मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

पुणे मुंग्रापं ·

बोका-ए-आझम 18/04/2016 - 13:32
या अॅप्सकडून असलेला धोका ओळखून त्यांच्याविरूद्ध हाकाटी चालू केलेली असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येत नाही. शिवाय मेडिकल अॅप्स विकसित करण्यात वैद्यकीय तज्ञांच्या inputs असणारच. म्हणजे ही अॅप्स अगदीच कुडमुड्या वैदूंचा डिजिटल अवतार आहेत असं नाही. आणि अॅप्स चुकू शकतात तसे डाॅक्टरही चुकू शकतात.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 18/04/2016 - 14:16
असे अ‍ॅप्स फारतर मनोरंजनासाठी आहेत असे म्हणू शकतो. इन्स्टाल करणारेही ती निदाने फार गंभीरतेने घेत नसावेत.

कंजूस 18/04/2016 - 15:21
ही ऐदाने ( अॅप्स ) मनोरंजनापलीकडे कोणी गंभीरतेने घेत असेल तर तो जेम्स बाँडच्या सिनेमातलं विनोदी दृष्य आठवा.लॅबमध्येच मारमारी चालू असते आणि बाँड एका ग्लासातले द्रव अॅसिड समजून पुंडाच्या डोळ्यात फेकल्यावर तो आंधळा होतो.ग्लासात बाँडच्याच मूत्राचे सांपल असते.

बोका-ए-आझम 18/04/2016 - 13:32
या अॅप्सकडून असलेला धोका ओळखून त्यांच्याविरूद्ध हाकाटी चालू केलेली असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येत नाही. शिवाय मेडिकल अॅप्स विकसित करण्यात वैद्यकीय तज्ञांच्या inputs असणारच. म्हणजे ही अॅप्स अगदीच कुडमुड्या वैदूंचा डिजिटल अवतार आहेत असं नाही. आणि अॅप्स चुकू शकतात तसे डाॅक्टरही चुकू शकतात.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 18/04/2016 - 14:16
असे अ‍ॅप्स फारतर मनोरंजनासाठी आहेत असे म्हणू शकतो. इन्स्टाल करणारेही ती निदाने फार गंभीरतेने घेत नसावेत.

कंजूस 18/04/2016 - 15:21
ही ऐदाने ( अॅप्स ) मनोरंजनापलीकडे कोणी गंभीरतेने घेत असेल तर तो जेम्स बाँडच्या सिनेमातलं विनोदी दृष्य आठवा.लॅबमध्येच मारमारी चालू असते आणि बाँड एका ग्लासातले द्रव अॅसिड समजून पुंडाच्या डोळ्यात फेकल्यावर तो आंधळा होतो.ग्लासात बाँडच्याच मूत्राचे सांपल असते.
गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी.. HealthApps ‘तंत्रज्ञान’ हा आजच्या युगाचा गुरुमंत्र आहे. सारे जग या तंत्रज्ञामुळे जवळ येत आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वपूर्व आविष्कार म्हणजे आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल.

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

चांदणे संदीप ·
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :( हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले! शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :( बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना! म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण!

शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?

पुणे मुंग्रापं ·

छान माहिती दिली! तरीही दरवर्षी मोठ्यासंख्येने पालक अशा जाहिरातींना बळी पडतात,आपल्या मुलाने कोठेही मागे रहायला नको हि भावना त्यासाठी रस्त्यावर आलो तरी चालेल।

आदूबाळ 04/04/2016 - 17:54
एका जाहिरातीवर बंदी घालून काय होणार आहे? जर त्या शिक्षणसंस्थेवर काही दंडात्मक कारवाई** होणार नसेल तर ती संस्था त्यातले थोडे शब्द बदलून तसलीच जाहिरात परत करेल. अ‍ॅस्की तरी किती जागी बघणार? वरील वर्णनावरून अ‍ॅस्कीने चावा घेतला तरी फारशी वेदना होणार नाही. एक वेगळा उपाय म्हणजे जाहिरातींनी अ‍ॅस्की मापदंडांची पूर्तता करावी अशी सक्ती करावी. (त्यासाठी अर्थात मापदंड लागतील.) आणि ते मापदंड पूर्ण झाले आहेत की नाही याची खातरजमा करायची जबाबदारी प्रकाशनमाध्यमावर ठेवावी. (उदा० अ‍ॅस्की मापदंडांचं उल्लंघन करणारी जाहिरात दै० सकाळने प्रकाशित केली तर सरळ दै० सकाळला दोषी मानावं.) म्हणजे हजारो-लाखो जाहिरातदारांना रेग्युलेट करायच्या ऐवजी मूठभर माध्यमांना रेग्युलेट करणं सोपं. (कॉस्ट ऑफ एन्फोर्समेंट माध्यमांकडे सरकावली जाईल.) _________ **पीनल अ‍ॅक्शन - कॅश दंड इथे अभिप्रेत नाही

