्सीच हेडर खतरनाक. आणि रॉबेनचा गोल तर निव्वळ भिश्क्याव.... ४था गोल कॅसियासने फुकटचा दान केला. पण एकंदरीत flying Dutchmen! *biggrin* स्पेन २०१० मध्ये पण पहिला गेम हरलेले- पण इतका भीषण नाही!

In reply to by भृशुंडी

शिद Sat, 06/14/2014 - 13:38
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
+१११ स्पेनचा गोलकिपर सुद्धा आ वासुन फक्त बॉलकडे बघतच राहीला. पण एकंदरीत कालचा स्पेन वि. नेदरलँड(हॉलंड) चा सामना रोमहर्षक झाला. मज्जा आली.

युरोपियन देशाची भिशी लावल्याप्रमाणे आपापसात विश्वविजेते पद वाटून घेतात , ह्यावेळी मला हॉलंड ला संधी असल्याचे वाटते. आम्ही नेहमीच सेमी फायनल पर्यंत येतो , त्यामुळे काय होणार ह्याची आधीच माहिती असल्याने डोक्याला नाही तर घशाला त्राण देत घश्याखाली बियर रिचवली जाते. अंतिम सामन्यात आपण नसल्याने बेफिकारीने सामना पाहण्याची मज काही औरच

कंजूस Sat, 06/14/2014 - 07:01
हेडरचे गोल बंद करायला हवेत .कॉर्नरमधून एकाने चेंडू अगदी जाळीपाशी मारायचा आणि डोक्याने दुसऱ्याने आत घुसडायचा की झाला गोल काही मजा नाही . फक्त डोक्याने चेंडू अडवायची परवानगी हवी . दोन प्रतिस्पर्धी आणि एक गोलाडव्याला चकवत एखादा खेळाडू चेंडू जाळीत हळूच सोडतो ते फार मजेशिर वाटते .आणखी दोन तीन कसबी प्रकारही खेळाची मजा वाढवतात .रेकॉर्डीँग केलेला खेळही बघायला मजा येते .कधीकधी एवढे गूंग होतो की समोर ठेवलेला गरम चहा गारढोण होतो . बॉल सतत दुसऱ्याकडे तटवायचा योग्य वेळ येईपर्यँत चे मर्म जाणणारे तीन चार खेळाडूच(मेसि वगैरे) जिंकून देतात .मीच गोल करीन या विचाराचे असले की पराभव निश्चित .अशांनी टेनिस खेळावे मध्यभागी आडवी जाळी लावलेल्या 'कोर्टात'.

सुधीर Sat, 06/14/2014 - 10:01
इंग्लंड वि. इटली सामना पहायचा आहे. बघू योग येतो का? लॅटीन अमेरिका आणि युरोप व्यतिरिक्त एकतरी संघ फायनल मध्ये असावा असं वाटतं. (जपान कडे डोळे लावून आहे).

कोलंबिया वि. ग्रीस सामना सुरु होतोय. काय अंदाज नै कोण जिंकेल. पाहात राहु. उत्तम चाली, उत्तम पासेस, असं काहीसं दिसावं. -दिलीप बिरुटॅ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Sat, 06/14/2014 - 23:16
मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० सालचे युरो कप विजेते होते. पण सध्या बरीच अधोगती झालेली दिसतेय.

शिद Sun, 06/15/2014 - 23:48
शेवटच्या ३ र्‍या मी. (एक्स्ट्रा टाईम) स्विट्झर्लंड्च्या Haris Seferović जबरा गोलमुळे स्विट्झर्लंड्चा इक्वॅडोर वर २-१ ने विजय.

In reply to by शिद

स्वीतझर्लन्डचे उत्तम पासेस आणि आणि सतत गोल्पोष्टवर धड़कणे यामुळे विजयी ते विजयी ठरले असे वाटते. पण चांगला सामना बघायला मिळाला ! दिलीप बिरुटे

कंजूस Mon, 06/16/2014 - 11:06
दोनवेळा गोल झालेला पंचाने दिला नाही मेक्सिको वि० कमेरून खेळात.आउटसाईडचे नाटक काही कळले नाही .रेकॉड केलेले दोन तीन वेळा पाहूनसुध्दा .तो हिरवा पट्टा दाखवायचे .

