मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मानवी कामजीवन. प्रश्न आणि उत्तर

राहुल ·

राहुल 24/09/2022 - 07:47
माझे लग्न झाले आहे. पत्नीशी सेक्स करून देखील माझे मन भरत नाही. मी हस्तमैथुन करतो. ही सवय कशी घालवू ? जोडीदारामधे सतत सेक्स भूक सारखीच असते असे नाही. एकाला जास्त असेल, एकाला कमी असेल. पुरुष विवाहित असेल तर हस्तमैथुन करत नसतात असे नाही. त्यामुळे त्यात काही गैर नाही. पुढचा पार्टनर तयार नाही, उपलब्ध नाही, वेगवेगळी लैंगिक आवड, भूक असेल तर हस्तमैथुन करणे नॉर्मल आहे. साहजिकच ही सवय नाही आणि वाईटही नाही. इतर काही मानसिक आजारात लैंगिक क्रिया केल्या की बरे वाटते म्हणूनही हस्तमैथुन केले जाते. मूळ कारण शोधून काढण्यासाठी योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यावा. रोज सेक्स आणि बॉडी वाढवण्यासाठी व्यायाम ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी झाल्या तर काय होईल ? मसल ग्रोथ कमी होईल की होणारच नाही ? अंगातली ताकद कमी होऊन चक्कर येणे असे काही होईल का? मुळात सेक्स करणे हा हृदय, फुप्फुस यांसाठी चांगला व्यायाम आहे. हे केल्याने शरीरातील ताकद कमी होत नाही. वीर्यनाश झाल्याने ताकद जाते, ही अंधश्रद्धा समाजात खूप पसरली आहे. त्यामुळे पुरुष घाबरतात. पुरुषाच्या कंबरेला चांगला फायदा होतो. विविध आसन केल्याने वेगवेगळ्या मसल्सला फायदा होतो. सेक्स करताना जवळपास सर्व मसल वापरले जातात. गुदमैथुन केल्याने गर्भधारणा होते का ? स्त्रीमध्ये योनी, योनीमार्ग आणि गर्भाशय असे अवयव असतात. सेक्स केल्यावर वीर्य योनिमार्गातून आत जाते आणि स्त्रीबीजांडासोबत संयोग होऊन स्त्री गरोदर होते. गर्भाशयामध्ये बाळ वाढते. वीर्याला गुदमैथुनातून गर्भाशयात जाण्यासाठी कोणताही मार्ग नसतो. त्यामुळे गर्भधारणा होणे शक्य नाही. तसेच, गुदमैथुन हे कंडोम न वापरता आणि पुढील व्यक्तीची इच्छा असल्याशिवाय अजिबात करू नये. विना अपत्य जोडप्यांना कामजीवन अनुभवता येते का? संप्रेरके नॉर्मल असतील आणि आपण पालक होऊ शकत नाही, हे फार मनावर घेतले नसेल, तर अशी जोडपे देखील सेक्स लाइफ चांगले अनुभवू शकतात. पण नातेवाईकांचा, समाजाचा दबाव आणि संप्रेरकांमधील दोष यामुळे दोघांमधे वासना कमी होणे, नपुंसकता, वीर्यपतन न होणे, सेक्स करताना दडपण येणे अशा समस्या येतात. हे तज्ञ डॉक्टर्सना भेटून व्यवस्थित करता येते. या देशात स्वतःसाठी जगण्यापेक्षा 'लोक काय म्हणतील' याचा दबाब घेऊन जगणारे लोक जास्त आहेत. याच आधारावर अम्मा, बापू, पप्पू, ज्योतिषी हे बरोबर लोकांना फसवतात. त्यांच्यापासून सावध व्हावे. निव्वळ आईबाप होऊ शकत नाही, हा आयुष्याचा एकच महत्वाचा भाग असू शकत नाही. स्त्रीला लैंगिक समस्या असताना लग्न करत असेल तर ती फसवणूकच झाली का ? कायदा काय म्हणतो माहिती नाही, पण लैंगिक इच्छा बिलकुल नसणे, समलिंगी असणे हे कारण असताना लग्न करणे ही फसवणूक म्हणता येईल. तसेच काही मनोविकृती आहेत, गर्भाशयात गंभीर आजार असणे हे सत्य लपवून लग्न करणे ही फसवणूक म्हणता येईल. पुरुषांची समस्या लगेच लक्षात येते. कारण ताठरता येणे न येणे हे दिसून येते. तसे स्त्रीमधे दिसून येत नाही. त्यामुळे पुरुषाला ही लैंगिक समस्येबद्दलची फसवणूक लवकर लक्षात येत नाही. प्राण्यांचे काही अवयव खाऊन सेक्स पॉवर वाढते का? सेक्स पॉवर, स्टॅमिना याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. ताठरता जास्त काळ टिकणे, वीर्यमात्रा जास्त असणे, पुन्हा पुन्हा सेक्स करत राहणे याला सेक्स पॉवर जास्त असणे असे समजतात. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, लैंगिक जीवन विषयक शास्त्रीय माहिती दोघांनाही असणे आणि सेक्स करण्यासाठी असणारा अपेक्षित वेळ, जागा असणे हे महत्त्वाचे असते. प्राण्यांचे अवयव खाऊन सेक्स स्टॅमिना, पॉवर वाढतो याला शास्त्रीय आधार नाही. डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

In reply to by राहुल

सुरिया 24/09/2022 - 10:24
पोस्टचे नियम काही कल्पना नाही पण शुद्ध लेखनाच्या नियमानुसार एका प्रश्नाला एकच प्रश्नचिन्ह पुरे असते. प्रश्नातली आर्तता चिन्ह संख्येनुसार गृहीत धरली जात नाही.

In reply to by राहुल

मिपावर किती पोष्ट टाकाव्यात याचे काही नियम नाहीत. मिपावर कितीही पोष्ट्स टाकू शकता. पण, सारखा-सारखा तोच विषय यायला लागला किंवा त्या विषयातलं नावीन्य संपलं की मग ते विषय कंटाळवाणे व्हायला लागतात. वाचक लेखनापासून दूर जातात. लेखनाची टींगल व्हायला लागते. अर्थात, तुमच्याकडे माहिती-अनुभवांचा खुप साठा असणार आहे, तेव्हा ते वाचायला आवडेलच. लिहिते राहा. पण, अंदाज पाहुन आणि अधुन-मधुन, असे सुचवावेसे वाटते. बाकी, तुमची मर्जी. -दिलीप बिरुटे

गवि 24/09/2022 - 09:24
या विषयाला चिकटलेला टॅबू दूर होईल तर देशाचे कल्याण होईल. गैरसमजांची तर खाणच आहे जनतेत. त्यातून मग भलतेच काही भरकटणे होऊ शकते. असे तज्ञ लोकांचे लेख स्वागतार्ह.

In reply to by गवि

लेखनविषय आणि आपल्या विचारांशी सहमती आहेच. सगळेच काही अशा विषयात तज्ञ असत नाही. आता माध्यमांच्या अधिक सोयी झालेल्या असल्या तरी या विषयावर अजुनही समाजात समज-गैरसमज आहेत. योग्य माहिती-प्रबोधन होणे गरजेचं. लेख आणि प्रश्नोत्तराचे स्वागत. डॉक्टर लिहिते राहावे..! -दिलीप बिरुटे

गणपा 24/09/2022 - 09:25
समाजातअनेकदा सेक्स या विषयावर बोलायचं म्हटलं की एक प्रकारचा टॅबू असतो. डाॅक्टरांनी सहसा चर्चिला न जाणारा विषय मांडला आहे. ही एक सुरवात समजावी. आशा करतो धाग्याला वाईट वळण लागणार नाही. डाॅक्टरांनी समाज प्रबोधन करत रहावे.

दिवसातून किती पोस्टस कराव्यात ??
अगदीच कामशास्त्रीय प्रश्न झाला डॉक्टर साहेब. ते पेपरात दिवसातून किती वेळा सेक्स करावा असा प्रश्न विचारतात तसा. उत्तर : याचे काही नियम ठरलेले नाही पण कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात केली तर त्यातील रस निघून जातो. शिवाय समोरची पार्टि पण तयार हवी (वाचायला). त्यामुळे याचे असे ठराविक उत्तर नाही देता येणार. शिवाय मिपा पडले पुरुषप्रधान. त्यामुळे पुरुष जसा जास्त काम केल्यामुळे थकतो तसाच इथला वाचक वर्ग देखील जास्त वाचल्यावर थकत असणार आणि त्याच्याकडे पुढे वाचायची शक्ती राहत नसणार. शिवाय प्राण्यांचे अवयव खाऊन वाचनशक्ती वाढते या समजूतीला आधार देणारा कोणताही शास्त्रीय आधार उपलब्ध नाही. अवांतर : मिपावर स्वागत. टोपी उडविणार्‍या प्रतिक्रिया आल्या म्हणून इथे यायचे थांबवू नका. ही मिपाकरांची स्वागत करायची पद्धत आहे असं समजा.

In reply to by धर्मराजमुटके

टोपी उडविणार्‍या प्रतिक्रिया आल्या म्हणून इथे यायचे थांबवू नका. ही मिपाकरांची स्वागत करायची पद्धत आहे असं समजा.
+१ हेच म्हणतो. लिहित रहा डॉक्टर. मिपाची शैली हसत खेळत कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसण्याची आहे. कट्ट्यावर नवीन कोणी आले कि चेष्टा मस्करी होणारच. अ‍ॅज लाँग अ‍ॅज तुम्ही ठार आंधळा मोदी आणि हिंदुद्वेष दाखवणारे लेखन करत नाही तोवर तुम्हाला इथे कोणीही टोकाचे विरोधक लाभणार नाहीत ह्याची गॅरंटी देतो !

राहुल 24/09/2022 - 07:47
माझे लग्न झाले आहे. पत्नीशी सेक्स करून देखील माझे मन भरत नाही. मी हस्तमैथुन करतो. ही सवय कशी घालवू ? जोडीदारामधे सतत सेक्स भूक सारखीच असते असे नाही. एकाला जास्त असेल, एकाला कमी असेल. पुरुष विवाहित असेल तर हस्तमैथुन करत नसतात असे नाही. त्यामुळे त्यात काही गैर नाही. पुढचा पार्टनर तयार नाही, उपलब्ध नाही, वेगवेगळी लैंगिक आवड, भूक असेल तर हस्तमैथुन करणे नॉर्मल आहे. साहजिकच ही सवय नाही आणि वाईटही नाही. इतर काही मानसिक आजारात लैंगिक क्रिया केल्या की बरे वाटते म्हणूनही हस्तमैथुन केले जाते. मूळ कारण शोधून काढण्यासाठी योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यावा. रोज सेक्स आणि बॉडी वाढवण्यासाठी व्यायाम ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी झाल्या तर काय होईल ? मसल ग्रोथ कमी होईल की होणारच नाही ? अंगातली ताकद कमी होऊन चक्कर येणे असे काही होईल का? मुळात सेक्स करणे हा हृदय, फुप्फुस यांसाठी चांगला व्यायाम आहे. हे केल्याने शरीरातील ताकद कमी होत नाही. वीर्यनाश झाल्याने ताकद जाते, ही अंधश्रद्धा समाजात खूप पसरली आहे. त्यामुळे पुरुष घाबरतात. पुरुषाच्या कंबरेला चांगला फायदा होतो. विविध आसन केल्याने वेगवेगळ्या मसल्सला फायदा होतो. सेक्स करताना जवळपास सर्व मसल वापरले जातात. गुदमैथुन केल्याने गर्भधारणा होते का ? स्त्रीमध्ये योनी, योनीमार्ग आणि गर्भाशय असे अवयव असतात. सेक्स केल्यावर वीर्य योनिमार्गातून आत जाते आणि स्त्रीबीजांडासोबत संयोग होऊन स्त्री गरोदर होते. गर्भाशयामध्ये बाळ वाढते. वीर्याला गुदमैथुनातून गर्भाशयात जाण्यासाठी कोणताही मार्ग नसतो. त्यामुळे गर्भधारणा होणे शक्य नाही. तसेच, गुदमैथुन हे कंडोम न वापरता आणि पुढील व्यक्तीची इच्छा असल्याशिवाय अजिबात करू नये. विना अपत्य जोडप्यांना कामजीवन अनुभवता येते का? संप्रेरके नॉर्मल असतील आणि आपण पालक होऊ शकत नाही, हे फार मनावर घेतले नसेल, तर अशी जोडपे देखील सेक्स लाइफ चांगले अनुभवू शकतात. पण नातेवाईकांचा, समाजाचा दबाव आणि संप्रेरकांमधील दोष यामुळे दोघांमधे वासना कमी होणे, नपुंसकता, वीर्यपतन न होणे, सेक्स करताना दडपण येणे अशा समस्या येतात. हे तज्ञ डॉक्टर्सना भेटून व्यवस्थित करता येते. या देशात स्वतःसाठी जगण्यापेक्षा 'लोक काय म्हणतील' याचा दबाब घेऊन जगणारे लोक जास्त आहेत. याच आधारावर अम्मा, बापू, पप्पू, ज्योतिषी हे बरोबर लोकांना फसवतात. त्यांच्यापासून सावध व्हावे. निव्वळ आईबाप होऊ शकत नाही, हा आयुष्याचा एकच महत्वाचा भाग असू शकत नाही. स्त्रीला लैंगिक समस्या असताना लग्न करत असेल तर ती फसवणूकच झाली का ? कायदा काय म्हणतो माहिती नाही, पण लैंगिक इच्छा बिलकुल नसणे, समलिंगी असणे हे कारण असताना लग्न करणे ही फसवणूक म्हणता येईल. तसेच काही मनोविकृती आहेत, गर्भाशयात गंभीर आजार असणे हे सत्य लपवून लग्न करणे ही फसवणूक म्हणता येईल. पुरुषांची समस्या लगेच लक्षात येते. कारण ताठरता येणे न येणे हे दिसून येते. तसे स्त्रीमधे दिसून येत नाही. त्यामुळे पुरुषाला ही लैंगिक समस्येबद्दलची फसवणूक लवकर लक्षात येत नाही. प्राण्यांचे काही अवयव खाऊन सेक्स पॉवर वाढते का? सेक्स पॉवर, स्टॅमिना याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. ताठरता जास्त काळ टिकणे, वीर्यमात्रा जास्त असणे, पुन्हा पुन्हा सेक्स करत राहणे याला सेक्स पॉवर जास्त असणे असे समजतात. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, लैंगिक जीवन विषयक शास्त्रीय माहिती दोघांनाही असणे आणि सेक्स करण्यासाठी असणारा अपेक्षित वेळ, जागा असणे हे महत्त्वाचे असते. प्राण्यांचे अवयव खाऊन सेक्स स्टॅमिना, पॉवर वाढतो याला शास्त्रीय आधार नाही. डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

In reply to by राहुल

सुरिया 24/09/2022 - 10:24
पोस्टचे नियम काही कल्पना नाही पण शुद्ध लेखनाच्या नियमानुसार एका प्रश्नाला एकच प्रश्नचिन्ह पुरे असते. प्रश्नातली आर्तता चिन्ह संख्येनुसार गृहीत धरली जात नाही.

In reply to by राहुल

मिपावर किती पोष्ट टाकाव्यात याचे काही नियम नाहीत. मिपावर कितीही पोष्ट्स टाकू शकता. पण, सारखा-सारखा तोच विषय यायला लागला किंवा त्या विषयातलं नावीन्य संपलं की मग ते विषय कंटाळवाणे व्हायला लागतात. वाचक लेखनापासून दूर जातात. लेखनाची टींगल व्हायला लागते. अर्थात, तुमच्याकडे माहिती-अनुभवांचा खुप साठा असणार आहे, तेव्हा ते वाचायला आवडेलच. लिहिते राहा. पण, अंदाज पाहुन आणि अधुन-मधुन, असे सुचवावेसे वाटते. बाकी, तुमची मर्जी. -दिलीप बिरुटे

गवि 24/09/2022 - 09:24
या विषयाला चिकटलेला टॅबू दूर होईल तर देशाचे कल्याण होईल. गैरसमजांची तर खाणच आहे जनतेत. त्यातून मग भलतेच काही भरकटणे होऊ शकते. असे तज्ञ लोकांचे लेख स्वागतार्ह.

In reply to by गवि

लेखनविषय आणि आपल्या विचारांशी सहमती आहेच. सगळेच काही अशा विषयात तज्ञ असत नाही. आता माध्यमांच्या अधिक सोयी झालेल्या असल्या तरी या विषयावर अजुनही समाजात समज-गैरसमज आहेत. योग्य माहिती-प्रबोधन होणे गरजेचं. लेख आणि प्रश्नोत्तराचे स्वागत. डॉक्टर लिहिते राहावे..! -दिलीप बिरुटे

गणपा 24/09/2022 - 09:25
समाजातअनेकदा सेक्स या विषयावर बोलायचं म्हटलं की एक प्रकारचा टॅबू असतो. डाॅक्टरांनी सहसा चर्चिला न जाणारा विषय मांडला आहे. ही एक सुरवात समजावी. आशा करतो धाग्याला वाईट वळण लागणार नाही. डाॅक्टरांनी समाज प्रबोधन करत रहावे.

