मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॄगजळ

मंदार कात्रे ·

आयुर्हित 15/06/2014 - 00:47
चांगली नोकरीचे आमिष व लग्नाचे आश्वासन या दोन गोष्टींमुळे भलेभले फसतात. जी व्यक्ती अशा जाळ्यांत अडकते, तीला तर काहिच भान नसते.व हे वयच असे असते की आई बाबांचे नेमके ऐकले जात नाही.अशावेळेला इतर जवळ्च्या मैत्रिणींनी तीला समजूत घातलीच पाहिजे,जी नेमकी न मिळाल्यामुळे फसगत होत असते. केवळ आपल्यामूळे एक फसवणु़क आपल्यामूळे टळली व फसवणाराही गजाआड झाला, हे फार बरे झाले. धन्यवाद.

आयुर्हित 15/06/2014 - 00:47
चांगली नोकरीचे आमिष व लग्नाचे आश्वासन या दोन गोष्टींमुळे भलेभले फसतात. जी व्यक्ती अशा जाळ्यांत अडकते, तीला तर काहिच भान नसते.व हे वयच असे असते की आई बाबांचे नेमके ऐकले जात नाही.अशावेळेला इतर जवळ्च्या मैत्रिणींनी तीला समजूत घातलीच पाहिजे,जी नेमकी न मिळाल्यामुळे फसगत होत असते. केवळ आपल्यामूळे एक फसवणु़क आपल्यामूळे टळली व फसवणाराही गजाआड झाला, हे फार बरे झाले. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"त्याचं" येणं मला फारसं रुचलं नव्हतं ...काळ्या रंगाचा ,उंचापुरा , कुरळे केस, इनशर्ट... आणि त्यातून अडचणीचं म्हणजे तो चक्क बूट घालून घरात आला होता... कोण गं तो? ...मी संगीताला विचारलं . संगीता ही म्हात्रेकाकांची एकुलती एक मुलगी .तसा मधूनमधून मुंबईला गेल्यावर मी म्हात्रेकाकांकडे उतरत असे. "तो" आला की म्हात्रेकाकांची वृद्ध आई त्याला शिव्या घालत असे . नशीब त्याला मराठी अजिबात कळत नव्हतं.... म्हात्रे आणि त्यांची मिसेस घरात असले की सतत "त्या"च्याविशयीच चर्चा सुरू असे. तो मित्र आहे माझा...संगीता म्हणाली.अगं पण मित्र झाला म्हणून असा वेळी अवेळी घरी?...मी विचारलं...

कावळा बायकांनाच का शिवतो?

शशिकांत ओक ·

सरदारजीनं `मैं भी सिंगल हूं और ये ही अंडरवियर यूज करता हूं. वॉशिंग का खर्चा बचता है. बिवी आनेके बाद रेग्युलर अंडरवियर खरीदूंगा' नाही म्हटलं नशिब!

In reply to by संजय क्षीरसागर

निव्वळ मुक्तपीठीय पोस्ट ! मागल्या काळात बायकांना 'बाजुला बसणे' ... मग तो ठरलेला एक कोपरा .. शॉर्ट टाईम अस्पृशता ... असलं काय काय सहन करावं लागलय , अन त्यांनी कसं सहन केलय देव जाणे . आजच्या काळात कल्पनाही करवत नाही ... बाकी फॉरेन मधे "कावळा शिवला" की बायकांना अशाच काही प्रथा पाळाव्या लागायच्या का असे एक कुतुहल आहे

पूर्वी नाटकांच्या दौर्‍यात बाजारहाटाची कामे मॅनेजर करीत असे. तेंव्हा एके सकाळी मॅनेजर बाजारहाटाला निघाला असता नाटकाच्या नायिकेने त्याला एक पाकीट नॅपकीन आणायला सांगितले. शेजारी उभ्या असलेल्या नायकाला हे जरा कमीपणाचे वाटले. मी नायक आहे, माझ्या जीवावर आज नाटक गल्ला कमविते आहे आणि नॅपकीन नायिकेला? हे त्याला रुचले नाही त्यामुळे त्याने मॅनेजरला सांगितले, 'एक पाकीट माझ्यासाठीही घेऊन या.' सॅनिटरी नॅपकीनचा वापर नव्याने सुरु झाला होता. त्यामुळे सर्वांना त्या बद्दल कल्पना नव्हती. त्या वस्तुच्या अज्ञानातूनच नायकाने तशी मागणी केली होती. मॅनेजरने त्याला कोपर्‍यात घेऊन समजावून सांगितले तेंव्हा तो ओशाळला. नायिका मात्र जाम हसत सुटली.

चौकटराजा 15/06/2014 - 08:14
माझी पत्नी माझ्या सासर्‍यांची एक एक हकिकत सांगत असते.. ते लहान असताना इतर सर्वांप्रमाणेच त्यांच्या आईने त्याना "मला शिवू नको, मला कावळा शिवलाय" असे " त्या" दिवसात बजावले होते. काही दिवसानी ते रस्त्याने जात असताना एका कावळ्याच्या पंखाचा पुसटता स्पर्थ त्यांच्या डोक्याला झाला. घरी गेल्यावर काही निमिताने त्यांच्या आईचा स्पर्श त्याना झाल्यावर " आई,,, अगं बाजूला हो पाहू .....मला कावळा शिवला आहे !" असे ते जोरात ओरडले. आईची मात्र हसून पुरेवाट झाली असावी.

चित्रगुप्त 15/06/2014 - 09:18
सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे।
हे सांगितल्यावर तुम्हाला काय ते कळले होते का? की "असेल बुवा काहीतरी" म्हणून परतलात? ही गोष्ट साधारणतः१९७२ -७५ च्या सुमाराची असावी. त्याकाळी अशी काही वस्तु असते, हे मलाही ठाऊक नव्हते, त्यामुळे तुमच्या जागी जर मी असतो, तर "कोई बात नही, हात-मूंह तो पोछना है, उसमे लेडिज क्या और जेंट्स क्या, दे दो एक पैकेट" असे म्हणालो असतो.... :)

चित्रगुप्त 15/06/2014 - 09:25
ह्यात मौजमजा वा विरंगुळा काय आहे?
हो ना ! किती मेलं ते कावळ्यांच्या अंगचटीला जायचं ? अरे काही आहे की नाही?

नियमानुसार शिवायला हवा. पण शिवत नाही. कावळा कावळ्याला शिवायला कचरत असावा.

धन्या 15/06/2014 - 10:00
"दिसामाजी काहीतरी लिहित जावे" पठडीतील लेखन. मिपाच्या भाषेत बोलायचे तर जिलबी आहे ही. ती ही बेचव. स्त्रीयांची मासिकपाळी, त्या दिवसांदरम्यान शरीरात होणारे संप्रेरकांचे असंतुलन आणि त्या अनुषंगान होणारा त्रास, मासिक पाळीचा प्रजननाशी असलेला संबंध असं काही उद्बोधक वाचायला मिळेल असं समजून धागा उघडला होता. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक 16/06/2014 - 00:38
उद्बोधक
असावा असे इतरांच्या प्रतिक्रियांतून जाणवते. ती बेचव जिलबी आहे अशी मतांची मळमळ माझ्या अन्य लिखाणातील मतांमुळे अनेकदा असल्याचे जाणवते. असो. हे असे चालायचेच.

In reply to by शशिकांत ओक

धन्या 16/06/2014 - 09:44
ती बेचव जिलबी आहे अशी मतांची मळमळ माझ्या अन्य लिखाणातील मतांमुळे अनेकदा असल्याचे जाणवते. असो. हे असे चालायचेच.
तसे तर तसे. :) मात्र तुमचं हे लेखन तुम्हास विनोदी अंगाने उद्बोधक वाटते हे आम्हास विनोदी वाटते. ;)

In reply to by दिपक.कुवेत

हुप्प्या 15/06/2014 - 12:06
लहान मुले वगैरे लोकांना ताकास तूर लागू नये म्हणून ह्या निसर्गधर्माकरता एक साधासोपा वाटणारा परवलीचा शब्द (कोडवर्ड) बनवला आहे. पण त्याचा अर्थशः संदर्भ घेतल्यामुळे होणारी फसगत, गंमत हा ह्या विषयाचा मुख्य मुद्दा असावा असे वाटते. मलाही असा अनुभव आला आहे. कावळा शिवणे ह्याचा खर्‍याखुर्‍या कावळ्याशी संबंध आहे असे मलाही लहानपणी वाटायचे आणि तसा लावला तर सगळे हसतात म्हणून मला खूप रागही यायचा. हे लोक माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असे सारखे वाटायचे आणि ते खरेही होते. पण पावित्र्याच्या परंपरागत कल्पनांमुळे नैसर्गिक पण ओंगळ वाटणार्‍या घटनांना निरुपद्रवी नाव द्यायची पद्धत काही वेळा भलताच अनर्थ करतात हे इथेही दिसून येते.

In reply to by हुप्प्या

असंका 15/06/2014 - 13:40
"गोट्या" ची सिरीयल यायची TV वर. त्यात एकदा दाखवले होते. वैनीला कावळा शिवलेला असताना गोट्याचे दादा तिला मदत करतात कसलीतरी(वैनी म्हणजे त्यांची बायको)- तिला शिवतात, मग त्यांची मावशी भडकते आणि गोट्या, सुमा, दादा या सगळ्यांना आंघोळ करायला लावते- स्वतःच आंघोळ घालते. काही म्हणता काही कळलं नाही ते बघताना. कावळा हा नक्की गोमाशीपेक्षाही दूषित प्राणी असावा इतकंच तेव्हा लक्षात आलं होतं.

आशु जोग 15/06/2014 - 16:51
ओकावंसं वाटणारा धागा टाकला काकांनी

चित्रगुप्त 15/06/2014 - 18:57
कलेला, साहित्याला कोणत्याही विषयाचे वावडे नसते, नसावे. स्वतःचा बावळटपणा वा अज्ञान आणि त्यातून उद्भवणारे गंमतीदार प्रसंग, हा विषय चिं.वि. जोशी, पुल, सर्वांनीच हाताळला आहे. ओकांनी त्यात आणखी एक भर टाकलेली आहे. त्यात मळमळण्यासारखे काही वाटले नाही.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 16/06/2014 - 09:51
साहित्य म्हणायचे का हा खरा प्रश्न आहे
साह + इति = साहित्य, म्हणजे 'जे (वाचकांना, श्रोत्यांना) सहन करावे लागते ते साहित्य' असे खुद्द मम्मटानेच सांगितले असले, तर मग आपण काय बोलणार ? (आता मम्मटाने मुळात तसे सांगितले आहे का, यावर संशोधन चालू आहे).

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काय लिहीले आहे यापेक्षा कुणी लिहीले आहे हे कित्येकदा पाहीले जाते.
'चाळ - एक चिंतन' मध्ये पुलंनी लिहिलेलं आहे 'चाळीला कचऱ्याचं वावडं नव्हतं. पण कुठच्या प्रकारचा कचरा कुठच्या घरांतून यावा याबाबत मात्र चाळीची ठाम मतं होती.' इथे अर्थातच लेखनाला कचरा म्हणण्याचा उद्देश नाही हे मला दुर्दैवाने लिहावं लागतं आहे. असो. वरचा लेख हा छोटेखानी चुटकुला, गमतीदार किस्सा म्हणून वाचनीय आहे. मात्र शशिकांत ओक या आयडीकडून तो आल्यामुळे काही प्रतिकूल प्रतिक्रिया आलेल्या असाव्यात.

शशिकांत ओक 16/06/2014 - 00:29
मित्रांनो, जसे कावळ्यांना काही पिंड वर्ज करावेसे वाटतात. तसे काहींना या धाग्याच्या पिंडाला न शिवताच दुरून अवलोकन करावेसे वाटले तर काही वावगे वाटणार नाही...

नीना कुलकर्णी सीमा देशमुख ह्यांची बाजूला बसलेली बाई ह्या लघु कथेत हाच विषय मांडला आहे , वहीनि व लहान दीर क्लीप एक तास सात मिनिट ह्यापासून पहावी.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद लिंक बद्दल थ्यांक्स रे ! मस्त चित्रपट दिसतो, मी थेट शेवटचा भाग पाहिला. विषय आवडला. स्वतंत्र धागा काढ़ावा असा लघुकथेचा विषय. Thanks again ! दिलीप बिरुटे

धन्या 16/06/2014 - 10:08
आता स्त्रीयांना "कावळा शिवला" तरी त्यांना "बाहेर" बसावे लागत नाही. किंबहूना तसे काही कळतही नाही. माझ्या लहानपणी आईला कावळा शिवला की बाहेर बसावे लागायचे. मग घरची सारी कामे आम्हा भावंडांना उरकावी लागायची. जेवण बाबा बनवायचे, मात्र नदीवरुन दोन किमी पायपीट करुन हंडे आणि कळश्या भरुन पाणी आणण्याचे काम मात्र आम्हाला करावे लागायचे. बाबांना ऑफीसला जायचे असल्यामुळे त्यांच्याकडे पाणी आणण्याईतपत वेळ नसायचा. आईचा बाहेर बसायचा कोपरा ठरलेला असायचा. त्या न कळत्या वयात आईने तिचा कोपरा सोडला की मी तिच्यावर घरात का आली म्हणून खेकसायचो. अक्कल नव्हती तेव्हा, दुसरं काय. हा कावळा शिवण्याचा नेमका काय प्रकार आहे हे अगदी बारावीला जीवशास्त्रात प्रजनन संस्थेचा अभ्यास करेपर्यंत कळला नव्हता. आता स्त्रीया "बाहेर बसत" नाहीत त्यामुळे आईला (किंवा घरातील ईतर स्त्रीयांना) कावळा शिवला आहे हेच लहान मुलांना कळत नाही. चांगलं आहे ते. आज शहारातील तथाकथित आक्रमक स्त्रीमुक्तीवादी पाहिले की वाईट वाटतं. स्त्रीयांची दु:खं काय असतात हे पाहण्यासाठी त्यांनी खेडयांमध्ये जावे. आजही आया बहिणींना बर्‍याच ठीकाणी उघडयावर शौचाला बसावे लागते. मुलगा व्हावा म्हणून एका पाठोपाठ चार पाच मुली होईपर्यंत तिला बाळंतपणाला सामोरं जावं लागतं. या चार पाच खेपेत मुलगा झाला तर ठीक नाहीतर नाईलाज म्हणून तिच्या रुपातला मुलांचा कारखाना थांबवला जातो. आजही रोजंदारीच्या कामावर स्त्री पुरुष समान मेहनताना नाही. असो. मासिक पाळी या विषयावर जनजागृती व्हावी म्हणून मेन्स्ट्रुपीडीया नावाचा अतिशय सुंदर उपक्रम काही तरुण मंडळींनी सुरु केला आहे. सध्यातरी हा उपक्रम इंग्रजीत आहे.

यशोधरा 16/06/2014 - 10:54
ह्या धाग्याला, विषयाला मौजमजेचा धागा बनवलेला पाहूनच खरे सांगायचे तर वाईट वाटले. ओककाकांनी काढलेला धागा म्हणून प्रतिकूल प्रतिक्रिया असाही एक मतप्रवाह वाचला. तर ओककाका, तुम्हीच काय कोणीही धागा काढला असता तरी मला असेच वाटले असते हे नमूद करते. एका सार्वजनिक फोरमवर पाळायला हवा तितका साधा बेसिक शिष्टाचार हा धागा काढताना, त्याचा विषय निवडून ह्या ह्या करताना पाळला गेला नाही, ह्याबद्दल खरेच वाईट वाटते. मला तरी हे सारे वाचताना - काही कॉमेटस वाचताना संकोचल्यासारखे झाले, त्याबद्दल वाचू नका, धागा उघडू नका, मागासलेली, बुसरट विचारांची अशी लेबले लागतील हेही ठाऊक आहे, काही जणांना अजूनही कॉमेट्स टाकायला उत येईल हेही ठाऊक आहे, तरीही ह्या धाग्याबद्दल मी नाराजी आणि निषेध व्यक्त करत आहे. असो.

In reply to by यशोधरा

धन्या 16/06/2014 - 11:35
मासिक पाळीसारख्या विषयावर इतके उथळ लिहून वरुन त्याची "विनोदी अंगाने उद्बोधक" लेखन अशी भलामण करुन, विरोधी प्रतिक्रियांना "पूर्वग्रहदुषित मते" म्हणणे असंवेदनशील असल्यासारखे आहे.

In reply to by धन्या

सूड 16/06/2014 - 12:10
>>मासिक पाळीसारख्या विषयावर इतके उथळ लिहून वरुन त्याची "विनोदी अंगाने उद्बोधक" लेखन अशी भलामण करुन, विरोधी प्रतिक्रियांना "पूर्वग्रहदुषित मते" म्हणणे असंवेदनशील असल्यासारखे आहे. असेच म्हणतो.

In reply to by यशोधरा

अहो तै, चेष्टा मासिक पाळीची केलेली नाहीये. चेष्टा केलेली आहे ती पुरुषांच्या यडपटपणाची! बायकांच्या बाबतीत पुरुषांना काही ओ की ठो कळत नाही हा जुन्या काळपासून विनोदाचा विषय आहे. सॅनिटरी नॅपकिन्स हे केवळ निमित्त आहे. आपल्याला मागवायचं त्याऐवजी भलतंच काहीतरी एंबारॅसिंग मागवलं म्हणून ओशाळवाणं होणं हे या लेखात अधोरेखित केलेलं आहे. दुसऱ्या बाजूनेही विनोद होतात, आणि ते मिपावर सांगितलेदेखील गेलेले आहेत. उदाहरणार्थ एका मुलीने अर्थ न कळता 'माझ्या ** कपाळात गेल्या' असं म्हणणं हे विनोदी आहे. आता ** हा पुरुषाचा नाजूक अवयव असतो वगैरे भलतीसलती ऑब्जेक्शनं घेऊन या विनोदातली मजा घालवायची का? एवढ्या साध्या, पुरुषांच्या चक्रमपणावरच्या विनोदावरून काय भावना दुखावून घेता?

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 16/06/2014 - 11:55
दादा, तुमच्याइतकं नसलं तरी थोडं - फार नाही - मला कळतं असं मला वाटतं. मासिक पाळीची चेष्टा केलेली नाहीये हे समजलं आहे, तशी केली असती तर मी इतक्या सौम्य शब्दांत प्रतिसाद लिहिले असते असं वाटत का? जरी मासिक पाळीची चेष्टा केलेली नसली तरी तुमच्यासारख्या मान्यवरानी आणि इतरांनीही आपल्या मुली, बाळी, सुना, आया, पतनी ह्यांच्यासमोर कोणी तिर्‍हाईत वा अगदी ओळखीचेही ह्या आणि अशा प्रकरच्या "मज्जेशीर" गोष्टी दिवाणखान्यात चघळताहेत असं इमॅजिन करुन पहा. अर्थात सगळे मिळून अशा मौखिक साहित्याचा आस्वाद घेणार्‍यांपैकी असाल तर मान्य आहे माझा अडाणीपणा. अवांतर - कोणीही हा तुम्ही लिहिलेला प्रतिसद लिहिला असता तरी हेच उत्तर दिलं असतं बरं का, नाहीतर म्हणाल, मलाच असा प्रतिसाद का दिलात.

In reply to by यशोधरा

मला मुली-बाळी-सुना वगैरे नाहीत अजून तरी. :) पण हा किस्सा आया-पत्नी-मैत्रिणींसमोर सांगण्यात काय एवढं वैट्ट आहे? मित्रमैत्रिणींमध्ये सहज मोकळेपणाने गप्पा होऊ शकतात. अनेकांमध्ये होतात. आम्हा मित्रमंडळीत, बायकांसमोर, मैत्रिणींसमोर, आयांसमोर वात्रट बोलणी झालेली आहेत. (वानगीदाखल काही किस्से सांगण्याचा मोह होत होता, पण म्हटलं राहूद्यात) 'इश्श, मिक्स्ड कंपनीमध्ये नॉनव्हेज जोक सांगायचे नै बै' वाला जमाना फार पूर्वी गेला हो. अवांतर - एके काळी मिपावर वातावरण टोकाचं पुरुषी होतं. आता लंबक दुसऱ्या टोकाला पोचला आहे असं वाटतं. सुवर्णमध्य साधला गेलेला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 16/06/2014 - 12:28
मला मुली-बाळी-सुना वगैरे नाहीत अजून तरी. >> काही हरकत नाही. घरामध्ये कोणी स्त्रिया असतील तर त्यांना वाचून दाखवा. :) वात्रट जोक्स वगैरेचं वावडं मलाही नाही घासकडवी, पण त्यातही सार्वजनिक फोरमवर एक लिमिट पाळावी, एक बेसिक सभ्यता पाळावी असं माझं मत आहे, सगळ्यांचं असावं असा आग्रह नाही. जसा तुम्हां लोकांना ह्या किश्श्याला ह्या ह्या करण्याचा हक्क आहे, तसा मला माझा मत मांडण्याचा आहेच की :) त्यावर टीका करु नका असही मी म्हणत नाहीये. ऑलरेडी टिंगलीची सुरुवात झालीच आहे की. नाही का? असो.