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 05/04/2016 - 00:13
आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे लडतर जाहीरात एजन्सीच्या गळ्यात बांधावे. माझ्या बघण्यात जाहीरात तयार होण्याचा कालावधी एजन्सीत साधारणपणे एक दिवस ते महिन्यापर्यंत असतो. तेवढ्या वेळात जाहीरात बनवणारा (एजन्सी) अ‍ॅड कंटेट चेक करु शकतो. प्रकाशनाला देताना मात्र पेपरला अगदी डेडलाइनच्या वेळी दिली जाते. त्यांना फक्त साइझ चेक करणे अन प्लेस करणे एवढाच वेळ असतो. त्यात पेपरवाले लीगल मुद्दे तपासत बसणार नाहीत. बरेचसे जाहीरातदार ह्या मुद्द्यावर बरेच सजग असतात फक्त धंदा बुडू नये आणि काही अ‍ॅक्शन होत नाही यामुळे अशा जाहीराती रेमटवल्या जातात. जाहीरातदारांची (एजन्सी) प्रत्येक शहरात असोसिएशन असते. त्यांना हाताशी धरुन थोडे कठोर होऊन हा मुद्दा रेग्युलेट करता येईल. त्यांच्या अन ऑलोव्हर समाजाच्या हितासाठी असे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 05/04/2016 - 01:02
अभ्याभाऊ, आपण नक्की गंभीर आहात काय? जाहिरात एजन्सीच्या गळ्यात का म्हणून? जाहिरात एजन्सी कंटेंट बनवत नाही. क्लायंटने दिलेल्या माहितीवर काम करते. छापणार्‍याची जबाबदारी अश्लिल साहित्य, चित्रे, मजकूर व भावना दुखावणारे आक्षेपार्ह साहित्य, चित्रे, मजकूर ह्याबद्दल आहे. जाहिरात एजन्सी आणि माध्यमं एकाच कामाचे दोन भाग आहेत. नैतिक वा कायदेशीर अशी कोणतीच जबाबदारी दोघांवरही येत नाही. उदा. फेअरअँडलवली खरंच गोरे करतं का, होंडा अमुक एक मायलेज देतं का, कॉम्प्लॅन दुपटीने वाढवतं का ह्याच्याबद्दल जाहिरात एजन्सीने दावे तपासत बसणे गैर आहे. ते त्यांचे काम नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्या यंत्रणांचे बळ कमी पडत असेल तर योग्य ती पावले उचलून त्यांना इडी, एसीबीसारखे मजबूत बनवणे श्रेयस्कर. जाहिरात एजन्सीचे काम जाहिरात तयार करणे, माध्यमांनी प्रसारित करणे एवढेच. जाहिरातीतल्या सर्व क्लेम्सची जबाबदारी पूर्णपणे क्लायंटची आहे व फसवणूक झाल्यास वा होत असल्यास त्याबद्दल तक्रार करण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. जाहिरात क्षेत्राबद्दल टिप्पणी आली म्हणून माझे मत दिले. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

आनन्दा 05/04/2016 - 10:58
१००% सहमत.. उगाच भलत्याच्या गळ्यात नसते लचांड बांधून काय होणार? हे म्हणजे औषधाचे साईडइफेक्ट झाले तर मेडिकलवाल्याला धरण्यासारखे आहे.

बोका-ए-आझम 04/04/2016 - 18:06
ही वस्तुस्थिती आहे. आदूबाळ, तुम्ही म्हणताय ती आदर्श परिस्थिती (ideal situation ) आहे. प्रत्यक्षात असं होणं जवळपास अशक्य आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिराती स्वीकारत असल्यामुळेच वर्तमानपत्र आपल्याला कमी किंमतीत मिळू शकतं. तुम्ही म्हणताय ते म्हणजे मी कंपनीने मला दिलेल्या पगाराचे पैसे कुठून आणले असं कंपनीला उलट विचारण्यासारखं आहे. ही cost of enforcement जर ग्राहकांकडूनच वसूल होणार असेल तर ग्राहक अजिबात ते स्वीकारणार नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बातम्या स्वीकारणारं वर्तमानपत्र वशीकरण अाणि बाबा बंगाली यांच्या जाहिराती का स्वीकारतं? शेवटी पैसा त्यातून मिळणार आहे.

lgodbole 04/04/2016 - 18:16
डॉक्टरकी मनसोक्त करुन स्वतःची जागा घेतली की मी शिकोणीच्या बिझनेसात घुसणार आहे.

नाखु 05/04/2016 - 09:18
ग्राहक (कोण रे तो सगळ्यात दुर्लक्षीत घटक म्हणतोय ते) हा उत्पादन काय आहे आणि दावे काय आहेत ते पाहून खरेदीस उद्दुक्त्/प्रवृत्त होतो. जाहीरात कुणी बनविली जाहीरातीत कोण कोण आहे याच्याशी देणे घेणे नसते. जाता जाता उर्फ रच्याकने... समृद्धी परिवारची भक्क्म जाहीरात निर्मीती सावंत करीत म्हणून त्यांना जाबाब्दार धरावे का मोतेवारांना?