दिवसातून किती पोस्टस कराव्यात ??
अगदीच कामशास्त्रीय प्रश्न झाला डॉक्टर साहेब. ते पेपरात दिवसातून किती वेळा सेक्स करावा असा प्रश्न विचारतात तसा. उत्तर : याचे काही नियम ठरलेले नाही पण कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात केली तर त्यातील रस निघून जातो. शिवाय समोरची पार्टि पण तयार हवी (वाचायला). त्यामुळे याचे असे ठराविक उत्तर नाही देता येणार. शिवाय मिपा पडले पुरुषप्रधान. त्यामुळे पुरुष जसा जास्त काम केल्यामुळे थकतो तसाच इथला वाचक वर्ग देखील जास्त वाचल्यावर थकत असणार आणि त्याच्याकडे पुढे वाचायची शक्ती राहत नसणार. शिवाय प्राण्यांचे अवयव खाऊन वाचनशक्ती वाढते या समजूतीला आधार देणारा कोणताही शास्त्रीय आधार उपलब्ध नाही. अवांतर : मिपावर स्वागत. टोपी उडविणार्‍या प्रतिक्रिया आल्या म्हणून इथे यायचे थांबवू नका. ही मिपाकरांची स्वागत करायची पद्धत आहे असं समजा.

In reply to by धर्मराजमुटके

टोपी उडविणार्‍या प्रतिक्रिया आल्या म्हणून इथे यायचे थांबवू नका. ही मिपाकरांची स्वागत करायची पद्धत आहे असं समजा.
+१ हेच म्हणतो. लिहित रहा डॉक्टर. मिपाची शैली हसत खेळत कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसण्याची आहे. कट्ट्यावर नवीन कोणी आले कि चेष्टा मस्करी होणारच. अ‍ॅज लाँग अ‍ॅज तुम्ही ठार आंधळा मोदी आणि हिंदुद्वेष दाखवणारे लेखन करत नाही तोवर तुम्हाला इथे कोणीही टोकाचे विरोधक लाभणार नाहीत ह्याची गॅरंटी देतो !
लेखनविषय:
लेखनप्रकार
या महत्वाच्या विषयावर एकाच वेळी अनेक धागे होऊ नयेत म्हणून अन्य धाग्यातला मजकूर मूळ धाग्यात समाविष्ट करुन दुसरा धागा अप्रकाशित करत आहोत. -मिपा व्यवस्थापन स्त्रीसाठी सेक्स डॉल असते का ? पुरुषाला स्त्री सेक्स डॉल असते. यात हुबेहूब रबरी स्त्री असते, जिच्याशी सेक्स करता येतो. तसेच हुबेहूब पुरूष रबरी पुतळा असतो ज्यात ताठरता असलेले लिंग/डिल्डो असतो. योनिमार्गात प्रवेशित करून स्त्री 'विमन ऑन टॉप' या आसनात सेक्स करू शकते. हे डॉल २०० किलो पर्यंत वजन सहन करू शकते.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

क्रेडीट कार्डवरील व्यवहार कँन्सल करण्याबाबत मदत हवी आहे.

विजुभाऊ ·

गॉडजिला 29/07/2021 - 21:10
कॉलसेंटरवर संभाषण हे एक शास्त्र आहे सर्व प्रथम कॉलसेंटर वर फोन करून बोलणे सोयीचे असते... तिथं फॉलोअप मधे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल तर बोलताना अधून मधून तु बाजूला हो तुझ्या फ्लोअर मॅनेजर सोबत मला बोलू दे , फोन जोड असे सूनवायचे, तो आला फोनवर त्यानेही सेम कॅसेट लावली तर डीव्हिजन इन्चार्ज सोबत फोन जोडून दे वगैरे वगैरे बोलत वरवर हुद्यावर जात रहायचे. एकूणच काम झाले नाही तर परत फोन करुन हा अनुभव मी इमेल करेन अशी धमकी द्यायची त्यावर ते हो ठीक आहे करायचे ते करा असे सुणावतात पण आतून ते थोडे चपापलेले असतात कारण त्यांनी प्रकरण मिटवलेले नसते त्यामूळे इमेल करुन झाल्यावर शक्यतो फोन येतोच. इमेलवर फोन सारखे चटकन जरी काम होतेच असे नसले तरी हा शेवटचा पण उपयोगी पर्याय असतो कारण सर्व प्रकरण लेखी असल्याने आपल्या सोयीचे जाते. इमेल वर आपण जर सर्व परिस्थिती व्यवस्थित विषद केली असेल तर काम होऊन रिफंड मिळून जाईल. जर उत्तर द्यायला अधिकृत वेळेपेक्षा जास्त उशीर झाला तर अजून एक reminder email व तरीही उत्तर न आल्यास ग्राहक न्यायालयात भेटू असा अजून एक इमेल मोर डेन पुरेसा आहे. क्रेडिट कार्ड ही सेप्रेट डिविजन असते त्यामुळे कधी कधी सेम बँक असूनही गोंधळ उडतो कम्युनिकेशनमधे पण तक्रार निवारण होउन जाते. चिंता नसावी मी स्वतः न स्वीकारलेल्या कार्डचे स्वीकारल्या नंतर लागू होणारे मूलभूत चार्ज refund घेतले आहेत. त्यांचा बराच गोंधळ झाला होता की जर मी कुरिअर कडून कार्डच घेतले नाही तर मला चार्जेस लागलेच कसे पण अर्थात कोणीतरी कार्यतत्परता दाखवत मी कार्ड स्वीकारेन हा गेस मारून चार्जेस ठोकायचा उद्योग केला असावा अथवा कुरिअर वाल्यांनी वेळेत त्यांना माहिती दिली नसावी आसा अंदाज करुन विषय सोडून दिला

राघव 29/07/2021 - 22:21
सगळे क्रेडीट कार्ड रेग्युलेशन आरबीआय च्याच हाताखाली असते हे नक्की. त्यामुळे त्याअनुषंगानेही जरा गुगलावे लागेल. पण शक्यतो नोडल ऑफिसर हा प्रकार प्रत्येक डिजिटल सेवेसाठी असतो. नाव बदलत असेल हुद्द्याचे, पण साधारण रिजनल मॅनेजर लेवल वर तो असतो. कस्टमर केअर ला इमेल करतांना त्याला सीसीत ठेवायचा. सोबत त्या बँकेच्या नोडल ऑफिसर/रिजनल मॅनेजर चा ईमेल आयडी सुद्धा सीसीत ठेवायचा. बर्‍याचवेळा काम होते.

कंजूस 30/07/2021 - 02:12
एका नवीन कार्डाचा फॉर्म पाहा. त्यात या सर्विससाठीच्या ' auto renewal' बॉक्समध्ये Default check असेल व ते uncheck करायचे राहिले असेल. त्यामुळे त्यांनी चार पाच दिवस आधी फोन केला असेल. कन्फर्म करायला. तर असं असेल तर दुरुस्तीचा मेल पाठवा. सर्विस चार्जेस हे आगामी कालासाठी असतात. म्हणजे येत्या वर्षभरासाठी. इमेल करा व सब्जेक्ट : discontinuation of auto renewal of ***** service लिहा. Bank portal चे app घेऊन त्यातून ही सुधारणा करता येते का पाहा.

सर्वसाक्षी 30/07/2021 - 10:41
जालावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मॅनेजेर चा मेल आय डी मिळेल तिथे काम अझालं नाही तर सरळ एम डी ना पत्र पाठ्वा, त्यांच्या कचेरीतून हमखास फोन येईल.

विजुभाऊ 30/07/2021 - 11:39
त्याच्या कस्टमर सर्व्हिस शी बोललो. त्यांनी एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर दिला. दहा दिवसात पैसे तुमच्या कार्डवर जमा होतील असे म्हणाला आहे.

In reply to by विजुभाऊ

चौथा कोनाडा 30/07/2021 - 12:43
ग्रेट. आनंदाची गोष्ट ! एखादा वर्ष क्रेडिट कार्ड वापरल्यावर मला प्रश्न पडला मी हे कार्ड का घेतलंय ? मग पुन्हा कधीच घेतलं नाही !

In reply to by चौथा कोनाडा

shashu 30/07/2021 - 13:35
मीसुद्धा तुमच्याच वर्गातला. 3 क्रेडिट कार्ड काही अपरिहार्य कारणामुळे गळ्यात मारून घेतलेत. अजून एक ही वापरले नाही. एक किंवा दोन तर अजून ऍक्टिव्हेट सुद्धा केले नाही आहेत मुळात त्याचा योग्य वापर कसा करावा हेच मुळात कळत नाही मला. अज्ञान आणखी काय.

In reply to by shashu

चौथा कोनाडा 31/07/2021 - 12:59
क्रेडिट कार्ड वापरायला चलाखी हवी ! त्याचं शेअरमार्केट सारखं आहे, सारखं लक्ष ठेवायला लागतं ! जो शेअर घेतो आणि ल़क्ष ठेऊन खरेदी विक्री करत नाही त्याला "गाढवाला गुळाची चव" काय ही म्हण लागू होते ! क्रेडिट कार्ड डिस्काउंट्स कडे सारखं लक्ष ठेऊन कुठून कुठून फायदा सवलती उपटता येतील या बद्दल चलाखीनं ते वापरलं तर उपयोग आहे ! नाही तर दंड आणि पश्चातापाशिवाय काही पदरी पडणार नाही ! मी मर्यादित उत्पन्न आणि सारखी सारखी खरेदी या मानसिकतेचा नसल्यामुळे क्रेडिट कार्डाला तेव्हांच रामराम केला !

In reply to by विजुभाऊ

गॉडजिला 30/07/2021 - 15:55
Panic तेंव्हा व्हायचे जेंव्हा कार्ड आपल्या खिशात असताना त्यावरून खरेदी झाल्याचा मेसेज येईल.... बाकि हे बँक जे चार्जेस लावते सर्व्हिस नको असताना वगैरे, त्यात चिंतेचे विशेष कारण नसते.

Rajesh188 30/07/2021 - 15:03
क्रेडिट कार्ड मी पण घेतले आहे त्या मध्ये बँकेचे सारखे पाठी लागणे हे महत्वाचे कारण आहे.पण मी ते कधीच वापरले नाही. आता क्रेडिट लिमिट इतके वाढवले जावू शकते असा सारखा संदेश येतो .पण सरळ दुर्लक्ष करतो . कधी खूप मोठी अडचण आली तर च ते असावे म्हणून मी अजून ठेवले आहे. पण वापरायची बिलकुल इच्छा नाही. ह्याचे कारण क्रेडिट card fraud मोठ्या प्रमाणात होतात.आपली बँक त्याची काहीच जबाबदारी घेत नाही सरळ हात वर करते. ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी सक्षम यंत्रणाच च क्रेडिट कार्ड वाल्या कडे नाही. आणि तिसरे महत्वाचे कारण त्यांचे सावकार लोकांनाच पण लाजे नी मान खाली खलावी लागेल असे व्याज आणि त्या वर चक्रवाढ व्याज ह्या क्रेडिट card वाल्यांना भारतीय कायद्या अंतर्गत कठोर निर्बंध केंद्र सरकार नी लागू केले पाहिजेत.

In reply to by Rajesh188

गॉडजिला 30/07/2021 - 21:58
कमकुवत मन किंव्हा जॉब सिक्योरीटी नसेल तर कार्ड पासुन दुरच रहाणे उत्तम, मन खंबीर आहे आर्थिक निर्णय नेहमी तारतम्य ठेवुन घ्यायची सवय आहे आणी पुढील रिसेशनमधे जॉब कट होणार नाही हा विश्वास असेल तर क्रेडीटकार्ड वापरणे फार सोयीचे असते.

श्रीगुरुजी 30/07/2021 - 18:27
क्रेडिट कार्ड वापरून जे व्यवहार करता येतात, त्यातील जवळपास सर्व व्यवहार डेबिट कार्ड वापरून करता येतात. तस्मात् सुमारे १२ वर्षांपासून मी क्रेडिट कार्ड घेणे थांबविले आहे.

मदनबाण 30/07/2021 - 19:30
मी क्रेडिट कार्ड अजिबात वापरु नये या मताचा होतो... नव्हे क्रेडिट कार्ड ने फ्रॉड होउन पैसे जातील अशी भिती किंवा डेबिट कार्ड असताना क्रेडिट कार्डचा धोका का पत्करायचा ? अशा मताचा होतो. पण रचनाचा क्रेडिट कार्डवरचा व्हिडियो पाहिल्यावर मला त्यातला विचार पटला आणि कोणतीही अ‍ॅन्युअल फी नसलेले चकटफु कार्ड जे मला उपलब्ध होते ते घेतले. तेव्हा पासुन मी माझे बरेचसे व्यवहार [ जिथे जिथे शक्य आहे. ] हे क्रेडिट कार्डनेच करु लागलो आहे. रचनाचा तो व्हिडियो खाली देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

In reply to by कंजूस

मदनबाण 30/07/2021 - 21:24
हरकत नाही... प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटायला हवी असा आग्रह नाहीच. माझा स्वानुभव अजुन तरी उत्तम आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

In reply to by मदनबाण

रचना फडके रानडेचे व्हिडिओ चांगले असतात. एक तर मराठी माणसाला पैशातले फार कळत नाही हा एक आणि स्त्रियांना पैशातले फार कळत नाही असे दोनही स्टिरिओटाईप्स तिने व्हिडिओमधून मोडले आहेत हे बघून चांगले वाटते. मी त्या चॅनेलवरील व्हिडिओ मधूनमधून बघत असतो.

Rajesh188 30/07/2021 - 23:11
क्रेडिट कार्ड नाही तर डेबिट card वरून व्यवहार करणे १००% सुरक्षित नाही.अनेक फसवणुकीच्या घटना देशात घडत असतात. इंटरनेट बँकिंग किंवा कार्ड चे व्यवहार जास्त सुरक्षित होणे गरजेचे आहे. ग्राहकांची सुरक्षा हे बँकाचे कर्तव्य च आहे.पण अशा वेळी बँका जबाबदारी झटकून टाकतात. ज्याची फसवणूक झाली आहे त्यालाच पोलिस चोकित चकरा माराव्या लागतात. आणि पोलिस खाते किती तत्पर आहे हे सर्वांना माहीत च आहे.

तुमची समस्या सुटत आहे असे तुमच्या प्रतिसादावरुन दिसत आहे. तुम्ही व इतर काही प्रतिसादकांनी क्रेडिट कार्डचा वापर जाणूनबुजून टाळतो असे लिहिले आहे. मी तर स्वतः कमावू लागल्यापासून वर्षभराने क्रेडिट कार्डचा वापर सुरू केला अन जिथेही शक्य होईल तिथे आवर्जून क्रेडीट कार्डच वापरले आहे. भारतातही अन अमेरिकेत दोन्हीकडे रिवॉर्डस / कॅशबॅकच्या माध्यमातून भरपूर पैसे वाचवले आहेत अन काही वेळा माझ्या कामाच्या ऑफर्सचा उपयोग केला आहे. माझा पहिला डिजिटल कॅमेरासुद्धा २००६ साली आयसीआयसीआयच्या क्रेडीट कार्डावर शुन्य व्याजावर २४ मासिक हप्त्यांमधे घेता आला. गेली काही वर्षे अंदाजे वर्षाला ५०० डॉलर्स क्रेडीट कार्डच्या वापराने वाचवत असेल. एवढ्या वर्षात केवळ एकदा माझ्या क्रेडीट कार्डवर फ्रॉड्युलंट चार्ज लागला. मी काही तासातच तक्रार केल्याने कार्ड ब्लॉक झाले व चार्जचे पैसे माझ्या बिलात जोडले गेले नाही अन काही दिवसांत रिप्लेसमेंट कार्ड मिळाले. केवळ क्रेडिट कार्ड आहेत म्हणून अगदी दोन-चार प्रसंग वगळता कुठलेही अनावश्यक खर्च केले नसतील.

In reply to by श्रीरंग_जोशी

शलभ 31/07/2021 - 00:37
+1 जेव्हा गरज आहे तेव्हाच कार्ड वापरले, वेळच्या वेळी म्हणजे 50 दिवसांचा पूर्ण वापर करून लास्ट डे च्या एक दिवस आधी बिल पे केले. पॉइंट्स, कॅशबॅक सगळ्यांचा पुरेपूर वापर केला. 3 कार्ड्स आहेत. कधी काही प्रॉब्लेम नाही आला. खूप चांगला क्रेडिट स्कोअर आहे. जो आता होम लोन साठी सुद्धा उपयोगी आला.