In reply to by यशोधरा

घरामध्ये कोणी स्त्रिया असतील तर त्यांना वाचून दाखवा.
अहो त्याची काही गरज नाही. यापेक्षा वात्रट ज्योक्स समक्ष झालेले आहेत, दिवाणखान्यात. त्याला तुम्ही चघळणं म्हणा, मी मोकळेपणा म्हणतो. आणि स्त्रिया म्हणजे कोणीतरी नाजूक-साजूक, त्यांना असलं काहीतरी ऐकवलं तर त्यांच्या कोमल मनावर आघात होतात वगैरे जनरलायझेशन मला मान्य नाही. गौरी देशपांडेंच्या 'आहे हे असं आहे' या कथासंग्रहात निवेदिका एका गड्याचं वर्णन करते 'तो भलताच सभ्य वगैरे. म्हणजे मिक्स्ड कंपनीत नॉनव्हेज ज्योक सांगायला बुजणारा...' शब्द वेगळे असतील कदाचित पण साधारण वर्णन असंच आहे. आणि ही कथा लिहिली होती ७० च्या दशकात. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्त्रियांचे दृष्टिकोन अजून विस्तारलेले आहेत. सार्वजनिक फोरमवर मर्यादा पाळणं वगैरे ठीकच, पण अतिरेकी मर्यादा जाचक होतात. समाजात अंग झाकावं हे म्हणणं ठीक, पण बुरखा घ्यायची अपेक्षा बंधनकारक होते.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 16/06/2014 - 12:54
आणि ही कथा लिहिली होती ७० च्या दशकात. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्त्रियांचे दृष्टिकोन अजून विस्तारलेले आहेत.
नक्की का? नै म्हणजे काही प्रतिसाद वाचून वाटत नै म्हणून आपलं विचारलं हो.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 16/06/2014 - 12:57
अतिरेक, बुरखा फार मोठे शब्द झाले. तसं काही इथे मी म्हटलंय असं मला वाटत नाही. तुम्हांला तुमचं म्हणणं लावूनच धरायचं असेल तर जरुर धरा, ह्या धाग्याबद्दल माझं जे मत आहे ते मात्र कायम आहे.

In reply to by यशोधरा

अनुप ढेरे 16/06/2014 - 13:49
पन्नाससाठवर्षांपूर्वी पुरुष लोक बैठकीच्या खोलीत असतील तर बायका त्या खोलीत येत नसत. किंवा नवर्‍याच नाव देखील घेत नसत. आजकाल स्त्री-पुरुष एकत्र बसतात, बोलतात. बायको नवर्‍याला नावानी हाक मारते वगैरे वगैरे. हे जसं काळानुरुप बदलल आहे तसचं स्त्रीया ग्रूपमध्ये असताना बोलण्याचे विषय किंवा अमुक गोष्ट बायका असताना बोलायची नाही हे नियम सैल करावेत असं म्हणायच आहे घासकडवींना

In reply to by टवाळ कार्टा

यशोधरा 16/06/2014 - 19:12
टवाळभाऊ, तुम्हांला प्रॉमिस केल्याप्रमाणे लिहिते. काळाबरोबर बदलणे म्हणजे सतत इव्हाल्व व्हायचा प्रयत्न करणे. कणखर बनणे. शारीरीक दृष्ट्याही आणि मुख्य म्हणजे मानसिक दृष्ट्याही. जगासोबत चालताना दमछाक न होण्यासाठी ते आवश्यक आहे, तसंच जगासोबत, क्वचित प्रसंगी प्रवाहाविरुद्ध उभं राहण्यासाठीही ते आवश्यक. खुद को कर बुलंद इतना.. ह्या वाक्यावर माझा नितांत विश्वास आहे. उदाहरणार्थ, बदलता काळ आम्हांला शिकण्याच्या, व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी देत असेल त्या त्या स्वीकारायला हव्यात, त्यासाठी कष्ट करुन आम्हांला स्वतःला सिद्ध करायला हवे, तसे सिद्ध करताना क्वचित प्रसंगी काहींजणाकडून वाट्याला येणारे अभिरुचीहीन, खालच्या दर्जाचे बोलणे, वागणे परतवून लावायची धमकही अंगी बाणवायला हवी. त्यासाठी आत्मविश्वास बाणवायला हवा, स्वतःवरचा विश्वास ढळू देता उपयोगाचा नाही. मग काही अवघड नाही, नसते. हे सारे असे उघड्या डोळ्यांनी पाहताना आणि डोळसपणे जगताना त्यातून हेही शिकायचे की हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते. इतकं वीक बनायचं नाही. आपला आनंद इतरांत वाटायचा, एखादं काही चूक असेल तर केवळ हुल्लडबाजीला घाबरुन चूकीला चूक म्हणायला घाबरायचं नाही. आपल्या मर्यादा ज्या आपण आखल्या असतील त्यांवर इतरांना पाय टाकायला, त्या पायदळी तुडवायला द्यायचं नाही, आणि कोणी तुडवू पाहत असेल तर ते घाबरुन बघत बसायचं नाही, सहन करायचं नाही. एकला चालो रे.. असं असलं तरी विरोध करायचा. इतरांच स्वातंत्र्य मान्य करायचं आणि आपलंही त्याच प्राणपणाने जपायचं. सगळ्यात महत्वाचं, चार लोक एकत्र येऊदादादागिरी करत चुकीचंच बरोबर म्हणत असले तर केवभागर्दीचा भाग बनून सुरक्षित रहायला मिळतं म्हणून ते मान्य करायचं नाही वा त्यात आपलाही सूर मिसळायचा नाही. चार लोक उद्या जमून खून करतील. माझ्या घरुन मला काळासोबत असंच जायला शिकवलं आहे. कळप बनून जायला नव्हे. :) असो. बाकी चालूदेत. आणि अनूप, माझ्या अतिशय जवळच्या मित्र परिवारात/ कुटुंबात आम्हीही सगळ्या विषयांवर बोलतो, त्याचं मला वावडं नाहीये, पण जवळच्या मित्रपरिवारात हे महत्वाचं. असो.

In reply to by यशोधरा

धन्या 16/06/2014 - 19:51
हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते.
आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते. त्यांच्या दृष्टीने अहंकारी मनाला जे सत्य वाटते तेच वास्तव असते. अशांना कुणी वास्तवाची जाणिव करुन देण्याचा प्रयत्न केला तर तो पालथ्या घडयावर पाणी ओतण्यासारखे असते. जरा बारकाईने निरिक्षण केले तर आपल्या आजूबाजूलाही असे लोक दिसतात. प्रतिसाद आवडला. पटला.

In reply to by धन्या

आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते.
आपला अहंकार बुडबुडा आहे की टणटणीत खच्च भरलेला स्टील स्टॉन्ग गोळा आहे हे कसे ओळखावे ? ह्याची काही टेस्ट आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

आदूबाळ 16/06/2014 - 22:04
असते ना. आपल्याला आपल्याबद्दल जे वाटतं तेच लोक आपल्या अनुपस्थितीतही बोलले तर स्टील गोळा. नाहीतर...

In reply to by यशोधरा

अनुप ढेरे 16/06/2014 - 22:33
एखाद्या गोष्टीबद्दल विनोद करणं वा मोकळेपणानं चर्चा करण यातून त्या गोष्टीबद्दलचा टॅबू कमी होतो. विशेषतः जेव्हा अशी गोष्ट नैसर्गिक असते तेव्हा. सो मला आक्षेपार्ह नाही वाटलं. जेव्ह्ढ्या जास्तं गोष्टी, संवाद असो की अजून काही, लिंगनिरपेक्ष करता येतील तेव्ह्ढं चांगलं असं मला वाटत. तुमची व्याख्याही पटली थोडी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यशोधरा 16/06/2014 - 17:55
अरेच्या, एकाला विचारले तर दुसरा उत्तर देतोय, हा काय मजेशीर प्रकार? :) मी अनूपना विचारले, त्यापुढे तो विषय संपलाही होता. त्यात तुमचा उल्लेखही नाहीये. थोडा वेळ थांबलात तर टवाळभाऊंना प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल. हे जुन्याच पोस्टींवर कशाला खोदकाम करायचे ते? :)

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 16/06/2014 - 18:04
प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल
इथे घाउक कौतिक करुन मिळेल अशीसुध्धा पाटी लावावी काय??? :)

In reply to by यशोधरा

अरेच्या !! ज्याला प्रश्ण विचारलाय त्यानेच उत्तर द्यावे असा धोरणीय बदल झाला काय ?? जल्ला मना कोन काय सांगत नाय हल्ली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

टवाळ कार्टा 16/06/2014 - 19:30
इथे नाने, माकु आणि बरेच लोक नको इतका चावुन चोथा करतात...ते अजुन आहेत की...चायला आम्हीच कोणतं घोडं मारलय :)

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 16/06/2014 - 12:07
अहो तुम्हांला इतकंही कळत कसं नाही? हे विषय का गंमतीचे असतात? किमान ४ चमचे एरंडेल मारल्याशिवाय अशा विषयांवर एक तर चर्चाच संभवत नाही. त्यातून पुरुषांनी अशा बायकांच्या रिझर्व्ह विषयांवर, तेही मजेमजेत चर्चा करणे म्हणजे पंचमहापातकांच्या बरोबरीचे महापापच म्हटले पाहिजे. इतकं असूनच्या असून आणि वर म्हणता 'भावना का दुखावून घेता'? हैट आहे.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 16/06/2014 - 16:54
हॅ हॅ हॅ .. सर्वसाधारण अर्थ ठाऊक आहे हो.. परंतु 'चहा' 'टळ' या शब्दाची व्युत्पत्ती , आणि अर्थाशी संबंध लागत नाही म्हणून प्रश्न .. धन्स, त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्स..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्त 16/06/2014 - 23:55
मम्मट आणि अभिनवगुप्त या दोघांनीही चहाटळ या शब्दाची उपपत्ती दिलेली आहे: मरहट्ट देशातील पुण्यपत्तनस्थ नगरीतील सत्व-शिव या पेठिकेतील अभिजन हे त्यांचेकडे कुणी अतिथि आलेला असता, चहाटळ चहाटळ असे म्हणतात, आणि आतल्या कक्षात जातात. याचा अभिप्राय असा, की आम्ही चहा नामक कषायपेय प्राशन करण्यास आत जात आहोत, तस्मात तुम्ही येथून सत्वर गमन करावे.

In reply to by यशोधरा

यशोधराशी सहमत आहे. विषय असा आहे की संयमीत प्रतिसाद असतील तर तो 'मौज-मजा' कडे झुकावा पण ताळतंत्र सोडल्यास, जसे कांही जणांनी सोडले आहे, धागा बिभत्सतेकडे झुकू शकतो. कांही अंशी तो तसा झाला आहे. दुर्दैवाने दोन्ही कडून प्रतिवाद करता येऊ शकत असल्याने विरोधाच्या मूळ हेतूचे गांभिर्य राहणार नाही आणि उगाच मनस्ताप मात्र वाट्याला येतो. आता समाज जास्त पुढारला आहे, ओळखिच्या मिश्र गर्दीत कांही प्रमाणात विनोद कथनात ढिलाई आली आहे. तरीपण अनोळखी मिश्र गर्दीत अजूनही आपण शिष्टाचाराच्या मर्यादा पाळतो. मला वाटतं, यशोधराला हेच म्हणायचे आहे की संस्थळावर जरी आपण एकमेकांना नांवाने ओळखत असू तरी तेवढी मोकळीक घेऊ नये जेणे करून कांही सद्स्यांना अवघडल्यासारखे वाटू शकेल. प्रत्यक्ष भेटीत आपल्या मैत्रीच्या घनिष्टतेला अनुसरून आपण शिष्टाचारांचे पालन करावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो पण संस्थळावरील प्रत्येकाशी आपली मैत्री तितकी घनिष्ट नसल्याने सर्वांना रुचेल असेच वर्तन असावे. माझ्या मतांशी सर्वच जणं सहमत असतीलच असे नाही. संस्थळावरील मागिल सर्व अनुभव विचारात घेता 'असहमत' सदस्यच जास्त असण्याची शक्यता आहे. पण मत मांडावेसे वाटले ते मांडले आहे.

सरदारजीनं `मैं भी सिंगल हूं और ये ही अंडरवियर यूज करता हूं. वॉशिंग का खर्चा बचता है. बिवी आनेके बाद रेग्युलर अंडरवियर खरीदूंगा' नाही म्हटलं नशिब!

In reply to by संजय क्षीरसागर

निव्वळ मुक्तपीठीय पोस्ट ! मागल्या काळात बायकांना 'बाजुला बसणे' ... मग तो ठरलेला एक कोपरा .. शॉर्ट टाईम अस्पृशता ... असलं काय काय सहन करावं लागलय , अन त्यांनी कसं सहन केलय देव जाणे . आजच्या काळात कल्पनाही करवत नाही ... बाकी फॉरेन मधे "कावळा शिवला" की बायकांना अशाच काही प्रथा पाळाव्या लागायच्या का असे एक कुतुहल आहे

पूर्वी नाटकांच्या दौर्‍यात बाजारहाटाची कामे मॅनेजर करीत असे. तेंव्हा एके सकाळी मॅनेजर बाजारहाटाला निघाला असता नाटकाच्या नायिकेने त्याला एक पाकीट नॅपकीन आणायला सांगितले. शेजारी उभ्या असलेल्या नायकाला हे जरा कमीपणाचे वाटले. मी नायक आहे, माझ्या जीवावर आज नाटक गल्ला कमविते आहे आणि नॅपकीन नायिकेला? हे त्याला रुचले नाही त्यामुळे त्याने मॅनेजरला सांगितले, 'एक पाकीट माझ्यासाठीही घेऊन या.' सॅनिटरी नॅपकीनचा वापर नव्याने सुरु झाला होता. त्यामुळे सर्वांना त्या बद्दल कल्पना नव्हती. त्या वस्तुच्या अज्ञानातूनच नायकाने तशी मागणी केली होती. मॅनेजरने त्याला कोपर्‍यात घेऊन समजावून सांगितले तेंव्हा तो ओशाळला. नायिका मात्र जाम हसत सुटली.

चौकटराजा 15/06/2014 - 08:14
माझी पत्नी माझ्या सासर्‍यांची एक एक हकिकत सांगत असते.. ते लहान असताना इतर सर्वांप्रमाणेच त्यांच्या आईने त्याना "मला शिवू नको, मला कावळा शिवलाय" असे " त्या" दिवसात बजावले होते. काही दिवसानी ते रस्त्याने जात असताना एका कावळ्याच्या पंखाचा पुसटता स्पर्थ त्यांच्या डोक्याला झाला. घरी गेल्यावर काही निमिताने त्यांच्या आईचा स्पर्श त्याना झाल्यावर " आई,,, अगं बाजूला हो पाहू .....मला कावळा शिवला आहे !" असे ते जोरात ओरडले. आईची मात्र हसून पुरेवाट झाली असावी.

चित्रगुप्त 15/06/2014 - 09:18
सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे।
हे सांगितल्यावर तुम्हाला काय ते कळले होते का? की "असेल बुवा काहीतरी" म्हणून परतलात? ही गोष्ट साधारणतः१९७२ -७५ च्या सुमाराची असावी. त्याकाळी अशी काही वस्तु असते, हे मलाही ठाऊक नव्हते, त्यामुळे तुमच्या जागी जर मी असतो, तर "कोई बात नही, हात-मूंह तो पोछना है, उसमे लेडिज क्या और जेंट्स क्या, दे दो एक पैकेट" असे म्हणालो असतो.... :)

चित्रगुप्त 15/06/2014 - 09:25
ह्यात मौजमजा वा विरंगुळा काय आहे?
हो ना ! किती मेलं ते कावळ्यांच्या अंगचटीला जायचं ? अरे काही आहे की नाही?

नियमानुसार शिवायला हवा. पण शिवत नाही. कावळा कावळ्याला शिवायला कचरत असावा.

धन्या 15/06/2014 - 10:00
"दिसामाजी काहीतरी लिहित जावे" पठडीतील लेखन. मिपाच्या भाषेत बोलायचे तर जिलबी आहे ही. ती ही बेचव. स्त्रीयांची मासिकपाळी, त्या दिवसांदरम्यान शरीरात होणारे संप्रेरकांचे असंतुलन आणि त्या अनुषंगान होणारा त्रास, मासिक पाळीचा प्रजननाशी असलेला संबंध असं काही उद्बोधक वाचायला मिळेल असं समजून धागा उघडला होता. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक 16/06/2014 - 00:38
उद्बोधक
असावा असे इतरांच्या प्रतिक्रियांतून जाणवते. ती बेचव जिलबी आहे अशी मतांची मळमळ माझ्या अन्य लिखाणातील मतांमुळे अनेकदा असल्याचे जाणवते. असो. हे असे चालायचेच.

In reply to by शशिकांत ओक

धन्या 16/06/2014 - 09:44
ती बेचव जिलबी आहे अशी मतांची मळमळ माझ्या अन्य लिखाणातील मतांमुळे अनेकदा असल्याचे जाणवते. असो. हे असे चालायचेच.
तसे तर तसे. :) मात्र तुमचं हे लेखन तुम्हास विनोदी अंगाने उद्बोधक वाटते हे आम्हास विनोदी वाटते. ;)

In reply to by दिपक.कुवेत

हुप्प्या 15/06/2014 - 12:06
लहान मुले वगैरे लोकांना ताकास तूर लागू नये म्हणून ह्या निसर्गधर्माकरता एक साधासोपा वाटणारा परवलीचा शब्द (कोडवर्ड) बनवला आहे. पण त्याचा अर्थशः संदर्भ घेतल्यामुळे होणारी फसगत, गंमत हा ह्या विषयाचा मुख्य मुद्दा असावा असे वाटते. मलाही असा अनुभव आला आहे. कावळा शिवणे ह्याचा खर्‍याखुर्‍या कावळ्याशी संबंध आहे असे मलाही लहानपणी वाटायचे आणि तसा लावला तर सगळे हसतात म्हणून मला खूप रागही यायचा. हे लोक माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असे सारखे वाटायचे आणि ते खरेही होते. पण पावित्र्याच्या परंपरागत कल्पनांमुळे नैसर्गिक पण ओंगळ वाटणार्‍या घटनांना निरुपद्रवी नाव द्यायची पद्धत काही वेळा भलताच अनर्थ करतात हे इथेही दिसून येते.

In reply to by हुप्प्या

असंका 15/06/2014 - 13:40
"गोट्या" ची सिरीयल यायची TV वर. त्यात एकदा दाखवले होते. वैनीला कावळा शिवलेला असताना गोट्याचे दादा तिला मदत करतात कसलीतरी(वैनी म्हणजे त्यांची बायको)- तिला शिवतात, मग त्यांची मावशी भडकते आणि गोट्या, सुमा, दादा या सगळ्यांना आंघोळ करायला लावते- स्वतःच आंघोळ घालते. काही म्हणता काही कळलं नाही ते बघताना. कावळा हा नक्की गोमाशीपेक्षाही दूषित प्राणी असावा इतकंच तेव्हा लक्षात आलं होतं.

आशु जोग 15/06/2014 - 16:51
ओकावंसं वाटणारा धागा टाकला काकांनी

चित्रगुप्त 15/06/2014 - 18:57
कलेला, साहित्याला कोणत्याही विषयाचे वावडे नसते, नसावे. स्वतःचा बावळटपणा वा अज्ञान आणि त्यातून उद्भवणारे गंमतीदार प्रसंग, हा विषय चिं.वि. जोशी, पुल, सर्वांनीच हाताळला आहे. ओकांनी त्यात आणखी एक भर टाकलेली आहे. त्यात मळमळण्यासारखे काही वाटले नाही.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 16/06/2014 - 09:51
साहित्य म्हणायचे का हा खरा प्रश्न आहे
साह + इति = साहित्य, म्हणजे 'जे (वाचकांना, श्रोत्यांना) सहन करावे लागते ते साहित्य' असे खुद्द मम्मटानेच सांगितले असले, तर मग आपण काय बोलणार ? (आता मम्मटाने मुळात तसे सांगितले आहे का, यावर संशोधन चालू आहे).

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काय लिहीले आहे यापेक्षा कुणी लिहीले आहे हे कित्येकदा पाहीले जाते.
'चाळ - एक चिंतन' मध्ये पुलंनी लिहिलेलं आहे 'चाळीला कचऱ्याचं वावडं नव्हतं. पण कुठच्या प्रकारचा कचरा कुठच्या घरांतून यावा याबाबत मात्र चाळीची ठाम मतं होती.' इथे अर्थातच लेखनाला कचरा म्हणण्याचा उद्देश नाही हे मला दुर्दैवाने लिहावं लागतं आहे. असो. वरचा लेख हा छोटेखानी चुटकुला, गमतीदार किस्सा म्हणून वाचनीय आहे. मात्र शशिकांत ओक या आयडीकडून तो आल्यामुळे काही प्रतिकूल प्रतिक्रिया आलेल्या असाव्यात.

शशिकांत ओक 16/06/2014 - 00:29
मित्रांनो, जसे कावळ्यांना काही पिंड वर्ज करावेसे वाटतात. तसे काहींना या धाग्याच्या पिंडाला न शिवताच दुरून अवलोकन करावेसे वाटले तर काही वावगे वाटणार नाही...