In reply to by नाखु

सदरच्या संबंधित कायदाही येऊ घातलाय ज्यातील काही तरतूदी सरकारने लागू केल्या तर स्पॉटबॉयलाही तुरुंगात जावे लागेल. पण असा कायदा आणी त्याची अंमलबजावणी हा अभ्यासाचा विषय होऊ नये म्हणजे झालं

वरच्याच विषयाला जोडणारा एक किस्सा वसुंधराताईंनी परवा शिक्षण विभागाच्या शिबिरात पुण्यात (३ एप्रिल २०१६) सांगितला. नाशिकच्या शाळेतील एका मुलाने जेम्स गोळ्यांची जाहिरात जी शिक्षकांचा अपमान करते अशी त्याला वाटली त्याने त्याच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने त्याबद्दल शिक्षकांच्या मदतीने तक्रार करुन ती जाहिरात मागे घ्यायला लावली. मोठ्या संख्येने तक्रारी गेल्यास असे घडू शकते. मुंबई ग्राहक पंचायत मुंबई मध्ये अॅड वॉच क्लब चालवून अशा जाहिरातींच्या तक्रारी नोंदविते. सरोगेट अॅडस् बद्दल म्हणजे एका उत्पादनाच्या आड दुसऱ्या जाहिरात न करता येणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींबद्दलही असे करायला हवे.

गॅरी ट्रुमन 05/04/2016 - 21:35
मस्त धागा. उपयुक्त माहिती. एक प्रश्नः अनेकदा मॅनेजमेन्ट कॉलेज कुठल्याशा सर्व्हेला आधार धरून आपले कॉलेज भारतातील सर्वोत्तम ५० कॉलेजमध्ये आहे असे दावे करतात. उदाहरणार्थ दिल्लीतील New Delhi Institute of Management हे कॉलेज भारतात १५ व्या क्रमांकावर आहे असा दावा करते. अशी कॉलेज आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलातरी सर्व्हे सादर करतात.कधीकधी वाटते की भारतातील सर्वोत्तम ५० मॅनेजमेन्ट कॉलेजमध्ये १५०-२०० कॉलेज असावीत :) एखाद्या (कदाचित पेड) सर्व्हेला आधार ठेऊन असा कुठलातरी दावा केला तर त्याविषयी काय उपाय करता येईल? कालपरवाच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मॅनेजमेन्ट कॉलेजांची क्रमवारी जाहिर केली आहे. ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे त्यातच लिहिलेले आहे.ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे म्हणणे खूपच चांगुलपणाचे लक्षण झाले. खरे सांगायचे तर या क्रमवारीला अगदी शून्य अर्थ आहे--खरे तर बकवास आहे हे त्या क्षेत्रात काम करणारा कोणीही सांगू शकेल. विशेषत: International Management Institute दिल्ली आणि कलकत्ता येथील संस्थांना XLRI जमशेदपूर पेक्षा वरचा क्रमांक दिला जाणे आणि मुंबईतील जमनालाल बजाज ही संस्था किंवा दिल्लीतील Faculty of Management Studies ही संस्था पहिल्या २० मध्येही नसणे यावरून. असा एखादा सर्व्हे घेऊन एखाद्या कॉलेजने असे मोठे दावे केले तर त्याविरूध्द या संस्थेकडे नक्की कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 06/04/2016 - 00:43
जेबीआयएमएस मला वाटतं अशा survey मध्ये भाग घेत नाही. Business World सारख्या ब-यापैकी मान्यताप्राप्त survey मध्येही ते कधीच नसतात. बाकी मुद्द्यांवर सहमत. आयएमआय दिल्ली XLRI च्या वरती म्हणजे अविश्वसनीय आहे. मला वाटतं त्यात IIM B सुद्धा IIM A पेक्षा वरती आहे. नक्की काय निकष वापरलेत तेही दिलेलं नाही.

छान माहिती दिली! तरीही दरवर्षी मोठ्यासंख्येने पालक अशा जाहिरातींना बळी पडतात,आपल्या मुलाने कोठेही मागे रहायला नको हि भावना त्यासाठी रस्त्यावर आलो तरी चालेल।

आदूबाळ 04/04/2016 - 17:54
एका जाहिरातीवर बंदी घालून काय होणार आहे? जर त्या शिक्षणसंस्थेवर काही दंडात्मक कारवाई** होणार नसेल तर ती संस्था त्यातले थोडे शब्द बदलून तसलीच जाहिरात परत करेल. अ‍ॅस्की तरी किती जागी बघणार? वरील वर्णनावरून अ‍ॅस्कीने चावा घेतला तरी फारशी वेदना होणार नाही. एक वेगळा उपाय म्हणजे जाहिरातींनी अ‍ॅस्की मापदंडांची पूर्तता करावी अशी सक्ती करावी. (त्यासाठी अर्थात मापदंड लागतील.) आणि ते मापदंड पूर्ण झाले आहेत की नाही याची खातरजमा करायची जबाबदारी प्रकाशनमाध्यमावर ठेवावी. (उदा० अ‍ॅस्की मापदंडांचं उल्लंघन करणारी जाहिरात दै० सकाळने प्रकाशित केली तर सरळ दै० सकाळला दोषी मानावं.) म्हणजे हजारो-लाखो जाहिरातदारांना रेग्युलेट करायच्या ऐवजी मूठभर माध्यमांना रेग्युलेट करणं सोपं. (कॉस्ट ऑफ एन्फोर्समेंट माध्यमांकडे सरकावली जाईल.) _________ **पीनल अ‍ॅक्शन - कॅश दंड इथे अभिप्रेत नाही