In reply to by कंजूस

रंगोजी Mon, 06/16/2014 - 20:03
*ऑफसाईड पंचाच्या मदतनीसाने चूक केली. पास होताना पास घेणारा आणि जाळे यामध्ये किमान एक बचावपटू असावा लागतो (कीपर सोडून). तसे नसेल तर ऑफसाईड दिला जातो. याला अपवाद असतो जेव्हा पास घेणारा देणार्याच्या मागे असतो (pullback). त्यामुळे कॉर्नरला डायरेक्ट कधी ऑफसाईड होउ शकत नाही. येथे मदतनीसाने वाटेत चेंडूला दुसर्या॑ खेळाडूचा स्पर्श झाल्याने नवीन पास सुरु झाला वाटून ऑफसाईड ट्रिगर केला. पण प्रत्यक्षात स्पर्श कॅमेरूनियन खेळाडूचा होता. चुकीचा निर्णय. जरी मेक्सिकोला ३ गुण मिळाले असले तरी गोल फरक किती महत्त्वाचा ठरणार हे शेवटीच कळेल.

In reply to by रंगोजी

मलाही ऑफसाईडची भानगड कळत नाही. कशाला हवा एक मधे बचावपटू. गोलपोष्टमधे चेंडु किती सराईतपणे 'गोल' म्हणुन डकवला हे महत्वाचे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खटपट्या Wed, 06/18/2014 - 05:58
असं नसेल तर आक्रमण करणारा एक खेळाडू (रोनाल्डो सारखा) नेहमीच गोल पोस्ट जवळ घुटमळत राहील. आणि योग्य पास मिळाल्यावर गोल करेल. गोलची संख्या दुप्पट तिप्पट होईल. आणि खेळातील चुरस कमी होईल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Mon, 06/16/2014 - 20:58
ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवाय ९:३० पासून असल्याने झोपेचे खोबरे पण होणार नाही.

प्रचेतस Mon, 06/16/2014 - 21:43
जर्मनीच्या खेळाडूला पुर्तुगेजांनी गोलक्षेत्रात अवैधारित्या पाडल्याने मिळालेल्या फ्री किकवर मुल्लरने जर्मनीला पहिला गोल करून दिला.

जर्मनीचा खेळ छान. जबरदस्त आक्रमण त्याच मुळे तीन गोल झालेत सुरुवातीला जे हल्ले पोर्तुगिल चढ़वले नंतर मात्र त्यांना जमत नैये. पाहू या सेकंड हाफ

वेल्लाभट Tue, 06/17/2014 - 11:18
अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी. पोर्तुगाल ची हाराकीरी चालू होती. पेपे पिवळ्या तिकिटावर वाचू शकला असता जर पुन्हा त्याच्याजवळ जाऊन डोकं नसतं `चालवलं'. रोनाल्डोही निष्प्रभ वाटला. मजेची बाबः आज ऑफिसात दोन मुलींचं संभाषण कानावर पडलं. `अरे वो गोल कर ही नही रहा था यार... पता नही क्या हुवा उसे? (चिंतेचा सूर)' एक क्षण मला वाटलं कुठल्याश्या सिरियल मधल्या पात्राविषयी चर्चा चालली आहे की काय... म्हणजे... तिने ऐकूनच घेतलं नाही ग त्याचं... इत्यादी. लोल! असो. ब्राझील मेक्सिको मजा येईल वाटते. उद्या पुन्हा डचांची खेळी बघायचीय... वाह! मझा आहे.