नीना कुलकर्णी सीमा देशमुख ह्यांची बाजूला बसलेली बाई ह्या लघु कथेत हाच विषय मांडला आहे , वहीनि व लहान दीर क्लीप एक तास सात मिनिट ह्यापासून पहावी.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद लिंक बद्दल थ्यांक्स रे ! मस्त चित्रपट दिसतो, मी थेट शेवटचा भाग पाहिला. विषय आवडला. स्वतंत्र धागा काढ़ावा असा लघुकथेचा विषय. Thanks again ! दिलीप बिरुटे

धन्या 16/06/2014 - 10:08
आता स्त्रीयांना "कावळा शिवला" तरी त्यांना "बाहेर" बसावे लागत नाही. किंबहूना तसे काही कळतही नाही. माझ्या लहानपणी आईला कावळा शिवला की बाहेर बसावे लागायचे. मग घरची सारी कामे आम्हा भावंडांना उरकावी लागायची. जेवण बाबा बनवायचे, मात्र नदीवरुन दोन किमी पायपीट करुन हंडे आणि कळश्या भरुन पाणी आणण्याचे काम मात्र आम्हाला करावे लागायचे. बाबांना ऑफीसला जायचे असल्यामुळे त्यांच्याकडे पाणी आणण्याईतपत वेळ नसायचा. आईचा बाहेर बसायचा कोपरा ठरलेला असायचा. त्या न कळत्या वयात आईने तिचा कोपरा सोडला की मी तिच्यावर घरात का आली म्हणून खेकसायचो. अक्कल नव्हती तेव्हा, दुसरं काय. हा कावळा शिवण्याचा नेमका काय प्रकार आहे हे अगदी बारावीला जीवशास्त्रात प्रजनन संस्थेचा अभ्यास करेपर्यंत कळला नव्हता. आता स्त्रीया "बाहेर बसत" नाहीत त्यामुळे आईला (किंवा घरातील ईतर स्त्रीयांना) कावळा शिवला आहे हेच लहान मुलांना कळत नाही. चांगलं आहे ते. आज शहारातील तथाकथित आक्रमक स्त्रीमुक्तीवादी पाहिले की वाईट वाटतं. स्त्रीयांची दु:खं काय असतात हे पाहण्यासाठी त्यांनी खेडयांमध्ये जावे. आजही आया बहिणींना बर्‍याच ठीकाणी उघडयावर शौचाला बसावे लागते. मुलगा व्हावा म्हणून एका पाठोपाठ चार पाच मुली होईपर्यंत तिला बाळंतपणाला सामोरं जावं लागतं. या चार पाच खेपेत मुलगा झाला तर ठीक नाहीतर नाईलाज म्हणून तिच्या रुपातला मुलांचा कारखाना थांबवला जातो. आजही रोजंदारीच्या कामावर स्त्री पुरुष समान मेहनताना नाही. असो. मासिक पाळी या विषयावर जनजागृती व्हावी म्हणून मेन्स्ट्रुपीडीया नावाचा अतिशय सुंदर उपक्रम काही तरुण मंडळींनी सुरु केला आहे. सध्यातरी हा उपक्रम इंग्रजीत आहे.

यशोधरा 16/06/2014 - 10:54
ह्या धाग्याला, विषयाला मौजमजेचा धागा बनवलेला पाहूनच खरे सांगायचे तर वाईट वाटले. ओककाकांनी काढलेला धागा म्हणून प्रतिकूल प्रतिक्रिया असाही एक मतप्रवाह वाचला. तर ओककाका, तुम्हीच काय कोणीही धागा काढला असता तरी मला असेच वाटले असते हे नमूद करते. एका सार्वजनिक फोरमवर पाळायला हवा तितका साधा बेसिक शिष्टाचार हा धागा काढताना, त्याचा विषय निवडून ह्या ह्या करताना पाळला गेला नाही, ह्याबद्दल खरेच वाईट वाटते. मला तरी हे सारे वाचताना - काही कॉमेटस वाचताना संकोचल्यासारखे झाले, त्याबद्दल वाचू नका, धागा उघडू नका, मागासलेली, बुसरट विचारांची अशी लेबले लागतील हेही ठाऊक आहे, काही जणांना अजूनही कॉमेट्स टाकायला उत येईल हेही ठाऊक आहे, तरीही ह्या धाग्याबद्दल मी नाराजी आणि निषेध व्यक्त करत आहे. असो.

In reply to by यशोधरा

धन्या 16/06/2014 - 11:35
मासिक पाळीसारख्या विषयावर इतके उथळ लिहून वरुन त्याची "विनोदी अंगाने उद्बोधक" लेखन अशी भलामण करुन, विरोधी प्रतिक्रियांना "पूर्वग्रहदुषित मते" म्हणणे असंवेदनशील असल्यासारखे आहे.

In reply to by धन्या

सूड 16/06/2014 - 12:10
>>मासिक पाळीसारख्या विषयावर इतके उथळ लिहून वरुन त्याची "विनोदी अंगाने उद्बोधक" लेखन अशी भलामण करुन, विरोधी प्रतिक्रियांना "पूर्वग्रहदुषित मते" म्हणणे असंवेदनशील असल्यासारखे आहे. असेच म्हणतो.

In reply to by यशोधरा

अहो तै, चेष्टा मासिक पाळीची केलेली नाहीये. चेष्टा केलेली आहे ती पुरुषांच्या यडपटपणाची! बायकांच्या बाबतीत पुरुषांना काही ओ की ठो कळत नाही हा जुन्या काळपासून विनोदाचा विषय आहे. सॅनिटरी नॅपकिन्स हे केवळ निमित्त आहे. आपल्याला मागवायचं त्याऐवजी भलतंच काहीतरी एंबारॅसिंग मागवलं म्हणून ओशाळवाणं होणं हे या लेखात अधोरेखित केलेलं आहे. दुसऱ्या बाजूनेही विनोद होतात, आणि ते मिपावर सांगितलेदेखील गेलेले आहेत. उदाहरणार्थ एका मुलीने अर्थ न कळता 'माझ्या ** कपाळात गेल्या' असं म्हणणं हे विनोदी आहे. आता ** हा पुरुषाचा नाजूक अवयव असतो वगैरे भलतीसलती ऑब्जेक्शनं घेऊन या विनोदातली मजा घालवायची का? एवढ्या साध्या, पुरुषांच्या चक्रमपणावरच्या विनोदावरून काय भावना दुखावून घेता?

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 16/06/2014 - 11:55
दादा, तुमच्याइतकं नसलं तरी थोडं - फार नाही - मला कळतं असं मला वाटतं. मासिक पाळीची चेष्टा केलेली नाहीये हे समजलं आहे, तशी केली असती तर मी इतक्या सौम्य शब्दांत प्रतिसाद लिहिले असते असं वाटत का? जरी मासिक पाळीची चेष्टा केलेली नसली तरी तुमच्यासारख्या मान्यवरानी आणि इतरांनीही आपल्या मुली, बाळी, सुना, आया, पतनी ह्यांच्यासमोर कोणी तिर्‍हाईत वा अगदी ओळखीचेही ह्या आणि अशा प्रकरच्या "मज्जेशीर" गोष्टी दिवाणखान्यात चघळताहेत असं इमॅजिन करुन पहा. अर्थात सगळे मिळून अशा मौखिक साहित्याचा आस्वाद घेणार्‍यांपैकी असाल तर मान्य आहे माझा अडाणीपणा. अवांतर - कोणीही हा तुम्ही लिहिलेला प्रतिसद लिहिला असता तरी हेच उत्तर दिलं असतं बरं का, नाहीतर म्हणाल, मलाच असा प्रतिसाद का दिलात.

In reply to by यशोधरा

मला मुली-बाळी-सुना वगैरे नाहीत अजून तरी. :) पण हा किस्सा आया-पत्नी-मैत्रिणींसमोर सांगण्यात काय एवढं वैट्ट आहे? मित्रमैत्रिणींमध्ये सहज मोकळेपणाने गप्पा होऊ शकतात. अनेकांमध्ये होतात. आम्हा मित्रमंडळीत, बायकांसमोर, मैत्रिणींसमोर, आयांसमोर वात्रट बोलणी झालेली आहेत. (वानगीदाखल काही किस्से सांगण्याचा मोह होत होता, पण म्हटलं राहूद्यात) 'इश्श, मिक्स्ड कंपनीमध्ये नॉनव्हेज जोक सांगायचे नै बै' वाला जमाना फार पूर्वी गेला हो. अवांतर - एके काळी मिपावर वातावरण टोकाचं पुरुषी होतं. आता लंबक दुसऱ्या टोकाला पोचला आहे असं वाटतं. सुवर्णमध्य साधला गेलेला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 16/06/2014 - 12:28
मला मुली-बाळी-सुना वगैरे नाहीत अजून तरी. >> काही हरकत नाही. घरामध्ये कोणी स्त्रिया असतील तर त्यांना वाचून दाखवा. :) वात्रट जोक्स वगैरेचं वावडं मलाही नाही घासकडवी, पण त्यातही सार्वजनिक फोरमवर एक लिमिट पाळावी, एक बेसिक सभ्यता पाळावी असं माझं मत आहे, सगळ्यांचं असावं असा आग्रह नाही. जसा तुम्हां लोकांना ह्या किश्श्याला ह्या ह्या करण्याचा हक्क आहे, तसा मला माझा मत मांडण्याचा आहेच की :) त्यावर टीका करु नका असही मी म्हणत नाहीये. ऑलरेडी टिंगलीची सुरुवात झालीच आहे की. नाही का? असो.

In reply to by यशोधरा

घरामध्ये कोणी स्त्रिया असतील तर त्यांना वाचून दाखवा.
अहो त्याची काही गरज नाही. यापेक्षा वात्रट ज्योक्स समक्ष झालेले आहेत, दिवाणखान्यात. त्याला तुम्ही चघळणं म्हणा, मी मोकळेपणा म्हणतो. आणि स्त्रिया म्हणजे कोणीतरी नाजूक-साजूक, त्यांना असलं काहीतरी ऐकवलं तर त्यांच्या कोमल मनावर आघात होतात वगैरे जनरलायझेशन मला मान्य नाही. गौरी देशपांडेंच्या 'आहे हे असं आहे' या कथासंग्रहात निवेदिका एका गड्याचं वर्णन करते 'तो भलताच सभ्य वगैरे. म्हणजे मिक्स्ड कंपनीत नॉनव्हेज ज्योक सांगायला बुजणारा...' शब्द वेगळे असतील कदाचित पण साधारण वर्णन असंच आहे. आणि ही कथा लिहिली होती ७० च्या दशकात. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्त्रियांचे दृष्टिकोन अजून विस्तारलेले आहेत. सार्वजनिक फोरमवर मर्यादा पाळणं वगैरे ठीकच, पण अतिरेकी मर्यादा जाचक होतात. समाजात अंग झाकावं हे म्हणणं ठीक, पण बुरखा घ्यायची अपेक्षा बंधनकारक होते.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 16/06/2014 - 12:54
आणि ही कथा लिहिली होती ७० च्या दशकात. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्त्रियांचे दृष्टिकोन अजून विस्तारलेले आहेत.
नक्की का? नै म्हणजे काही प्रतिसाद वाचून वाटत नै म्हणून आपलं विचारलं हो.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 16/06/2014 - 12:57
अतिरेक, बुरखा फार मोठे शब्द झाले. तसं काही इथे मी म्हटलंय असं मला वाटत नाही. तुम्हांला तुमचं म्हणणं लावूनच धरायचं असेल तर जरुर धरा, ह्या धाग्याबद्दल माझं जे मत आहे ते मात्र कायम आहे.

In reply to by यशोधरा

अनुप ढेरे 16/06/2014 - 13:49
पन्नाससाठवर्षांपूर्वी पुरुष लोक बैठकीच्या खोलीत असतील तर बायका त्या खोलीत येत नसत. किंवा नवर्‍याच नाव देखील घेत नसत. आजकाल स्त्री-पुरुष एकत्र बसतात, बोलतात. बायको नवर्‍याला नावानी हाक मारते वगैरे वगैरे. हे जसं काळानुरुप बदलल आहे तसचं स्त्रीया ग्रूपमध्ये असताना बोलण्याचे विषय किंवा अमुक गोष्ट बायका असताना बोलायची नाही हे नियम सैल करावेत असं म्हणायच आहे घासकडवींना

In reply to by टवाळ कार्टा

यशोधरा 16/06/2014 - 19:12
टवाळभाऊ, तुम्हांला प्रॉमिस केल्याप्रमाणे लिहिते. काळाबरोबर बदलणे म्हणजे सतत इव्हाल्व व्हायचा प्रयत्न करणे. कणखर बनणे. शारीरीक दृष्ट्याही आणि मुख्य म्हणजे मानसिक दृष्ट्याही. जगासोबत चालताना दमछाक न होण्यासाठी ते आवश्यक आहे, तसंच जगासोबत, क्वचित प्रसंगी प्रवाहाविरुद्ध उभं राहण्यासाठीही ते आवश्यक. खुद को कर बुलंद इतना.. ह्या वाक्यावर माझा नितांत विश्वास आहे. उदाहरणार्थ, बदलता काळ आम्हांला शिकण्याच्या, व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी देत असेल त्या त्या स्वीकारायला हव्यात, त्यासाठी कष्ट करुन आम्हांला स्वतःला सिद्ध करायला हवे, तसे सिद्ध करताना क्वचित प्रसंगी काहींजणाकडून वाट्याला येणारे अभिरुचीहीन, खालच्या दर्जाचे बोलणे, वागणे परतवून लावायची धमकही अंगी बाणवायला हवी. त्यासाठी आत्मविश्वास बाणवायला हवा, स्वतःवरचा विश्वास ढळू देता उपयोगाचा नाही. मग काही अवघड नाही, नसते. हे सारे असे उघड्या डोळ्यांनी पाहताना आणि डोळसपणे जगताना त्यातून हेही शिकायचे की हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते. इतकं वीक बनायचं नाही. आपला आनंद इतरांत वाटायचा, एखादं काही चूक असेल तर केवळ हुल्लडबाजीला घाबरुन चूकीला चूक म्हणायला घाबरायचं नाही. आपल्या मर्यादा ज्या आपण आखल्या असतील त्यांवर इतरांना पाय टाकायला, त्या पायदळी तुडवायला द्यायचं नाही, आणि कोणी तुडवू पाहत असेल तर ते घाबरुन बघत बसायचं नाही, सहन करायचं नाही. एकला चालो रे.. असं असलं तरी विरोध करायचा. इतरांच स्वातंत्र्य मान्य करायचं आणि आपलंही त्याच प्राणपणाने जपायचं. सगळ्यात महत्वाचं, चार लोक एकत्र येऊदादादागिरी करत चुकीचंच बरोबर म्हणत असले तर केवभागर्दीचा भाग बनून सुरक्षित रहायला मिळतं म्हणून ते मान्य करायचं नाही वा त्यात आपलाही सूर मिसळायचा नाही. चार लोक उद्या जमून खून करतील. माझ्या घरुन मला काळासोबत असंच जायला शिकवलं आहे. कळप बनून जायला नव्हे. :) असो. बाकी चालूदेत. आणि अनूप, माझ्या अतिशय जवळच्या मित्र परिवारात/ कुटुंबात आम्हीही सगळ्या विषयांवर बोलतो, त्याचं मला वावडं नाहीये, पण जवळच्या मित्रपरिवारात हे महत्वाचं. असो.

In reply to by यशोधरा

धन्या 16/06/2014 - 19:51
हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते.
आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते. त्यांच्या दृष्टीने अहंकारी मनाला जे सत्य वाटते तेच वास्तव असते. अशांना कुणी वास्तवाची जाणिव करुन देण्याचा प्रयत्न केला तर तो पालथ्या घडयावर पाणी ओतण्यासारखे असते. जरा बारकाईने निरिक्षण केले तर आपल्या आजूबाजूलाही असे लोक दिसतात. प्रतिसाद आवडला. पटला.

In reply to by धन्या

आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते.
आपला अहंकार बुडबुडा आहे की टणटणीत खच्च भरलेला स्टील स्टॉन्ग गोळा आहे हे कसे ओळखावे ? ह्याची काही टेस्ट आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

आदूबाळ 16/06/2014 - 22:04
असते ना. आपल्याला आपल्याबद्दल जे वाटतं तेच लोक आपल्या अनुपस्थितीतही बोलले तर स्टील गोळा. नाहीतर...

In reply to by यशोधरा

अनुप ढेरे 16/06/2014 - 22:33
एखाद्या गोष्टीबद्दल विनोद करणं वा मोकळेपणानं चर्चा करण यातून त्या गोष्टीबद्दलचा टॅबू कमी होतो. विशेषतः जेव्हा अशी गोष्ट नैसर्गिक असते तेव्हा. सो मला आक्षेपार्ह नाही वाटलं. जेव्ह्ढ्या जास्तं गोष्टी, संवाद असो की अजून काही, लिंगनिरपेक्ष करता येतील तेव्ह्ढं चांगलं असं मला वाटत. तुमची व्याख्याही पटली थोडी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यशोधरा 16/06/2014 - 17:55
अरेच्या, एकाला विचारले तर दुसरा उत्तर देतोय, हा काय मजेशीर प्रकार? :) मी अनूपना विचारले, त्यापुढे तो विषय संपलाही होता. त्यात तुमचा उल्लेखही नाहीये. थोडा वेळ थांबलात तर टवाळभाऊंना प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल. हे जुन्याच पोस्टींवर कशाला खोदकाम करायचे ते? :)

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 16/06/2014 - 18:04
प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल
इथे घाउक कौतिक करुन मिळेल अशीसुध्धा पाटी लावावी काय??? :)

In reply to by यशोधरा

अरेच्या !! ज्याला प्रश्ण विचारलाय त्यानेच उत्तर द्यावे असा धोरणीय बदल झाला काय ?? जल्ला मना कोन काय सांगत नाय हल्ली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

टवाळ कार्टा 16/06/2014 - 19:30
इथे नाने, माकु आणि बरेच लोक नको इतका चावुन चोथा करतात...ते अजुन आहेत की...चायला आम्हीच कोणतं घोडं मारलय :)

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 16/06/2014 - 12:07
अहो तुम्हांला इतकंही कळत कसं नाही? हे विषय का गंमतीचे असतात? किमान ४ चमचे एरंडेल मारल्याशिवाय अशा विषयांवर एक तर चर्चाच संभवत नाही. त्यातून पुरुषांनी अशा बायकांच्या रिझर्व्ह विषयांवर, तेही मजेमजेत चर्चा करणे म्हणजे पंचमहापातकांच्या बरोबरीचे महापापच म्हटले पाहिजे. इतकं असूनच्या असून आणि वर म्हणता 'भावना का दुखावून घेता'? हैट आहे.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 16/06/2014 - 16:54
हॅ हॅ हॅ .. सर्वसाधारण अर्थ ठाऊक आहे हो.. परंतु 'चहा' 'टळ' या शब्दाची व्युत्पत्ती , आणि अर्थाशी संबंध लागत नाही म्हणून प्रश्न .. धन्स, त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्स..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्त 16/06/2014 - 23:55
मम्मट आणि अभिनवगुप्त या दोघांनीही चहाटळ या शब्दाची उपपत्ती दिलेली आहे: मरहट्ट देशातील पुण्यपत्तनस्थ नगरीतील सत्व-शिव या पेठिकेतील अभिजन हे त्यांचेकडे कुणी अतिथि आलेला असता, चहाटळ चहाटळ असे म्हणतात, आणि आतल्या कक्षात जातात. याचा अभिप्राय असा, की आम्ही चहा नामक कषायपेय प्राशन करण्यास आत जात आहोत, तस्मात तुम्ही येथून सत्वर गमन करावे.

In reply to by यशोधरा

यशोधराशी सहमत आहे. विषय असा आहे की संयमीत प्रतिसाद असतील तर तो 'मौज-मजा' कडे झुकावा पण ताळतंत्र सोडल्यास, जसे कांही जणांनी सोडले आहे, धागा बिभत्सतेकडे झुकू शकतो. कांही अंशी तो तसा झाला आहे. दुर्दैवाने दोन्ही कडून प्रतिवाद करता येऊ शकत असल्याने विरोधाच्या मूळ हेतूचे गांभिर्य राहणार नाही आणि उगाच मनस्ताप मात्र वाट्याला येतो. आता समाज जास्त पुढारला आहे, ओळखिच्या मिश्र गर्दीत कांही प्रमाणात विनोद कथनात ढिलाई आली आहे. तरीपण अनोळखी मिश्र गर्दीत अजूनही आपण शिष्टाचाराच्या मर्यादा पाळतो. मला वाटतं, यशोधराला हेच म्हणायचे आहे की संस्थळावर जरी आपण एकमेकांना नांवाने ओळखत असू तरी तेवढी मोकळीक घेऊ नये जेणे करून कांही सद्स्यांना अवघडल्यासारखे वाटू शकेल. प्रत्यक्ष भेटीत आपल्या मैत्रीच्या घनिष्टतेला अनुसरून आपण शिष्टाचारांचे पालन करावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो पण संस्थळावरील प्रत्येकाशी आपली मैत्री तितकी घनिष्ट नसल्याने सर्वांना रुचेल असेच वर्तन असावे. माझ्या मतांशी सर्वच जणं सहमत असतीलच असे नाही. संस्थळावरील मागिल सर्व अनुभव विचारात घेता 'असहमत' सदस्यच जास्त असण्याची शक्यता आहे. पण मत मांडावेसे वाटले ते मांडले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे. कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले! मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते.

संवेदना वगैरे

चाणक्य ·

यशोधरा 14/06/2014 - 22:29
सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज
आणि
मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय
!!!

एसी गाडीत बसून तिला बघताना मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय हे खासच !