In reply to by शलभ

सुबोध खरे 31/07/2021 - 19:23
बाडीस १९८८ पासून क्रेडिट कार्ड वापरतो आहे. आजतागायत एक पैसा व्याजाचा भरला नाही. तीन वेळेस आणीबाणीच्या प्रसंगात क्रेडिट कार्ड कामाला आले. एकदा परदेशात गेलो असता तातडीने विमानाचे तिकीट काढावे लागले एकदा आईच्या उपचारांसाठी टाटा रुग्णालयात रोख पैसे घेऊन गेले असताना सुद्धा सरकारी नियमाप्रमाणे १ लाख ८० हजार पेक्षा जास्त रोकड भरता येत नाही तेंव्हा २ लाख क्रेडिट कार्ड वापरून भरले नुकतेच वडिलांना रुग्णालयात तातडीने भरती करावे लागले तेंव्हा २५ हजार अनामत रक्कम नंतर तातडीचे औषध आणण्यास ३१ हजार रुपये नंतर अधिक बिल भरण्यासाठी असे क्रेडिट कार्ड कामास आले. महिना पूर्ण होण्याच्या अगोदर सर्व बिल भरून एक रुपया व्याज न देता मोकळा झालो.

मनो 31/07/2021 - 02:20
क्रेडिट कार्ड वापरले नाही, किंवा activate केले नाही म्हणजे त्यावरून गैरव्यवहार होणार नाहीत, ही समजूत चुकीची आहे. उलट जर ते योग्य प्रकारे इमेल अथवा फोन नंबरशी जोडलेले नसेल तर असं काही झाल्याचं काळणारसुद्धा नाही. त्यामुळं जर कार्ड हातात असेल तर त्याचा वापर करणे, आणि त्यातील गोष्टी समजून घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. डेबिट कार्डद्वारे ऐपतीपेक्षा जास्त खरेदी तर टळते, पण गैरव्यवहार झाल्यास अकौंटमधून पैसे लगेच गेलेले असतात, त्यामुळं नुसतं कार्डच नव्हे तर अकौंटही धोक्यात येते. नकोच असेल तर कार्ड घेऊच नये, पण एकदा घेतले की मग पुढे वापर करणे जास्त सुरक्षित आहे.

In reply to by Rajesh188

मनो 31/07/2021 - 23:36
तुमचे कार्ड जर दुसऱ्या कुणी त्याच्या नावाने त्याचा मोबाईल आणि ई-मेल देऊन activate केले तर तुम्हाला त्याचा पत्ता लागणार नाही.

In reply to by मनो

गॉडजिला 01/08/2021 - 14:38
ते एकदा आपण स्पष्ट केलेत की जेंव्हा मला नवीन कार्ड येईल ते मीच माझ्या मित्राच्या नावावर activate करून वापरून बघावे म्हणतो की हे घडू शकते का ते

In reply to by गॉडजिला

Rajesh188 01/08/2021 - 15:15
मोबाईल नंबर हा आपल्या बँकेत असणारा register मोबाईल नंबर च क्रेडिट कार्ड शी लिंक असावा. कारण सर्व सूचना त्याच नंबर वर येत असतात. अगदी card active करा,वार्षिक शुल्क भरा. मग काही ही बदल करायचा झाला तर otp register मोबाईल नंबर वर च येईल ना.

सुक्या 31/07/2021 - 13:59
माझ्या मते डेबीट कार्ड वर फ्रॉड होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात डेबीट कार्ड बँक अकाउंटला जोडलेले असल्यामुळे पैसा लगेच वळता होतो. बँक बहुतेक वेळी हात वर करते. त्यांच्या मते ते ट्रांजॅक्क्षण असते त्यामुळे बहुतेक फ्रॉड डेबीट कार्ड वर होतात. क्रेडीट कार्ड वर झालेले ट्रांजॅक्क्षण बहुदा नगदी नसते. त्यात अजुन एक पार्टी येते जो सामान विकतो. जेव्हा हे ट्रांजॅक्क्षण कार्ड वर येते तेव्हा त्याला आक्षेप घेउन तोडगा काढता येतो. परंतु क्रेडीट कार्ड ही दुधारी तलवार आहे. ऐपती पेक्षा जास्त खर्च केला तर पाय अजुन खोलात जातो. क्रेडीट कार्ड हे उसणवारी आहे .. तो पैसा परत करायचा आहे .. हे लक्षात घेउन खर्चा वर ताबा ठेवला तर बरेच फायदे आहेत. मी तर अगदी गरज असेल तरच डेबीट कार्ड वापरतो. रिवॉर्डस, कॅशबॅक, स्पेशल ओफर यात बरेच पैसे वाचवले आहेत. फक्त खर्चावर ताबा महत्त्वाचा ... फक्त आहे म्हणुन वापरले तर कर्जाचा डोंगर ...

चौकस२१२ 01/08/2021 - 07:39
साधारण असाच अनुभव आहे.. यातील जून एक क्लुप्ती ( आपापल्या देशात उपलब्ध असेल तर एरवी) नवीन ग्राहक मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड कंपन्या कधी कधी "बॅलन्स ट्रान्स्फर करा आणि ६ महिने ०% दराने हे क्रेडिट मिळवा " तेवहा मी काय केलय कि आहे त्या क्रेडिट कार्ड वर पैसे काढायचे ( कॅश ऍडव्हान्स ( ज्याचा व्याजाचा दर खूपच राक्षसी असतो ) आणि लगेच १-२ दिवसात त्या कार्ड बॅलन्स नवीन कार्ड वर घ्यायचा... आणि हे पैसे घर कर्जाच्या ऑफसेट अकाउंट मध्ये ठेवायचे. अर्थात त्या आधी नवीन कार्डची वार्षिक फी किती आहे ते बघने जरुरी आहे आणि त्यानंतर हे पथ्य पाळणे कि त्या कार्ड वर इतर खरेदी पुढील ६ म्हणीने ना करणे , इतर कार्ड वापरणे . म्हणजे शेवटी काय कि ६ महिने ०% दराने कर्ज मिळाले

पेटीयमचं खातंही बंद करायची प्रोसीजर कठीण आहे, फॉलोअप घेणारा थकून जावा इतका तो त्रास आहे, अकाउंट सुरु करायला शुन्यमिनिट वेळ लागत नाही. पण डिलिट करायला माय गॉड भयंकर अनुभव असतो. आधार कार्डचा फोटो टाका, आधारकार्ड असलेला स्वतःचा फोटो टाका. फोटो अपलोड करायची साइज दोन एमबीपेक्षा जास्त झाली तर तो फोटो अपलोड होत नाही. पुन्हा पुन्हा अपलोड करा. मग मेसेज येईल त्याला क्लिक करायचं की मेलवर आलेल्या मेसेजेसला क्लिक करायचं काहीही स्पष्ट केलेले नसतं. भयंकर त्रासातून नुकतीच सुटका झाली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वामन देशमुख 01/08/2021 - 16:09
पेटिएम् चा वापर मी क्वचित करतो, एकूणच त्या वॉलेटबद्दल, मी थोडा साशंकच (uncomfortable) आहे. पेमेंटसाठी मी शक्य त्या ठिकाणी भीम यूपीआइ वापरतो, काही वेळा गुगलपे वापरतो.

वामन देशमुख 01/08/2021 - 16:13
क्रेडिट कार्डाचे फायदे-तोटे आहेत आणि जबाबदारीने कार्ड वापरल्यास माझ्या मते तोट्यांच्या तुलनेत फायदे जास्त आहेत. मी अनेक वर्षांपूर्वी नोकरी करत असताना, तेव्हाच्या पगार खाते असलेल्या बँकेचं लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड घेतलं होतं. त्या कार्डाची वापर मर्यादा वेळोवेळी वाढवत नेली आहे. माझा शक्य तेवढा सर्व खर्च मी क्रेडिट कार्डावरूनच करतो. नोकॉस्ट् ईएमआइची सुविधा (याला थोडासा चार्ज लागतो), वेगवेगळ्या ऑफर्स्, कॅशबॅक्स्, रिवॉर्ड पॉइंट्स् यांचा लाभ मिळाला आहे. भारतातली विमानतळांवर लाऊंज एक्सेस मिळाला आहे. पेट्रोल, डिझेल भरल्यावर पाऊण टक्का रक्कम परत मिळाली आहे. ४९ दिवसांची क्रेडिट मर्यादा मिळते, तिचा पुरेपूर लाभ घेतला आहे. म्हणजे १४ मेला केलेल्या खरेदीचं बिल १३ जूनला जनरेट होतं आणि मी ते बिल २ जुलैला भरतो. बचत खात्यामध्ये क्रेडिट कार्डचे बिल शेवटच्या दिवशी भरण्याची सूचना दिलेली आहे म्हणून बिल भरणा विसरणं हा प्रकार होत नाही. अगदीच आणीबाणीची परिस्थिती वगळता माझ्या बचत खात्यात जेवढे रुपये आहेत त्याच मर्यादेत मी क्रेडिट कार्ड वापरतो. खर्च करण्याच्या प्रवृत्तीमुळे होणारा अवास्तव खर्च हा एक तोटा वगळता, क्रेडिट कार्डाच्या वापरातील धोके हे इतर सगळ्याच प्रकारच्या बँकिंग मध्ये आहेत. कार्डावरचा सीवीवी मिटवून टाकणे आणि टॅपिंग् सुविधा (इथे "वायफाय कार्ड" म्हणतात) बंद करणे या सूचना उपयुक्त आहेत लगेच अंमलबजावणी करीन.

मी क्रेडिट कार्ड आधी वापरायचो नाही. पण २०१६ साली एक्सिस बँकेचे माय झोन क्रेडिट कार्ड मिळाले. ज्याला कुठलीही वार्षिक फी नाही, फुकट मिळाल्यामुळे मी ते वापरू लागलो. क्रेडिट कार्डचा फायदा म्हणजे केलेल्या खरेदीवर रेव्हरंड पॉईंट्स मिळतात ज्याचा वापर करून मध्ये मला दोन हजार रुपयांचा reyban गॉगल फुकट मिळाला. क्रेडिट कार्ड चा फायदा जो कुणीच सांगत नाही पण मला खूप होतो, तो म्हणजे हा "नेहमी आपण काही न काही खरेदी करतच असतो ज्याचे पैसे आपण कॅश ने देतो त्या ऐवजी आपण क्रेडिट कार्ड वापरले तर ते पैसे आपाल्याला पन्नास दिवस वापरायला मिळतात, पण मी सांगतोय तो फायदा हा नाही. क्रेडिट कार्ड वर केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती statement मध्ये असते. उदा. मागच्य महिन्यात मी c टाईप चार्जिंग केबल खरेदी केली ती किती वाजता कुठून किती रुपयात हा सर्व डेटा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये असतो. ऑनलाईन खरेदी करताना कधीही क्रेडिट कार्ड वापरावे, समज उद्या फ्रॉड झाला तर गेलेले पैसे बँकेचे असतात आपण पोलीस तक्रार देऊन हात वर करू शकतो, बँकेने विचारले तर पोलिसांना विचार हे सांगू शकतो, ह्याउलट डेबिट कार्ड मधून पैसे गेले तर बँकेला काही घेणे देने नसते कारण पैसे आपले गेलेले असतात. Lounge वगैरे, सिनेमा तिकीट ह्या काही नेहमीच उपयोगात येणाऱ्या गोष्टी नाहीत. माझ्या मते फुकट मिळणार असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे, मागच्या महिन्यात काही घेणं देणं नसताना एक्सिस बँकेने 1000 रुपये लेट फी म्हणून घेतले, त्यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्ररावर फोन केला आणी तक्रार दिली, refund मिळाला.

गॉडजिला 29/07/2021 - 21:10
कॉलसेंटरवर संभाषण हे एक शास्त्र आहे सर्व प्रथम कॉलसेंटर वर फोन करून बोलणे सोयीचे असते... तिथं फॉलोअप मधे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल तर बोलताना अधून मधून तु बाजूला हो तुझ्या फ्लोअर मॅनेजर सोबत मला बोलू दे , फोन जोड असे सूनवायचे, तो आला फोनवर त्यानेही सेम कॅसेट लावली तर डीव्हिजन इन्चार्ज सोबत फोन जोडून दे वगैरे वगैरे बोलत वरवर हुद्यावर जात रहायचे. एकूणच काम झाले नाही तर परत फोन करुन हा अनुभव मी इमेल करेन अशी धमकी द्यायची त्यावर ते हो ठीक आहे करायचे ते करा असे सुणावतात पण आतून ते थोडे चपापलेले असतात कारण त्यांनी प्रकरण मिटवलेले नसते त्यामूळे इमेल करुन झाल्यावर शक्यतो फोन येतोच. इमेलवर फोन सारखे चटकन जरी काम होतेच असे नसले तरी हा शेवटचा पण उपयोगी पर्याय असतो कारण सर्व प्रकरण लेखी असल्याने आपल्या सोयीचे जाते. इमेल वर आपण जर सर्व परिस्थिती व्यवस्थित विषद केली असेल तर काम होऊन रिफंड मिळून जाईल. जर उत्तर द्यायला अधिकृत वेळेपेक्षा जास्त उशीर झाला तर अजून एक reminder email व तरीही उत्तर न आल्यास ग्राहक न्यायालयात भेटू असा अजून एक इमेल मोर डेन पुरेसा आहे. क्रेडिट कार्ड ही सेप्रेट डिविजन असते त्यामुळे कधी कधी सेम बँक असूनही गोंधळ उडतो कम्युनिकेशनमधे पण तक्रार निवारण होउन जाते. चिंता नसावी मी स्वतः न स्वीकारलेल्या कार्डचे स्वीकारल्या नंतर लागू होणारे मूलभूत चार्ज refund घेतले आहेत. त्यांचा बराच गोंधळ झाला होता की जर मी कुरिअर कडून कार्डच घेतले नाही तर मला चार्जेस लागलेच कसे पण अर्थात कोणीतरी कार्यतत्परता दाखवत मी कार्ड स्वीकारेन हा गेस मारून चार्जेस ठोकायचा उद्योग केला असावा अथवा कुरिअर वाल्यांनी वेळेत त्यांना माहिती दिली नसावी आसा अंदाज करुन विषय सोडून दिला

राघव 29/07/2021 - 22:21
सगळे क्रेडीट कार्ड रेग्युलेशन आरबीआय च्याच हाताखाली असते हे नक्की. त्यामुळे त्याअनुषंगानेही जरा गुगलावे लागेल. पण शक्यतो नोडल ऑफिसर हा प्रकार प्रत्येक डिजिटल सेवेसाठी असतो. नाव बदलत असेल हुद्द्याचे, पण साधारण रिजनल मॅनेजर लेवल वर तो असतो. कस्टमर केअर ला इमेल करतांना त्याला सीसीत ठेवायचा. सोबत त्या बँकेच्या नोडल ऑफिसर/रिजनल मॅनेजर चा ईमेल आयडी सुद्धा सीसीत ठेवायचा. बर्‍याचवेळा काम होते.

कंजूस 30/07/2021 - 02:12
एका नवीन कार्डाचा फॉर्म पाहा. त्यात या सर्विससाठीच्या ' auto renewal' बॉक्समध्ये Default check असेल व ते uncheck करायचे राहिले असेल. त्यामुळे त्यांनी चार पाच दिवस आधी फोन केला असेल. कन्फर्म करायला. तर असं असेल तर दुरुस्तीचा मेल पाठवा. सर्विस चार्जेस हे आगामी कालासाठी असतात. म्हणजे येत्या वर्षभरासाठी. इमेल करा व सब्जेक्ट : discontinuation of auto renewal of ***** service लिहा. Bank portal चे app घेऊन त्यातून ही सुधारणा करता येते का पाहा.

सर्वसाक्षी 30/07/2021 - 10:41
जालावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मॅनेजेर चा मेल आय डी मिळेल तिथे काम अझालं नाही तर सरळ एम डी ना पत्र पाठ्वा, त्यांच्या कचेरीतून हमखास फोन येईल.

विजुभाऊ 30/07/2021 - 11:39
त्याच्या कस्टमर सर्व्हिस शी बोललो. त्यांनी एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर दिला. दहा दिवसात पैसे तुमच्या कार्डवर जमा होतील असे म्हणाला आहे.

In reply to by विजुभाऊ

चौथा कोनाडा 30/07/2021 - 12:43
ग्रेट. आनंदाची गोष्ट ! एखादा वर्ष क्रेडिट कार्ड वापरल्यावर मला प्रश्न पडला मी हे कार्ड का घेतलंय ? मग पुन्हा कधीच घेतलं नाही !

In reply to by चौथा कोनाडा

shashu 30/07/2021 - 13:35
मीसुद्धा तुमच्याच वर्गातला. 3 क्रेडिट कार्ड काही अपरिहार्य कारणामुळे गळ्यात मारून घेतलेत. अजून एक ही वापरले नाही. एक किंवा दोन तर अजून ऍक्टिव्हेट सुद्धा केले नाही आहेत मुळात त्याचा योग्य वापर कसा करावा हेच मुळात कळत नाही मला. अज्ञान आणखी काय.