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 05/04/2016 - 00:13
आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे लडतर जाहीरात एजन्सीच्या गळ्यात बांधावे. माझ्या बघण्यात जाहीरात तयार होण्याचा कालावधी एजन्सीत साधारणपणे एक दिवस ते महिन्यापर्यंत असतो. तेवढ्या वेळात जाहीरात बनवणारा (एजन्सी) अ‍ॅड कंटेट चेक करु शकतो. प्रकाशनाला देताना मात्र पेपरला अगदी डेडलाइनच्या वेळी दिली जाते. त्यांना फक्त साइझ चेक करणे अन प्लेस करणे एवढाच वेळ असतो. त्यात पेपरवाले लीगल मुद्दे तपासत बसणार नाहीत. बरेचसे जाहीरातदार ह्या मुद्द्यावर बरेच सजग असतात फक्त धंदा बुडू नये आणि काही अ‍ॅक्शन होत नाही यामुळे अशा जाहीराती रेमटवल्या जातात. जाहीरातदारांची (एजन्सी) प्रत्येक शहरात असोसिएशन असते. त्यांना हाताशी धरुन थोडे कठोर होऊन हा मुद्दा रेग्युलेट करता येईल. त्यांच्या अन ऑलोव्हर समाजाच्या हितासाठी असे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 05/04/2016 - 01:02
अभ्याभाऊ, आपण नक्की गंभीर आहात काय? जाहिरात एजन्सीच्या गळ्यात का म्हणून? जाहिरात एजन्सी कंटेंट बनवत नाही. क्लायंटने दिलेल्या माहितीवर काम करते. छापणार्‍याची जबाबदारी अश्लिल साहित्य, चित्रे, मजकूर व भावना दुखावणारे आक्षेपार्ह साहित्य, चित्रे, मजकूर ह्याबद्दल आहे. जाहिरात एजन्सी आणि माध्यमं एकाच कामाचे दोन भाग आहेत. नैतिक वा कायदेशीर अशी कोणतीच जबाबदारी दोघांवरही येत नाही. उदा. फेअरअँडलवली खरंच गोरे करतं का, होंडा अमुक एक मायलेज देतं का, कॉम्प्लॅन दुपटीने वाढवतं का ह्याच्याबद्दल जाहिरात एजन्सीने दावे तपासत बसणे गैर आहे. ते त्यांचे काम नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्या यंत्रणांचे बळ कमी पडत असेल तर योग्य ती पावले उचलून त्यांना इडी, एसीबीसारखे मजबूत बनवणे श्रेयस्कर. जाहिरात एजन्सीचे काम जाहिरात तयार करणे, माध्यमांनी प्रसारित करणे एवढेच. जाहिरातीतल्या सर्व क्लेम्सची जबाबदारी पूर्णपणे क्लायंटची आहे व फसवणूक झाल्यास वा होत असल्यास त्याबद्दल तक्रार करण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. जाहिरात क्षेत्राबद्दल टिप्पणी आली म्हणून माझे मत दिले. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

आनन्दा 05/04/2016 - 10:58
१००% सहमत.. उगाच भलत्याच्या गळ्यात नसते लचांड बांधून काय होणार? हे म्हणजे औषधाचे साईडइफेक्ट झाले तर मेडिकलवाल्याला धरण्यासारखे आहे.

बोका-ए-आझम 04/04/2016 - 18:06
ही वस्तुस्थिती आहे. आदूबाळ, तुम्ही म्हणताय ती आदर्श परिस्थिती (ideal situation ) आहे. प्रत्यक्षात असं होणं जवळपास अशक्य आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिराती स्वीकारत असल्यामुळेच वर्तमानपत्र आपल्याला कमी किंमतीत मिळू शकतं. तुम्ही म्हणताय ते म्हणजे मी कंपनीने मला दिलेल्या पगाराचे पैसे कुठून आणले असं कंपनीला उलट विचारण्यासारखं आहे. ही cost of enforcement जर ग्राहकांकडूनच वसूल होणार असेल तर ग्राहक अजिबात ते स्वीकारणार नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बातम्या स्वीकारणारं वर्तमानपत्र वशीकरण अाणि बाबा बंगाली यांच्या जाहिराती का स्वीकारतं? शेवटी पैसा त्यातून मिळणार आहे.

lgodbole 04/04/2016 - 18:16
डॉक्टरकी मनसोक्त करुन स्वतःची जागा घेतली की मी शिकोणीच्या बिझनेसात घुसणार आहे.