झंम्प्या 17/06/2014 - 06:48
भावना छान मांडल्यात. गमतीशीर आहे ना आयुष्य, कोणाच्या मुखी सोन्याचा घास, तर कोणाच्या उरी दुक्खाचा भार,

निश 21/06/2014 - 10:40
चाणक्य सर , फार सुंदर कविता आहे. कविने जगाला सभोतालच्या समाजातील व्यथा दु:ख समाजाला जाणीव करुन द्यायची असते आणि तुमची ही कविता ती जाणिव करुन देते. मनाला वेदना देत पिळवटून टाकते. म्हंजे अजुनही माझ मन बोथट झाल नाही असच म्हणिन मी. कविता नक्कीच सुन्न करुन गेली.

यशोधरा 14/06/2014 - 22:29
सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज
आणि
मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय
!!!

एसी गाडीत बसून तिला बघताना मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय हे खासच !

झंम्प्या 17/06/2014 - 06:48
भावना छान मांडल्यात. गमतीशीर आहे ना आयुष्य, कोणाच्या मुखी सोन्याचा घास, तर कोणाच्या उरी दुक्खाचा भार,

निश 21/06/2014 - 10:40
चाणक्य सर , फार सुंदर कविता आहे. कविने जगाला सभोतालच्या समाजातील व्यथा दु:ख समाजाला जाणीव करुन द्यायची असते आणि तुमची ही कविता ती जाणिव करुन देते. मनाला वेदना देत पिळवटून टाकते. म्हंजे अजुनही माझ मन बोथट झाल नाही असच म्हणिन मी. कविता नक्कीच सुन्न करुन गेली.
लेखनविषय:
तसं तर रोज असते तिथे ती पण आज दिसली मला डोळ्यांना अंधाराची सवय झाली असताना अनपेक्षितपणे प्रकाशाचा झोत शिरावा थेट डोळ्यात असं काहीसं झालं मला सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज आणि बहुतेक वेळेला जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत तिचं कळकटलेलं पोर खेळत असतं पण आज जरा लांब ठेवलं होतं तिने त्याला अरे हो, काल ते झाड तोडत होते नाही का.... तिने संगितलं असेल का, त्या झाड तोडणा-यांना तिला ते झाड हवय म्हणून? पण संगितलं असेल तरी तिचं कोण ऐकणार म्हणा अगदी एकविसाव्या शतकातली स्त्री झाली म्हणून काय झालं खरं तर नसेलच सांगितलं तिने कोणाला काही कारण त्या झाडापेक्षाही तिथली कचराकुंडी न हालणं जा

आठवणीनो………….

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
काव्यरस
नाही म्हटले तरी तुम्ही सतत येत राहता …… मी अलिप्तपणे दूर व्हायचा प्रयत्न करतो …. तरी बघता बघता कळत नाही … कधी आणि कसा तुमच्या ओढीने खेचला जातो …. एक आली की दुसरीही येते … शृंखला अव्याहत सुरू असते आजूबाजूच्यांना काय माहीत … मन कुठल्या गाळात रुतून बसते आपणच अडकायचं नी धडपडत बसायचं…. हा जुनाच नकोस खेळ रोज खेळणं… तुम्हाला दूर लोटायच आहे हे ठरवूनही तुमच्याच कुशीत नकळत शिरणं … नेहमीच्या ह्या ओढाताणीत जीवाची किती घालमेल…. जो ह्या चक्रात एकदा तरी सापडलाय फक्त त्यालाच हे कळेल…. एक दिवस तुमच्याबरोबर मलाही क्षितिजाकडे घेऊन चला …… तेव्हाच शांतपणे मागे वळून म्हणू शकेन….

राजमाची : काजवे (जंगलातले आणि डोळ्यांपुढचे)

वेल्लाभट ·

चौकटराजा 14/06/2014 - 18:23
फोटो व वर्णन दोन्ही सुरेख ! पण हा दमविणारा मामला दिसतो. तरीच मला म्हातार्‍याला वल्ली तिकडं घेऊन जायला तयार नाहीये. सनसेट तसेच सुरूवातीचे पाच फोटो खास आलेयत. शेवटचा " गुमनाम है,,,,,,,कोई " स्टाईलचा फटू ही चांगलाय ! बाकी भाकरी , वांगे बटाट्याची भाजी व ठेचा यांचा फटू न टाकल्याबाद्द्ल खादाड ( व इनोभक्त ) मिपाकर नाराज होणार आहेत याची दखल घ्यावी .

कंजूस 15/06/2014 - 07:12
सर्वच छान .वर्णन ,फोटो मस्तच .काजव्यांचे डाईनॉसोर होणार का अशी मला शंका येऊ लागली आहे .आमच्या लहानपणी इतके काजवे अंबरनाथला होते आता फक्त डोंगरांत राहिले . मी पण जानोरेकडेच पोहे खातो परंतू त्याच्या नाचणीच्या भाकऱ्या एकदा कच्च्या वाटल्यापासून जेवत नाही .तिथे राहत नाही .भैरवनाथाची ओसरी गाठतो .पावसाऴयात फारच हुल्लडबाजी ग्रुप येतात तेव्हा श्रीवर्धनची गुहा रिकामीच असते आणि पर्वत कस्तुराचे शिळ वाजवणे चालूच असते .

प्रचेतस 15/06/2014 - 10:52
छान लिहिलंय. राजमाची नितांतसुंदर किल्ला आहे. कुठल्याही ऋतूत जा. तुम्ही उढेवाडीच्या खालचे बाजूस असलेला यादवकालीन शिवमंदिर आणि बांधीव तलाव पाहिलेला दिसत नाही. मस्त जागा आहे ती. बाकी पांगळोली तुंगार्ली मार्गे येणारा रस्ता कुणे मार्गापेक्षा जवळचाच आहे. मात्र तुम्ही लोणावळ्याला उलट येण्यापेक्षा घाट उतरून कोंदिवडेला जायला हवे होते. अर्थात नवीन असलात त्या रस्त्यासाठी वाटाड्याची गरज भासते.

In reply to by प्रचेतस

वेल्लाभट 15/06/2014 - 15:29
होय. वाटाड्या हवा, शिवाय वाट उतरंडीची, घसरगुंड्या होण्याची शक्यता आणि मिळालेले सल्ले गृहीत धरून आम्ही ती वाट न घेण्याचा निर्णय घेतला.

In reply to by प्रचेतस

हा ट्रेक मी कर्जत आणि लोणावळा (तुंगार्लीमार्गे) असा दोन्हीकडुन केलाय...कर्जतला उतरायला तुम्हाला मजा आली असती...असो नेक्स्ट टाईम

कपिलमुनी 17/02/2015 - 13:07
फोटो आणि वृतांत छान ! >>शहरातल्या लोकांना ती जमतही नाही आणि शोभतही नाही. तिथे तुटकपणाचीच संस्कृती. तरीपण हा खडा लागलाच !

चौकटराजा 14/06/2014 - 18:23
फोटो व वर्णन दोन्ही सुरेख ! पण हा दमविणारा मामला दिसतो. तरीच मला म्हातार्‍याला वल्ली तिकडं घेऊन जायला तयार नाहीये. सनसेट तसेच सुरूवातीचे पाच फोटो खास आलेयत. शेवटचा " गुमनाम है,,,,,,,कोई " स्टाईलचा फटू ही चांगलाय ! बाकी भाकरी , वांगे बटाट्याची भाजी व ठेचा यांचा फटू न टाकल्याबाद्द्ल खादाड ( व इनोभक्त ) मिपाकर नाराज होणार आहेत याची दखल घ्यावी .

कंजूस 15/06/2014 - 07:12
सर्वच छान .वर्णन ,फोटो मस्तच .काजव्यांचे डाईनॉसोर होणार का अशी मला शंका येऊ लागली आहे .आमच्या लहानपणी इतके काजवे अंबरनाथला होते आता फक्त डोंगरांत राहिले . मी पण जानोरेकडेच पोहे खातो परंतू त्याच्या नाचणीच्या भाकऱ्या एकदा कच्च्या वाटल्यापासून जेवत नाही .तिथे राहत नाही .भैरवनाथाची ओसरी गाठतो .पावसाऴयात फारच हुल्लडबाजी ग्रुप येतात तेव्हा श्रीवर्धनची गुहा रिकामीच असते आणि पर्वत कस्तुराचे शिळ वाजवणे चालूच असते .

प्रचेतस 15/06/2014 - 10:52
छान लिहिलंय. राजमाची नितांतसुंदर किल्ला आहे. कुठल्याही ऋतूत जा. तुम्ही उढेवाडीच्या खालचे बाजूस असलेला यादवकालीन शिवमंदिर आणि बांधीव तलाव पाहिलेला दिसत नाही. मस्त जागा आहे ती. बाकी पांगळोली तुंगार्ली मार्गे येणारा रस्ता कुणे मार्गापेक्षा जवळचाच आहे. मात्र तुम्ही लोणावळ्याला उलट येण्यापेक्षा घाट उतरून कोंदिवडेला जायला हवे होते. अर्थात नवीन असलात त्या रस्त्यासाठी वाटाड्याची गरज भासते.

In reply to by प्रचेतस

वेल्लाभट 15/06/2014 - 15:29
होय. वाटाड्या हवा, शिवाय वाट उतरंडीची, घसरगुंड्या होण्याची शक्यता आणि मिळालेले सल्ले गृहीत धरून आम्ही ती वाट न घेण्याचा निर्णय घेतला.

In reply to by प्रचेतस

हा ट्रेक मी कर्जत आणि लोणावळा (तुंगार्लीमार्गे) असा दोन्हीकडुन केलाय...कर्जतला उतरायला तुम्हाला मजा आली असती...असो नेक्स्ट टाईम

कपिलमुनी 17/02/2015 - 13:07
फोटो आणि वृतांत छान ! >>शहरातल्या लोकांना ती जमतही नाही आणि शोभतही नाही. तिथे तुटकपणाचीच संस्कृती. तरीपण हा खडा लागलाच !
'अजून किती वेळ लागेल लोणावळ्याला पोहोचायला?' अंदाजे पन्नास वेळा पन्नास जणांना विचारून झालेला हा प्रश्न स्वानंदने आणखी एका काकांना विचारला आणि त्यांच्या `दोन तास लागतील' या काळजाचा थरकाप उडवणा-या उत्तरानंतर स्वानंदची झालेली भावमुद्रा बघून आम्हाला हसू आवरणं केवळ अशक्य होतं. ट्रेकचा पूर्वार्ध काजव्यांनी गाजवला असला तरी उत्तरार्ध मात्र स्वानंदच्या नावे झाला. a राजमाची, काजवे, जंगलातून मातीच्या रस्त्यावरून चालणं, मग दिसणारा नजारा हे सगळं खरं तर गेल्या वर्षीपासूनच डोक्यात होतं. पण गेल्या वर्षी हुकलेला हा ट्रेक या वेळी अखेर घडलाच.

सोबत ..... एक किस्सा

मित्रहो ·

In reply to by खटपट्या

भृशुंडी 13/06/2014 - 22:51
अ) साहिल नसेल तर सदर स्त्री चित्रपटाला जात नाही असे तिचे विधान पहाता वाटते की साहिल होता ब) साहिल असेल तर सदरहू स्त्री बाकी कुणाबरोबर चित्रपटाला जात नाही हे तिचे विधान बघता वाटते की साहिल नव्हता. निष्कर्ष- तिची दोन्ही विधाने जर खरी असतील तर, साइन्स चित्रपटाच्यावेळी साहिल तिच्या आयुष्यात आला नव्हता.

In reply to by भृशुंडी

मित्रहो 13/06/2014 - 23:07
सगळे बहाणे होते, हे आम्हालाही माहीती होते. त्यावेळेला कोणच्याच डोक्यात हा प्रश्न डोक्यात आला नाही. साइन्स बघायला साहील नव्हता. मित्रहो www.mitraho.wordpress.com

In reply to by मराठे

मित्रहो 14/06/2014 - 13:06
त्याचा फायदा असा झाला की मी देवदास बघितला नाही. मलाही काऱण सापडले. अजून काही गळाले. आजतागायात देवदास बघितला नाही टिव्हीवर आला तरीही. मित्रहो www.mitraho.wordpress.com

या देवदासचीच आमचीही एक आठवण आहे. शाहरुख मला फार्रफार आवडत असला तरी भन्सालीच्या देवदासमध्ये तो काही सहन होणार नाही याची खात्री असल्याने थिएटरात जाण्याचा प्रश्नच नव्हता. काही कौंटुंबवत्सल मित्रांना मात्र त्यात ऐश्वर्या आणि माधुरीची अभिनय व नृत्यातील जुगलबंदी बघण्यात फार रस होता. म्हणून मग त्याच वेळी एका मित्राचे घर रिकामे सापडले तर त्याच्या घराचा अड्डा बनवून पिक्चर बघण्याचा प्रोग्राम ठरला. जेवणखान उरकून साधारण १० ते १२ एखादा हिंदी चित्रपट, त्यानंतर एखादा ईंग्लिश चित्रपट, त्यानंतर एखादी निळी चित्रफीत असा हा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी हिंदी चित्रपटाचा मान देवदासने पटकावला. सुरुवात व्हायला काही कारणाने उशीर झाल्याने ११ वाजले, आणि त्यानंतर मेला संपता संपत नव्हता. कुटुंबवत्सल शौकीन लोक साधे गाणेही फॉर्वर्ड करू देत नव्हते आणि आंबटशौकीनांची चुळबुळ वाढतच होती. अखेरीस डोला रे डोला गाणे झाले आणि एक पिसाळून उठला, सीडी बाहेर काढली आणि म्हणाला, बस्स झाली संपली जुगलबंदी आता दुसरी जुगलबंदी बघूया.. बस पुढचे मला काही माहीत नाही मी डोक्यावर चादर ओढून झोपून गेलो, ते त्यानंतरचा देवदास आजवर बघणे नाही झाले.

In reply to by खटपट्या

भृशुंडी 13/06/2014 - 22:51
अ) साहिल नसेल तर सदर स्त्री चित्रपटाला जात नाही असे तिचे विधान पहाता वाटते की साहिल होता ब) साहिल असेल तर सदरहू स्त्री बाकी कुणाबरोबर चित्रपटाला जात नाही हे तिचे विधान बघता वाटते की साहिल नव्हता. निष्कर्ष- तिची दोन्ही विधाने जर खरी असतील तर, साइन्स चित्रपटाच्यावेळी साहिल तिच्या आयुष्यात आला नव्हता.

In reply to by भृशुंडी

मित्रहो 13/06/2014 - 23:07
सगळे बहाणे होते, हे आम्हालाही माहीती होते. त्यावेळेला कोणच्याच डोक्यात हा प्रश्न डोक्यात आला नाही. साइन्स बघायला साहील नव्हता. मित्रहो www.mitraho.wordpress.com

In reply to by मराठे

मित्रहो 14/06/2014 - 13:06
त्याचा फायदा असा झाला की मी देवदास बघितला नाही. मलाही काऱण सापडले. अजून काही गळाले. आजतागायात देवदास बघितला नाही टिव्हीवर आला तरीही. मित्रहो www.mitraho.wordpress.com

या देवदासचीच आमचीही एक आठवण आहे. शाहरुख मला फार्रफार आवडत असला तरी भन्सालीच्या देवदासमध्ये तो काही सहन होणार नाही याची खात्री असल्याने थिएटरात जाण्याचा प्रश्नच नव्हता. काही कौंटुंबवत्सल मित्रांना मात्र त्यात ऐश्वर्या आणि माधुरीची अभिनय व नृत्यातील जुगलबंदी बघण्यात फार रस होता. म्हणून मग त्याच वेळी एका मित्राचे घर रिकामे सापडले तर त्याच्या घराचा अड्डा बनवून पिक्चर बघण्याचा प्रोग्राम ठरला. जेवणखान उरकून साधारण १० ते १२ एखादा हिंदी चित्रपट, त्यानंतर एखादा ईंग्लिश चित्रपट, त्यानंतर एखादी निळी चित्रफीत असा हा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी हिंदी चित्रपटाचा मान देवदासने पटकावला. सुरुवात व्हायला काही कारणाने उशीर झाल्याने ११ वाजले, आणि त्यानंतर मेला संपता संपत नव्हता. कुटुंबवत्सल शौकीन लोक साधे गाणेही फॉर्वर्ड करू देत नव्हते आणि आंबटशौकीनांची चुळबुळ वाढतच होती. अखेरीस डोला रे डोला गाणे झाले आणि एक पिसाळून उठला, सीडी बाहेर काढली आणि म्हणाला, बस्स झाली संपली जुगलबंदी आता दुसरी जुगलबंदी बघूया.. बस पुढचे मला काही माहीत नाही मी डोक्यावर चादर ओढून झोपून गेलो, ते त्यानंतरचा देवदास आजवर बघणे नाही झाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक फार जुना किस्सा आठवला. कंपनीतल्या साऱ्यांनी देवदास बघायचे ठरविले. मला बघण्यात फारसा रस नव्हता पण सारे तयार झाले म्हणून मी पण तयार झालो. मला मुळात देवदास हा प्रकारच आवडत नाही. अरे पिण्यासाठी ब्रेक अपच व्हायची काय गरज आहे? पारो गेली तर चंद्रमुखी मिळाली या खुषीत पण पिता आले असते. बर त्यावेळ पर्यंत स्वदेस किंवा चक दे इंडीया बघण्यात आले नव्हते. तेंव्हा शाहरुखला चांगले म्हणून त्याच्यासाठी पिक्चर बघावा असे काही नव्हते. संजय लीला भनसाळी म्हणजे मला तरी दहा रुपयाचे आमलेट आणि शंभर रुपयाचे केच अप असा प्रकार वाटतो. तरी साऱ्या मित्रांसाठी मी तयार झालो पण आमची एक मैत्रीण मात्र शेवटपर्यत तयार झाली नाही.

काय होतास तू !... काय झालास तू...!!.. सार्जंट तांदळे....!!!...

शशिकांत ओक ·

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 16/06/2014 - 01:40
तादळे सरांशी संपर्क केला. मिपावर अनेकांना त्यांच्या बद्ल माहिती कळल्याचे समजल्यावर थोडे आश्चर्य वाटले. फाटक ताईंचा संपर्क पत्ता फोन कळवतो म्हणाले.

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी 14/06/2014 - 18:38
द ग्रेट्ट ..... एक्सपिरिअन्स... !!!! द अनबिलिव्हेबल मिरॅकल.......!!!!!!! :) .. :) शशिकान्त'जी....मन्त्रोपचारांनी आणि दैवी अंगार्‍यामुळे बरे झालेले 'तांदळे सर', त्यांच्याबद्दलचा हा चमत्कार (अतिशहाण्या) 'अंनिस' वाल्यांसमोर सांगू शकतील का? :) हा चमत्कार पाहायला आज "दाभोळकर" हवे होते!!!!!

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक 14/06/2014 - 22:20
मृगनयनी व अन्य मित्रांनो, आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आपल्या माहितीसाठी... अंधारछाया - सत्यघटनेवर आधारित कादंबरी नुकतीच ईबुक रुपात प्रकाशित झाली आहे. तिचा विषय ही अशाच धरतीवर आहे. ज्यांना दैवी उपचारांबद्दल आस्था आहे त्यांनी जरूर वाचावी. ज्यांना नाही त्यांनी ही आवर्जून विरंगुळा म्हणून वाचावी... मृगनयनी यांना विनंती की या कादंबरीचे परिचय मिपाकरांना करून दिलात तर आवडेल.पुस्तकाच्या लिंकसाठी व्यनि करावा.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/06/2014 - 00:02
अंधार छाया अपछायिताचे सुधारित रूप आहे. त्यातील व्यक्तींचे फोटो, कादंबरीच्र्या निर्मितीचे कारण वगैरे घालून मुखपृष्ठ नव्याने बनवले आहे. ई बुकवर वाचावे.

धन्या 13/06/2014 - 19:32
शीर्षक फोटो लेखन कक्षेबाहेर सरकला आहे तो दुरूस्त करायला विनंती करत आहे... धन्यवाद.
ते शीर्षक थोडंच आहे; ती तुमची एम एस वर्ड मधली कलाकारी आहे. नव्याने एम एस वर्ड शिकलेला माणूस असंच रंगीत फाँट वापरुन काहीबाही करत असतो. ;)

भृशुंडी 14/06/2014 - 02:50
शीर्षकातील उद्गारवाचक चिन्हांची आणि टिंबांची .. वाढती संख्या आवडली !! पुढचा. लेख वाचायची उत्सुकता आहे!!!!

शशिकांत ओक 14/06/2014 - 10:13
काक नजरेने काढलेले भृषु़ंडींचे अनुमान यथायोग्य आहे. व्यक्तिमत्वातील बदल सूचित करायला तो वापरलेला संकेत आहे.

आयुर्हित 14/06/2014 - 23:01
सत्यकथा आवडली व भावली देखिल. सार्जंट तांदळे नशिबवान आहेत. इतकी वर्षे त्रास सहन केल्यानंतर का होइना, त्यांना योग्य तो उपचार मिळाला. अर्थात नशिब घडायला त्यांनी केलेले पुण्यकर्म हेच त्यांच्या मदतीला धावुन आले आणि आपल्या मार्फत योग्य तो निरोप त्यांच्यापर्यंत पोचवला गेला, त्याबद्दल आपलेहि आभार.