In reply to by shashu

चौथा कोनाडा 31/07/2021 - 12:59
क्रेडिट कार्ड वापरायला चलाखी हवी ! त्याचं शेअरमार्केट सारखं आहे, सारखं लक्ष ठेवायला लागतं ! जो शेअर घेतो आणि ल़क्ष ठेऊन खरेदी विक्री करत नाही त्याला "गाढवाला गुळाची चव" काय ही म्हण लागू होते ! क्रेडिट कार्ड डिस्काउंट्स कडे सारखं लक्ष ठेऊन कुठून कुठून फायदा सवलती उपटता येतील या बद्दल चलाखीनं ते वापरलं तर उपयोग आहे ! नाही तर दंड आणि पश्चातापाशिवाय काही पदरी पडणार नाही ! मी मर्यादित उत्पन्न आणि सारखी सारखी खरेदी या मानसिकतेचा नसल्यामुळे क्रेडिट कार्डाला तेव्हांच रामराम केला !

In reply to by विजुभाऊ

गॉडजिला 30/07/2021 - 15:55
Panic तेंव्हा व्हायचे जेंव्हा कार्ड आपल्या खिशात असताना त्यावरून खरेदी झाल्याचा मेसेज येईल.... बाकि हे बँक जे चार्जेस लावते सर्व्हिस नको असताना वगैरे, त्यात चिंतेचे विशेष कारण नसते.

Rajesh188 30/07/2021 - 15:03
क्रेडिट कार्ड मी पण घेतले आहे त्या मध्ये बँकेचे सारखे पाठी लागणे हे महत्वाचे कारण आहे.पण मी ते कधीच वापरले नाही. आता क्रेडिट लिमिट इतके वाढवले जावू शकते असा सारखा संदेश येतो .पण सरळ दुर्लक्ष करतो . कधी खूप मोठी अडचण आली तर च ते असावे म्हणून मी अजून ठेवले आहे. पण वापरायची बिलकुल इच्छा नाही. ह्याचे कारण क्रेडिट card fraud मोठ्या प्रमाणात होतात.आपली बँक त्याची काहीच जबाबदारी घेत नाही सरळ हात वर करते. ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी सक्षम यंत्रणाच च क्रेडिट कार्ड वाल्या कडे नाही. आणि तिसरे महत्वाचे कारण त्यांचे सावकार लोकांनाच पण लाजे नी मान खाली खलावी लागेल असे व्याज आणि त्या वर चक्रवाढ व्याज ह्या क्रेडिट card वाल्यांना भारतीय कायद्या अंतर्गत कठोर निर्बंध केंद्र सरकार नी लागू केले पाहिजेत.

In reply to by Rajesh188

गॉडजिला 30/07/2021 - 21:58
कमकुवत मन किंव्हा जॉब सिक्योरीटी नसेल तर कार्ड पासुन दुरच रहाणे उत्तम, मन खंबीर आहे आर्थिक निर्णय नेहमी तारतम्य ठेवुन घ्यायची सवय आहे आणी पुढील रिसेशनमधे जॉब कट होणार नाही हा विश्वास असेल तर क्रेडीटकार्ड वापरणे फार सोयीचे असते.

श्रीगुरुजी 30/07/2021 - 18:27
क्रेडिट कार्ड वापरून जे व्यवहार करता येतात, त्यातील जवळपास सर्व व्यवहार डेबिट कार्ड वापरून करता येतात. तस्मात् सुमारे १२ वर्षांपासून मी क्रेडिट कार्ड घेणे थांबविले आहे.

मदनबाण 30/07/2021 - 19:30
मी क्रेडिट कार्ड अजिबात वापरु नये या मताचा होतो... नव्हे क्रेडिट कार्ड ने फ्रॉड होउन पैसे जातील अशी भिती किंवा डेबिट कार्ड असताना क्रेडिट कार्डचा धोका का पत्करायचा ? अशा मताचा होतो. पण रचनाचा क्रेडिट कार्डवरचा व्हिडियो पाहिल्यावर मला त्यातला विचार पटला आणि कोणतीही अ‍ॅन्युअल फी नसलेले चकटफु कार्ड जे मला उपलब्ध होते ते घेतले. तेव्हा पासुन मी माझे बरेचसे व्यवहार [ जिथे जिथे शक्य आहे. ] हे क्रेडिट कार्डनेच करु लागलो आहे. रचनाचा तो व्हिडियो खाली देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

In reply to by कंजूस

मदनबाण 30/07/2021 - 21:24
हरकत नाही... प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटायला हवी असा आग्रह नाहीच. माझा स्वानुभव अजुन तरी उत्तम आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

In reply to by मदनबाण

रचना फडके रानडेचे व्हिडिओ चांगले असतात. एक तर मराठी माणसाला पैशातले फार कळत नाही हा एक आणि स्त्रियांना पैशातले फार कळत नाही असे दोनही स्टिरिओटाईप्स तिने व्हिडिओमधून मोडले आहेत हे बघून चांगले वाटते. मी त्या चॅनेलवरील व्हिडिओ मधूनमधून बघत असतो.

Rajesh188 30/07/2021 - 23:11
क्रेडिट कार्ड नाही तर डेबिट card वरून व्यवहार करणे १००% सुरक्षित नाही.अनेक फसवणुकीच्या घटना देशात घडत असतात. इंटरनेट बँकिंग किंवा कार्ड चे व्यवहार जास्त सुरक्षित होणे गरजेचे आहे. ग्राहकांची सुरक्षा हे बँकाचे कर्तव्य च आहे.पण अशा वेळी बँका जबाबदारी झटकून टाकतात. ज्याची फसवणूक झाली आहे त्यालाच पोलिस चोकित चकरा माराव्या लागतात. आणि पोलिस खाते किती तत्पर आहे हे सर्वांना माहीत च आहे.

तुमची समस्या सुटत आहे असे तुमच्या प्रतिसादावरुन दिसत आहे. तुम्ही व इतर काही प्रतिसादकांनी क्रेडिट कार्डचा वापर जाणूनबुजून टाळतो असे लिहिले आहे. मी तर स्वतः कमावू लागल्यापासून वर्षभराने क्रेडिट कार्डचा वापर सुरू केला अन जिथेही शक्य होईल तिथे आवर्जून क्रेडीट कार्डच वापरले आहे. भारतातही अन अमेरिकेत दोन्हीकडे रिवॉर्डस / कॅशबॅकच्या माध्यमातून भरपूर पैसे वाचवले आहेत अन काही वेळा माझ्या कामाच्या ऑफर्सचा उपयोग केला आहे. माझा पहिला डिजिटल कॅमेरासुद्धा २००६ साली आयसीआयसीआयच्या क्रेडीट कार्डावर शुन्य व्याजावर २४ मासिक हप्त्यांमधे घेता आला. गेली काही वर्षे अंदाजे वर्षाला ५०० डॉलर्स क्रेडीट कार्डच्या वापराने वाचवत असेल. एवढ्या वर्षात केवळ एकदा माझ्या क्रेडीट कार्डवर फ्रॉड्युलंट चार्ज लागला. मी काही तासातच तक्रार केल्याने कार्ड ब्लॉक झाले व चार्जचे पैसे माझ्या बिलात जोडले गेले नाही अन काही दिवसांत रिप्लेसमेंट कार्ड मिळाले. केवळ क्रेडिट कार्ड आहेत म्हणून अगदी दोन-चार प्रसंग वगळता कुठलेही अनावश्यक खर्च केले नसतील.

In reply to by श्रीरंग_जोशी

शलभ 31/07/2021 - 00:37
+1 जेव्हा गरज आहे तेव्हाच कार्ड वापरले, वेळच्या वेळी म्हणजे 50 दिवसांचा पूर्ण वापर करून लास्ट डे च्या एक दिवस आधी बिल पे केले. पॉइंट्स, कॅशबॅक सगळ्यांचा पुरेपूर वापर केला. 3 कार्ड्स आहेत. कधी काही प्रॉब्लेम नाही आला. खूप चांगला क्रेडिट स्कोअर आहे. जो आता होम लोन साठी सुद्धा उपयोगी आला.

In reply to by शलभ

सुबोध खरे 31/07/2021 - 19:23
बाडीस १९८८ पासून क्रेडिट कार्ड वापरतो आहे. आजतागायत एक पैसा व्याजाचा भरला नाही. तीन वेळेस आणीबाणीच्या प्रसंगात क्रेडिट कार्ड कामाला आले. एकदा परदेशात गेलो असता तातडीने विमानाचे तिकीट काढावे लागले एकदा आईच्या उपचारांसाठी टाटा रुग्णालयात रोख पैसे घेऊन गेले असताना सुद्धा सरकारी नियमाप्रमाणे १ लाख ८० हजार पेक्षा जास्त रोकड भरता येत नाही तेंव्हा २ लाख क्रेडिट कार्ड वापरून भरले नुकतेच वडिलांना रुग्णालयात तातडीने भरती करावे लागले तेंव्हा २५ हजार अनामत रक्कम नंतर तातडीचे औषध आणण्यास ३१ हजार रुपये नंतर अधिक बिल भरण्यासाठी असे क्रेडिट कार्ड कामास आले. महिना पूर्ण होण्याच्या अगोदर सर्व बिल भरून एक रुपया व्याज न देता मोकळा झालो.

मनो 31/07/2021 - 02:20
क्रेडिट कार्ड वापरले नाही, किंवा activate केले नाही म्हणजे त्यावरून गैरव्यवहार होणार नाहीत, ही समजूत चुकीची आहे. उलट जर ते योग्य प्रकारे इमेल अथवा फोन नंबरशी जोडलेले नसेल तर असं काही झाल्याचं काळणारसुद्धा नाही. त्यामुळं जर कार्ड हातात असेल तर त्याचा वापर करणे, आणि त्यातील गोष्टी समजून घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. डेबिट कार्डद्वारे ऐपतीपेक्षा जास्त खरेदी तर टळते, पण गैरव्यवहार झाल्यास अकौंटमधून पैसे लगेच गेलेले असतात, त्यामुळं नुसतं कार्डच नव्हे तर अकौंटही धोक्यात येते. नकोच असेल तर कार्ड घेऊच नये, पण एकदा घेतले की मग पुढे वापर करणे जास्त सुरक्षित आहे.

In reply to by Rajesh188

मनो 31/07/2021 - 23:36
तुमचे कार्ड जर दुसऱ्या कुणी त्याच्या नावाने त्याचा मोबाईल आणि ई-मेल देऊन activate केले तर तुम्हाला त्याचा पत्ता लागणार नाही.

In reply to by मनो

गॉडजिला 01/08/2021 - 14:38
ते एकदा आपण स्पष्ट केलेत की जेंव्हा मला नवीन कार्ड येईल ते मीच माझ्या मित्राच्या नावावर activate करून वापरून बघावे म्हणतो की हे घडू शकते का ते

In reply to by गॉडजिला

Rajesh188 01/08/2021 - 15:15
मोबाईल नंबर हा आपल्या बँकेत असणारा register मोबाईल नंबर च क्रेडिट कार्ड शी लिंक असावा. कारण सर्व सूचना त्याच नंबर वर येत असतात. अगदी card active करा,वार्षिक शुल्क भरा. मग काही ही बदल करायचा झाला तर otp register मोबाईल नंबर वर च येईल ना.

सुक्या 31/07/2021 - 13:59
माझ्या मते डेबीट कार्ड वर फ्रॉड होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात डेबीट कार्ड बँक अकाउंटला जोडलेले असल्यामुळे पैसा लगेच वळता होतो. बँक बहुतेक वेळी हात वर करते. त्यांच्या मते ते ट्रांजॅक्क्षण असते त्यामुळे बहुतेक फ्रॉड डेबीट कार्ड वर होतात. क्रेडीट कार्ड वर झालेले ट्रांजॅक्क्षण बहुदा नगदी नसते. त्यात अजुन एक पार्टी येते जो सामान विकतो. जेव्हा हे ट्रांजॅक्क्षण कार्ड वर येते तेव्हा त्याला आक्षेप घेउन तोडगा काढता येतो. परंतु क्रेडीट कार्ड ही दुधारी तलवार आहे. ऐपती पेक्षा जास्त खर्च केला तर पाय अजुन खोलात जातो. क्रेडीट कार्ड हे उसणवारी आहे .. तो पैसा परत करायचा आहे .. हे लक्षात घेउन खर्चा वर ताबा ठेवला तर बरेच फायदे आहेत. मी तर अगदी गरज असेल तरच डेबीट कार्ड वापरतो. रिवॉर्डस, कॅशबॅक, स्पेशल ओफर यात बरेच पैसे वाचवले आहेत. फक्त खर्चावर ताबा महत्त्वाचा ... फक्त आहे म्हणुन वापरले तर कर्जाचा डोंगर ...

चौकस२१२ 01/08/2021 - 07:39
साधारण असाच अनुभव आहे.. यातील जून एक क्लुप्ती ( आपापल्या देशात उपलब्ध असेल तर एरवी) नवीन ग्राहक मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड कंपन्या कधी कधी "बॅलन्स ट्रान्स्फर करा आणि ६ महिने ०% दराने हे क्रेडिट मिळवा " तेवहा मी काय केलय कि आहे त्या क्रेडिट कार्ड वर पैसे काढायचे ( कॅश ऍडव्हान्स ( ज्याचा व्याजाचा दर खूपच राक्षसी असतो ) आणि लगेच १-२ दिवसात त्या कार्ड बॅलन्स नवीन कार्ड वर घ्यायचा... आणि हे पैसे घर कर्जाच्या ऑफसेट अकाउंट मध्ये ठेवायचे. अर्थात त्या आधी नवीन कार्डची वार्षिक फी किती आहे ते बघने जरुरी आहे आणि त्यानंतर हे पथ्य पाळणे कि त्या कार्ड वर इतर खरेदी पुढील ६ म्हणीने ना करणे , इतर कार्ड वापरणे . म्हणजे शेवटी काय कि ६ महिने ०% दराने कर्ज मिळाले

पेटीयमचं खातंही बंद करायची प्रोसीजर कठीण आहे, फॉलोअप घेणारा थकून जावा इतका तो त्रास आहे, अकाउंट सुरु करायला शुन्यमिनिट वेळ लागत नाही. पण डिलिट करायला माय गॉड भयंकर अनुभव असतो. आधार कार्डचा फोटो टाका, आधारकार्ड असलेला स्वतःचा फोटो टाका. फोटो अपलोड करायची साइज दोन एमबीपेक्षा जास्त झाली तर तो फोटो अपलोड होत नाही. पुन्हा पुन्हा अपलोड करा. मग मेसेज येईल त्याला क्लिक करायचं की मेलवर आलेल्या मेसेजेसला क्लिक करायचं काहीही स्पष्ट केलेले नसतं. भयंकर त्रासातून नुकतीच सुटका झाली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वामन देशमुख 01/08/2021 - 16:09
पेटिएम् चा वापर मी क्वचित करतो, एकूणच त्या वॉलेटबद्दल, मी थोडा साशंकच (uncomfortable) आहे. पेमेंटसाठी मी शक्य त्या ठिकाणी भीम यूपीआइ वापरतो, काही वेळा गुगलपे वापरतो.

वामन देशमुख 01/08/2021 - 16:13
क्रेडिट कार्डाचे फायदे-तोटे आहेत आणि जबाबदारीने कार्ड वापरल्यास माझ्या मते तोट्यांच्या तुलनेत फायदे जास्त आहेत. मी अनेक वर्षांपूर्वी नोकरी करत असताना, तेव्हाच्या पगार खाते असलेल्या बँकेचं लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड घेतलं होतं. त्या कार्डाची वापर मर्यादा वेळोवेळी वाढवत नेली आहे. माझा शक्य तेवढा सर्व खर्च मी क्रेडिट कार्डावरूनच करतो. नोकॉस्ट् ईएमआइची सुविधा (याला थोडासा चार्ज लागतो), वेगवेगळ्या ऑफर्स्, कॅशबॅक्स्, रिवॉर्ड पॉइंट्स् यांचा लाभ मिळाला आहे. भारतातली विमानतळांवर लाऊंज एक्सेस मिळाला आहे. पेट्रोल, डिझेल भरल्यावर पाऊण टक्का रक्कम परत मिळाली आहे. ४९ दिवसांची क्रेडिट मर्यादा मिळते, तिचा पुरेपूर लाभ घेतला आहे. म्हणजे १४ मेला केलेल्या खरेदीचं बिल १३ जूनला जनरेट होतं आणि मी ते बिल २ जुलैला भरतो. बचत खात्यामध्ये क्रेडिट कार्डचे बिल शेवटच्या दिवशी भरण्याची सूचना दिलेली आहे म्हणून बिल भरणा विसरणं हा प्रकार होत नाही. अगदीच आणीबाणीची परिस्थिती वगळता माझ्या बचत खात्यात जेवढे रुपये आहेत त्याच मर्यादेत मी क्रेडिट कार्ड वापरतो. खर्च करण्याच्या प्रवृत्तीमुळे होणारा अवास्तव खर्च हा एक तोटा वगळता, क्रेडिट कार्डाच्या वापरातील धोके हे इतर सगळ्याच प्रकारच्या बँकिंग मध्ये आहेत. कार्डावरचा सीवीवी मिटवून टाकणे आणि टॅपिंग् सुविधा (इथे "वायफाय कार्ड" म्हणतात) बंद करणे या सूचना उपयुक्त आहेत लगेच अंमलबजावणी करीन.