नाखु 05/04/2016 - 09:18
ग्राहक (कोण रे तो सगळ्यात दुर्लक्षीत घटक म्हणतोय ते) हा उत्पादन काय आहे आणि दावे काय आहेत ते पाहून खरेदीस उद्दुक्त्/प्रवृत्त होतो. जाहीरात कुणी बनविली जाहीरातीत कोण कोण आहे याच्याशी देणे घेणे नसते. जाता जाता उर्फ रच्याकने... समृद्धी परिवारची भक्क्म जाहीरात निर्मीती सावंत करीत म्हणून त्यांना जाबाब्दार धरावे का मोतेवारांना?

In reply to by नाखु

सदरच्या संबंधित कायदाही येऊ घातलाय ज्यातील काही तरतूदी सरकारने लागू केल्या तर स्पॉटबॉयलाही तुरुंगात जावे लागेल. पण असा कायदा आणी त्याची अंमलबजावणी हा अभ्यासाचा विषय होऊ नये म्हणजे झालं

वरच्याच विषयाला जोडणारा एक किस्सा वसुंधराताईंनी परवा शिक्षण विभागाच्या शिबिरात पुण्यात (३ एप्रिल २०१६) सांगितला. नाशिकच्या शाळेतील एका मुलाने जेम्स गोळ्यांची जाहिरात जी शिक्षकांचा अपमान करते अशी त्याला वाटली त्याने त्याच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने त्याबद्दल शिक्षकांच्या मदतीने तक्रार करुन ती जाहिरात मागे घ्यायला लावली. मोठ्या संख्येने तक्रारी गेल्यास असे घडू शकते. मुंबई ग्राहक पंचायत मुंबई मध्ये अॅड वॉच क्लब चालवून अशा जाहिरातींच्या तक्रारी नोंदविते. सरोगेट अॅडस् बद्दल म्हणजे एका उत्पादनाच्या आड दुसऱ्या जाहिरात न करता येणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींबद्दलही असे करायला हवे.

गॅरी ट्रुमन 05/04/2016 - 21:35
मस्त धागा. उपयुक्त माहिती. एक प्रश्नः अनेकदा मॅनेजमेन्ट कॉलेज कुठल्याशा सर्व्हेला आधार धरून आपले कॉलेज भारतातील सर्वोत्तम ५० कॉलेजमध्ये आहे असे दावे करतात. उदाहरणार्थ दिल्लीतील New Delhi Institute of Management हे कॉलेज भारतात १५ व्या क्रमांकावर आहे असा दावा करते. अशी कॉलेज आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलातरी सर्व्हे सादर करतात.कधीकधी वाटते की भारतातील सर्वोत्तम ५० मॅनेजमेन्ट कॉलेजमध्ये १५०-२०० कॉलेज असावीत :) एखाद्या (कदाचित पेड) सर्व्हेला आधार ठेऊन असा कुठलातरी दावा केला तर त्याविषयी काय उपाय करता येईल? कालपरवाच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मॅनेजमेन्ट कॉलेजांची क्रमवारी जाहिर केली आहे. ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे त्यातच लिहिलेले आहे.ही क्रमवारी परिपूर्ण नाही हे म्हणणे खूपच चांगुलपणाचे लक्षण झाले. खरे सांगायचे तर या क्रमवारीला अगदी शून्य अर्थ आहे--खरे तर बकवास आहे हे त्या क्षेत्रात काम करणारा कोणीही सांगू शकेल. विशेषत: International Management Institute दिल्ली आणि कलकत्ता येथील संस्थांना XLRI जमशेदपूर पेक्षा वरचा क्रमांक दिला जाणे आणि मुंबईतील जमनालाल बजाज ही संस्था किंवा दिल्लीतील Faculty of Management Studies ही संस्था पहिल्या २० मध्येही नसणे यावरून. असा एखादा सर्व्हे घेऊन एखाद्या कॉलेजने असे मोठे दावे केले तर त्याविरूध्द या संस्थेकडे नक्की कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 06/04/2016 - 00:43
जेबीआयएमएस मला वाटतं अशा survey मध्ये भाग घेत नाही. Business World सारख्या ब-यापैकी मान्यताप्राप्त survey मध्येही ते कधीच नसतात. बाकी मुद्द्यांवर सहमत. आयएमआय दिल्ली XLRI च्या वरती म्हणजे अविश्वसनीय आहे. मला वाटतं त्यात IIM B सुद्धा IIM A पेक्षा वरती आहे. नक्की काय निकष वापरलेत तेही दिलेलं नाही.
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी. 'राजलक्ष्मी आज भिशीला येणार नाही ती राजस्थानात कुठे तरी मुलाच्या शाळेत गेली आहे.’’ अरुणाने आल्या आल्या सांगून टाकले.