In reply to by वेल्लाभट

डोकं नसतं लावलं तर पेपे पिवल्या कार्डावर वाचला असता आणि रोनाल्डोची जी हवा होती ती तर कुठेच दिसली नाही. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रंगोजी Wed, 06/18/2014 - 15:29
कदाचित पिवळेही मिळाले नसते. मूळ फाऊल पंचाने दिलाच नव्हता. निव्वळ मूर्खपणा पेपेचा. रोनाल्डोबाबत सहमत. अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही असेच वाटते. पुढचे सामने सोपे आहेत. फॉर्मात येईल आशा आहे. तसेही पोर्तुगाल नेहमी अडखळत सुरुवात करतात. विश्वचषक पात्रतेच्या सामन्यातही करो या मरो परिस्थिती आली होती.

हाडक्या Tue, 06/17/2014 - 15:29
काय राव .. सगळे फक्त सेलेब्रिटी संघांबद्दल बोलतेत तुमी लोकं. कालची ईराणची मॅचपण भारी झाली बरं का. काय फाईट दिली ईराणने त्या नायजेरियाला, डिफेन्स तर मस्तच. आता अर्जेंटिना बरोबर आहे त्यांची पुढची मॅच.. :)

In reply to by कंजूस

शिद Wed, 06/18/2014 - 15:37
कालची ब्राझिल वि. मेक्सिको ची मॅच थरारक झाली. मेक्सिकोचा गोलकिपर ओचोआ हा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा गोलपोस्ट समोर उभा राहून गोल अडवत होता. दुसरीकडे ब्राझीलचा गोलकीपर ज्युलियो सीझरनेही भक्कम कामगिरी करत संघावर गोल होऊ दिला नाही. कालच्या सामन्यातील खरे स्टार होते दोन्ही संघांचे गोलकीपर...

असंका Wed, 06/18/2014 - 17:37
रशिया आणि कोरीया...रटाळ मॅच: १:१ गोल्कीपरच्या हातात मारलेल्या बॉलवर गोल? आणि उत्तरादाखल रशियन आक्रमकांपैकी एकाच्या हाताला लागून अडलेल्या चेंडूवर दुसर्‍याने केलेला बरोबरीचा गोल्... नगण्य आव्हाने. एक सेकंदात बॉल या बाजूच्या गोल्जवळ तर दुसर्‍या सेकंदाला दुसर्‍या बाजूच्या! मध्ये कुणी कुणाला आव्हान देऊन अडवायचा प्रयत्नही नाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Wed, 06/18/2014 - 21:59
रोबेननं आपल्या वेगाचं प्रदर्शन करत डचांना आघाडीवर नेलं पण दोनच मिनिटात कांगारूंनी गोल डागून बरोबरी साधली.

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 03:17
स्पेनला मिळाले रिटन तिकीट . आता फक्त बीचवर लोळायचे आणि परत जायचे . ब्राझीलच्या मैनेजरने अगोदरच सांगितले होते युअरोपिअन टीम परवडली ,चिलीशी खेळ नको रे बाबा ,फारच तिखट .

In reply to by पैसा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/19/2014 - 12:47
चिलीने स्पेनचे विजेतापदाचे स्वप्न धुळीस मिळवले. स्पेन आक्रमक होते पण त्यांना जमलेच नाही. फुटबोल तज्ञ स्पेनच जिंकेल म्हणायचे आणि असंख्य क्रीडा रसिक स्पेनचे नाव घेत असायचे आता जर्मनी आणि ब्राझिल कडून अपेक्षा धरावी असे वाटते. दिलीप बिरुटे

विअर्ड विक्स गुरुवार, 06/19/2014 - 14:58
australia आणि holland अत्यंत चुरशीचा झाला… दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ केला… tim cahil ची volley अप्रतिम…. Long pass सुद्धा सुरेख होता.