मी क्रेडिट कार्ड आधी वापरायचो नाही. पण २०१६ साली एक्सिस बँकेचे माय झोन क्रेडिट कार्ड मिळाले. ज्याला कुठलीही वार्षिक फी नाही, फुकट मिळाल्यामुळे मी ते वापरू लागलो. क्रेडिट कार्डचा फायदा म्हणजे केलेल्या खरेदीवर रेव्हरंड पॉईंट्स मिळतात ज्याचा वापर करून मध्ये मला दोन हजार रुपयांचा reyban गॉगल फुकट मिळाला. क्रेडिट कार्ड चा फायदा जो कुणीच सांगत नाही पण मला खूप होतो, तो म्हणजे हा "नेहमी आपण काही न काही खरेदी करतच असतो ज्याचे पैसे आपण कॅश ने देतो त्या ऐवजी आपण क्रेडिट कार्ड वापरले तर ते पैसे आपाल्याला पन्नास दिवस वापरायला मिळतात, पण मी सांगतोय तो फायदा हा नाही. क्रेडिट कार्ड वर केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती statement मध्ये असते. उदा. मागच्य महिन्यात मी c टाईप चार्जिंग केबल खरेदी केली ती किती वाजता कुठून किती रुपयात हा सर्व डेटा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये असतो. ऑनलाईन खरेदी करताना कधीही क्रेडिट कार्ड वापरावे, समज उद्या फ्रॉड झाला तर गेलेले पैसे बँकेचे असतात आपण पोलीस तक्रार देऊन हात वर करू शकतो, बँकेने विचारले तर पोलिसांना विचार हे सांगू शकतो, ह्याउलट डेबिट कार्ड मधून पैसे गेले तर बँकेला काही घेणे देने नसते कारण पैसे आपले गेलेले असतात. Lounge वगैरे, सिनेमा तिकीट ह्या काही नेहमीच उपयोगात येणाऱ्या गोष्टी नाहीत. माझ्या मते फुकट मिळणार असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे, मागच्या महिन्यात काही घेणं देणं नसताना एक्सिस बँकेने 1000 रुपये लेट फी म्हणून घेतले, त्यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्ररावर फोन केला आणी तक्रार दिली, refund मिळाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी सहसा क्रेडिट कार्ड वापरत नाही. अगदीच अडचणीत हाताशी असावे इतपतच वापर करतो. कार्ड घेतले त्या वेळेस कार्ड प्रोटेक्षन सर्व्हिस साठी ( सी पी पी आसिस्टन्स) रु.१६९९/- चे एक पॅकेज घेतले होते. यात कार्डचा विमा अपेक्षीत होता. कालांतराने लक्षात आले की आपला कार्डचा वापर फारच खुपच कमी आहे. या सर्व्हिस बद्दल मी विसरूनही गेलो होतो. गेल्या वर्षी सी पी पी ची रक्कम कार्डावर डेबीट झाल्यावर ती सर्व्हीस आपण वापरतोय हे लक्षात आले. यंदा त्या सर्वीसबद्दल मला एक फोन आला.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

जर्द काही जीवघेणे..!!

किसन शिंदे ·

गवि 26/06/2021 - 16:41
बापरे.. साताठ ठोके चुकले असतील हृदयाचे. चारेक असंसदीय शब्दही तोंडातून निसटले असू शकतात. ते कामकाजातून वगळलेले दिसतात. ;-) बाकी मामाभाचे दर्शन सुंदरच असते. खालूनच पाहिला जातो नेहमी. वरुन फोटो काढले असतील तर टाक की. छोटा अनुभव लिहीलायस किसनद्येवा. आटोपशीर पण धस्स करणारा.

In reply to by गॉडजिला

कपिलमुनी 26/06/2021 - 17:37
सकाळी सकाळी जोरात कळं आली, कालचे वासरू बळेच संपवल्याचा परिणाम असावा. पण पावसाळ्यात जास्त दिवस ठेवून उपयोग नाही असा विचार करत एका आडोशाला बसलो होतो. आजकाल जिथं-तिथं ही दोन पायाची माणसे गर्दी करतात. दर 5 रात्री नंतर 2 दिवस तर फारच ! तर मी काय सांगत होतो, कळ आली आणि आडोसा धरून बसलो.. दाट धुक्यामुळे कसलाच अंदाज येत नव्हता.. तेव्हढ्यात अचानक तेजस्वी प्रकाश उमटला आणि साक्षात किसनद्येव प्रकटले . त्यांना नमस्कार करण्याऐवजी मी लज्जा रक्षणार्थ धूम पळून गेलो.. तर मंडळी, त्ये राहिलेला नमस्कार किसन द्येवाना पोचवा

गुल्लू दादा 26/06/2021 - 17:43
धडकी भरली शेवटचं वाक्य वाचून. मस्त लिहिलंय. धन्यवाद. मला पण जंगलात प्राणी बघायचेत पण दिसत नाहीत. त्यांना आधीच आपली चाहूल लागते अन आपल्याला कळत पण नाही. मनुष्य खूपच मंद प्राणी हे तेव्हा कळलं. वाघाच्या घरात वाघ पहायची मजाच वेगळी.

जर्द म्हणजे लाल ना? मला वाटले ते गणेशराव नॉस्टेल्जिक आठवणी लिहित्यात तसलं कायतरी जीवघेणं असेल. हे तर अक्षरशः जीवघेणे निघाले!

कॉमी 26/06/2021 - 23:06
लेख आणि कपिलमुनींचा प्रतिसाद दोन्ही एकदम भारी !

कंजूस 27/06/2021 - 06:26
भारी अनुभव! बिबट्याचा माझा अनुभव हुकला. ( येऊर भटकंती-संजय गांधी उद्यान 22 Nov 2014 - 10:44 pm http://misalpav.com/node/29543) नंतर २०१६ ला मोठ्या तयारीने गेलो होतो छत्री घेऊन. छत्रीला बिबट्या घाबरतो. उपवनकडून आत जायचे आणि बोरिवलीला (१६ किमी) बाहेर पडायचे. पण भिंत बांधली आहे. प्रवेश खरंच बंद केलाय. पण तिथल्या एरफोर्सच्या तळाच्या वरच्या डिशपर्यंत जायचा योग मात्र आला आहे सहकाऱ्याच्या मित्रामुळे. तो तिथे अधिकारी होता पण बारा किमी रस्त्यात चार वेळा चेकिंग झाले. ड्युटीवर असला तरी त्याचे कार्ड तपासले. फोर वील ड्राइव गाड्याच तो घाट चढू शकतात. हे वन अप्रतिम आहे. ऐन पावसाळ्यात गेलेलो.

सौन्दर्य 30/06/2021 - 00:12
माझे बालपण बोरिवलीत गेले. मे महिन्याच्या सुट्टीत नॅशनल पार्क मधील गांधी टेकडी, सतीबाग, जैन देरासर व कान्हेरी गुंफा बघायला जाणे एक प्रकारचे थ्रिल असायचे. सोसायटीला मुले पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे डबे घेऊन अगदी सकाळी निघून संध्याकाळपर्यंत परत येत असू. खूपच मजा यायची, पण त्या काळात (१९७० - १९८५) बिबट्याने हल्ला केला असे कधीही ऐकले नव्हते त्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त जात असू. असेच एकदा, बहुतेक १९७७चा मे महिना असावा. मी व माझ्या एक मित्राने सायकलवरून नॅशनल पार्कमधून गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत जाऊन परत यायचे ठरवले. त्यावेळी हा रस्ता रहदारीसाठी देखील उघडा होता, आता तो नाही असं ऐकून आहे. तर असेच भल्या पहाटे निघालो. तुलसी तलावापर्यंत लगेच पोहोचलो. तेथेच बसून डबा खाल्ला व पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला किर्र झाडी व उंच वृक्ष होते, रस्त्यावर भरगच्च सावली पसरली होती. थोडा वेळ गेला आणि झाडीतून आमच्या बरोबर कोणीतरी येतंय असा भास होऊ लागला. आम्ही थांबलो की तो आवाज थांबायचा व सायकल चालवू लागलो की पुन्हा पाठलाग केल्यासारखा बाजूच्या झाडीतून यायचा. आधी वाटलं एखादा कुत्रा असेल, खाण्याच्या आशेने आम्हाला फॉलो करतोय, पण तो सतत झाडीत लपून राहणार नाही, रस्त्यावर आला असता. नंतर वाटले की एखादे माकड असेल जे आमच्याकडे काही खाण्यासारखे मिळतंय का ह्याच्या शोधात असेल. पण अचानक मनात 'त्याचा' विचार आला आणि आम्हा दोघांचे धाबे दणाणले. नक्कीच एखादा बिबळ्या आमच्या मागावर असणार व संधी साधून आमच्यापैकी एकावर झेप घेणार. मग काय विचारता जिवाच्या आकांताने आम्ही पॅडल मारू लागलो व मनात देवाचा जप सुरु केला. आम्ही दोघांनी काहीही झाले तरी एकत्र राहायचे ठरवले. मध्येच वाटले एखाद्या झाडाची फांदी तोडून घेऊ, पण सायकलवरून उतरायची हिम्मत काही झाली नाही. असेच पाचेक किलोमीटर सायकल दामटत राहिलो व बाजूच्या जाळीतून खसखस आवाज येत राहिला. अचानक मागून जीपचा आवाज आला, ती जीप फॉरेस्ट ऑफिसरची होती. त्याने जीप थांबवून आम्हाला संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. म्हणाला, "दुपारच्या वेळेला बिबटया भक्षाच्या शोधार्थ निघतो, सहसा तो माणसांवर हल्ला करीत नाही, पण नक्की काहीच सांगता येत नाही, त्यामुळे एकट्या-दुकट्याने जंगलात असणे धोकादायक आहे. त्यांनी मग आमच्या बाजूने त्याची जीप चालवली, दोन-चार वेळा हॉर्न वाजवले व फिल्मसिटी जवळ आल्यावर आम्हाला परत जाताना हायवेने जाण्यास बजावून निघून गेला. त्यांनी तसे सांगितले नसते तरी जंगलाच्या वाटेने परत जाण्याइतके आम्ही शूर शिपाई नव्हतो किंवा अति शहाणेही नव्हतो. घरी आल्यावर ही गोष्ट सांगितल्यावर विविध विशेषणांचा आमच्यावर मारा झाला आणि ती विशेषणे येथे येथे लिहिण्यासारखी नाहीत हे सांगायला कोणी विद्वान नकोय.

In reply to by सौन्दर्य

गॉडजिला 30/06/2021 - 00:47
जिम कॉर्बेटही म्हणतो ज्या नरभक्षकाच्या आपण मागावर आहोत तो आपला पाठलाग करतोय यासारखी भयानक गोष्ट दुसरी कोणतीही नाही... आपण दोघे होता व सायकल सोबत होती म्हणुनच जनावराला तुमचा निटसा अंदाज घ्यायला वेळ गेला अन्यथा पाचशे मिटर अंतरही... अर्थात काही टक्के लोकांना अजुनही नामस्मरणाची ताकत असे प्रसंग थोपवु शकते असे वाटु शकते त्याला इलाज नाही.

In reply to by गॉडजिला

नामस्मरणाची ताकत
ख्या ख्या ख्या . नामस्मरणाची ताकत ही फक्त गट क्र. १ च्या लोकांना कळते आणि उपयोगाला येते, गट क्र. २ च्या लोकांना ती कळतच नाही त्यामुळे उपयोगी पडण्याचा प्रश्नच येत नाही !! =))))

In reply to by गॉडजिला

अरेच्च्या , इतक्या लवकर विसरलात की काय ? तुम्ही गट क्र. २ मधील आहात . https://misalpav.com/comment/1108044#comment-1108044

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 30/06/2021 - 13:19
आलं लक्षात, हे तुम्ही अजून लक्षात ठेवले आहे होय ? असो असो. गट पाढणारे तुम्ही त्यात आम्हाला घालणारे तुम्ही म्हटल्यावर आम्ही अजून काय बोलणार ? बाकी तुम्ही कुठल्याच गटाचे वाटत नाही असे का व्हावे ?

In reply to by गॉडजिला

>>>अर्थात काही टक्के लोकांना अजुनही नामस्मरणाची ताकत असे प्रसंग थोपवु शकते असे वाटु शकते त्याला इलाज नाही. हे राम ! =)) नामस्मरण की ताकद तुम क्या जानो गॉडी बाबू....! ;) -दिलीप बिरुटे

सोत्रि 30/06/2021 - 14:13
बोलती बंद! कसला डेंजर अनुभव आहे हा... - (नुसत्या विचारानेच पँट 'जर्द' झालेला) सोकाजी

गॉडजिला 30/06/2021 - 15:07
अरेच्च्या , इतक्या लवकर विसरलात की काय ? तुम्ही गट क्र. २ मधील आहात .
मिपा व्यवस्थापक मंडळ अथवा टू हु इट मे कंसर्न मार्कस ओरेलिऍस हा सदस्य व्यक्तिगत स्तरावर सार्वजनिकरित्या मला विविध धाग्यानवर पिढीजात शोषित असे पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे निर्देशित करत असून यातून त्याचे माझ्याबद्दल अज्ञान, आकस व सर्वात म्हत्वाचे म्हणजे त्याचे बीघडलेले मानसिक स्वास्थ्य याचेच तो प्रदर्शन करत आहे. त्याने वैयक्तिक कमेंट टाळाव्यात यास्तव समज अथवा मला त्याच्याच भाषेत उत्तरे देण्याची विना जबाबदारी परवानगी यापैकी एखादी कृती भविष्यात येथील जबाबदार लोकांना करावी लागेल असे वाटते. सदरील प्रतिसाद हि तक्रार नसून फक्त निरीक्षण असल्याने हा प्रतिसाद सार्वजनीक राहू द्यावा हि विनंती आहे.

सौन्दर्य 30/06/2021 - 23:15
वरील काही प्रतिसादांत चर्चा भरकटलेली दिसतेय. किसन शिंदेंच्या इतक्या चांगल्या अनुभवाला, इतरांच्या अश्याच चांगल्या-वाईट अनुभवांची जोड मिळाली असती तर लेखाचे चीज झाले असते. मूळ लेखात आपल्याकडे व्हॅल्यू ऍडिशन करण्यासारखे असल्यास जरूर ते करावे, पण भलतेच फाटे न फोडल्यास उत्तम. बाकी सर्व सुद्न्य आणि समंजस आहेतच.

सुबोध खरे 01/07/2021 - 12:05
आम्ही लहानपणी शाळेत असताना सोसायटीतील मुलेमुलेच एका रविवारी संजय गांधी उद्यानाच्या सिंह सफारीसाठी गेलो होतो. त्यादिवशी तेथील वनराणी हि गाडी नादुरुस्त होती. पण तेथल्या एका दयाळु वनरक्षकाने आम्हाला तेथे उपचारासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहाचे दर्शन घेऊ दिले. हा पूर्ण वाढलेला आयाळ असलेला सिंह होता आणि आम्ही पिंजर्याच्या ४-५ फुट अंतरात जाताच त्याने गर्जना केली. त्याचा आवाज इतका भीषण होता कि आम्ही अतिवेगाने ५० फूटतरी पळालो असू. अगदी तो सिंह पाऊण इंच जाड गजाच्या पिंजऱ्यात असला तरीही परत त्याच्या जवळ जाण्याची आमची काही हिंमत झाली नाही. मुळात चार पाच इंच जाड असलेले त्याचे पंजे आणि त्यातील जाड नखे पाहिल्यावर एक लक्षात आले कि त्याने नुसता पंजा मारला तरी आपले मांस हाडापासून वेगळे होऊन लोम्बु लागेल. त्याचे डोळे हिरवे आणि भेदक होते की त्याच्या डोळ्याला डोळा देताना पण भीती वाटत होती. असे १० -१२ मिनिटे १५-२० फुटांवरून तो सिंह पाहून मग आम्ही जंगलात फिरून परत आलो.

गवि 26/06/2021 - 16:41
बापरे.. साताठ ठोके चुकले असतील हृदयाचे. चारेक असंसदीय शब्दही तोंडातून निसटले असू शकतात. ते कामकाजातून वगळलेले दिसतात. ;-) बाकी मामाभाचे दर्शन सुंदरच असते. खालूनच पाहिला जातो नेहमी. वरुन फोटो काढले असतील तर टाक की. छोटा अनुभव लिहीलायस किसनद्येवा. आटोपशीर पण धस्स करणारा.