(छटाक) नंतर

नाखु ·

टवाळ कार्टा 03/04/2016 - 12:46
खि खि खि
चल हे सर आहेत ना पुस्तकांच्या थप्पीशेजारी बसलेले, अध्यात्माचा अभ्यास असलेले आणि काय मनोव्यापाचा मोठ्ठा अभ्यास आहे त्यांचा. नमस्कार कर त्यांना. बघ पाहिले की नाही त्यांनी तुझ्याकडे?जुना मिपाकर असूनही नव्यांशीही आवर्जून ओळख ठेवणारा भला इसम रे तो.आणि लोकगीतांवरही चांगले धागे आहेत त रे त्याचे.
हे सर सध्ध्या लोकसंगिताकडे दुर्लक्ष करत आहेत ओ

In reply to by विजय पुरोहित

तुडतुडी, डांगे अण्णा, प्यारे, दत्ता जोशी या आयडींची आठवण आली... त्यांना पुन्हा मिपावर सामील होण्याची विनंती...

अभ्या.. 04/04/2016 - 11:29
हिहीही. नाखून्स अजून किती जणांना कुरवाळतेत का ओचकारतेत बघू.

चिनार 05/04/2016 - 15:28
हा चिनार्या नमस्कार रे बाबा लक्ष्य असू दे वाचकांवर ! काय म्हणतोस यांना ओळखतो बघा मिसा तुम्हाला पण ओळ्खतोय माझ्या मुळे ! खुळा नाद रे टीआरपी चा. सोड तो तू.
माझा आय डी 'उल्लेखनीय' समजल्या बाबत धन्यवाद काका !

टवाळ कार्टा 03/04/2016 - 12:46
खि खि खि
चल हे सर आहेत ना पुस्तकांच्या थप्पीशेजारी बसलेले, अध्यात्माचा अभ्यास असलेले आणि काय मनोव्यापाचा मोठ्ठा अभ्यास आहे त्यांचा. नमस्कार कर त्यांना. बघ पाहिले की नाही त्यांनी तुझ्याकडे?जुना मिपाकर असूनही नव्यांशीही आवर्जून ओळख ठेवणारा भला इसम रे तो.आणि लोकगीतांवरही चांगले धागे आहेत त रे त्याचे.
हे सर सध्ध्या लोकसंगिताकडे दुर्लक्ष करत आहेत ओ

In reply to by विजय पुरोहित

तुडतुडी, डांगे अण्णा, प्यारे, दत्ता जोशी या आयडींची आठवण आली... त्यांना पुन्हा मिपावर सामील होण्याची विनंती...

अभ्या.. 04/04/2016 - 11:29
हिहीही. नाखून्स अजून किती जणांना कुरवाळतेत का ओचकारतेत बघू.

चिनार 05/04/2016 - 15:28
हा चिनार्या नमस्कार रे बाबा लक्ष्य असू दे वाचकांवर ! काय म्हणतोस यांना ओळखतो बघा मिसा तुम्हाला पण ओळ्खतोय माझ्या मुळे ! खुळा नाद रे टीआरपी चा. सोड तो तू.
माझा आय डी 'उल्लेखनीय' समजल्या बाबत धन्यवाद काका !
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

मिपा विडंबन स्पर्धा २०१६ - मतदानापूर्व चाचणी - (भाग १/९८७६५४३२१०)

ज्ञानोबाचे पैजार ·

पैसा 22/03/2016 - 13:43
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by एस

क्या आप बिलकुल अकेले है? आपके जीवनामे कोई उत्तेजना नही है? क्या आपको मजबुरन एक साधारणसा रुची हिन जीवन बिताना पड रहा है? क्या आपको एक अच्छे दोस्त की जरुरत है? अगर इनमेसे किसी एका प्रश्र्ण का उत्तर हा है... तो जल्दीसे इस नंबर पर कोल किजिये और बदल डालीये अपने जीनेका अंदाज. (आंतरराष्ट्रीय कोल चार्जेस लागू) पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

वल्ली सर तुम्हाला आम्ही आमचा मोठा भाऊ मानल आहे त्या तुम्ही म्हणाल तसं आम्ही आमच्या मोठ्या भावाच्या शब्दा बाहेर नाही. प्रचेतस,

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/03/2016 - 10:35
प्रोप्रा. सुयोधन साडी सेंटर. हस्तिनापूर जिम अँड गेमिंग. कौरवाज कॅसिनो असे ल्याह्यायचे राह्यले.

पैसा 22/03/2016 - 13:43
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by एस

क्या आप बिलकुल अकेले है? आपके जीवनामे कोई उत्तेजना नही है? क्या आपको मजबुरन एक साधारणसा रुची हिन जीवन बिताना पड रहा है? क्या आपको एक अच्छे दोस्त की जरुरत है? अगर इनमेसे किसी एका प्रश्र्ण का उत्तर हा है... तो जल्दीसे इस नंबर पर कोल किजिये और बदल डालीये अपने जीनेका अंदाज. (आंतरराष्ट्रीय कोल चार्जेस लागू) पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

वल्ली सर तुम्हाला आम्ही आमचा मोठा भाऊ मानल आहे त्या तुम्ही म्हणाल तसं आम्ही आमच्या मोठ्या भावाच्या शब्दा बाहेर नाही. प्रचेतस,