गवि 16/06/2014 - 13:26
मी पूर्वीही नाडीविषयक धागे वाचले आहेत. त्यात भविष्य जाणण्याच्या इच्छेचा विषय होता. तिथे मुळात सुरुवातच सध्याच्या माहीत असलेल्या मानवी कक्षेपलीकडली होती. तेव्हा त्याविषयीचा वाद वेगळा. पण इथे किंवा यासम इतर केसेस वाचून असा प्रश्न पडतो की कंबरेच्या दुखण्याने काटकोन झालेली व्यक्ती मदतीसाठी समोर आली असता आणि यापूर्वी बरेच /सर्व उपाय करुन झाले असे रुग्ण म्हणत असला तरी (कारण जुनाट रोगाचे रुग्ण सगळे उपाय केले असं नेहमीच म्हणतात) आपण खालील उपाय सुचवणे समजू शकतो: -त्याला आपल्या माहितीतला अनुभवी ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि त्यानंतर ऑर्थोपेडिकच्या मतानुसार न्यूरॉलॉजिस्ट अशी रेफरल्स सुचवणे. - इतर वैद्यकीय उपाय झालेत असं वाटलं असलं तरी नव्या मेडिकल ओपिनियनने वेगळ्या टेस्ट्स करुन / औषधे बदलून आल्टर्नेट डायग्नोसिसच्या दिशेने पाहण्याची शक्यता खुली करणे. शारिरीक दुखण्याचा मंत्रतंत्राशी संबंध नव्हता असं तुम्हीही खुद्द लिहीता. मग कंबरदुखीचा मनुष्य दिसताच डायरेक्ट लागीर, मंत्रतंत्र, बाधा या दिशेच्या शक्यताच तुम्हाला का दिसल्या असाव्यात? सल्ला बाबा , बुवा, माताजी यांच्याकडे जाण्याचाच का दिला जावा? कार्यकारणभाव, रोगचिकित्सा, मीमांसा हे काहीही न करणे म्हणजे वेगळा किंवा नवा किंवा मोकळा दृष्टिकोन असं समजायचं का? बाकी लेख रंजक असला तरी त्यामुळे कोणी आपली व्याधी घेऊन अंगारेधुपारेवाल्यांकडे जाऊ नये अशी सदिच्छा..

In reply to by गवि

श्रद्धा - अंधश्रद्धा ह्या बद्दल माझीही कांही टोकाची मते आहेत. पण कधी कधी मती गुंग करणार्‍या घटना घडतातच. ह्या घटना ऐकीव नसल्याने, आपल्या जवळच्या ओळखीतल्या माणसाच्या आयुष्यातल्याच असल्याने, विश्वास तर ठेवावा लागतो. तांदळे साहेब इतर अनेक उपचार करुन थकले होते, मनाने कोलमडले होते अशा वेळी अत्यंत आशेने आलेल्या माणसाला विन्मुख कसे पाठवायचे म्हणून शशिकांत ओक ह्यांनी त्यांना त्यावेळी सुचलेला उपाय सांगितला. असो. माझ्या माहितीत एक भारतिय न्यूरो सर्जन आहेत जे इंग्लंड मध्ये एक यशस्वी सर्जन आहेत. ते भारतात आले असता त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीला डेंग्यू झाला. भारतात काहीकाळ वैद्यकिय उपाय करून थकल्यावर त्यांनी मुलीला इंग्लंडला नेले आणि तेथिल इस्पितळात भरती केले. आयसीयूत असलेल्या मुलीला २० दिवस उलटून गेले तरी आराम पडेना तसतसे डॉक्टर साहेब मनाने खचत गेले. कोणीतरी 'मंतरलेली' उदी त्यांना दिली आणि ही घेऊन मुलीच्या शय्येभोवती फेर्‍यामारा असे सांगितले. मेंदूला अजिबात पटत नव्हते पण कणाकाणाने मृत्यूच्या जवळ जाणार्‍या आपल्या मुलीकडे पाहणारा बाप हाही उपाय करून पाहू म्हणून ती उदी हातात घेऊन त्याने त्या मुलीच्या शय्ये भोवती ३ चकरा मारल्या. पुढे त्या मंतरलेल्या उदीमुळे की इस्पितळाच्या वैद्यकिय उपचारांमुळे पण मुलीला बरे वाटले. मी ह्या घटनेला योगायोगच मानतो. पण माझ्या डोळ्यासमोरून त्या हुशार आणि यशस्वी डॉक्टरची मुर्ती हलत नाही. त्या मुर्ती आड लपलेली हतबल बापाची करूण मूर्ती स्पष्ट दिसते आणि आजही त्या आठवणीने मन हेलावते. माझे वडील KEM मध्ये आयसीयूत असताना त्यांच्या शेजारच्या खाटेवर एक सिंधी रुग्ण होता. त्याची बायको बरीच देवभोळी होती. डॉक्टर वैद्यकिय उपचार करतीलच पण आपण नुसतं बसून काय करायचं. म्हणून तिला कोणीतरी सांगिलेला उपाय ती करत असायची. एका वहीत देवाचं नांव सहस्त्र वेळा लिहायचं काम चाललं होतं. मला ते पाहून हसू यायचं. तिला हे तुझे चुकते आहे असे सांगावेसे अनेकदा वाटले पण तिच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास, तल्लीनता पाहून धाडस झालं नाही. तिचे देवाचे नामस्मरण संपून तिने ती वही स्वतःच्या आणि नवर्‍याच्या कपाळाला लावली. त्याच रात्री तो निधन पावला. तिचं म्हणणं 'माझ्या हातून सहस्त्रनाम वहित लिहीण्याचे पुण्य घडावे आणि त्यालाही त्या वहीला कपाळस्पर्श करण्याचे पुण्य लाभावे म्हणूनच तो इतकेदिवस जिवंत होता.' असो. हतबल अवस्थेत हे समजू शकतं. पण सुरुवातीपासूनच वैद्यकिय उपचार टाळून अंगारे, धुपारे आणि बुवाकडे जाणारे पाहिले की त्यांची किव करावीशी वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चैदजा 22/06/2014 - 21:20
+ १ काही वेळा काही घटनांमागचे कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. मिपावर बरेच वेळा चर्चा झालेले श्री. गोएंकाजी देखील विपश्यनेमुळे जन्मभरचय आजरातुन बरे झाले आहेत.

शशिकांत ओक 16/06/2014 - 14:28
जेव्हा तांदळे मला भेटले तेंव्हा त्यांच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्या व अन्य शारीरिक त्रासांनी वैतागून जीवन संपवायच्या मनःस्थिति ते माझ्याकडून मदतीची हाक मारत घरी भेटायला आले. त्यावेळी मी फाटक गुरूजींकडे जा म्हणताना मला फक्त त्यांना विन्मुख पाठवले नाही इतकेच समाधान झाले होते. आता दैवी उपाय करू नयेत असा सल्ला न देता बरे व्हायच्या अन्य प्रकारांना सुचवण्यात गैर नाही. काही लोक होमियोपैथी औषधांवर विश्वास नसल्याने ते हट्टाने उपचार घ्यायला टाळतात. उद्देश्य बरे होणे हा असावा. म्हणजे झाले. दैवी उपाय जर अघोरी नसतील तर करायला काय हरकत आहे अशी त्रस्तांची मनोधारणा होते असावी.

पैसा 17/06/2014 - 15:02
हवाईदलाच्या डॉक्टराम्च्या उपायांनीच तांदळेंना बरे वाटले असेल! निमित्त झाले त्या अंगार्‍याचे. तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.

In reply to by पैसा

गवि 17/06/2014 - 16:07
तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.
हो, त्यांचा त्रास संपला हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम झाले. पण बरे वाटले हे महत्वाचे, यामधे "कशाने का असेना" असा एक अध्याहृत भाग ऐकू येतो. तसा नसेल तर उत्तमच पण बहुधा तसा तो असतो. डॉ. खरेसाहेबदेखील म्हणतात की कोणाच्याही कोंबड्याने उगवले की झाले. हे एकूण माणूसप्राण्याच्या आरोग्यविषयक बाबतीत दूरगामी अर्थाने अजिबात चांगले किंवा पटण्यासारखे वाटत नाही. बरे झाले की मग श्रेय कशालाही द्यावे अशी एक मानसिकता सर्वांच्यात मूळ धरते. मग त्यातल्यात्यात अतर्क्य गोष्टीला श्रेय देण्याची टेन्डन्सी दिसते. त्यातून अनेक केसेसमधे मूळ उपायच अतर्क्य करण्याकडे कल वाढतो. अगदी १ टक्का केसेस जरी अशा विचारांनी अमानवी कक्षेतल्या उपचाराकडे वळल्या तरी त्यात नुकसान बरेच आहे. समजा सर्पदंशाच्या अंदाजे ९० केसेसमधे बिनविषारी साप चावत असतील आणि १० केसेसमधे विषारी साप चावत असतील. तर सर्व ९० लोक उतारा,अंगारा, झाडपाला काय वाट्टेल ते उपचार करुनही साप बिनविषारी असल्याने जिवंत राहतील. श्रेय जाईल त्या अंगार्‍याला. पण ही पद्धत रुढ झाली की कोणता साप चावलाय याचे ज्ञान नसलेले लोकही प्रतिविषाचे इंजेक्शन न घेता अंगारा घ्यायला जातात. कारण डॉक्टरकडे जाणे दूर किंवा खर्चिक असते किंवा इंजेक्शन भयप्रद असते किंवा अन्य काही.. या प्रकारात अंगारा काय किंवा अँटि स्नेक व्हेनम काय.. कशानेही मनुष्य जगला हे महत्वाचे असं म्हणता येईल का? अगदी शंभरातले नव्वद लोक अंगार्‍याने बरे होत असले तरी? हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे.

In reply to by गवि

आमच्या शेजार्‍यांच्या मोठ्या मुलाला 'मण्यार' चावला. ही घटना रात्रीची. मण्यार घरात घुसला होता. तो मारला गेला. आणि मुलाला हाफकिनला नेण्याऐवजी (त्याकाळी हाफकिनलाच न्यावे लागे) घरच्यांनी घरापासून ५-७ कि.मी. दूर एका कुठल्याशा पाड्यावर मांत्रिकाकडे नेला. तो पर्यंत त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. मात्रिकाने हात वर केल्यावर त्याला हाफकीनला नेण्यात आले ह्या मध्ये रात्री ९.३० ते पहाटे ४ पर्यंतचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया जाऊन हाफकीनला कांही होऊ शकले नाही. मुलगा गेला. ही मुंबईतील घटना आहे. हल्ली निदान शहरात तरी असल्या अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. पण त्याकाळी (६०च्या दशकात) ते फार होते. कदचित खेडोपाडी अजूनही लोकं अशा भ्रमात जगत असतील, सांगता येत नाही.

In reply to by गवि

पैसा 17/06/2014 - 17:10
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे. बरे वाटणे महत्त्वाचे. हे १००% वेळा सत्य आहे. अन्यथा तो माणूस आत्महत्या करण्यापर्यंत पोचला होता आणि एका कुटुंबाची वाताहत झाली असती. माणसाचा जीव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खेड्यांतून अजूनही डॉक्टर्स नसल्याने लोक वैदूंकडे जातात. मानसिक आजाराचे रोगी "झपाटलेले" समजून अघोरी उपायांना बळी पडतात. हे थांबवणे एकट्या दुकट्याचे काम नाही. अगदी तुकोबा "नवसे कन्यापुत्र होती | तरी का करणे लागे पती" असे म्हणून गेले तरी मुले होण्यासाठी बुवा लोकांच्या मागे धावणारे कमी नाहीत. शिक्षणामुळे असले प्रकार कमी होऊ लागतील असे समजायला हरकत नाही. मात्र डॉक्टर्सची अनुपलब्धता हा गंभीर प्रश्न आहे. आताच पाहिलेल्या आकडेवारीनुसार भारतात दर १७०० लोकांमागे १ डॉक्टर असतो. आणि दर वर्षी पास होणार्‍या सुमारे ७ लाख डॉक्टर्सपैकी फक्त ३-४% अ‍ॅलोपाथ असतात. यातलेही अनेकजण परदेशी जातात. आणि बहुसंख्य जनतेला इतर डोक्टर्सवर अवलंबून रहायची वेळ येते. यावर सरकार कोणते उपाय करत आहे? आयुर्वेदिक आणि होमिओपाथ डॉक्टर्सना एक वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology केला की अ‍ॅलोपाथीची प्रॅक्टिस करायची परवानगी मिळते. ही गोष्ट विचित्र वाटते. तसेच अ‍ॅलोपथीचे अनेक डॉक्टर्स आयुर्वेदिक पेटंटेड औषधे देतात तेही बरोबर वाटत नाही. प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी यांची बेसिक तत्त्वे निदान सारखी असावीत असे समजायला वाव आहे पण होमिओपाथी हा पूर्ण वेगळा विषय आहे. याबद्दल जास्त माहिती डॉक्टर लोक देऊ शकतील. मात्र डॉक्टर हाही शेवट माणूसच असतो. त्यालाही आपल्यासारख्याच भीती ताण इ. भावना असतात. त्यातून सुटण्यासाठी तोही जमेल तसे उपाय करत असतो. त्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला धक्का बसला नाही. आईचे ऑपरेशन व्यवस्थित होऊन ती बरी होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. आणि त्यासाठी त्या सर्जनच्या अनुभव आणि कौशल्यावर विश्वास होता. माणसाचे शरीर अनेक आजार स्वतःचे स्वतः बरे करते. त्याला काही काळ लागतो. सर्दी बरी व्हायला ८ दिवस लागतात मग तुम्ही औषध घ्या किंवा घेऊ नका. शिवाय माणसाची इच्छाशक्ती हीसुद्धा काही प्रमाणात परिणाम घडवून आणते. ज्या गोष्टीचा कार्यकारणभाव माणूस सांगू शकत नाही त्या कोणत्या तरी दैवी शक्तीमुळे झाल्या असा समज जास्त विचार न करणार्‍यांचा होऊ शकतो.

In reply to by पैसा

>>>>डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला ह्यात असाही एक विचार असू शकतो की येणार्‍या रुग्णांमध्ये साईभक्त आणि गणेश भक्तांची संख्या सर्वाधिक असते. डॉक्टरांच्या टेबलावर आपल्या दैवतांच्या तसबिरी पाहून रूग्णाचा डॉक्टरवरील विश्वास वाढतो आणि ह्याचा उपयोग रुग्णावर केलेल्या उपचारांना रुग्ण सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

शशिकांत ओक 18/06/2014 - 00:19
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे.
जर या केसमधे स्वतः व्यक्ती म्हणतोय की मला त्या दैवी उपचारानी चमत्कारपुर्ण रितीने इतके बरे वाटले. आणि माझ्या सारखा प्रत्यक्ष दोन्ही अवस्थांचा प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असताना व इतरांना काहीही माहित नसताना काही जण वरील लिहून मताची खोट का काढतात.... काहीं ना ते श्रेय अशा घटनांना न देण्यासाठी अशी विधाने करताना दिसतात.

In reply to by गवि

सुबोध खरे 20/06/2014 - 18:37
ग वि साहेब वरचे वाक्य म्हणण्याचे फार महत्त्वाचे कारण असे कि कित्येक लोकांना घसा फोडून सांगितले कि अशास्त्रीय उपाय करू नका तरीही ते तुमचे ऐकत नाहीत. बर्याच वेळेला प्लासिबो इफेक्ट मुळे रुग्ण बरा होणारच असतो. मग आपण वाईट बोलून आपले तोंड का घाण करा. ओव्हरीतील ८० टक्के सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बर्या होत असतात. पण काही लोभी डॉक्टर रुग्णाला ताबडतोब शल्यक्रिया करायला सांगतात. आता अशा रुग्णाने विचारले कि आम्ही होमियोपथी/ आयुर्वेदिक उपचार घेऊन बघू का? मी कशाला नको म्हणू. चार महिन्यांनी परत आल्यावर ती सिस्ट बरी झालेली असते पण रुग्णाची शल्यक्रिया वाचलेली असते.मग तुम्ही नर्रेंद्र महाराजांचा जप करा कि फेरम फोस घ्या. काही डांबरट होमियोपाथ त्याना तुम्हाला ओव्हरीचा कर्करोग आहे आणि तो मी ठीक करून दाखवतो असे सांगून थुका लावतात.वर अमुक तमुकचा बीजांड कोशाचा कर्करोग "मी" बरा केला अशी दर्पोक्ती सांगतात. सगळ्या पथी मध्ये गैर प्रकार करणारे लोक आहेत. म्हणुन कुणाच्याहि कोम्बड्याने का होईना पण उजाडल्याशी कारण. किमान शंभर तरी मुतखड्याचे चे रुग्ण मी ३ वर्षे पर्यंत पाहत आलो आहे. होमियोपथीने एकाही रुग्णाचा एकही खडा पडला नाही.पण रुग्ण विचारतात आम्हाला शल्यक्रिया करायची नाही. होमियोपथीचे औषध घेऊ का? मी त्यांना स्वच्छपणे सांगतो माझा त्याच्या वर विश्वास नाही. तुमचा असेल तर घेऊन पहा.पण मी सर्वाना आवर्जून एक सांगतो कि तुमची लघवी दाट होत असल्याने त्यात खडे तयार होतात तेंव्हा तुम्हाला २. ५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हा बिनखर्चाचा उपाय सुद्धा बरेच लोक करत नाहीत( नुसते एवढे केले तरी मुतखडा होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी होते. चार सहा महिन्यांनी परत आल्यावर त्यांचे खडे आहेत तसेच असतात. आधी जाते भांडवल मग येते अक्कल या न्यायाने ते आता पाणी पिण्यास तयार होतात यात गम्मत म्हणजे तीन होमियोपथीचे डॉक्टर सुद्धा आहेत. पहिल्या भेटीत ते मोठ्या जोरात सांगत होते कि होमियोपथीमध्ये इतकी परिणामकारक औषधे आहेत कि दोन महिन्यात खडे नाहीसे होतात. पण दोन तीन वर्षे स्वतः उपचार केल्यावर आता तसे बोलत नाहीत.पण आपल्या रुग्णांना मात्र आत्मविश्वासाने औषध देत असतात. तसेच दोन आयुर्वेदाचार्य "स्वतःच्या" क्षयरोगासाठी आधुनिक औषधेच घेताना पाहिले आहे. माझ्या माहितीतील सर्व डॉक्टर स्वतःच्या मुलांना बालरोगतज्ञाकडेच नेतात. एक दोघांना विचारले कि तुम्ही स्वतःची औषधे का देत नाही. तर हे हे हे करीत मुलाच्या बाबतीत कोण धोका पत्करणार/ किंवा बायको ऐकत नाही अशी कारणे देत असत. जसे वय वाढले तसे लोकांना असे अवघड प्रश्न विचारून पेचात पकडण्यात काही हशील नाही हे समजून आले. (माझ्याकडे येण्यचे कारण मी कोणत्याच डॉक्टर कडून पैसे घेत नाही) आणि मी व्यवसाय सुरु केल्यापासून गेल्या साडेचार वर्षातील(२३ नोव्हेंबर २००९पासून ) प्रत्येक रुग्णाचे प्रत्येक प्रकाशचित्र आणि रिपोर्ट माझ्या संगणकात साठवलेला आहे. त्यामुळे त्यांना तुलना करणे सोपे जाते. असो हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे. हे मात्र १,०००% टक्के सत्य आहे.

प्रसाद१९७१ 17/06/2014 - 17:22
प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. >>>>>>> नुस्ते शिकले ते पुरेसे नाही. बेसिक मधेच टोकाचा फरक आहे. हे म्हणजे एखाद्या नास्तिका ला मंदिराचा पुजारी करण्या सारखे आहे.

शशिकांत ओक 20/06/2014 - 17:53
काहींनी फाटक बाईंकडे जायसाठी चौकशी केली होती. त्यांचा पत्ता मिळाला आहे. गरजूंनी रात्री ९ नंतर संपर्क करावा.. ०९८८१९०१०४९.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 16/06/2014 - 01:40
तादळे सरांशी संपर्क केला. मिपावर अनेकांना त्यांच्या बद्ल माहिती कळल्याचे समजल्यावर थोडे आश्चर्य वाटले. फाटक ताईंचा संपर्क पत्ता फोन कळवतो म्हणाले.

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी 14/06/2014 - 18:38
द ग्रेट्ट ..... एक्सपिरिअन्स... !!!! द अनबिलिव्हेबल मिरॅकल.......!!!!!!! :) .. :) शशिकान्त'जी....मन्त्रोपचारांनी आणि दैवी अंगार्‍यामुळे बरे झालेले 'तांदळे सर', त्यांच्याबद्दलचा हा चमत्कार (अतिशहाण्या) 'अंनिस' वाल्यांसमोर सांगू शकतील का? :) हा चमत्कार पाहायला आज "दाभोळकर" हवे होते!!!!!

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक 14/06/2014 - 22:20
मृगनयनी व अन्य मित्रांनो, आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आपल्या माहितीसाठी... अंधारछाया - सत्यघटनेवर आधारित कादंबरी नुकतीच ईबुक रुपात प्रकाशित झाली आहे. तिचा विषय ही अशाच धरतीवर आहे. ज्यांना दैवी उपचारांबद्दल आस्था आहे त्यांनी जरूर वाचावी. ज्यांना नाही त्यांनी ही आवर्जून विरंगुळा म्हणून वाचावी... मृगनयनी यांना विनंती की या कादंबरीचे परिचय मिपाकरांना करून दिलात तर आवडेल.पुस्तकाच्या लिंकसाठी व्यनि करावा.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/06/2014 - 00:02
अंधार छाया अपछायिताचे सुधारित रूप आहे. त्यातील व्यक्तींचे फोटो, कादंबरीच्र्या निर्मितीचे कारण वगैरे घालून मुखपृष्ठ नव्याने बनवले आहे. ई बुकवर वाचावे.