In reply to by गॉडजिला

कपिलमुनी 26/06/2021 - 17:37
सकाळी सकाळी जोरात कळं आली, कालचे वासरू बळेच संपवल्याचा परिणाम असावा. पण पावसाळ्यात जास्त दिवस ठेवून उपयोग नाही असा विचार करत एका आडोशाला बसलो होतो. आजकाल जिथं-तिथं ही दोन पायाची माणसे गर्दी करतात. दर 5 रात्री नंतर 2 दिवस तर फारच ! तर मी काय सांगत होतो, कळ आली आणि आडोसा धरून बसलो.. दाट धुक्यामुळे कसलाच अंदाज येत नव्हता.. तेव्हढ्यात अचानक तेजस्वी प्रकाश उमटला आणि साक्षात किसनद्येव प्रकटले . त्यांना नमस्कार करण्याऐवजी मी लज्जा रक्षणार्थ धूम पळून गेलो.. तर मंडळी, त्ये राहिलेला नमस्कार किसन द्येवाना पोचवा

गुल्लू दादा 26/06/2021 - 17:43
धडकी भरली शेवटचं वाक्य वाचून. मस्त लिहिलंय. धन्यवाद. मला पण जंगलात प्राणी बघायचेत पण दिसत नाहीत. त्यांना आधीच आपली चाहूल लागते अन आपल्याला कळत पण नाही. मनुष्य खूपच मंद प्राणी हे तेव्हा कळलं. वाघाच्या घरात वाघ पहायची मजाच वेगळी.

जर्द म्हणजे लाल ना? मला वाटले ते गणेशराव नॉस्टेल्जिक आठवणी लिहित्यात तसलं कायतरी जीवघेणं असेल. हे तर अक्षरशः जीवघेणे निघाले!

कॉमी 26/06/2021 - 23:06
लेख आणि कपिलमुनींचा प्रतिसाद दोन्ही एकदम भारी !

कंजूस 27/06/2021 - 06:26
भारी अनुभव! बिबट्याचा माझा अनुभव हुकला. ( येऊर भटकंती-संजय गांधी उद्यान 22 Nov 2014 - 10:44 pm http://misalpav.com/node/29543) नंतर २०१६ ला मोठ्या तयारीने गेलो होतो छत्री घेऊन. छत्रीला बिबट्या घाबरतो. उपवनकडून आत जायचे आणि बोरिवलीला (१६ किमी) बाहेर पडायचे. पण भिंत बांधली आहे. प्रवेश खरंच बंद केलाय. पण तिथल्या एरफोर्सच्या तळाच्या वरच्या डिशपर्यंत जायचा योग मात्र आला आहे सहकाऱ्याच्या मित्रामुळे. तो तिथे अधिकारी होता पण बारा किमी रस्त्यात चार वेळा चेकिंग झाले. ड्युटीवर असला तरी त्याचे कार्ड तपासले. फोर वील ड्राइव गाड्याच तो घाट चढू शकतात. हे वन अप्रतिम आहे. ऐन पावसाळ्यात गेलेलो.

सौन्दर्य 30/06/2021 - 00:12
माझे बालपण बोरिवलीत गेले. मे महिन्याच्या सुट्टीत नॅशनल पार्क मधील गांधी टेकडी, सतीबाग, जैन देरासर व कान्हेरी गुंफा बघायला जाणे एक प्रकारचे थ्रिल असायचे. सोसायटीला मुले पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे डबे घेऊन अगदी सकाळी निघून संध्याकाळपर्यंत परत येत असू. खूपच मजा यायची, पण त्या काळात (१९७० - १९८५) बिबट्याने हल्ला केला असे कधीही ऐकले नव्हते त्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त जात असू. असेच एकदा, बहुतेक १९७७चा मे महिना असावा. मी व माझ्या एक मित्राने सायकलवरून नॅशनल पार्कमधून गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत जाऊन परत यायचे ठरवले. त्यावेळी हा रस्ता रहदारीसाठी देखील उघडा होता, आता तो नाही असं ऐकून आहे. तर असेच भल्या पहाटे निघालो. तुलसी तलावापर्यंत लगेच पोहोचलो. तेथेच बसून डबा खाल्ला व पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला किर्र झाडी व उंच वृक्ष होते, रस्त्यावर भरगच्च सावली पसरली होती. थोडा वेळ गेला आणि झाडीतून आमच्या बरोबर कोणीतरी येतंय असा भास होऊ लागला. आम्ही थांबलो की तो आवाज थांबायचा व सायकल चालवू लागलो की पुन्हा पाठलाग केल्यासारखा बाजूच्या झाडीतून यायचा. आधी वाटलं एखादा कुत्रा असेल, खाण्याच्या आशेने आम्हाला फॉलो करतोय, पण तो सतत झाडीत लपून राहणार नाही, रस्त्यावर आला असता. नंतर वाटले की एखादे माकड असेल जे आमच्याकडे काही खाण्यासारखे मिळतंय का ह्याच्या शोधात असेल. पण अचानक मनात 'त्याचा' विचार आला आणि आम्हा दोघांचे धाबे दणाणले. नक्कीच एखादा बिबळ्या आमच्या मागावर असणार व संधी साधून आमच्यापैकी एकावर झेप घेणार. मग काय विचारता जिवाच्या आकांताने आम्ही पॅडल मारू लागलो व मनात देवाचा जप सुरु केला. आम्ही दोघांनी काहीही झाले तरी एकत्र राहायचे ठरवले. मध्येच वाटले एखाद्या झाडाची फांदी तोडून घेऊ, पण सायकलवरून उतरायची हिम्मत काही झाली नाही. असेच पाचेक किलोमीटर सायकल दामटत राहिलो व बाजूच्या जाळीतून खसखस आवाज येत राहिला. अचानक मागून जीपचा आवाज आला, ती जीप फॉरेस्ट ऑफिसरची होती. त्याने जीप थांबवून आम्हाला संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. म्हणाला, "दुपारच्या वेळेला बिबटया भक्षाच्या शोधार्थ निघतो, सहसा तो माणसांवर हल्ला करीत नाही, पण नक्की काहीच सांगता येत नाही, त्यामुळे एकट्या-दुकट्याने जंगलात असणे धोकादायक आहे. त्यांनी मग आमच्या बाजूने त्याची जीप चालवली, दोन-चार वेळा हॉर्न वाजवले व फिल्मसिटी जवळ आल्यावर आम्हाला परत जाताना हायवेने जाण्यास बजावून निघून गेला. त्यांनी तसे सांगितले नसते तरी जंगलाच्या वाटेने परत जाण्याइतके आम्ही शूर शिपाई नव्हतो किंवा अति शहाणेही नव्हतो. घरी आल्यावर ही गोष्ट सांगितल्यावर विविध विशेषणांचा आमच्यावर मारा झाला आणि ती विशेषणे येथे येथे लिहिण्यासारखी नाहीत हे सांगायला कोणी विद्वान नकोय.

In reply to by सौन्दर्य

गॉडजिला 30/06/2021 - 00:47
जिम कॉर्बेटही म्हणतो ज्या नरभक्षकाच्या आपण मागावर आहोत तो आपला पाठलाग करतोय यासारखी भयानक गोष्ट दुसरी कोणतीही नाही... आपण दोघे होता व सायकल सोबत होती म्हणुनच जनावराला तुमचा निटसा अंदाज घ्यायला वेळ गेला अन्यथा पाचशे मिटर अंतरही... अर्थात काही टक्के लोकांना अजुनही नामस्मरणाची ताकत असे प्रसंग थोपवु शकते असे वाटु शकते त्याला इलाज नाही.

In reply to by गॉडजिला

नामस्मरणाची ताकत
ख्या ख्या ख्या . नामस्मरणाची ताकत ही फक्त गट क्र. १ च्या लोकांना कळते आणि उपयोगाला येते, गट क्र. २ च्या लोकांना ती कळतच नाही त्यामुळे उपयोगी पडण्याचा प्रश्नच येत नाही !! =))))

In reply to by गॉडजिला

अरेच्च्या , इतक्या लवकर विसरलात की काय ? तुम्ही गट क्र. २ मधील आहात . https://misalpav.com/comment/1108044#comment-1108044

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 30/06/2021 - 13:19
आलं लक्षात, हे तुम्ही अजून लक्षात ठेवले आहे होय ? असो असो. गट पाढणारे तुम्ही त्यात आम्हाला घालणारे तुम्ही म्हटल्यावर आम्ही अजून काय बोलणार ? बाकी तुम्ही कुठल्याच गटाचे वाटत नाही असे का व्हावे ?

In reply to by गॉडजिला

>>>अर्थात काही टक्के लोकांना अजुनही नामस्मरणाची ताकत असे प्रसंग थोपवु शकते असे वाटु शकते त्याला इलाज नाही. हे राम ! =)) नामस्मरण की ताकद तुम क्या जानो गॉडी बाबू....! ;) -दिलीप बिरुटे

सोत्रि 30/06/2021 - 14:13
बोलती बंद! कसला डेंजर अनुभव आहे हा... - (नुसत्या विचारानेच पँट 'जर्द' झालेला) सोकाजी

गॉडजिला 30/06/2021 - 15:07
अरेच्च्या , इतक्या लवकर विसरलात की काय ? तुम्ही गट क्र. २ मधील आहात .
मिपा व्यवस्थापक मंडळ अथवा टू हु इट मे कंसर्न मार्कस ओरेलिऍस हा सदस्य व्यक्तिगत स्तरावर सार्वजनिकरित्या मला विविध धाग्यानवर पिढीजात शोषित असे पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे निर्देशित करत असून यातून त्याचे माझ्याबद्दल अज्ञान, आकस व सर्वात म्हत्वाचे म्हणजे त्याचे बीघडलेले मानसिक स्वास्थ्य याचेच तो प्रदर्शन करत आहे. त्याने वैयक्तिक कमेंट टाळाव्यात यास्तव समज अथवा मला त्याच्याच भाषेत उत्तरे देण्याची विना जबाबदारी परवानगी यापैकी एखादी कृती भविष्यात येथील जबाबदार लोकांना करावी लागेल असे वाटते. सदरील प्रतिसाद हि तक्रार नसून फक्त निरीक्षण असल्याने हा प्रतिसाद सार्वजनीक राहू द्यावा हि विनंती आहे.

सौन्दर्य 30/06/2021 - 23:15
वरील काही प्रतिसादांत चर्चा भरकटलेली दिसतेय. किसन शिंदेंच्या इतक्या चांगल्या अनुभवाला, इतरांच्या अश्याच चांगल्या-वाईट अनुभवांची जोड मिळाली असती तर लेखाचे चीज झाले असते. मूळ लेखात आपल्याकडे व्हॅल्यू ऍडिशन करण्यासारखे असल्यास जरूर ते करावे, पण भलतेच फाटे न फोडल्यास उत्तम. बाकी सर्व सुद्न्य आणि समंजस आहेतच.

सुबोध खरे 01/07/2021 - 12:05
आम्ही लहानपणी शाळेत असताना सोसायटीतील मुलेमुलेच एका रविवारी संजय गांधी उद्यानाच्या सिंह सफारीसाठी गेलो होतो. त्यादिवशी तेथील वनराणी हि गाडी नादुरुस्त होती. पण तेथल्या एका दयाळु वनरक्षकाने आम्हाला तेथे उपचारासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहाचे दर्शन घेऊ दिले. हा पूर्ण वाढलेला आयाळ असलेला सिंह होता आणि आम्ही पिंजर्याच्या ४-५ फुट अंतरात जाताच त्याने गर्जना केली. त्याचा आवाज इतका भीषण होता कि आम्ही अतिवेगाने ५० फूटतरी पळालो असू. अगदी तो सिंह पाऊण इंच जाड गजाच्या पिंजऱ्यात असला तरीही परत त्याच्या जवळ जाण्याची आमची काही हिंमत झाली नाही. मुळात चार पाच इंच जाड असलेले त्याचे पंजे आणि त्यातील जाड नखे पाहिल्यावर एक लक्षात आले कि त्याने नुसता पंजा मारला तरी आपले मांस हाडापासून वेगळे होऊन लोम्बु लागेल. त्याचे डोळे हिरवे आणि भेदक होते की त्याच्या डोळ्याला डोळा देताना पण भीती वाटत होती. असे १० -१२ मिनिटे १५-२० फुटांवरून तो सिंह पाहून मग आम्ही जंगलात फिरून परत आलो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डोंगर-दऱ्या भटकायला सुरूवात केल्यापासून जवळपास एक तप होत आलंय. या ११-१२ वर्षांत, कित्येकदा गडकोटांवर पौर्णिमेला चांदण्या रात्रीपासून ते अमावस्येला चांदण्यानी गच्च भरलेल्या आभाळाखाली मुक्काम केला. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीच्या किर्र अंधारात कित्येकदा जंगलातून भटकलो. कित्येक अनवट जंगलवाटा धुंडाळल्या, परंतू आजतागयत जंगली श्वापदांचा सामना प्रत्यक्षात कधीही झाला नव्हता. नाही म्हणायला, रायगडावर नगारखान्यापासून वाघ दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर एका 'विशिष्ठ' पावलांचे ठसे पाह्यले होते, पण ते तेवढंच.!! आजची सकाळ मात्र सगळ्या गोष्टींना अपवाद ठरली.

आवाज बंद सोसायटी - भाग ४

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 18/04/2021 - 12:03
समुद्रपाण्याखालील वाढते आवाज या विषयावरील हा धागा आवडला. ध्वनी प्रदुषणाचे गांभिर्य समजायला या मालिकेमु़ळे चांगली मदत होते आहे.

पुणे: मोठ्या आवाजात टीव्ही लावल्याचा विचारला जाब, तरुणावर जीवघेणा हल्ला..... https://maharashtratimes.com/crime-news/pune-man-attacked-with-sickle-in-dhankawadi/articleshow/82257062.cms ---------

चौथा कोनाडा 18/04/2021 - 12:03
समुद्रपाण्याखालील वाढते आवाज या विषयावरील हा धागा आवडला. ध्वनी प्रदुषणाचे गांभिर्य समजायला या मालिकेमु़ळे चांगली मदत होते आहे.

पुणे: मोठ्या आवाजात टीव्ही लावल्याचा विचारला जाब, तरुणावर जीवघेणा हल्ला..... https://maharashtratimes.com/crime-news/pune-man-attacked-with-sickle-in-dhankawadi/articleshow/82257062.cms ---------
लेखनविषय:
यामागील भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३ परिणाम ध्वनी, आवाज, गोंगाट तसेच ध्वनी प्रदूषण आदींबद्दल वर आपण चर्चा केली.

आवाज बंद सोसायटी - भाग ३

पाषाणभेद ·

मराठी_माणूस 12/04/2021 - 15:49
सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे.
बरोबर. हे प्रशिक्षण मुलांना शाळेतच दिले गेले पाहीजे. हा त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असला पाहीजे. म्हणजे पुढील आयुष्यात ह्यामुळे भांडण, मारामार्‍या हे टाळले जाउ शकते. आमच्या सोसायटीत रोज संध्याकाळी खाली जी थोडीशी मिकळी जागा आहे तिथे लहान मुले खेळत असतात. प्रचंड आरडाओरड , दंगामस्ती चालु असते. त्या कर्कश्श आवाजात लिफ्ट ची वाट बघणे सुध्दा अशक्य होते.

In reply to by मराठी_माणूस

चौकटराजा 12/04/2021 - 19:27
संचार बन्दी धुडकावून बावधन येथे बगाड जत्रा केली त्यात ६१ लोक करोनाग्रस्त झाले. मास्क लाव असे सांगितल्या मुळे एक सज्ञान मुलाने दोन अज्ञान मुलाना बरोबर घेऊन एका मुलाचा खून केला. एम पी ए सी च च्या परिक्षेसाठी आन्दोलन केले त्यात ३५ जण करोनाग्रस्त झाले. उपासमारीने मरण्यापेक्षा करोनाने मरेन अशी उक्ती आपल्या समाजात स्त्रिया पुरुषां पेक्षा मास्क चा नियम अधिक गम्भीरपणे पाळतात . समाजात एक विशिष्ट असा तरुणाचा गट असतो ! कमरेखाली जीन ,पायात चप्पल व इन न केलेला शर्ट असा पोशाख असतो . हा गट कसलेही सामाजिक नियम पाळत नाही .त्याला साथ असते पानवाले, चायवाले, वडापाव वाले जे त्याना मास्क लावा असे गोडीने देखील सुचवीत नाहीत. भारत देश ,इमारती ,धरणे ,रस्ते ,बागा ,रुग्णालये ,शिक्षणसन्स्था ( फक्त इमारती ) याबाबत खरेच प्रगति करीत आहे पण राजकारणी व नागरिक या बाबतीत एकदम कंडम देश आहे आपला !!

"सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे." प्रचंड सहमत ....

चौथा कोनाडा 14/04/2021 - 13:17
उत्तम माहितीपुर्ण मालिका. हे प्रदुषण वाढत गेले तर व्यापारी तत्वावर सायलेंट झोन तयार होतील व त्यातील शांततेसाठी प्रवेश हवा असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागतील.

ज्या लोकांना गोंगाट असल्याशिवाय चैन पडत नाही. अशा लोकांवर काही प्रयोग झाले आहेत का? पुष्पक सिनेमात जसे कमल हसनला जशी शांत वातावरणात झोप लागली नाही म्हणून त्याने गोंगाटाची व्यवस्था केली.