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 15:38
मला रॉबेनचा खेळ आवडला . संपूर्ण दोन तासभर रात्रीचा खेळ आणि तीन मैच पाहणे कठीणच त्यामुळे BBC SPORTS news हळूच मोबाईलच्या दोन इंची चौकोनात वाचतो .वाचनीय आहे .अपडेटस टाकतात मैदानातून .दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा एक तासात तीनही मैचेज जे ठळक सोनी सिक्सवर टिव्हीवर पाहतो .ताकाची तहान ताकावर .असा पूर्ण खेळ नाही तरी कुठे समजतोय ?कुणाचा तरी झेंडा आपला म्हणायचा .पांढरा टी शट बरा ,नंतरही घालता येतो . क्रिकेटपेक्षा मजा लय भारी .नाचणाऱ्या पोरींची गरजच नाही ,प्रेक्षकांतही सांपल असतात .आख्खा देश नाचतो अथवा टिपे गाळतो एकेका जबरदस्त लाथेवर .नव्वद मिनिटांत पंधरा किमी तरी पळत असतील बिचारे खेळाडू आपल्या देशासाठी .

In reply to by प्रचेतस

प्रचेतस Fri, 06/20/2014 - 22:22
रटाळ सामना चालू असतानाच कोस्टारिकन खेळाडूने दिलेल्या सुरेख पासवर स्ट्रायकर रुईझने हेडरद्वारे अफलातून गोल करून इटलीला १-० ने पिछाडीवर ढकललं.

कंजूस Sat, 06/21/2014 - 06:33
फ्रान्स वि स्विटज दोन तीन वेळा हाइलाइटस पाहावे लागणार .बन्जिमाचा गोल शिटीने खाल्ला .फारच मजेदार मैच झाली . सेट टॉप बॉक्स रेकॉर्डिँगवाला असल्याने बरं पडतं .नंतर फारवर्ड करून बघता येतं .

In reply to by प्रचेतस

अर्जेंटीना इतके दमेल असं वाटलं नव्हतं :) सेकंड हाफ मधे पाहू मेस्सी काही चमत्कार करतो का ! बाकी इराणच्या बचावाला मार्क दिले पाहिजेत.

कंजूस Sun, 06/22/2014 - 03:45
जर्मनी आला आला क्लोस क्लोस आला धावून . अर्जेँटिना केला एकदाचा गोल मेस्सीने . इंग्लंड कधी उजाडायचा तो मंगळवार ?मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा .

हाहाहा कंजूस काका मस्तच घानाच खरा विजेता वैगैरे बोलायची कधी , बोलाचा भात अशी आहे. अजून एक धक्कादायक निकाल लागून अजून एका युरोपियन संघांना परतीचे वेध लागणार ह्या कु शंकेला पूर्ण विराम मिळाला. बचेंगे तो और भी लढेंगे आमचा गरुड ह्यावेळी विश्वचषक आपल्या पंखाखाली घेणार हे नक्की

In reply to by खटपट्या

प्रचेतस Sun, 06/22/2014 - 22:57
मूळात ह्या दोन्ही संघांचे सामने पाहणे म्हणजे बांग्लादेश विरुद्ध झिंबाब्वे क्रिकेट म्याच पाहण्यासारखं आहे.

In reply to by खटपट्या

असंका Mon, 06/23/2014 - 11:00
रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्....त्यांची कोरीयाबरोबरची मॅचही रटाळ झाली होती. रशियाला अगोदर एकही यलो कार्ड नव्हते. आज मिळाले. आणि उगीचच मिळाले असं मला तरी वाटलं. कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले.

In reply to by असंका

कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले. =)) -दिलीप बिरुटे

कंजूस Mon, 06/23/2014 - 08:26
जर्मनीच्या गटात नुसती धडपड आहे . जर्मनीचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा आपण हरणार तर नाही ना अशा मानसिकतेतून खेळाडू खेळतात .आणि चुकून गोल झाल्यासारखा आनंद दाखवतात .असं का होतं ही चर्चा नेहमी होते .पण निनाद तुझा संघ मात्र चांगला खेळ करतो .उगाच पाडापाडी करणे या गोष्टी करत नाही .प्रतिस्पर्ध्याकडून चेंडू काढायचा आगावूपणाही करत नाहीत .अगदी पांढऱ्या टीशर्टातले जेँटलमेन .