धन्या 13/06/2014 - 19:32
शीर्षक फोटो लेखन कक्षेबाहेर सरकला आहे तो दुरूस्त करायला विनंती करत आहे... धन्यवाद.
ते शीर्षक थोडंच आहे; ती तुमची एम एस वर्ड मधली कलाकारी आहे. नव्याने एम एस वर्ड शिकलेला माणूस असंच रंगीत फाँट वापरुन काहीबाही करत असतो. ;)

भृशुंडी 14/06/2014 - 02:50
शीर्षकातील उद्गारवाचक चिन्हांची आणि टिंबांची .. वाढती संख्या आवडली !! पुढचा. लेख वाचायची उत्सुकता आहे!!!!

शशिकांत ओक 14/06/2014 - 10:13
काक नजरेने काढलेले भृषु़ंडींचे अनुमान यथायोग्य आहे. व्यक्तिमत्वातील बदल सूचित करायला तो वापरलेला संकेत आहे.

आयुर्हित 14/06/2014 - 23:01
सत्यकथा आवडली व भावली देखिल. सार्जंट तांदळे नशिबवान आहेत. इतकी वर्षे त्रास सहन केल्यानंतर का होइना, त्यांना योग्य तो उपचार मिळाला. अर्थात नशिब घडायला त्यांनी केलेले पुण्यकर्म हेच त्यांच्या मदतीला धावुन आले आणि आपल्या मार्फत योग्य तो निरोप त्यांच्यापर्यंत पोचवला गेला, त्याबद्दल आपलेहि आभार.

गवि 16/06/2014 - 13:26
मी पूर्वीही नाडीविषयक धागे वाचले आहेत. त्यात भविष्य जाणण्याच्या इच्छेचा विषय होता. तिथे मुळात सुरुवातच सध्याच्या माहीत असलेल्या मानवी कक्षेपलीकडली होती. तेव्हा त्याविषयीचा वाद वेगळा. पण इथे किंवा यासम इतर केसेस वाचून असा प्रश्न पडतो की कंबरेच्या दुखण्याने काटकोन झालेली व्यक्ती मदतीसाठी समोर आली असता आणि यापूर्वी बरेच /सर्व उपाय करुन झाले असे रुग्ण म्हणत असला तरी (कारण जुनाट रोगाचे रुग्ण सगळे उपाय केले असं नेहमीच म्हणतात) आपण खालील उपाय सुचवणे समजू शकतो: -त्याला आपल्या माहितीतला अनुभवी ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि त्यानंतर ऑर्थोपेडिकच्या मतानुसार न्यूरॉलॉजिस्ट अशी रेफरल्स सुचवणे. - इतर वैद्यकीय उपाय झालेत असं वाटलं असलं तरी नव्या मेडिकल ओपिनियनने वेगळ्या टेस्ट्स करुन / औषधे बदलून आल्टर्नेट डायग्नोसिसच्या दिशेने पाहण्याची शक्यता खुली करणे. शारिरीक दुखण्याचा मंत्रतंत्राशी संबंध नव्हता असं तुम्हीही खुद्द लिहीता. मग कंबरदुखीचा मनुष्य दिसताच डायरेक्ट लागीर, मंत्रतंत्र, बाधा या दिशेच्या शक्यताच तुम्हाला का दिसल्या असाव्यात? सल्ला बाबा , बुवा, माताजी यांच्याकडे जाण्याचाच का दिला जावा? कार्यकारणभाव, रोगचिकित्सा, मीमांसा हे काहीही न करणे म्हणजे वेगळा किंवा नवा किंवा मोकळा दृष्टिकोन असं समजायचं का? बाकी लेख रंजक असला तरी त्यामुळे कोणी आपली व्याधी घेऊन अंगारेधुपारेवाल्यांकडे जाऊ नये अशी सदिच्छा..

In reply to by गवि

श्रद्धा - अंधश्रद्धा ह्या बद्दल माझीही कांही टोकाची मते आहेत. पण कधी कधी मती गुंग करणार्‍या घटना घडतातच. ह्या घटना ऐकीव नसल्याने, आपल्या जवळच्या ओळखीतल्या माणसाच्या आयुष्यातल्याच असल्याने, विश्वास तर ठेवावा लागतो. तांदळे साहेब इतर अनेक उपचार करुन थकले होते, मनाने कोलमडले होते अशा वेळी अत्यंत आशेने आलेल्या माणसाला विन्मुख कसे पाठवायचे म्हणून शशिकांत ओक ह्यांनी त्यांना त्यावेळी सुचलेला उपाय सांगितला. असो. माझ्या माहितीत एक भारतिय न्यूरो सर्जन आहेत जे इंग्लंड मध्ये एक यशस्वी सर्जन आहेत. ते भारतात आले असता त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीला डेंग्यू झाला. भारतात काहीकाळ वैद्यकिय उपाय करून थकल्यावर त्यांनी मुलीला इंग्लंडला नेले आणि तेथिल इस्पितळात भरती केले. आयसीयूत असलेल्या मुलीला २० दिवस उलटून गेले तरी आराम पडेना तसतसे डॉक्टर साहेब मनाने खचत गेले. कोणीतरी 'मंतरलेली' उदी त्यांना दिली आणि ही घेऊन मुलीच्या शय्येभोवती फेर्‍यामारा असे सांगितले. मेंदूला अजिबात पटत नव्हते पण कणाकाणाने मृत्यूच्या जवळ जाणार्‍या आपल्या मुलीकडे पाहणारा बाप हाही उपाय करून पाहू म्हणून ती उदी हातात घेऊन त्याने त्या मुलीच्या शय्ये भोवती ३ चकरा मारल्या. पुढे त्या मंतरलेल्या उदीमुळे की इस्पितळाच्या वैद्यकिय उपचारांमुळे पण मुलीला बरे वाटले. मी ह्या घटनेला योगायोगच मानतो. पण माझ्या डोळ्यासमोरून त्या हुशार आणि यशस्वी डॉक्टरची मुर्ती हलत नाही. त्या मुर्ती आड लपलेली हतबल बापाची करूण मूर्ती स्पष्ट दिसते आणि आजही त्या आठवणीने मन हेलावते. माझे वडील KEM मध्ये आयसीयूत असताना त्यांच्या शेजारच्या खाटेवर एक सिंधी रुग्ण होता. त्याची बायको बरीच देवभोळी होती. डॉक्टर वैद्यकिय उपचार करतीलच पण आपण नुसतं बसून काय करायचं. म्हणून तिला कोणीतरी सांगिलेला उपाय ती करत असायची. एका वहीत देवाचं नांव सहस्त्र वेळा लिहायचं काम चाललं होतं. मला ते पाहून हसू यायचं. तिला हे तुझे चुकते आहे असे सांगावेसे अनेकदा वाटले पण तिच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास, तल्लीनता पाहून धाडस झालं नाही. तिचे देवाचे नामस्मरण संपून तिने ती वही स्वतःच्या आणि नवर्‍याच्या कपाळाला लावली. त्याच रात्री तो निधन पावला. तिचं म्हणणं 'माझ्या हातून सहस्त्रनाम वहित लिहीण्याचे पुण्य घडावे आणि त्यालाही त्या वहीला कपाळस्पर्श करण्याचे पुण्य लाभावे म्हणूनच तो इतकेदिवस जिवंत होता.' असो. हतबल अवस्थेत हे समजू शकतं. पण सुरुवातीपासूनच वैद्यकिय उपचार टाळून अंगारे, धुपारे आणि बुवाकडे जाणारे पाहिले की त्यांची किव करावीशी वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चैदजा 22/06/2014 - 21:20
+ १ काही वेळा काही घटनांमागचे कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. मिपावर बरेच वेळा चर्चा झालेले श्री. गोएंकाजी देखील विपश्यनेमुळे जन्मभरचय आजरातुन बरे झाले आहेत.

शशिकांत ओक 16/06/2014 - 14:28
जेव्हा तांदळे मला भेटले तेंव्हा त्यांच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्या व अन्य शारीरिक त्रासांनी वैतागून जीवन संपवायच्या मनःस्थिति ते माझ्याकडून मदतीची हाक मारत घरी भेटायला आले. त्यावेळी मी फाटक गुरूजींकडे जा म्हणताना मला फक्त त्यांना विन्मुख पाठवले नाही इतकेच समाधान झाले होते. आता दैवी उपाय करू नयेत असा सल्ला न देता बरे व्हायच्या अन्य प्रकारांना सुचवण्यात गैर नाही. काही लोक होमियोपैथी औषधांवर विश्वास नसल्याने ते हट्टाने उपचार घ्यायला टाळतात. उद्देश्य बरे होणे हा असावा. म्हणजे झाले. दैवी उपाय जर अघोरी नसतील तर करायला काय हरकत आहे अशी त्रस्तांची मनोधारणा होते असावी.

पैसा 17/06/2014 - 15:02
हवाईदलाच्या डॉक्टराम्च्या उपायांनीच तांदळेंना बरे वाटले असेल! निमित्त झाले त्या अंगार्‍याचे. तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.

In reply to by पैसा

गवि 17/06/2014 - 16:07
तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.
हो, त्यांचा त्रास संपला हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम झाले. पण बरे वाटले हे महत्वाचे, यामधे "कशाने का असेना" असा एक अध्याहृत भाग ऐकू येतो. तसा नसेल तर उत्तमच पण बहुधा तसा तो असतो. डॉ. खरेसाहेबदेखील म्हणतात की कोणाच्याही कोंबड्याने उगवले की झाले. हे एकूण माणूसप्राण्याच्या आरोग्यविषयक बाबतीत दूरगामी अर्थाने अजिबात चांगले किंवा पटण्यासारखे वाटत नाही. बरे झाले की मग श्रेय कशालाही द्यावे अशी एक मानसिकता सर्वांच्यात मूळ धरते. मग त्यातल्यात्यात अतर्क्य गोष्टीला श्रेय देण्याची टेन्डन्सी दिसते. त्यातून अनेक केसेसमधे मूळ उपायच अतर्क्य करण्याकडे कल वाढतो. अगदी १ टक्का केसेस जरी अशा विचारांनी अमानवी कक्षेतल्या उपचाराकडे वळल्या तरी त्यात नुकसान बरेच आहे. समजा सर्पदंशाच्या अंदाजे ९० केसेसमधे बिनविषारी साप चावत असतील आणि १० केसेसमधे विषारी साप चावत असतील. तर सर्व ९० लोक उतारा,अंगारा, झाडपाला काय वाट्टेल ते उपचार करुनही साप बिनविषारी असल्याने जिवंत राहतील. श्रेय जाईल त्या अंगार्‍याला. पण ही पद्धत रुढ झाली की कोणता साप चावलाय याचे ज्ञान नसलेले लोकही प्रतिविषाचे इंजेक्शन न घेता अंगारा घ्यायला जातात. कारण डॉक्टरकडे जाणे दूर किंवा खर्चिक असते किंवा इंजेक्शन भयप्रद असते किंवा अन्य काही.. या प्रकारात अंगारा काय किंवा अँटि स्नेक व्हेनम काय.. कशानेही मनुष्य जगला हे महत्वाचे असं म्हणता येईल का? अगदी शंभरातले नव्वद लोक अंगार्‍याने बरे होत असले तरी? हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे.

In reply to by गवि

आमच्या शेजार्‍यांच्या मोठ्या मुलाला 'मण्यार' चावला. ही घटना रात्रीची. मण्यार घरात घुसला होता. तो मारला गेला. आणि मुलाला हाफकिनला नेण्याऐवजी (त्याकाळी हाफकिनलाच न्यावे लागे) घरच्यांनी घरापासून ५-७ कि.मी. दूर एका कुठल्याशा पाड्यावर मांत्रिकाकडे नेला. तो पर्यंत त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. मात्रिकाने हात वर केल्यावर त्याला हाफकीनला नेण्यात आले ह्या मध्ये रात्री ९.३० ते पहाटे ४ पर्यंतचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया जाऊन हाफकीनला कांही होऊ शकले नाही. मुलगा गेला. ही मुंबईतील घटना आहे. हल्ली निदान शहरात तरी असल्या अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. पण त्याकाळी (६०च्या दशकात) ते फार होते. कदचित खेडोपाडी अजूनही लोकं अशा भ्रमात जगत असतील, सांगता येत नाही.

In reply to by गवि

पैसा 17/06/2014 - 17:10
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे. बरे वाटणे महत्त्वाचे. हे १००% वेळा सत्य आहे. अन्यथा तो माणूस आत्महत्या करण्यापर्यंत पोचला होता आणि एका कुटुंबाची वाताहत झाली असती. माणसाचा जीव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खेड्यांतून अजूनही डॉक्टर्स नसल्याने लोक वैदूंकडे जातात. मानसिक आजाराचे रोगी "झपाटलेले" समजून अघोरी उपायांना बळी पडतात. हे थांबवणे एकट्या दुकट्याचे काम नाही. अगदी तुकोबा "नवसे कन्यापुत्र होती | तरी का करणे लागे पती" असे म्हणून गेले तरी मुले होण्यासाठी बुवा लोकांच्या मागे धावणारे कमी नाहीत. शिक्षणामुळे असले प्रकार कमी होऊ लागतील असे समजायला हरकत नाही. मात्र डॉक्टर्सची अनुपलब्धता हा गंभीर प्रश्न आहे. आताच पाहिलेल्या आकडेवारीनुसार भारतात दर १७०० लोकांमागे १ डॉक्टर असतो. आणि दर वर्षी पास होणार्‍या सुमारे ७ लाख डॉक्टर्सपैकी फक्त ३-४% अ‍ॅलोपाथ असतात. यातलेही अनेकजण परदेशी जातात. आणि बहुसंख्य जनतेला इतर डोक्टर्सवर अवलंबून रहायची वेळ येते. यावर सरकार कोणते उपाय करत आहे? आयुर्वेदिक आणि होमिओपाथ डॉक्टर्सना एक वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology केला की अ‍ॅलोपाथीची प्रॅक्टिस करायची परवानगी मिळते. ही गोष्ट विचित्र वाटते. तसेच अ‍ॅलोपथीचे अनेक डॉक्टर्स आयुर्वेदिक पेटंटेड औषधे देतात तेही बरोबर वाटत नाही. प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी यांची बेसिक तत्त्वे निदान सारखी असावीत असे समजायला वाव आहे पण होमिओपाथी हा पूर्ण वेगळा विषय आहे. याबद्दल जास्त माहिती डॉक्टर लोक देऊ शकतील. मात्र डॉक्टर हाही शेवट माणूसच असतो. त्यालाही आपल्यासारख्याच भीती ताण इ. भावना असतात. त्यातून सुटण्यासाठी तोही जमेल तसे उपाय करत असतो. त्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला धक्का बसला नाही. आईचे ऑपरेशन व्यवस्थित होऊन ती बरी होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. आणि त्यासाठी त्या सर्जनच्या अनुभव आणि कौशल्यावर विश्वास होता. माणसाचे शरीर अनेक आजार स्वतःचे स्वतः बरे करते. त्याला काही काळ लागतो. सर्दी बरी व्हायला ८ दिवस लागतात मग तुम्ही औषध घ्या किंवा घेऊ नका. शिवाय माणसाची इच्छाशक्ती हीसुद्धा काही प्रमाणात परिणाम घडवून आणते. ज्या गोष्टीचा कार्यकारणभाव माणूस सांगू शकत नाही त्या कोणत्या तरी दैवी शक्तीमुळे झाल्या असा समज जास्त विचार न करणार्‍यांचा होऊ शकतो.

In reply to by पैसा

>>>>डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला ह्यात असाही एक विचार असू शकतो की येणार्‍या रुग्णांमध्ये साईभक्त आणि गणेश भक्तांची संख्या सर्वाधिक असते. डॉक्टरांच्या टेबलावर आपल्या दैवतांच्या तसबिरी पाहून रूग्णाचा डॉक्टरवरील विश्वास वाढतो आणि ह्याचा उपयोग रुग्णावर केलेल्या उपचारांना रुग्ण सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

शशिकांत ओक 18/06/2014 - 00:19
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे.
जर या केसमधे स्वतः व्यक्ती म्हणतोय की मला त्या दैवी उपचारानी चमत्कारपुर्ण रितीने इतके बरे वाटले. आणि माझ्या सारखा प्रत्यक्ष दोन्ही अवस्थांचा प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असताना व इतरांना काहीही माहित नसताना काही जण वरील लिहून मताची खोट का काढतात.... काहीं ना ते श्रेय अशा घटनांना न देण्यासाठी अशी विधाने करताना दिसतात.

In reply to by गवि

सुबोध खरे 20/06/2014 - 18:37
ग वि साहेब वरचे वाक्य म्हणण्याचे फार महत्त्वाचे कारण असे कि कित्येक लोकांना घसा फोडून सांगितले कि अशास्त्रीय उपाय करू नका तरीही ते तुमचे ऐकत नाहीत. बर्याच वेळेला प्लासिबो इफेक्ट मुळे रुग्ण बरा होणारच असतो. मग आपण वाईट बोलून आपले तोंड का घाण करा. ओव्हरीतील ८० टक्के सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बर्या होत असतात. पण काही लोभी डॉक्टर रुग्णाला ताबडतोब शल्यक्रिया करायला सांगतात. आता अशा रुग्णाने विचारले कि आम्ही होमियोपथी/ आयुर्वेदिक उपचार घेऊन बघू का? मी कशाला नको म्हणू. चार महिन्यांनी परत आल्यावर ती सिस्ट बरी झालेली असते पण रुग्णाची शल्यक्रिया वाचलेली असते.मग तुम्ही नर्रेंद्र महाराजांचा जप करा कि फेरम फोस घ्या. काही डांबरट होमियोपाथ त्याना तुम्हाला ओव्हरीचा कर्करोग आहे आणि तो मी ठीक करून दाखवतो असे सांगून थुका लावतात.वर अमुक तमुकचा बीजांड कोशाचा कर्करोग "मी" बरा केला अशी दर्पोक्ती सांगतात. सगळ्या पथी मध्ये गैर प्रकार करणारे लोक आहेत. म्हणुन कुणाच्याहि कोम्बड्याने का होईना पण उजाडल्याशी कारण. किमान शंभर तरी मुतखड्याचे चे रुग्ण मी ३ वर्षे पर्यंत पाहत आलो आहे. होमियोपथीने एकाही रुग्णाचा एकही खडा पडला नाही.पण रुग्ण विचारतात आम्हाला शल्यक्रिया करायची नाही. होमियोपथीचे औषध घेऊ का? मी त्यांना स्वच्छपणे सांगतो माझा त्याच्या वर विश्वास नाही. तुमचा असेल तर घेऊन पहा.पण मी सर्वाना आवर्जून एक सांगतो कि तुमची लघवी दाट होत असल्याने त्यात खडे तयार होतात तेंव्हा तुम्हाला २. ५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हा बिनखर्चाचा उपाय सुद्धा बरेच लोक करत नाहीत( नुसते एवढे केले तरी मुतखडा होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी होते. चार सहा महिन्यांनी परत आल्यावर त्यांचे खडे आहेत तसेच असतात. आधी जाते भांडवल मग येते अक्कल या न्यायाने ते आता पाणी पिण्यास तयार होतात यात गम्मत म्हणजे तीन होमियोपथीचे डॉक्टर सुद्धा आहेत. पहिल्या भेटीत ते मोठ्या जोरात सांगत होते कि होमियोपथीमध्ये इतकी परिणामकारक औषधे आहेत कि दोन महिन्यात खडे नाहीसे होतात. पण दोन तीन वर्षे स्वतः उपचार केल्यावर आता तसे बोलत नाहीत.पण आपल्या रुग्णांना मात्र आत्मविश्वासाने औषध देत असतात. तसेच दोन आयुर्वेदाचार्य "स्वतःच्या" क्षयरोगासाठी आधुनिक औषधेच घेताना पाहिले आहे. माझ्या माहितीतील सर्व डॉक्टर स्वतःच्या मुलांना बालरोगतज्ञाकडेच नेतात. एक दोघांना विचारले कि तुम्ही स्वतःची औषधे का देत नाही. तर हे हे हे करीत मुलाच्या बाबतीत कोण धोका पत्करणार/ किंवा बायको ऐकत नाही अशी कारणे देत असत. जसे वय वाढले तसे लोकांना असे अवघड प्रश्न विचारून पेचात पकडण्यात काही हशील नाही हे समजून आले. (माझ्याकडे येण्यचे कारण मी कोणत्याच डॉक्टर कडून पैसे घेत नाही) आणि मी व्यवसाय सुरु केल्यापासून गेल्या साडेचार वर्षातील(२३ नोव्हेंबर २००९पासून ) प्रत्येक रुग्णाचे प्रत्येक प्रकाशचित्र आणि रिपोर्ट माझ्या संगणकात साठवलेला आहे. त्यामुळे त्यांना तुलना करणे सोपे जाते. असो हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे. हे मात्र १,०००% टक्के सत्य आहे.

प्रसाद१९७१ 17/06/2014 - 17:22
प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. >>>>>>> नुस्ते शिकले ते पुरेसे नाही. बेसिक मधेच टोकाचा फरक आहे. हे म्हणजे एखाद्या नास्तिका ला मंदिराचा पुजारी करण्या सारखे आहे.