मराठी_माणूस 12/04/2021 - 15:49
सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे.
बरोबर. हे प्रशिक्षण मुलांना शाळेतच दिले गेले पाहीजे. हा त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असला पाहीजे. म्हणजे पुढील आयुष्यात ह्यामुळे भांडण, मारामार्‍या हे टाळले जाउ शकते. आमच्या सोसायटीत रोज संध्याकाळी खाली जी थोडीशी मिकळी जागा आहे तिथे लहान मुले खेळत असतात. प्रचंड आरडाओरड , दंगामस्ती चालु असते. त्या कर्कश्श आवाजात लिफ्ट ची वाट बघणे सुध्दा अशक्य होते.

In reply to by मराठी_माणूस

चौकटराजा 12/04/2021 - 19:27
संचार बन्दी धुडकावून बावधन येथे बगाड जत्रा केली त्यात ६१ लोक करोनाग्रस्त झाले. मास्क लाव असे सांगितल्या मुळे एक सज्ञान मुलाने दोन अज्ञान मुलाना बरोबर घेऊन एका मुलाचा खून केला. एम पी ए सी च च्या परिक्षेसाठी आन्दोलन केले त्यात ३५ जण करोनाग्रस्त झाले. उपासमारीने मरण्यापेक्षा करोनाने मरेन अशी उक्ती आपल्या समाजात स्त्रिया पुरुषां पेक्षा मास्क चा नियम अधिक गम्भीरपणे पाळतात . समाजात एक विशिष्ट असा तरुणाचा गट असतो ! कमरेखाली जीन ,पायात चप्पल व इन न केलेला शर्ट असा पोशाख असतो . हा गट कसलेही सामाजिक नियम पाळत नाही .त्याला साथ असते पानवाले, चायवाले, वडापाव वाले जे त्याना मास्क लावा असे गोडीने देखील सुचवीत नाहीत. भारत देश ,इमारती ,धरणे ,रस्ते ,बागा ,रुग्णालये ,शिक्षणसन्स्था ( फक्त इमारती ) याबाबत खरेच प्रगति करीत आहे पण राजकारणी व नागरिक या बाबतीत एकदम कंडम देश आहे आपला !!

"सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे." प्रचंड सहमत ....

चौथा कोनाडा 14/04/2021 - 13:17
उत्तम माहितीपुर्ण मालिका. हे प्रदुषण वाढत गेले तर व्यापारी तत्वावर सायलेंट झोन तयार होतील व त्यातील शांततेसाठी प्रवेश हवा असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागतील.

ज्या लोकांना गोंगाट असल्याशिवाय चैन पडत नाही. अशा लोकांवर काही प्रयोग झाले आहेत का? पुष्पक सिनेमात जसे कमल हसनला जशी शांत वातावरणात झोप लागली नाही म्हणून त्याने गोंगाटाची व्यवस्था केली.
याआधीचे दोन भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ व्याख्या व विकास एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात. आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात.

हितोपदेश

अनन्त्_यात्री ·

साहना 05/03/2021 - 02:22
आवडले ! एक जुनी पर्शियन कथा आहे. एका राजाच्या सैनिकांना दररोज ठराविक शिधा मिळत असे. एक दिवस मोहिमेवर असताना दोन सैनिकांचे भांडण झाले. एका सैनिकाच्या मते दुसर्याने गुपचूप त्याचा शिधा खाल्ला होता. प्रकरण राजाकडे गेले. राजाने आरोप करणाऱ्या सैनिकाला एक सोपा पर्याय दिला. "मी तुझा आरोप मान्य करून ह्या सैनिकाला ठार मारतो आणि त्याच्या पोटांत दुप्पट शिधा आहे कि नाही हे पाहतो. पण समजा तुझा आरोप खोटा होता तर मात्र तुला मनुष्यवधा साठी जबादार धरून तुला सुद्धा त्याच प्रकारे ठार मारेन". मग सैनिकाने घाबरून आरोप मागे घेतला. (तात्पर्य : आपल्या वक्तवयावर आपले भवितव्य अवलंबून नसते तेंव्हा माणूस तारतम्य सोडून वक्तव्ये करतो. जर सैनिकाने पहिल्या सैनिकाला खरोखर शिधा खाताना पाहिले असते तर त्याने राजाचे मागणे मान्य केले असते.) थोतांड आहे कि नाही हे शोधण्याची माझी पद्धत फार सोपी आहे. हि अर्वाचीन अध्यात्मिक ज्ञान पासून अत्याधुनिक संशोधनाला सर्वत्र लागू पडते. १. जो माणूस छातीठोक पाणे काही तरी सांगतो आहे त्याचे पोटपाणी तो सल्ला बरोबर असावा ह्यावर अवलंबून आहे का ? आपला लोकल कार मेकॅनिक ह्या दृष्टिकोनातून नीती आयोगाच्या CEO पेक्षा कधीही श्रेष्ठ. कारण काय, नीती आयोग काहीही बरळत राहिला तरी त्यांची सरकारी खातिरदारी कमी होत नाही. उलट कार मॅकेनिक ने आपली गाडी मोडली तर तो मार खाईल. २. सल्ला अमुकच असावा ह्यावर माणसाचे पोटपाणी अवलंबून आहे का ? "तुम्हाला काहीही रोग नाही" हा डॉक्टरांचा सल्ला अनेक वेळा विश्वास ठेवण्यालायक असतो कारण ह्या सल्ल्याने डॉक्टर उलट आपला धंदा घालवून बसतोच तर ह्या सल्ल्यावर आपले रेप्युटेशन स्टेक करत आहे. "तुम्हाला आणखीन टेस्ट्स करून घ्य्याची गरज आहे" हा सल्ला थोडा संशयास्पद आहे त्यामुळे अश्या सल्लावर दुसरे सल्ले सुद्धा घ्यावेत. ज्या व्यक्ती समुद्राची पातळी वाढणार म्हणून आरडा ओरडा करतात पण स्वतः सी फ्रंट बंगाल्यांत राहतात त्यांच्या बोलण्याकडे ध्यान देऊ नये. - लस लस कुचकामी ठरली तर किमान विदेशांत लस निर्माण करणारी कंपनी बुडीत जाऊ शकते त्यामुळे त्यांच्या मार्केटिंग वर माझा जास्त विश्वास आहे उलट सरकारी बाबू लोकांवर अजिबात विश्वास नाही. ह्यांनी तुमाला औषध म्हणून विष पाजले तरी ह्यांची नोकरी जात नाही त्यामुळे ह्यांच्यावर काहीही विश्वास मी ठेवत नाही. - समुद्राची पातळी आमचे एक मित्र मुंबईतील एका संस्थेत संशोधक म्हणून आहेत. त्यांना मुंबईन नगरपालिकेचा एक छोटा प्रोजेक्त मिळाला. येत्या २० वर्षांत मुबंईला तापमान बदलाने काही धोके आहेत ह्याचा अभ्यास. एकूण १५ लाख रूपये ग्रांट. मग ह्याने मागे पुढे विचार न करता. येत्या २० वर्षांत मुबईला प्रचंड धोका आहे असा रिपोर्ट निर्माण केला. कारण काय ? तर काहीच धोका नाही असा रिपोर्ट दिला तर नगरपालिका धन्यवाद म्हणून ग्रांट बंद करेल. पण धोका आहे आणि मोठा धोका आहे असे सांगितले तर जास्त ग्रांट मागता येईल. सध्या ह्यांचा मोठा प्रोजेक्त चालू आहे. शेवटी काय तर प्रत्येक व्यक्ती आपला फायदा बघते. हा फायदा एकदा आपण अभ्यासाला तर कुठले क्लेम जास्त परिणामकारक आहे ह्यावर आपण जुगार खेळू शकतो.

गणेशा 05/03/2021 - 08:10
जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच चूक :-)

साहना 05/03/2021 - 02:22
आवडले ! एक जुनी पर्शियन कथा आहे. एका राजाच्या सैनिकांना दररोज ठराविक शिधा मिळत असे. एक दिवस मोहिमेवर असताना दोन सैनिकांचे भांडण झाले. एका सैनिकाच्या मते दुसर्याने गुपचूप त्याचा शिधा खाल्ला होता. प्रकरण राजाकडे गेले. राजाने आरोप करणाऱ्या सैनिकाला एक सोपा पर्याय दिला. "मी तुझा आरोप मान्य करून ह्या सैनिकाला ठार मारतो आणि त्याच्या पोटांत दुप्पट शिधा आहे कि नाही हे पाहतो. पण समजा तुझा आरोप खोटा होता तर मात्र तुला मनुष्यवधा साठी जबादार धरून तुला सुद्धा त्याच प्रकारे ठार मारेन". मग सैनिकाने घाबरून आरोप मागे घेतला. (तात्पर्य : आपल्या वक्तवयावर आपले भवितव्य अवलंबून नसते तेंव्हा माणूस तारतम्य सोडून वक्तव्ये करतो. जर सैनिकाने पहिल्या सैनिकाला खरोखर शिधा खाताना पाहिले असते तर त्याने राजाचे मागणे मान्य केले असते.) थोतांड आहे कि नाही हे शोधण्याची माझी पद्धत फार सोपी आहे. हि अर्वाचीन अध्यात्मिक ज्ञान पासून अत्याधुनिक संशोधनाला सर्वत्र लागू पडते. १. जो माणूस छातीठोक पाणे काही तरी सांगतो आहे त्याचे पोटपाणी तो सल्ला बरोबर असावा ह्यावर अवलंबून आहे का ? आपला लोकल कार मेकॅनिक ह्या दृष्टिकोनातून नीती आयोगाच्या CEO पेक्षा कधीही श्रेष्ठ. कारण काय, नीती आयोग काहीही बरळत राहिला तरी त्यांची सरकारी खातिरदारी कमी होत नाही. उलट कार मॅकेनिक ने आपली गाडी मोडली तर तो मार खाईल. २. सल्ला अमुकच असावा ह्यावर माणसाचे पोटपाणी अवलंबून आहे का ? "तुम्हाला काहीही रोग नाही" हा डॉक्टरांचा सल्ला अनेक वेळा विश्वास ठेवण्यालायक असतो कारण ह्या सल्ल्याने डॉक्टर उलट आपला धंदा घालवून बसतोच तर ह्या सल्ल्यावर आपले रेप्युटेशन स्टेक करत आहे. "तुम्हाला आणखीन टेस्ट्स करून घ्य्याची गरज आहे" हा सल्ला थोडा संशयास्पद आहे त्यामुळे अश्या सल्लावर दुसरे सल्ले सुद्धा घ्यावेत. ज्या व्यक्ती समुद्राची पातळी वाढणार म्हणून आरडा ओरडा करतात पण स्वतः सी फ्रंट बंगाल्यांत राहतात त्यांच्या बोलण्याकडे ध्यान देऊ नये. - लस लस कुचकामी ठरली तर किमान विदेशांत लस निर्माण करणारी कंपनी बुडीत जाऊ शकते त्यामुळे त्यांच्या मार्केटिंग वर माझा जास्त विश्वास आहे उलट सरकारी बाबू लोकांवर अजिबात विश्वास नाही. ह्यांनी तुमाला औषध म्हणून विष पाजले तरी ह्यांची नोकरी जात नाही त्यामुळे ह्यांच्यावर काहीही विश्वास मी ठेवत नाही. - समुद्राची पातळी आमचे एक मित्र मुंबईतील एका संस्थेत संशोधक म्हणून आहेत. त्यांना मुंबईन नगरपालिकेचा एक छोटा प्रोजेक्त मिळाला. येत्या २० वर्षांत मुबंईला तापमान बदलाने काही धोके आहेत ह्याचा अभ्यास. एकूण १५ लाख रूपये ग्रांट. मग ह्याने मागे पुढे विचार न करता. येत्या २० वर्षांत मुबईला प्रचंड धोका आहे असा रिपोर्ट निर्माण केला. कारण काय ? तर काहीच धोका नाही असा रिपोर्ट दिला तर नगरपालिका धन्यवाद म्हणून ग्रांट बंद करेल. पण धोका आहे आणि मोठा धोका आहे असे सांगितले तर जास्त ग्रांट मागता येईल. सध्या ह्यांचा मोठा प्रोजेक्त चालू आहे. शेवटी काय तर प्रत्येक व्यक्ती आपला फायदा बघते. हा फायदा एकदा आपण अभ्यासाला तर कुठले क्लेम जास्त परिणामकारक आहे ह्यावर आपण जुगार खेळू शकतो.

गणेशा 05/03/2021 - 08:10
जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच चूक :-)
लेखनविषय:
लिस्टिलेली थोतांडे । पचवुनी छद्मशास्त्रांचे घोडे पहा दौडती चोहीकडे । सोमिवरी बिंधास नवशास्त्रांचे अवडंबर । माजवू नका इत:पर सर्वज्ञ अमुचे पूर्वज थोर । विसरू नका पळभरी जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच छद्मशास्त्रांच्या रेट्यात । शास्त्रकाट्याची काय मात मूग गिळोनी तस्मात । बसोनी ऐसावे ---------------------------- जड घेतल्यास लय भारी ;-)

तुलना नको!

उपयोजक ·

विचार करायला लावणारा लेख. भारतासारख्या खूप लोक्संख्या व विषमता असलेल्या देशात 'तू आपल्या मार्गाने चालत रहा.आजूबाजुला पाहु नकोस' असे सांगणे व त्या व्यक्तीला पटणे कठिण आहे. "हळव्या कवितांच्या वाचनापेक्षा धडाडी शिकवणारे धडे वाचा." हे मात्र खरे.

बरखा 01/03/2021 - 23:34
वर लिहिल्याप्रमाणे खरच तुलना करण सोडण हि गोष्टच जर एखाद्याला ठरवुन सुधा जमत नसेल, अथवा त्याच्या स्वभावातुन बाहेरच काढु शकत नसेल तर त्यान्च्या साठी काहि दुसरा मार्ग आहे का? कारण अशी काही उदा. बघितली आहेत कि कितिही वेळा तुलना करु नये असे सान्गितले तरीते त्यान्च्या पचनी ते पडत नाही. दोन दिवस नव्या सारखे वागुन पुन्हा मुळ पदावर येतात आणि सुन्दर आयुष्य ह्यात वाया घलवतात.

In reply to by बरखा

उपयोजक 01/03/2021 - 23:53
मूळ पदावर येण्याचं कारण म्हणजे कोणातरी विशिष्ट व्यक्तीइतकं यश मी मिळवू शकलो नाही तर मी केवळ 'अपयशीच असणार' या विचाराला मनातून मान्यता देणे.हा विचार कुविचार आहे याचा विसर पडणे,वास्तवापासून दूर जाणे, व्यक्तीपरत्वे क्षमता भिन्न असणार हा विचार मान्य न होणे.

चौकटराजा 02/03/2021 - 09:45
मी जिथे कामाला होतो त्या खाजगी कंपनीत एकदा पगार इतर युनिट सारखा मिळावा यासाठी एम डी ना भेटण्याचा योग आला तर त्यांनी आम्हाला " तुलना नको " असे आध्यात्म चक्क सुनावले व काढता पाय घ्यायला लावले ! याच कंपनीने इतर कंपनी ३५०० हजार कामगारांत तो " एम " जर माझ्यापेक्षा पुढे जाऊ शकतो तर मी का नाही ? अशी तुलनाच केली व कामगार व कर्मचारी यांना येणं केन प्रकारेण कंपनी सोडायला भाग पाडले ! तुलनेचा फायदा कसा करून घ्यायचा हे असे असते ! बाकी कोणताही माणूस तुलना की करीतच असतो . यात एक उपाय असा आहे की ती सर्वच बाबतीत करून त्याचा एका रिझल्टंट काढावा व आपली मनोधारणा ठरवावी ! उदा मुंबईचे जीवन पुण्याच्या मानाने हालाखीचे आहे ! इथे एखाद्या बँक मॅनेजरला पगार तुलनेने अधिक भत्ते मिळून जास्त ही मिळत असेल पण पुण्यात राहणे हवामान गर्दी याचा विचार करता अधिक चांगले आहे ! सबब दोन्ही चा विचार करून मी पुण्यात बदली मागायची व स्वीकारायची की कसे हे ज्याने त्याने ठरवायचे ! ( हे फक्त उदाहरण आहे यावर मुंबई पुणे मुंबई असे चर्वण कृपया नको ) !