In reply to by कंजूस

अगदी चपखल विश्लेषण ह्यामागील कारण माझ्यामते असे असावे की मागच्या दोन स्पर्धांच्या मध्ये सुरवातीला आमची गरुडभरारी दणक्यात व जोशात असायची मात्र महत्वाच्या सामन्यात समोरून अवचित आक्रमण झाले कि जोशात होश हरून पराभव मिळायचा म्हणून अब कि बार जर्मन सरकार अशी घोषणा देऊन ताक फुंकून फुंकून पीत आहोत ,मोदी ह्यांनी प्रचार सभांच्या मध्ये जसे जाणीव पूर्वक आक्रमक हिंदुत्व कटाक्षाने टाळले तसे आम्ही कटाक्षाने आक्रमण करणे सुरवातीपासून टाळत आहोत. आक्रमण करण्यापेक्षा बचाव करत अचानक मुसंडी मारायची मग वेळ काढायचा असे धोरण दिसत आहे , सध्या तरी आम्हाला डोईजड होईल असा संघ दृष्टीक्षेपात नाही आहे

ब्राझील आणि क्यामेरुन या लढतीत ब्राझीलने ड्रॉवर भर दिला तरी पुष्कळ आहे, पराभव झाला तर लटकून जावू असे वाटते. आमचा ब्राझीलचा झेंडा असल्यामुळे नेयमार गोल करेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 22:01
स्पेन विरुद्ध कांगारूंचा सामना लै जोरदार चाललाय. आज स्पेननं टोरेस आणि व्हिला हे दोन स्ट्रायकर उतरवलेत. त्यांचे तूफानी आक्रमण चालू आहे. अजून तरी गोल नाही पण झाला तरी हे स्पेनचं वरातीमागून घोडं असेल. आणि हो, हां सामना सोनी पिक्सवर चालू आहे. सिक्सवर डच विरुद्ध चिली.

प्रचेतस Tue, 06/24/2014 - 21:55
उरूग्वे इटली हा महत्वाचा सामना सुरु. सामन्यातला विजेता बाद फेरीत पोहोचणार. इटलीला बरोबरी तर उरुग्वेला विजय आवश्यकच. दूसरा सामना कोस्टारिका विरुद्ध इंग्लंड म्हणजे डेड रबर.

आता मस्त किस्सा झाला मला भुयारी रेल्वे मध्ये हवेत तरंगणाऱ्या काही जर्मन यक्ष व याक्षिनींचा थवा दिसला , आपल्या देशाच्या नावे जयजयकार करत असतांना त्यांच्या डब्यात मी एकटाच मिपा वाचत बसलो होतो तेव्हा एका यक्षाने मजला ,तू का नाही आनंद साजरा करत आहेस , तू कोणत्या देशाचा आहे असे विचारले , साहेब फुल फॉर्मात होते , त्याच्या खेळीमेळीच्या प्रश्नावर मी गंभीरपणे उत्तर दिले , मी अफगाणी आहे आणि अमेरिका हरल्याचा आनंद तुमच्या इतका मला सुद्धा झाला आहे , आम्ही नि तुम्ही त्यांना हरवले आहेत फक्त मैदाने वेगवेगळी आहेत , यक्षाचे इमान धाडकन खाली आले नि बिचारा गोरामोरा झाला.

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा Fri, 06/27/2014 - 07:34
नशीब की तरंगिणी अवस्थेत त्याने काही हातापायी केली नाही - पर्टिक्युलरली तुम्ही अफगाणी म्हटल्यावर.