शशिकांत ओक 20/06/2014 - 17:53
काहींनी फाटक बाईंकडे जायसाठी चौकशी केली होती. त्यांचा पत्ता मिळाला आहे. गरजूंनी रात्री ९ नंतर संपर्क करावा.. ०९८८१९०१०४९.
लेखनविषय:
pic (आठवणी हवाईदलातल्या मधून) सन १९९३. हवाईदलाच्या तांबरम पोस्टींगवर नुकताच पोहोचलो होतो. तेथील स्टेशनच्या गणेश चतुर्थीच्या आरतीला एयरमन लोकांनी एका हॉलमधे मला बोलावले होते. म्हणून मी कुटुंबासह तेथे पाचारण झालो होतो. मी आल्याचे पाहून तेथील एयरमन लोक उठून उभे राहिले. एक आसामी तरीही खुर्चीत बसून राहिलेले मी पाहिले. नंतर मला नेमकी त्याच्या शेजारची खुर्ची बसायला दिली गेली.

शुभेच्छा संदेशांच्या विश्वात...

माधुरी विनायक ·

सखी 13/06/2014 - 18:06
अनुभव आवडला, तसेच तुमची वरिष्टांबद्दल (आणि त्यांची इतरांबद्द्ल) असलेली सकारात्मक दृष्टीही आवडली. खूप वेळेस बॉसच्या नावाने लोक खडेच फोडतात असे दिसते, चांगल्यातलं चांगलं घ्यावं हे तुमच्या लेखांमध्ये लख्खपणे जाणवतं.

In reply to by भृशुंडी

वर्ल्डकप, तेंडुलकर, पाकिस्तान, शतक हुकलं, सामना जिंकून दिला, -> -> -> १ मार्च २००३ सेंच्युरियन, दक्षिण आफिका

In reply to by तुषार काळभोर

दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. तेंडुलकर मस्त खेळत होता. आपण वर उल्लेखलेला सामन्यात त्याची (भारताची) फलंदाची संध्याकाळी होती, इथे दुपारचा उल्लेख असल्याने मागचाच २०११ विश्वचषकातील ८५ धावांची खेळी असावी.

धन्यवाद मंडळी.प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. सखी - खरं आहे. सगळेच वरीष्ठ वाईटच असतात असं नाही. आणि वाईट अनुभव किंवा वाईट वागणुक देणाऱ्या वरीष्ठांमुळे आपण जास्त खंबीर होत जातो, तावून- सुलाखून निघतो, हे ही तितकंच खरं. यातलं कोणीच आयुष्याला पुरत नाही, आठवणींचे ठसे मात्र कायम उरतात... भृशुंडी - पैलवान यांनी अचूक तपशील दिलेत. धन्यवाद. तुमचा अभिषेक - पैलवान यांनी तपशील दिलेत, तो सामना. धन्यवाद. खटपट्या - मी प्रयत्न केला शुभेच्छापत्र अपलोड करायचा, पण जमलं नाही बुवा. आणखीही शुभेच्छापत्रे आणि किस्से आहेत, पुन्हा प्रयत्न नक्की करेन. सचिन प्रेमींसाठी हा दुवा (उपयुक्त आकडेवारी) http://sachinandcritics.com/

चौथा कोनाडा 17/06/2014 - 22:29
वेगळ्या क्षेत्रातला सुंदर अनुभव ! एका कलाकाराच्या निर्मिती क्षणाचा उत्क्रुष्ट अविष्कार ! छान आहे लिखाण !

चित्रगुप्त 17/06/2014 - 23:41
वेगळ्या विषयावर छान वाचायल मिळाले.
मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ
आता हा बहर ओसरला आहे की काय ? कश्यामुळे ? "बहारे फिर भी आयेगी" असे वाटते का? असा बहर येणे हे कश्यावर अवलंबून असते?

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, बहराचा काळ अशासाठी म्हटलं, कारण तेव्हा मराठी शुभेच्छापत्रं खरेदी करण्यासाठी युवा वर्ग आवर्जुन दुकानात, स्टोअर्समध्ये जात असे. अगदी ग्रुपने मराठी शुभेच्छापत्र खरेदीसाठी जायचंही फॅड होतं. दुकानातच मराठी शुभेच्छापत्रांचं मोठ्याने वाचन सुद्धा व्हायचं. संपर्कासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी फोन किंवा फार तर ऑर्कुट होतं. मोबाइल तुरळक तर फेसबुक आजच्या इतकं प्रचलित नव्हतं. आजघडीला या सगळ्यात व्हॉट्स ॲप ची भर पडलीय. हल्ली फार तर व्हंलेंटाईन डे ला आवर्जुन शुभेच्छा पत्रांची खरेदी होते. तो बहर परत येणार असेल तर आनंदच आहे.

In reply to by माधुरी विनायक

एस 25/06/2014 - 19:41
ग्रुपने ऑर्चिडमध्ये आवर्जून केली जाणारी शुभेच्छापत्रांची खरेदी ही एक धमाल असे. आता तो जमाना बराच मागे पडू लागला आहे.

In reply to by तुषार काळभोर

एस 26/06/2014 - 18:07
आर्चिज. च्यामारी, माझी विस्मरणशक्ती बहरू लागलीय वाटतं! ;-) धन्यवाद!

सखी 13/06/2014 - 18:06
अनुभव आवडला, तसेच तुमची वरिष्टांबद्दल (आणि त्यांची इतरांबद्द्ल) असलेली सकारात्मक दृष्टीही आवडली. खूप वेळेस बॉसच्या नावाने लोक खडेच फोडतात असे दिसते, चांगल्यातलं चांगलं घ्यावं हे तुमच्या लेखांमध्ये लख्खपणे जाणवतं.

In reply to by भृशुंडी

वर्ल्डकप, तेंडुलकर, पाकिस्तान, शतक हुकलं, सामना जिंकून दिला, -> -> -> १ मार्च २००३ सेंच्युरियन, दक्षिण आफिका

In reply to by तुषार काळभोर

दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. तेंडुलकर मस्त खेळत होता. आपण वर उल्लेखलेला सामन्यात त्याची (भारताची) फलंदाची संध्याकाळी होती, इथे दुपारचा उल्लेख असल्याने मागचाच २०११ विश्वचषकातील ८५ धावांची खेळी असावी.

धन्यवाद मंडळी.प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. सखी - खरं आहे. सगळेच वरीष्ठ वाईटच असतात असं नाही. आणि वाईट अनुभव किंवा वाईट वागणुक देणाऱ्या वरीष्ठांमुळे आपण जास्त खंबीर होत जातो, तावून- सुलाखून निघतो, हे ही तितकंच खरं. यातलं कोणीच आयुष्याला पुरत नाही, आठवणींचे ठसे मात्र कायम उरतात... भृशुंडी - पैलवान यांनी अचूक तपशील दिलेत. धन्यवाद. तुमचा अभिषेक - पैलवान यांनी तपशील दिलेत, तो सामना. धन्यवाद. खटपट्या - मी प्रयत्न केला शुभेच्छापत्र अपलोड करायचा, पण जमलं नाही बुवा. आणखीही शुभेच्छापत्रे आणि किस्से आहेत, पुन्हा प्रयत्न नक्की करेन. सचिन प्रेमींसाठी हा दुवा (उपयुक्त आकडेवारी) http://sachinandcritics.com/

चौथा कोनाडा 17/06/2014 - 22:29
वेगळ्या क्षेत्रातला सुंदर अनुभव ! एका कलाकाराच्या निर्मिती क्षणाचा उत्क्रुष्ट अविष्कार ! छान आहे लिखाण !

चित्रगुप्त 17/06/2014 - 23:41
वेगळ्या विषयावर छान वाचायल मिळाले.
मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ
आता हा बहर ओसरला आहे की काय ? कश्यामुळे ? "बहारे फिर भी आयेगी" असे वाटते का? असा बहर येणे हे कश्यावर अवलंबून असते?

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, बहराचा काळ अशासाठी म्हटलं, कारण तेव्हा मराठी शुभेच्छापत्रं खरेदी करण्यासाठी युवा वर्ग आवर्जुन दुकानात, स्टोअर्समध्ये जात असे. अगदी ग्रुपने मराठी शुभेच्छापत्र खरेदीसाठी जायचंही फॅड होतं. दुकानातच मराठी शुभेच्छापत्रांचं मोठ्याने वाचन सुद्धा व्हायचं. संपर्कासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी फोन किंवा फार तर ऑर्कुट होतं. मोबाइल तुरळक तर फेसबुक आजच्या इतकं प्रचलित नव्हतं. आजघडीला या सगळ्यात व्हॉट्स ॲप ची भर पडलीय. हल्ली फार तर व्हंलेंटाईन डे ला आवर्जुन शुभेच्छा पत्रांची खरेदी होते. तो बहर परत येणार असेल तर आनंदच आहे.

In reply to by माधुरी विनायक

एस 25/06/2014 - 19:41
ग्रुपने ऑर्चिडमध्ये आवर्जून केली जाणारी शुभेच्छापत्रांची खरेदी ही एक धमाल असे. आता तो जमाना बराच मागे पडू लागला आहे.

In reply to by तुषार काळभोर

एस 26/06/2014 - 18:07
आर्चिज. च्यामारी, माझी विस्मरणशक्ती बहरू लागलीय वाटतं! ;-) धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजचा किस्सा तेंडुलकरचा... किंवा त्याच्याच मुळे आवडू लागलेल्या क्रिकेटचा... खरं तर एका शुभेच्छा पत्राचा... जाऊ दे. वाचा आणि तुम्हीच ठरवा... मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ. मी एका कंपनीसाठी इनहाऊस रायटर म्हणून काम करत होते. या कामात तेव्हा फ्री लान्सिंगमध्ये उत्तम पैसे आणि बऱ्यापैकी नाव मिळत असलं, तरी मला त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी व्हायला मनापासून आवडायचं. इनहाऊस रायटर म्हणून काम करतानाच ते शक्य व्हायचं. अर्थात पैसे त्यातही चांगले मिळायचे. दोन्हीतला फरक सांगू का? शुभेच्छा पत्रं कशी तयार होतात किंवा होत, ते आधी समजून घेऊ.

वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत

श्रीगुरुजी ·

अभिजित - १ 13/06/2014 - 13:50
सुनील बर्वे ने त्याच्या हर्बेरिअम उपक्रमातून नाटकाचे दर वाढवायची नवीन प्रथा सुरु केली. त्यामुळे आता सगळे नट जास्त पैसे मागत असणार "नाईट" चे. मग त्यामुळे हा स्वस्त पर्याय !! - double age, half night !!

मृगनयनी 13/06/2014 - 14:24
अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती.
असहमत !!... :( १८-२० वर्षाचा तो नक्कीच वाटला नाही.. पण ४८ वर्षाचाही वाटला नाही..... डोळ्याभोवतालच्या सुर्कुत्या मेकअप करून लपवल्या गेल्या... पण डोळ्यांतली आणि अभिनयातली चमक मात्र २० वर्षांच्या मुलाला लाजवेल... अशी होती.....
'दुनियादारी' मध्ये अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी इ. प्रौढ अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत. पण सध्याच्या काळातील वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिका करत असताना कोणीच टीका करताना आढळत नाही.
सहमत !!... स्वप्नील जोशी'चा सुजलेला चेहरा, डोक्याला लावलेला विग त्याला फारसा शोभला नाही. जितेन्द्र जोशी त्यातल्या त्यात व्हीलन म्हणून बरा वाटला..... अंकुश चौधरी टायफाईड'मधून बरा झाल्यापासून त्याचा 'चार्म' गेला तो गेलाच... त्यातून त्याची जीभ थोडी जड असल्यामुळे.. त्याचं बोलणं कधीकधी तोतरं वाटतं..... हहा हहा... सगळ्यांत भारी तो शेवटच्या सीनमधल्या -म्हातार्‍या उर्मिला कानेटकरचा म्हातारा नवरा!!!.. =)) =)) =)) =)) स्वप्नील जोशीला श्रद्धांजली वाहायला जेव्हा तिचा नवरा पुढे येतो... त्याला पाहून "त्या" प्रसंगाचं गांभीर्यच नष्ट होऊन जातं.... =)) =)) =)) अरे.. एवढी सगळी स्टारकास्ट जमवली, तर मग शेवटी उर्मिला'चा म्हातारा नवरा म्हणून त्या आदिनाथ कोठारे'चेच केस पांढरे करून त्याला घ्यायचं ना!.... कोण कुठलं बुजगावणं आणून ठेवलं!!!!...

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक 13/06/2014 - 18:12
आणि तडाखेबंद तोफबाजी.... मृगनयनी... पोट सुटलेले नायक व थोराड बांध्याच्या नायिका यांना पाहून पाहून कॉलेज कुमार असेच असतात असे वाटून कॉलेज काळात मी व्यायाम करायचे सोडून दिले होते! असो...

गवि 13/06/2014 - 15:40
अशोक सराफ यांना अनेक दशके कॉलेजयुवकाच्या वयोगटात पाहिल्याची आठवण झाली. अगदी ब्लॅक & व्हाईट जमान्यापासून कलरमधे पण. मला वाटतं धूमधडाका सिनेमातही अशोक सराफ कॉलेजवयीन दाखवला आहे. (आठवणः तो नायिकेला कॉलेज सोडताना आठवण / पार्टिंग गिफ्ट म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देतो असा सीन. चूभूदेघे.) ....... परफेक्ट शाळा / कॉलेजच्या वयोगटातले खरोखर "असणारे" आणि त्याचवेळी गल्ला खेचतील इतके प्रसिद्ध नट / नट्या मिळणं अवघड असू शकेल हे खरं. कारण सेटल होईपर्यंत स्ट्रगलरची तिशी आलेली असू शकते. पण अर्थातच साठीच्या घरातही तीच भूमिका खेचणं हे अगदीच केविलवाणं आहे. मला आताच्या काळात प्रशांत दामलेच्या "एका लग्नाची गोष्ट" बद्दल असं वाटायला लागलं आहे. लग्नाळू नवतरुण असं वय त्या भूमिकेला अपेक्षित आहे. त्या नाटकाच्या जाहिरातीत नटनटीचा फोटोही किमान एक दशक जुना टाकतात असं दिसतंय.

इरसाल 13/06/2014 - 16:08
फक्त दुनियादारीवर बोलाबसं वाटतं......हुम्म्म्म्म्म काय करावे (सुस्कारा टाकत असलेली/ला बाहुली/ला) पुस्तक नाय पिच्चर वर. दुनियादारी आणी भुताची दुनियादारी(नवी दुनियादारी) ;)

विकास 13/06/2014 - 16:40
नाटकात पण बघवत नाही, पण एकवेळ चालेल असे वाटते. पण जेंव्हा घोडनवरे कसले घोडआजोबा विशीतल्या वयाचा अभिनय करत तरूणीमागे पळू लागतात तेंव्हा शिंग मोडून वासरात जाणे अथवा जरठबाला विवाह वगैरे शब्दप्रयोग आठवतातः (खालील गाण्यात दिलीप कुमार ५३-५४ तर लिना चंदावरकर २३-२४ असावी)

योगी९०० 13/06/2014 - 16:45
मला यावरून यल्गार हा (वि)चित्रपट आठवला...फिरोजखान मुलाच्या भुमिकेत आणि त्याच्यापेक्षा वयाने वीस वर्ष लहान असलेला मुकेश खन्ना (शक्तिमान) त्याच्या बापाच्या भुमिकेत.....!!! बाकी पुर्वीच्या काही चित्रपटात जितेन्द्र आदी कलाकारांनी कॉकू च्या भुमिका केल्यात. पण त्यात विषेश वावगे असे क्धीच वाटले नाही..

आशु जोग 13/06/2014 - 21:15
अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती
हे भारी

आशु जोग 13/06/2014 - 21:18
व्यक्तिगत जीवनातही सायराआंटी दिलीप अंकलपेक्षा खूप लहान आहेत... २५ वर्षाने असेल, बाकी गिरीश ओक यांचे बाकी काही अपडेट्स !

भृशुंडी 13/06/2014 - 21:44
क्लर्क मधला मनोजकुमार. एक तर मनोजकुमार, त्यात कॉलेजमधे, त्यात पुन्हा तरूण. माणसानं किती काय सहन करायचं त्याची मर्यादा हीच असावी.

आपली मराठीवर हे नाटक पहिले आहे , गांधीवादावर उत्तम भाष्य करणारे त्याला कोपरखळ्या मारणारे आहे , सावरकर ह्यांच्याशिवाय आचार्य ही कल्पना सहन होत नाही , मात्र बाकीच्या भूमिकांच्या साठी अनेक होतकरू नवीन कलाकार मिळू शकले असते , टीव्ही वर दोन चार मालिका केल्यावर अचानक काहींच्या आतला अभिनेता उचल खातो मग एका मुलाखतीत आता पुढील वर्ष मालिका बंद व नाटक चालू असे सांगितले जाते. तेव्हा तरुण कलाकारांना काहीच तोटा नाही , गुरुजींनी त्यांच्या मनातील ड्रीम टीम कोणती ह्याचा खुलासा केला तर मग इतर सुद्धा आपापल्या आवडीनिवडी सांगतील.असे वाटते.

चौथा कोनाडा 14/06/2014 - 07:37
सहमत. योग्य मुद्दा! यात निर्मात्यांची मजबुरी असावी. नाववाले वयस्क अजूनही गर्दी खेचतात. त्यांच्या नावावर बुकिंग होते हे कारण असावे. नवि नावे पाहिल्यावर लोक पहायला टाळाटाळ करतात.

विकास 14/06/2014 - 09:07
अवांतराबद्दल क्षमस्व, पण... नवीन लेखन सुचीमधे मी आत्ता ह्या धाग्याचा संदर्भ वाचताना सगळे खाली दाखवल्याप्रमाणे एकत्र वाचले आणि क्षणभर गोंधळलो! :)
वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत श्रीगुरुजी


बाकी बरेच लोकं जळतातही हा, जेव्हा फोर्टी प्लस नायक २० वर्षाची हिरोईन कवेत घेऊन नाचतो तेव्हा. खास करून तीस-पस्तीशीच्या वयात पोहोचलेल्यांना जेव्हा जाणीव होते की आता आपल्याला वीस-बावीस वर्षांच्या पोरी भाव देत नाहीत तेव्हा त्याचवेळी आपल्यापेक्षा जास्त वय असणारे कलाकार मात्र तिथे पडद्यावर (आणि अर्थातच शूटींगच्या करताना खरोखरही) तरुणींबरोबर रोमान्स रंगवत आहेत हे बघणे नक्कीच त्रासदायक असावे. अर्थात हा एक अंदाज आहे जो निरीक्षणाने आणि तर्काने आला आहे, माझे मार्केट अजून डाऊन झाले नसल्याने स्वानुभव नाही बोलू शकत. ;)

आमीर खान त्यात शोभला नव्हता याच्याशी प्रचंड असहमत स्वप्नील, सई, दिघ्या शोभले नव्हते याच्याशी अंशता सहमत. अशंता सहमत या साठी की शोभले नव्हते तरी हिट झाले होते. या दोन्ही चित्रपटांचे व्यावसायिक यश पाहता प्रेक्षकांनी त्यांना स्विकारले होते. तसेच यांच्या जागी इतर कोणाला घेतले असते तर कदाचित, कदाचित काय नक्कीच या चित्रपटांनी एवढी कमाई केली नसती. एक साधासरळ हिशोब आहे, हा व्यवसाय आहे बॉस, यहा पे जो बिकता है वही टिकता है, लोकांनी स्विकारणे बंद केले की आपसूक ते अश्या भुमिकांमधून बाद होतील. अवांतर - कोणी हे वयाचे लॉजिक सौथेंडियन लोकांना रजनीकांतच्या बाबत पटवून देईल तर मी त्याच्या ढेंग्यातून जाईल :)

In reply to by कपिलमुनी

पण हिट्ट आहे ना, ते महत्वाचे. तुम्ही आम्ही बुद्धीवादी बोलून काय फायदा, पब्लिक डोक्यावर घेतेय तोपर्यंत हे चालणारच, आणि यात काही गैर नाही. जसे सचिन (महागुरू पिळगावकर नाही हं, मास्टर ब्लास्टर तेंडुलकर) हा शेवटाला वय होऊनही चाचपडत एकदिवसीय सामन्यात खेळत होता तेव्हा टिका होणे साहजिकच होते, कारण भारतीय संघाचे नुकसान होत होते, पण इथे निर्माता दिग्दर्शकाला फायदाच होत असेल तर आपल्या आक्षेपांना विचारतोय कोण...

In reply to by तुमचा अभिषेक

भृशुंडी 15/06/2014 - 01:16
@सौथेंडियन लोकांना म्हणजे तमिळ का? रजनीकांत - तमीळ. जाऊ दे, त्याची गोष्टच वायली आहे! मोहनलाल - मल्याळम (पण तो वयानुसार भूमिका करतो) चिरंजीवी- तेलुगू, पण रिटायर. कन्नड - कोणी पुरातन स्टार ऐकीवात नाही.

अमिरकडे बघून कॉलेजातले तरुण चाळीस वर्षांचे असतात असा टेम्पोररी समज करुन घेऊन थ्रिइडीयट चित्रपटाचा आनंद प्रेक्षक घेतील इतपत पुण्य अमिर खानने कमावले होते.खर्शिकरने व गिरीश ओकने एवढे पुण्य कमावलेले नाही.