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/03/2016 - 10:35
प्रोप्रा. सुयोधन साडी सेंटर. हस्तिनापूर जिम अँड गेमिंग. कौरवाज कॅसिनो असे ल्याह्यायचे राह्यले.
मिपावर सध्या विडंबन स्पर्धेसाठी जोरदार मतदान चालु आहे. कधी एक कविता पुढे जाते तर कधी दुसरी. या स्पर्धेवर देशविदेशातल्या बडयाबड्या लोकांचे लक्ष आहे असे मला खुद्द एका साहित्य संपादकाने सांगीतले. परवा तर म्हणे मोदीसाहेबांनी स्वतः फोन करुन या स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला. कोणती कविता बाजी मारणार यावर म्हणे मोठा सट्टाही चालला आहे. मिपावरचे जेष्ठ विष्लेशक आदरणीय श्री क्लिंटन साहेब सुध्दा या मतदानावर लक्ष ठेवुन आहेत. मतदानपूर्व चाचणीचा एक धागा काढावा असे पण त्यांच्या मनात होते. पण सध्या क्लिंटन सरांचे सगळे लक्ष हिलरीताई आणि ट्रंपकाकांकडे आहे.

ए टी एम केंद्राची सुरक्षितता कुणाची जबाबदारी ?

पुणे मुंग्रापं ·

खेडूत 22/03/2016 - 11:46
ऑके. पण रोज १०० रु. प्रमाणे पैसे का नाही मिळाले? त्यापोटी झालेला खर्च, मनस्ताप यासाठी निकालात काही रक्कम लिहीली नव्हती का?

मृत्युन्जय 22/03/2016 - 11:55
तुमच्या या धाग्यांबद्दल तुमचे अभिनंदन आणी आभार. भविष्यात कधी कुणाला असे प्रोब्लेम्स आले तर त्याचे निराकरण कसे करावे हे त्याला कळेल.

सस्नेह 22/03/2016 - 12:07
तुमचे धागे आवर्जून वाचते. अत्यंत उपयुक्त माहिती आणि आशादायक उदाहरणे असतात.

In reply to by सस्नेह

नाखु 22/03/2016 - 12:15
असल्या सत्य आणि उपयुक्त बातम्यांचे वर्त्मानपत्रांना आणि वाहिन्यांना वावडे असल्याने तुमच्या कडून ही प्रबोधन्+सजग राहण्याची माहीती मिळते.

मागे ठाणे कि मुंबईत एका बँकेच्या atm वर पोलिसांचा पगार हा कार्ड क्लोन करून काढून घेण्यात आला होता,प्रकरण पोलिसांशी संबंधित असल्याने संबंधित बँकेने सर्व रक्कम परत केल्याचे वाचलेले आहे ,हे चोर बहुतेक मशीन मध्ये एक यंत्र बसवून कार्ड क्लोन करतात,ह्याला atm ची सिक्युरटी हि सामील असते

त्यांना पैसे परत मिळाले हे चांगलेच झाले. पण आपल्या बँकेच्या ए.टी.एम मध्ये अशा चोर्‍या होत आहेत ह्याचे बँकेला काहीच वाटले नाही का? कार्ड गहाळ झालेले नसतानाही केवळ आपल्या नंतर ट्रान्झॅक्शन करुन कुणीही पैसे काढुन घेउ शकतो असा त्याचा अर्थ आहे का? ह्याबाबत आपण कोणती काळजी घ्यायला हवी?

हल्ली लिमिटेड फ्री ट्रांझाक्शन्स केलीत खर्चं कमी करायचा म्हणुन. त्याम्धे सिक्युरिटीचा खर्च अंतर्भुत असतो असं कारण बँकांनी दिल्याचं आठवतं. तरीही कित्येक ए.टी.एम. वर सुरक्षारक्षक नाहीत तरीही फ्री ट्रँझॅक्शन्स नंतर हे लोकं लुटतात. ह्याविरुद्ध कुठे दाद मागता येईल. कारण फ्री ट्रँझॅक्शन्स अजिबातचं पुरेशी नाही.

टवाळ कार्टा 22/03/2016 - 14:37
एटिएम मशिन असणार्या केबिनला आतून कडी असावीच...मध्ये कायप्पावर एक व्हिडिओ बघितलेला...एका स्त्रीला एटिएम मशिन असणार्या केबिनमध्ये हल्लेखोराने बॅगेमधून आणलेल्या कोयत्याने मारले :(

तिरकीट 22/03/2016 - 14:45
एटिएम मधे प्रवेश करताना कार्ड स्वाईप करूनच आत जाता येईल अशी सुवीधा काही एटिएम मधे आहे असे वाचनात आले होते. तसे असेल तर असे प्रसंग कमी व्हायला मदत होउ शकेल

बोका-ए-आझम 23/03/2016 - 01:25
सरकारी बँक होती हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले नाही. आणि चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के शुल्क? म्हणजे एक प्रकारे मनस्ताप देण्यात चोराबरोबर सरकारही भागीदार आहे असं वाटतं. त्यावरून हे आठवलं - Why government puts the thieves behind the bars? Because it doesn't like competition!