In reply to by यशोधरा

आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा दिवशी पोलिसांचे जथ्थे मोक्याच्या जागी तैनात असतात विडीयो केमेरे सर्वत्र कार्यरत असतात त्यामुळे हजारोंच्या संख्यने पुरुष महिला . युवक ,युवती व कुमार कुमारी रस्यावर आंनद साजरा करत असतांना सुद्धा बेशिस्त वर्तन होत नाहीत , त्यात तालिबान , अलकायदा ह्यांच्या संबंधी येथील जनतेला चीड येण्यापेक्ष्या भीती जास्त वाटते , माझ्याशी संवाद साधलेल्या अनेकांनी त्यांना जर्मन सैन्य अफगाण मध्ये काय करत आहे ह्याची कल्पना असल्याचे सांगून त्यांना तेथे राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे कारण ह्यामुळे अफगाण निर्वासित त्यांच्या देशात येतात फुकट सारे सुख सुविधा जर्मन सरकार कडून मिळवून परत येथील समाज व्यवस्थेला नावे ठेवतात , म्हणूनच ह्यांच्याशी संबंध नको अशी बहुसंख्य लोकांची धारणा आहे , माझ्याशी हातापायी करण्याची शक्यता मा कमी वाटली कारण माझ्या कडील बेगेत नक्की काय आहे ह्याची त्याला खात्री नव्हती एखादे शस्त्र , किंवा अजून काही सगळ्यात महत्त्वाचे मी थंड नजरेने त्याच्या डोळ्यात डोळे घालून हे वाक्य बोललो , माझी शरीरयष्टी किरकोळ असली तरी जिव्हा चांगलीच कडक आहे , तेव्हा अनेकदा बोल बच्चन वर काम निभावून जाते. आणि मुळात २० एक वर्षाचा मुलगा , सोनेरी केसाची मधाळ चेहऱ्याची मैत्रीण बाजूला ह्याच्या कवेत असतांना ह्याला माझ्याशी संवाद साधण्याची दुर्बुद्धी कशी झाली ह्याचे मला नवल वजा राग आला. अपने काम से काम रखो भाई

कंजूस Fri, 06/27/2014 - 09:48
शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू आला खाली बैंडमास्तर चालले घरी . रोना रोना ना रोनाल्डो . अर्जेँटिना मेस्सीने चौघांच्या डोक्यावरून उडवलेल्या अफलातून चेंडूने चकवले . फाडू गोल . इकडे हॉटेलात नवीन डिश "मेस्सी मेस्सी "आली आहे . आपले कुवेतमधले शेफ वल्ड कपसाठी काय आंब्याची करामत करतात ते बघू .
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.

गे...माय...आता...थकली...ग...

डॉ. दत्ता फाटक ·

आयुर्हित Fri, 06/13/2014 - 00:35
माहेरची प्रेमळ माणसे भेटणे म्हणजे केवळ स्वर्गसुखच. खरीखुरी आनंद यात्रा घडली! सर्वांच्या नशिबी असेच प्रेम सदैव मिळत राहो हिच त्या परमेश्वराला प्रार्थना.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/19/2014 - 17:00
लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल माहेराची वाट, माहेराची ओढ, सासुरवाशीणीच्या मनांत माहेराचे स्थान वगैरे वगैरे भावनांवर बहिणाबाई चौधरींनी फार उत्कट कविता केली आहे. त्या कवितेतीलच वरील दोन ओळी. डॉ. दत्ता फाटक ह्यांची ही कथा अगदी रसरशीत, भावनांनी ओथंबिलेली आणि डोळ्यांत टचकन पाणी आणणारी झाली आहे. अभिनंदन.

इरसाल गुरुवार, 06/19/2014 - 17:39
काय आवडली. मला इथे काहीच का दिसत नाहीये

चौकटराजा Fri, 06/20/2014 - 11:27
जुन्या जमान्यातले गायक जी एन जोशी यानी " स्वरगंगेच्या तीरी" नावाचे आत्मनिवेदनपर पुस्तक लिहिले. होते. त्यात मराठी भावगीत विश्वात " माहेरा" चा संचार कसा झाला याचे मस्त वर्णन आहे. काही गीते या धाग्यामुळे आठवू लागली. माझीया माहेरा जा..-..... जाणार आज मी माहेराला....ओटी भरा गं घाल घाल पिंगा वार्‍या..... भेटाल का कोणी माझ्या माणसाना माहेरीच्या ... रुण्झुन्त्या पाखरा जा माझ्या माहेरा....