गणेशा 28/03/2021 - 16:39
तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल? डॉक्टरांनी मांडलेला विचार तुम्हाला पटतोय का?
पुर्ण पणे नाही पटत. ___ माझे उत्तर :(हे लिहिताना फक्त स्मिता यांचा प्रश्न समोर ठेवत आहे, मला उत्तर काय हवे असावे ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय ) स्मिता जी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नातून मनाचा झालेला संभ्रम कळत आहे.. माणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे त्यामुळे ते समरसून जगता आले पाहिजे...चाकोरी बद्धता म्हणजे सुसूत्रता असेल, असे तुम्हाला वाटणे चूक हि ठरू शकते.. उलट आपल्या आयुष्याला कुठल्याही चौकटीत न बांधता, जीवनाचे अनेक रंग अनुभवत जगता आले पाहिजे. माणुस ज्याला जीवन म्हणतो, ती काही एक रेषा नाही जी एका बिंदू पासून सुरु होऊन दुसऱ्या बिंदूपाशी संपणार आणि आपल्या इच्छा काही त्या मार्गवरील दिशादर्शक नाहीत. त्यामुळे त्या आभासी रेषेवर संतुलन सांभाळत चालणारे लोक तुम्हाला यशस्वी वाटत असतील हि.. पण तुम्ही हि तुलना का करताय ह्याचा शोध घ्या.. तुलना चांगल्या गोष्टींशी कदाचीत चांगली असेलही.. पण आपल्या जीवनाला त्या तुलनेसाठी तुल्यबळ बनवणे आपल्या हातात असते हे कधीच विसरता कामा नये. एका टोकावर उभे राहून दुसरे टोक चांगले कि वाईट हे ठरवनेच मुळी चुकीचे आहे..त्यामुळे आपल्याला जसे हवे तसे, ज्यात आनंद मिळेल तसे जगले पाहिजे.. यशाला कदाचीत समाधानाची झालर नसते, एका यशा च्या शिखरावर चढले कि नंतर पुन्हा दुसरे शिखर समोर दिसते, आणि त्या मध्ये पुन्हा दरीच असते.. आणि मग पहिल्या यशाच्या शिखरावरून अन्य काही पूर्ती साठी माणुस पुन्हा चालू लागतो.. आनंदाचे तसे नसते, आनंद हा समाधानाचे अस्तर घेऊनच आलेला असतो..तुमच्या सर्व इच्छा ह्या पुर्ण झाल्या नाहीत तरी त्या साठीचा वेडा वाकडा प्रवास तुम्हाला आनंद देऊ शकतो.. त्यामुळे इच्छा व आकांशा ह्या दुःखाचा उगमदात्या नसून त्या जीवनाच्याच हिस्सा आहेत हे माणून जगणे महत्वाचे.. आनंद कशात आहे हे व्यक्ती सापेक्ष असते, परंतु आपला आनंद ओळखून त्यानुसार जगणे हे त्या माणसाच्या हातातच असते.. माणसाला संवेदना असतात, पण त्या संवेदना म्हणजे, काय चूक आणि काय बरोबर याच्या तराजु नसतात, तर त्या असतात आपल्या विचाराचे तरंग आणि आपल्या विचारांना आचरणात आणताना आपल्याला प्रश्न पडू शकतात.. त्यात वाईट काही नाही.. प्रश्न हेच उत्तराचे जन्मादाते असतात, आणि त्यामुळेच आपण का कशासाठी करतोय हे आपल्याला कळते.. त्यामुळे अश्या संवेदना ह्या आपल्या आचरणामागच्या खऱ्या शक्ती दात्या असतात..त्या नाकारून चालुच शकत नाहीत.. तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात, आपल्याला हवे तसे, चाकोरी मध्ये न अडकता जीवन जगणे हे आनंद देऊ शकते.. आणि जीवन म्हणजे तरी दुसरे काय? जीवन भावनांची, संवेदनाची हळवी कविता हि असते आणि जीवन ध्येयपूर्तीच्या वाटेवरचा कठोर धडा हि असतो.. आनंदी रहा... - गणेशा

विचार करायला लावणारा लेख. भारतासारख्या खूप लोक्संख्या व विषमता असलेल्या देशात 'तू आपल्या मार्गाने चालत रहा.आजूबाजुला पाहु नकोस' असे सांगणे व त्या व्यक्तीला पटणे कठिण आहे. "हळव्या कवितांच्या वाचनापेक्षा धडाडी शिकवणारे धडे वाचा." हे मात्र खरे.

बरखा 01/03/2021 - 23:34
वर लिहिल्याप्रमाणे खरच तुलना करण सोडण हि गोष्टच जर एखाद्याला ठरवुन सुधा जमत नसेल, अथवा त्याच्या स्वभावातुन बाहेरच काढु शकत नसेल तर त्यान्च्या साठी काहि दुसरा मार्ग आहे का? कारण अशी काही उदा. बघितली आहेत कि कितिही वेळा तुलना करु नये असे सान्गितले तरीते त्यान्च्या पचनी ते पडत नाही. दोन दिवस नव्या सारखे वागुन पुन्हा मुळ पदावर येतात आणि सुन्दर आयुष्य ह्यात वाया घलवतात.

In reply to by बरखा

उपयोजक 01/03/2021 - 23:53
मूळ पदावर येण्याचं कारण म्हणजे कोणातरी विशिष्ट व्यक्तीइतकं यश मी मिळवू शकलो नाही तर मी केवळ 'अपयशीच असणार' या विचाराला मनातून मान्यता देणे.हा विचार कुविचार आहे याचा विसर पडणे,वास्तवापासून दूर जाणे, व्यक्तीपरत्वे क्षमता भिन्न असणार हा विचार मान्य न होणे.

चौकटराजा 02/03/2021 - 09:45
मी जिथे कामाला होतो त्या खाजगी कंपनीत एकदा पगार इतर युनिट सारखा मिळावा यासाठी एम डी ना भेटण्याचा योग आला तर त्यांनी आम्हाला " तुलना नको " असे आध्यात्म चक्क सुनावले व काढता पाय घ्यायला लावले ! याच कंपनीने इतर कंपनी ३५०० हजार कामगारांत तो " एम " जर माझ्यापेक्षा पुढे जाऊ शकतो तर मी का नाही ? अशी तुलनाच केली व कामगार व कर्मचारी यांना येणं केन प्रकारेण कंपनी सोडायला भाग पाडले ! तुलनेचा फायदा कसा करून घ्यायचा हे असे असते ! बाकी कोणताही माणूस तुलना की करीतच असतो . यात एक उपाय असा आहे की ती सर्वच बाबतीत करून त्याचा एका रिझल्टंट काढावा व आपली मनोधारणा ठरवावी ! उदा मुंबईचे जीवन पुण्याच्या मानाने हालाखीचे आहे ! इथे एखाद्या बँक मॅनेजरला पगार तुलनेने अधिक भत्ते मिळून जास्त ही मिळत असेल पण पुण्यात राहणे हवामान गर्दी याचा विचार करता अधिक चांगले आहे ! सबब दोन्ही चा विचार करून मी पुण्यात बदली मागायची व स्वीकारायची की कसे हे ज्याने त्याने ठरवायचे ! ( हे फक्त उदाहरण आहे यावर मुंबई पुणे मुंबई असे चर्वण कृपया नको ) !

गणेशा 28/03/2021 - 16:39
तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल? डॉक्टरांनी मांडलेला विचार तुम्हाला पटतोय का?
पुर्ण पणे नाही पटत. ___ माझे उत्तर :(हे लिहिताना फक्त स्मिता यांचा प्रश्न समोर ठेवत आहे, मला उत्तर काय हवे असावे ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय ) स्मिता जी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नातून मनाचा झालेला संभ्रम कळत आहे.. माणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे त्यामुळे ते समरसून जगता आले पाहिजे...चाकोरी बद्धता म्हणजे सुसूत्रता असेल, असे तुम्हाला वाटणे चूक हि ठरू शकते.. उलट आपल्या आयुष्याला कुठल्याही चौकटीत न बांधता, जीवनाचे अनेक रंग अनुभवत जगता आले पाहिजे. माणुस ज्याला जीवन म्हणतो, ती काही एक रेषा नाही जी एका बिंदू पासून सुरु होऊन दुसऱ्या बिंदूपाशी संपणार आणि आपल्या इच्छा काही त्या मार्गवरील दिशादर्शक नाहीत. त्यामुळे त्या आभासी रेषेवर संतुलन सांभाळत चालणारे लोक तुम्हाला यशस्वी वाटत असतील हि.. पण तुम्ही हि तुलना का करताय ह्याचा शोध घ्या.. तुलना चांगल्या गोष्टींशी कदाचीत चांगली असेलही.. पण आपल्या जीवनाला त्या तुलनेसाठी तुल्यबळ बनवणे आपल्या हातात असते हे कधीच विसरता कामा नये. एका टोकावर उभे राहून दुसरे टोक चांगले कि वाईट हे ठरवनेच मुळी चुकीचे आहे..त्यामुळे आपल्याला जसे हवे तसे, ज्यात आनंद मिळेल तसे जगले पाहिजे.. यशाला कदाचीत समाधानाची झालर नसते, एका यशा च्या शिखरावर चढले कि नंतर पुन्हा दुसरे शिखर समोर दिसते, आणि त्या मध्ये पुन्हा दरीच असते.. आणि मग पहिल्या यशाच्या शिखरावरून अन्य काही पूर्ती साठी माणुस पुन्हा चालू लागतो.. आनंदाचे तसे नसते, आनंद हा समाधानाचे अस्तर घेऊनच आलेला असतो..तुमच्या सर्व इच्छा ह्या पुर्ण झाल्या नाहीत तरी त्या साठीचा वेडा वाकडा प्रवास तुम्हाला आनंद देऊ शकतो.. त्यामुळे इच्छा व आकांशा ह्या दुःखाचा उगमदात्या नसून त्या जीवनाच्याच हिस्सा आहेत हे माणून जगणे महत्वाचे.. आनंद कशात आहे हे व्यक्ती सापेक्ष असते, परंतु आपला आनंद ओळखून त्यानुसार जगणे हे त्या माणसाच्या हातातच असते.. माणसाला संवेदना असतात, पण त्या संवेदना म्हणजे, काय चूक आणि काय बरोबर याच्या तराजु नसतात, तर त्या असतात आपल्या विचाराचे तरंग आणि आपल्या विचारांना आचरणात आणताना आपल्याला प्रश्न पडू शकतात.. त्यात वाईट काही नाही.. प्रश्न हेच उत्तराचे जन्मादाते असतात, आणि त्यामुळेच आपण का कशासाठी करतोय हे आपल्याला कळते.. त्यामुळे अश्या संवेदना ह्या आपल्या आचरणामागच्या खऱ्या शक्ती दात्या असतात..त्या नाकारून चालुच शकत नाहीत.. तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात, आपल्याला हवे तसे, चाकोरी मध्ये न अडकता जीवन जगणे हे आनंद देऊ शकते.. आणि जीवन म्हणजे तरी दुसरे काय? जीवन भावनांची, संवेदनाची हळवी कविता हि असते आणि जीवन ध्येयपूर्तीच्या वाटेवरचा कठोर धडा हि असतो.. आनंदी रहा... - गणेशा
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक वेगळा विचार मांडणारा लेख इथे देतो आहे. वेगळा अशासाठी की काही लोक अमुक तमुक मिळाले नाही म्हणून निराश होतात,हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही म्हणून निराश होतात,चिडतात. अशा वेळी काही लोक सल्ला देतात. "त्या अमुक तमुक व्यक्तीकडे बघ.त्याला तर तुझ्यापेक्षा कमी सुविधा मिळाल्या तरीही तो बघ तुझ्या पेक्षा जास्त यशस्वी झाला." किंवा याच्या उलट "तो तमुक व्यक्ती बघ.त्याच्या तुलनेत तुझं बरं चाललंय.कशाला काळजी करतोस उगाच?" हे दोन्ही सल्ले तुलना करण्यास सुचवतात.ही तुलना करणे चुकीचे का आहे हेच सांगणारा हा छोटासा उद्बोधक लेख. तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल?

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखनवाला ·

Rajesh188 08/11/2020 - 10:37
फक्त शहर अस्ताव्यस्त वाढली आहेत नियोजन म्हणाल तर काही नाही. शहरांचे administration एकाच संस्थेच्या हातात नसल्या मुळे सावळा गोंधळ आहे. राज्य सरकार,केंद्र सरकार,bmc, एमएमआरडी , किती तरी संस्था आहेत. एकच अधिकारी नेमून किंवा महापौर ना सर्व अधिकार देवून बर्या पैकी सुधारणा होतील. जबाबदारी फिक्स होईल. बेस्ट ही काही वर्षा पूर्वी देशात अव्वल होती आता तिची अवस्था केविलवाणी झाली आहे. कोणत्याच नवीन सुधारणा,सुविधा, बेस्ट मध्ये केल्या गेल्या नाहीत. बेस्ट साठी वेगळ्या मार्गिका असणे खूप गरजेचं आहे पण तो प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. सीएसटी railway स्टेशन कडे बघून नियोजन कशाला म्हणतात ह्याची प्रचिती येते . किती तरी वर्षा पूर्वी बांधलेले ते रेल्वे स्थानक आज सुद्धा गर्दी सामावून घेण्यास सक्षम आहे. पुढच्या 50 वर्ष ची स्थिती बघून नियोजन करणे भारतीय संस्कृती मध्ये बसत नाही असे म्हणावे लागेल.

बाप्पू 08/11/2020 - 12:22
लेख आवडला आणि पटला. बाकी या सगळ्या समस्यांची मुळे ही अवाढव्य आणि एक्सपोनेन्शिअली वाढत जाणाऱ्या आपल्या लोकांसंख्येत आहेत. सर्व महानगरे ही वाढत नाहीयेत तर सुजत चाललीयेत.

चौथा कोनाडा 08/11/2020 - 13:18
जबरदस्त लिहिलंय ! काय ओघ आहे लिखाणाचा, तुमच्या समावेत प्रवास करतोय असं वाटंत राहिलं. इतक्या समस्या असून आपण हे सहन करत कसं जगतोय हाच प्रश्न पडत राहतो, पण उत्तर नसल्यामुळं गप्प रहावं लागतं ! जाड्याभरड्या बाईचा अनुभव थरारक होता, आपण पुरूष आगतिक होत राहतो, स्त्रीया त्यांच्या अचाट धर्याने मार्ग काढत अ॑सतात ! (मी बर्‍याचदा पुण्यात पीएमपीने प्रवास करत असतो, विविध, विचित्र, कधी अपमानास्पद अनुभव येत असतात) तुमच्या लेखनाला सॅल्युट _/\_ लेखनवाला, बहोत खुब !

अतिशय सकस, कसदार लेखन. वास्तव चित्रण, सामान्य माणसाच्या भावना. 'जलील होणं' ला फूटलो. आपण असा अनुभव कधी तरी घेतलेला असल्यामुळे अनुभव थेट भिडला. मिपावर अशाच कसदार लेखनाचा मी भूकेला आहे, मनःपूर्वक आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

Rajesh188 08/11/2020 - 10:37
फक्त शहर अस्ताव्यस्त वाढली आहेत नियोजन म्हणाल तर काही नाही. शहरांचे administration एकाच संस्थेच्या हातात नसल्या मुळे सावळा गोंधळ आहे. राज्य सरकार,केंद्र सरकार,bmc, एमएमआरडी , किती तरी संस्था आहेत. एकच अधिकारी नेमून किंवा महापौर ना सर्व अधिकार देवून बर्या पैकी सुधारणा होतील. जबाबदारी फिक्स होईल. बेस्ट ही काही वर्षा पूर्वी देशात अव्वल होती आता तिची अवस्था केविलवाणी झाली आहे. कोणत्याच नवीन सुधारणा,सुविधा, बेस्ट मध्ये केल्या गेल्या नाहीत. बेस्ट साठी वेगळ्या मार्गिका असणे खूप गरजेचं आहे पण तो प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. सीएसटी railway स्टेशन कडे बघून नियोजन कशाला म्हणतात ह्याची प्रचिती येते . किती तरी वर्षा पूर्वी बांधलेले ते रेल्वे स्थानक आज सुद्धा गर्दी सामावून घेण्यास सक्षम आहे. पुढच्या 50 वर्ष ची स्थिती बघून नियोजन करणे भारतीय संस्कृती मध्ये बसत नाही असे म्हणावे लागेल.

बाप्पू 08/11/2020 - 12:22
लेख आवडला आणि पटला. बाकी या सगळ्या समस्यांची मुळे ही अवाढव्य आणि एक्सपोनेन्शिअली वाढत जाणाऱ्या आपल्या लोकांसंख्येत आहेत. सर्व महानगरे ही वाढत नाहीयेत तर सुजत चाललीयेत.

चौथा कोनाडा 08/11/2020 - 13:18
जबरदस्त लिहिलंय ! काय ओघ आहे लिखाणाचा, तुमच्या समावेत प्रवास करतोय असं वाटंत राहिलं. इतक्या समस्या असून आपण हे सहन करत कसं जगतोय हाच प्रश्न पडत राहतो, पण उत्तर नसल्यामुळं गप्प रहावं लागतं ! जाड्याभरड्या बाईचा अनुभव थरारक होता, आपण पुरूष आगतिक होत राहतो, स्त्रीया त्यांच्या अचाट धर्याने मार्ग काढत अ॑सतात ! (मी बर्‍याचदा पुण्यात पीएमपीने प्रवास करत असतो, विविध, विचित्र, कधी अपमानास्पद अनुभव येत असतात) तुमच्या लेखनाला सॅल्युट _/\_ लेखनवाला, बहोत खुब !

अतिशय सकस, कसदार लेखन. वास्तव चित्रण, सामान्य माणसाच्या भावना. 'जलील होणं' ला फूटलो. आपण असा अनुभव कधी तरी घेतलेला असल्यामुळे अनुभव थेट भिडला. मिपावर अशाच कसदार लेखनाचा मी भूकेला आहे, मनःपूर्वक आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.