पैसा 14/06/2014 - 17:21
जुने कलाकार स्वस्तात उपलब्ध असावेत आणि त्यांच्या नावावर नाटक्/सिनेमा चालू शकतो ही निर्मात्यांची खात्री असावी. शिवाय नाटकांच्या बाबतीत भूमिका पाठ असणे, अभिनय नव्याने गिरवून घ्यावा न लागणे हे फायदे असावेत. जुन्या लोकाना एखाद्या तालमीनंतर नाटकाचा प्रयोग सुरू करणे शक्य व्हावे, पण नवीन मुले घेतल्यास संपूर्ण नाटक नव्याने बसवावे लागत असेल. दुनियादारी पाहिला नाही. आमीरखान तरी बराच सुसह्य वाटला. मात्र अमिताभचे मधल्या काळातले काही सिनेमे (कूली शहनशाह इ.इ.)आणि शाहरुखखानाचे आताचे दिसणे भयावह आहे.

In reply to by पैसा

रेवती 14/06/2014 - 21:54
शिनेमात काम करून करून पुरेसा चोथा झालेला असला तर लोकांनी फेकून देण्याआधी आपणच आवरते घ्यावे हे त्या शारूख्खानला जेंव्हा कळेल तो सुदिन! नैतर चक्क आजोबा भूमिका घ्याव्यात. चेन्नै यक्सप्रेसमध्ये दिपिका ही शारूकची मुलगी वाटत होती. हे सगळं आपल्याला वाटतं पण निर्मात्यांची आर्थिक गणिते वेगळीच असतात आणि ती बरोबर येतातही. आमिर तीन इडियटसमध्ये बरा शोभला होता शिवाय नानासाहेब म्हणतात तसे पुण्य कमावले असल्याने काम भागले पण आता आवरते घेण्यास वाव आहे. ;) मला वाटले की सत्यमेव जयतेच्या पयल्या सिझननंतर हा बोवा राजकारणात एंटरतो की काय! पण अजून तरी काही बातमी नाही.

लोक काय अपेक्षा ठेउन अशा नाटक्/सिनेमाला येतात त्यावर त्याचे व्यावसाईक यश ठरते.. म्हणुन तर गल्लाभरु चित्रपट ही सन्कल्पना आलीय.. आणी लोकांनी डोकी घरी ठेउन यायचे असा अलिखित नियम आहेच कि सिनेमाला लागु...

तिता 17/06/2014 - 16:24
काही महिन्यांपूर्वी हे नाट्य दुबईत बघितले. दुर्दैवाने पुढील रांगेत होतो. नाटक बघवत नव्हते. इतके सगळे म्हातारे कॉलेजमधील समजणे फारच अवघड होते. अतीव निराशा.

श्रीगुरुजी 17/06/2014 - 20:58
३ दिवसांपूर्वी 'यू टर्न' हे नाटक बघितले. डॉ. गिरीष ओक त्यांच्या सध्याच्या वयोमानानुसार ६०-६२ वयाचे वाटतात. हेच डॉ. गिरीष ओक या आठवड्यात 'तुझे आहे तुजपाशी' मध्ये २८-३० वय असणार्‍या डॉ. सतीश ची भूमिका करणार आहेत याचा खेद वाटतो. त्यांचा अभिनय व सादरीकरण कितीही उत्तम असले तरी ही भूमिका त्यांच्या वयाला अजिबात शोभत नाही. २-३ वर्षांपूर्वी 'सुंदर मी होणार' या नाटकाची चित्रफीत पाहिली होती. त्यात सुद्धा दीदीचे काम (भूमिकेचे वय २८-३०) वंदना गुप्ते यांनी, बेबीचे काम (भूमिकेचे वय २० च्या आसपास) कविता लाड-मेढेकर यांनी व कवी संजयचे काम (भूमिकेचे वय ३० च्या आसपास) डॉ. गिरीष ओक यांनी केले होते. ही कामे सुद्धा फारशी शोभणारी नव्हती.

बबन ताम्बे 19/06/2014 - 10:37
मला वाटते मराठी रसिक अभिनयाचे चाहते आहेत. अभिनेत्याच्या वयाकडे ते दुर्लक्ष करतात.उत्क्रूष्ट उदाहरण म्हणजे "तो मी नव्हेच" हे नाटक. श्री. प्रभाकर पणशीकर उतार वयापर्यंत यात मुख्य भूमिका करत होते. त्यानंतर डॉ. गिरीश ओकांनी लखोबा लोखंडे सादर केला. प्रयोग हाऊसफुल जात असत. दिवाकर दातार मुलगी बघायला येतो तेंव्हा दोघेही लग्नाचा मुलगा वाटत नाहीत. पण प्रेक्षकांनी ते चालवून घेतले.

अभिजित - १ 13/06/2014 - 13:50
सुनील बर्वे ने त्याच्या हर्बेरिअम उपक्रमातून नाटकाचे दर वाढवायची नवीन प्रथा सुरु केली. त्यामुळे आता सगळे नट जास्त पैसे मागत असणार "नाईट" चे. मग त्यामुळे हा स्वस्त पर्याय !! - double age, half night !!

मृगनयनी 13/06/2014 - 14:24
अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती.
असहमत !!... :( १८-२० वर्षाचा तो नक्कीच वाटला नाही.. पण ४८ वर्षाचाही वाटला नाही..... डोळ्याभोवतालच्या सुर्कुत्या मेकअप करून लपवल्या गेल्या... पण डोळ्यांतली आणि अभिनयातली चमक मात्र २० वर्षांच्या मुलाला लाजवेल... अशी होती.....
'दुनियादारी' मध्ये अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी इ. प्रौढ अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत. पण सध्याच्या काळातील वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिका करत असताना कोणीच टीका करताना आढळत नाही.
सहमत !!... स्वप्नील जोशी'चा सुजलेला चेहरा, डोक्याला लावलेला विग त्याला फारसा शोभला नाही. जितेन्द्र जोशी त्यातल्या त्यात व्हीलन म्हणून बरा वाटला..... अंकुश चौधरी टायफाईड'मधून बरा झाल्यापासून त्याचा 'चार्म' गेला तो गेलाच... त्यातून त्याची जीभ थोडी जड असल्यामुळे.. त्याचं बोलणं कधीकधी तोतरं वाटतं..... हहा हहा... सगळ्यांत भारी तो शेवटच्या सीनमधल्या -म्हातार्‍या उर्मिला कानेटकरचा म्हातारा नवरा!!!.. =)) =)) =)) =)) स्वप्नील जोशीला श्रद्धांजली वाहायला जेव्हा तिचा नवरा पुढे येतो... त्याला पाहून "त्या" प्रसंगाचं गांभीर्यच नष्ट होऊन जातं.... =)) =)) =)) अरे.. एवढी सगळी स्टारकास्ट जमवली, तर मग शेवटी उर्मिला'चा म्हातारा नवरा म्हणून त्या आदिनाथ कोठारे'चेच केस पांढरे करून त्याला घ्यायचं ना!.... कोण कुठलं बुजगावणं आणून ठेवलं!!!!...

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक 13/06/2014 - 18:12
आणि तडाखेबंद तोफबाजी.... मृगनयनी... पोट सुटलेले नायक व थोराड बांध्याच्या नायिका यांना पाहून पाहून कॉलेज कुमार असेच असतात असे वाटून कॉलेज काळात मी व्यायाम करायचे सोडून दिले होते! असो...

गवि 13/06/2014 - 15:40
अशोक सराफ यांना अनेक दशके कॉलेजयुवकाच्या वयोगटात पाहिल्याची आठवण झाली. अगदी ब्लॅक & व्हाईट जमान्यापासून कलरमधे पण. मला वाटतं धूमधडाका सिनेमातही अशोक सराफ कॉलेजवयीन दाखवला आहे. (आठवणः तो नायिकेला कॉलेज सोडताना आठवण / पार्टिंग गिफ्ट म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देतो असा सीन. चूभूदेघे.) ....... परफेक्ट शाळा / कॉलेजच्या वयोगटातले खरोखर "असणारे" आणि त्याचवेळी गल्ला खेचतील इतके प्रसिद्ध नट / नट्या मिळणं अवघड असू शकेल हे खरं. कारण सेटल होईपर्यंत स्ट्रगलरची तिशी आलेली असू शकते. पण अर्थातच साठीच्या घरातही तीच भूमिका खेचणं हे अगदीच केविलवाणं आहे. मला आताच्या काळात प्रशांत दामलेच्या "एका लग्नाची गोष्ट" बद्दल असं वाटायला लागलं आहे. लग्नाळू नवतरुण असं वय त्या भूमिकेला अपेक्षित आहे. त्या नाटकाच्या जाहिरातीत नटनटीचा फोटोही किमान एक दशक जुना टाकतात असं दिसतंय.

इरसाल 13/06/2014 - 16:08
फक्त दुनियादारीवर बोलाबसं वाटतं......हुम्म्म्म्म्म काय करावे (सुस्कारा टाकत असलेली/ला बाहुली/ला) पुस्तक नाय पिच्चर वर. दुनियादारी आणी भुताची दुनियादारी(नवी दुनियादारी) ;)

विकास 13/06/2014 - 16:40
नाटकात पण बघवत नाही, पण एकवेळ चालेल असे वाटते. पण जेंव्हा घोडनवरे कसले घोडआजोबा विशीतल्या वयाचा अभिनय करत तरूणीमागे पळू लागतात तेंव्हा शिंग मोडून वासरात जाणे अथवा जरठबाला विवाह वगैरे शब्दप्रयोग आठवतातः (खालील गाण्यात दिलीप कुमार ५३-५४ तर लिना चंदावरकर २३-२४ असावी)

योगी९०० 13/06/2014 - 16:45
मला यावरून यल्गार हा (वि)चित्रपट आठवला...फिरोजखान मुलाच्या भुमिकेत आणि त्याच्यापेक्षा वयाने वीस वर्ष लहान असलेला मुकेश खन्ना (शक्तिमान) त्याच्या बापाच्या भुमिकेत.....!!! बाकी पुर्वीच्या काही चित्रपटात जितेन्द्र आदी कलाकारांनी कॉकू च्या भुमिका केल्यात. पण त्यात विषेश वावगे असे क्धीच वाटले नाही..

आशु जोग 13/06/2014 - 21:15
अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती
हे भारी

आशु जोग 13/06/2014 - 21:18
व्यक्तिगत जीवनातही सायराआंटी दिलीप अंकलपेक्षा खूप लहान आहेत... २५ वर्षाने असेल, बाकी गिरीश ओक यांचे बाकी काही अपडेट्स !

भृशुंडी 13/06/2014 - 21:44
क्लर्क मधला मनोजकुमार. एक तर मनोजकुमार, त्यात कॉलेजमधे, त्यात पुन्हा तरूण. माणसानं किती काय सहन करायचं त्याची मर्यादा हीच असावी.

आपली मराठीवर हे नाटक पहिले आहे , गांधीवादावर उत्तम भाष्य करणारे त्याला कोपरखळ्या मारणारे आहे , सावरकर ह्यांच्याशिवाय आचार्य ही कल्पना सहन होत नाही , मात्र बाकीच्या भूमिकांच्या साठी अनेक होतकरू नवीन कलाकार मिळू शकले असते , टीव्ही वर दोन चार मालिका केल्यावर अचानक काहींच्या आतला अभिनेता उचल खातो मग एका मुलाखतीत आता पुढील वर्ष मालिका बंद व नाटक चालू असे सांगितले जाते. तेव्हा तरुण कलाकारांना काहीच तोटा नाही , गुरुजींनी त्यांच्या मनातील ड्रीम टीम कोणती ह्याचा खुलासा केला तर मग इतर सुद्धा आपापल्या आवडीनिवडी सांगतील.असे वाटते.

चौथा कोनाडा 14/06/2014 - 07:37
सहमत. योग्य मुद्दा! यात निर्मात्यांची मजबुरी असावी. नाववाले वयस्क अजूनही गर्दी खेचतात. त्यांच्या नावावर बुकिंग होते हे कारण असावे. नवि नावे पाहिल्यावर लोक पहायला टाळाटाळ करतात.

विकास 14/06/2014 - 09:07
अवांतराबद्दल क्षमस्व, पण... नवीन लेखन सुचीमधे मी आत्ता ह्या धाग्याचा संदर्भ वाचताना सगळे खाली दाखवल्याप्रमाणे एकत्र वाचले आणि क्षणभर गोंधळलो! :)
वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत श्रीगुरुजी


बाकी बरेच लोकं जळतातही हा, जेव्हा फोर्टी प्लस नायक २० वर्षाची हिरोईन कवेत घेऊन नाचतो तेव्हा. खास करून तीस-पस्तीशीच्या वयात पोहोचलेल्यांना जेव्हा जाणीव होते की आता आपल्याला वीस-बावीस वर्षांच्या पोरी भाव देत नाहीत तेव्हा त्याचवेळी आपल्यापेक्षा जास्त वय असणारे कलाकार मात्र तिथे पडद्यावर (आणि अर्थातच शूटींगच्या करताना खरोखरही) तरुणींबरोबर रोमान्स रंगवत आहेत हे बघणे नक्कीच त्रासदायक असावे. अर्थात हा एक अंदाज आहे जो निरीक्षणाने आणि तर्काने आला आहे, माझे मार्केट अजून डाऊन झाले नसल्याने स्वानुभव नाही बोलू शकत. ;)

आमीर खान त्यात शोभला नव्हता याच्याशी प्रचंड असहमत स्वप्नील, सई, दिघ्या शोभले नव्हते याच्याशी अंशता सहमत. अशंता सहमत या साठी की शोभले नव्हते तरी हिट झाले होते. या दोन्ही चित्रपटांचे व्यावसायिक यश पाहता प्रेक्षकांनी त्यांना स्विकारले होते. तसेच यांच्या जागी इतर कोणाला घेतले असते तर कदाचित, कदाचित काय नक्कीच या चित्रपटांनी एवढी कमाई केली नसती. एक साधासरळ हिशोब आहे, हा व्यवसाय आहे बॉस, यहा पे जो बिकता है वही टिकता है, लोकांनी स्विकारणे बंद केले की आपसूक ते अश्या भुमिकांमधून बाद होतील. अवांतर - कोणी हे वयाचे लॉजिक सौथेंडियन लोकांना रजनीकांतच्या बाबत पटवून देईल तर मी त्याच्या ढेंग्यातून जाईल :)

In reply to by कपिलमुनी

पण हिट्ट आहे ना, ते महत्वाचे. तुम्ही आम्ही बुद्धीवादी बोलून काय फायदा, पब्लिक डोक्यावर घेतेय तोपर्यंत हे चालणारच, आणि यात काही गैर नाही. जसे सचिन (महागुरू पिळगावकर नाही हं, मास्टर ब्लास्टर तेंडुलकर) हा शेवटाला वय होऊनही चाचपडत एकदिवसीय सामन्यात खेळत होता तेव्हा टिका होणे साहजिकच होते, कारण भारतीय संघाचे नुकसान होत होते, पण इथे निर्माता दिग्दर्शकाला फायदाच होत असेल तर आपल्या आक्षेपांना विचारतोय कोण...

In reply to by तुमचा अभिषेक

भृशुंडी 15/06/2014 - 01:16
@सौथेंडियन लोकांना म्हणजे तमिळ का? रजनीकांत - तमीळ. जाऊ दे, त्याची गोष्टच वायली आहे! मोहनलाल - मल्याळम (पण तो वयानुसार भूमिका करतो) चिरंजीवी- तेलुगू, पण रिटायर. कन्नड - कोणी पुरातन स्टार ऐकीवात नाही.

अमिरकडे बघून कॉलेजातले तरुण चाळीस वर्षांचे असतात असा टेम्पोररी समज करुन घेऊन थ्रिइडीयट चित्रपटाचा आनंद प्रेक्षक घेतील इतपत पुण्य अमिर खानने कमावले होते.खर्शिकरने व गिरीश ओकने एवढे पुण्य कमावलेले नाही.

पैसा 14/06/2014 - 17:21
जुने कलाकार स्वस्तात उपलब्ध असावेत आणि त्यांच्या नावावर नाटक्/सिनेमा चालू शकतो ही निर्मात्यांची खात्री असावी. शिवाय नाटकांच्या बाबतीत भूमिका पाठ असणे, अभिनय नव्याने गिरवून घ्यावा न लागणे हे फायदे असावेत. जुन्या लोकाना एखाद्या तालमीनंतर नाटकाचा प्रयोग सुरू करणे शक्य व्हावे, पण नवीन मुले घेतल्यास संपूर्ण नाटक नव्याने बसवावे लागत असेल. दुनियादारी पाहिला नाही. आमीरखान तरी बराच सुसह्य वाटला. मात्र अमिताभचे मधल्या काळातले काही सिनेमे (कूली शहनशाह इ.इ.)आणि शाहरुखखानाचे आताचे दिसणे भयावह आहे.

In reply to by पैसा

रेवती 14/06/2014 - 21:54
शिनेमात काम करून करून पुरेसा चोथा झालेला असला तर लोकांनी फेकून देण्याआधी आपणच आवरते घ्यावे हे त्या शारूख्खानला जेंव्हा कळेल तो सुदिन! नैतर चक्क आजोबा भूमिका घ्याव्यात. चेन्नै यक्सप्रेसमध्ये दिपिका ही शारूकची मुलगी वाटत होती. हे सगळं आपल्याला वाटतं पण निर्मात्यांची आर्थिक गणिते वेगळीच असतात आणि ती बरोबर येतातही. आमिर तीन इडियटसमध्ये बरा शोभला होता शिवाय नानासाहेब म्हणतात तसे पुण्य कमावले असल्याने काम भागले पण आता आवरते घेण्यास वाव आहे. ;) मला वाटले की सत्यमेव जयतेच्या पयल्या सिझननंतर हा बोवा राजकारणात एंटरतो की काय! पण अजून तरी काही बातमी नाही.

लोक काय अपेक्षा ठेउन अशा नाटक्/सिनेमाला येतात त्यावर त्याचे व्यावसाईक यश ठरते.. म्हणुन तर गल्लाभरु चित्रपट ही सन्कल्पना आलीय.. आणी लोकांनी डोकी घरी ठेउन यायचे असा अलिखित नियम आहेच कि सिनेमाला लागु...

तिता 17/06/2014 - 16:24
काही महिन्यांपूर्वी हे नाट्य दुबईत बघितले. दुर्दैवाने पुढील रांगेत होतो. नाटक बघवत नव्हते. इतके सगळे म्हातारे कॉलेजमधील समजणे फारच अवघड होते. अतीव निराशा.

श्रीगुरुजी 17/06/2014 - 20:58
३ दिवसांपूर्वी 'यू टर्न' हे नाटक बघितले. डॉ. गिरीष ओक त्यांच्या सध्याच्या वयोमानानुसार ६०-६२ वयाचे वाटतात. हेच डॉ. गिरीष ओक या आठवड्यात 'तुझे आहे तुजपाशी' मध्ये २८-३० वय असणार्‍या डॉ. सतीश ची भूमिका करणार आहेत याचा खेद वाटतो. त्यांचा अभिनय व सादरीकरण कितीही उत्तम असले तरी ही भूमिका त्यांच्या वयाला अजिबात शोभत नाही. २-३ वर्षांपूर्वी 'सुंदर मी होणार' या नाटकाची चित्रफीत पाहिली होती. त्यात सुद्धा दीदीचे काम (भूमिकेचे वय २८-३०) वंदना गुप्ते यांनी, बेबीचे काम (भूमिकेचे वय २० च्या आसपास) कविता लाड-मेढेकर यांनी व कवी संजयचे काम (भूमिकेचे वय ३० च्या आसपास) डॉ. गिरीष ओक यांनी केले होते. ही कामे सुद्धा फारशी शोभणारी नव्हती.

बबन ताम्बे 19/06/2014 - 10:37
मला वाटते मराठी रसिक अभिनयाचे चाहते आहेत. अभिनेत्याच्या वयाकडे ते दुर्लक्ष करतात.उत्क्रूष्ट उदाहरण म्हणजे "तो मी नव्हेच" हे नाटक. श्री. प्रभाकर पणशीकर उतार वयापर्यंत यात मुख्य भूमिका करत होते. त्यानंतर डॉ. गिरीश ओकांनी लखोबा लोखंडे सादर केला. प्रयोग हाऊसफुल जात असत. दिवाकर दातार मुलगी बघायला येतो तेंव्हा दोघेही लग्नाचा मुलगा वाटत नाहीत. पण प्रेक्षकांनी ते चालवून घेतले.
नुकतीच "तुझे आहे तुजपाशी" या सदाहरीत नाटकाची जाहीरात वाचली. श्यामच्या भूमिकेत एव्हरग्रीन अविनाश खर्शीकर, डॉ. सतीशच्या भूमिकेत ग्रेसफूल डॉ. गिरीश ओक, काकाजींच्या अजरामर भूमिकेत रवि पटवर्धन, आचार्यांच्या भूमिकेत जयंत सावरकर इ. नामावळी होती. मी हे नाटक १२ वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यावेळी डॉ. सतीशची भूमिका कोणतरी दुसराच अभिनेता करीत होता. बाकी सर्व अभिनेते तेच होते (अभिनेत्र्या वेगळ्या होत्या. गीताचे काम साधना राजपाठक यांनी केले होते व उषाच्या भूमिकेत किशोरी अंबिये होती). आज १२ वर्षानंतर तेच अभिनेते त्याच भूमिका करत आहेत.

यमराजाचे मनोगत....!

आयुर्हित ·
काव्यरस
आमची प्रेरणा: १) (रेडा म्हणे वडाला) २) सेकंड होम... ३) नरेंद्र मोदिंचे विकास मंत्र गेला रेडा एकदाचा, मोठा भार होता, चारा खाउन माजलेला तो लालु प्रसाद होता. घोटाळ्यात अडकला कोळसा,महाग झाला गॅस. झटपट काम करण्यासाठी विन्टेज कारची आस!