आयुर्हित Fri, 06/13/2014 - 00:35
माहेरची प्रेमळ माणसे भेटणे म्हणजे केवळ स्वर्गसुखच. खरीखुरी आनंद यात्रा घडली! सर्वांच्या नशिबी असेच प्रेम सदैव मिळत राहो हिच त्या परमेश्वराला प्रार्थना.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/19/2014 - 17:00
लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल माहेराची वाट, माहेराची ओढ, सासुरवाशीणीच्या मनांत माहेराचे स्थान वगैरे वगैरे भावनांवर बहिणाबाई चौधरींनी फार उत्कट कविता केली आहे. त्या कवितेतीलच वरील दोन ओळी. डॉ. दत्ता फाटक ह्यांची ही कथा अगदी रसरशीत, भावनांनी ओथंबिलेली आणि डोळ्यांत टचकन पाणी आणणारी झाली आहे. अभिनंदन.

इरसाल गुरुवार, 06/19/2014 - 17:39
काय आवडली. मला इथे काहीच का दिसत नाहीये

चौकटराजा Fri, 06/20/2014 - 11:27
जुन्या जमान्यातले गायक जी एन जोशी यानी " स्वरगंगेच्या तीरी" नावाचे आत्मनिवेदनपर पुस्तक लिहिले. होते. त्यात मराठी भावगीत विश्वात " माहेरा" चा संचार कसा झाला याचे मस्त वर्णन आहे. काही गीते या धाग्यामुळे आठवू लागली. माझीया माहेरा जा..-..... जाणार आज मी माहेराला....ओटी भरा गं घाल घाल पिंगा वार्‍या..... भेटाल का कोणी माझ्या माणसाना माहेरीच्या ... रुण्झुन्त्या पाखरा जा माझ्या माहेरा....
लेखनविषय:
लेखनप्रकार
p1 p2

मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल

डॉ. दत्ता फाटक ·

झंम्प्या Tue, 06/17/2014 - 06:51
कविता वाचून बुवांच्या एका गाण्याची आठवण झाली. "काटा रुते कुणाला...."

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

झंम्प्या Tue, 06/17/2014 - 06:52
मला गझल म्हणायच होतं. काही कडवी वाचताना त्या गाण्याची आठवण झाली अस म्हणायचं होतं मला.

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

मूकवाचक Fri, 06/20/2014 - 18:46
आप, अरविंद केजरीवाल आणि आप समर्थकांच्या सद्य परिस्थितीबद्दल चपखल भाष्य करणारी गझल.

In reply to by कवितानागेश

झंम्प्या गुरुवार, 06/19/2014 - 12:56
"काही करू पहाता विपरीत होत आहे" मला ही ओळ वाचुन खालील कडव्याची आठवण झालेली. काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे ही विपरीत होत आहे || २ ||

मदनबाण Wed, 06/18/2014 - 07:11
तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे वाह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात

झंम्प्या Tue, 06/17/2014 - 06:51
कविता वाचून बुवांच्या एका गाण्याची आठवण झाली. "काटा रुते कुणाला...."

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

झंम्प्या Tue, 06/17/2014 - 06:52
मला गझल म्हणायच होतं. काही कडवी वाचताना त्या गाण्याची आठवण झाली अस म्हणायचं होतं मला.

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

मूकवाचक Fri, 06/20/2014 - 18:46
आप, अरविंद केजरीवाल आणि आप समर्थकांच्या सद्य परिस्थितीबद्दल चपखल भाष्य करणारी गझल.

In reply to by कवितानागेश

झंम्प्या गुरुवार, 06/19/2014 - 12:56
"काही करू पहाता विपरीत होत आहे" मला ही ओळ वाचुन खालील कडव्याची आठवण झालेली. काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे ही विपरीत होत आहे || २ ||

मदनबाण Wed, 06/18/2014 - 07:11
तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे वाह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात
लेखनविषय:
काव्यरस
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 ----- आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले , माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले , माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 -------- तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 -------- काही करू पहाता विपरीत होत आहे , माझे मला न उमगे