रेवती 23/03/2016 - 02:11
माहितीपूर्ण लेख आहे. एटीएममधून कार्ड नसताना पैसे कसे काढले गेले? नेमलेला सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे अनेकदा दिसते. एकाशेजारी दुसरे अशी एकाच जागेच ठेवलेली मशिने दिसतात. तीही सुरक्षित वाटत नाहीत.

रॉजरमूर 19/04/2016 - 21:59
सार्वजनिक क्षेत्रातल्या (राष्ट्रीकृत) बँकांचे व्यवहार चोख आणि सुरक्षित असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु वरील हकीकतीवरून तो निव्वळ गैरसमज असल्याचे लक्षात येईल.
असा समज करून घेण्याचे दिवस इतिहासजमा होतील थोड्याच दिवसात . राष्ट्रीयीकृत बँका सगळ्याच बाबतीत खाजगी बँकांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत आता .

खेडूत 22/03/2016 - 11:46
ऑके. पण रोज १०० रु. प्रमाणे पैसे का नाही मिळाले? त्यापोटी झालेला खर्च, मनस्ताप यासाठी निकालात काही रक्कम लिहीली नव्हती का?

मृत्युन्जय 22/03/2016 - 11:55
तुमच्या या धाग्यांबद्दल तुमचे अभिनंदन आणी आभार. भविष्यात कधी कुणाला असे प्रोब्लेम्स आले तर त्याचे निराकरण कसे करावे हे त्याला कळेल.

सस्नेह 22/03/2016 - 12:07
तुमचे धागे आवर्जून वाचते. अत्यंत उपयुक्त माहिती आणि आशादायक उदाहरणे असतात.

In reply to by सस्नेह

नाखु 22/03/2016 - 12:15
असल्या सत्य आणि उपयुक्त बातम्यांचे वर्त्मानपत्रांना आणि वाहिन्यांना वावडे असल्याने तुमच्या कडून ही प्रबोधन्+सजग राहण्याची माहीती मिळते.

मागे ठाणे कि मुंबईत एका बँकेच्या atm वर पोलिसांचा पगार हा कार्ड क्लोन करून काढून घेण्यात आला होता,प्रकरण पोलिसांशी संबंधित असल्याने संबंधित बँकेने सर्व रक्कम परत केल्याचे वाचलेले आहे ,हे चोर बहुतेक मशीन मध्ये एक यंत्र बसवून कार्ड क्लोन करतात,ह्याला atm ची सिक्युरटी हि सामील असते

त्यांना पैसे परत मिळाले हे चांगलेच झाले. पण आपल्या बँकेच्या ए.टी.एम मध्ये अशा चोर्‍या होत आहेत ह्याचे बँकेला काहीच वाटले नाही का? कार्ड गहाळ झालेले नसतानाही केवळ आपल्या नंतर ट्रान्झॅक्शन करुन कुणीही पैसे काढुन घेउ शकतो असा त्याचा अर्थ आहे का? ह्याबाबत आपण कोणती काळजी घ्यायला हवी?

हल्ली लिमिटेड फ्री ट्रांझाक्शन्स केलीत खर्चं कमी करायचा म्हणुन. त्याम्धे सिक्युरिटीचा खर्च अंतर्भुत असतो असं कारण बँकांनी दिल्याचं आठवतं. तरीही कित्येक ए.टी.एम. वर सुरक्षारक्षक नाहीत तरीही फ्री ट्रँझॅक्शन्स नंतर हे लोकं लुटतात. ह्याविरुद्ध कुठे दाद मागता येईल. कारण फ्री ट्रँझॅक्शन्स अजिबातचं पुरेशी नाही.

टवाळ कार्टा 22/03/2016 - 14:37
एटिएम मशिन असणार्या केबिनला आतून कडी असावीच...मध्ये कायप्पावर एक व्हिडिओ बघितलेला...एका स्त्रीला एटिएम मशिन असणार्या केबिनमध्ये हल्लेखोराने बॅगेमधून आणलेल्या कोयत्याने मारले :(

तिरकीट 22/03/2016 - 14:45
एटिएम मधे प्रवेश करताना कार्ड स्वाईप करूनच आत जाता येईल अशी सुवीधा काही एटिएम मधे आहे असे वाचनात आले होते. तसे असेल तर असे प्रसंग कमी व्हायला मदत होउ शकेल

बोका-ए-आझम 23/03/2016 - 01:25
सरकारी बँक होती हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले नाही. आणि चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के शुल्क? म्हणजे एक प्रकारे मनस्ताप देण्यात चोराबरोबर सरकारही भागीदार आहे असं वाटतं. त्यावरून हे आठवलं - Why government puts the thieves behind the bars? Because it doesn't like competition!

रेवती 23/03/2016 - 02:11
माहितीपूर्ण लेख आहे. एटीएममधून कार्ड नसताना पैसे कसे काढले गेले? नेमलेला सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे अनेकदा दिसते. एकाशेजारी दुसरे अशी एकाच जागेच ठेवलेली मशिने दिसतात. तीही सुरक्षित वाटत नाहीत.

रॉजरमूर 19/04/2016 - 21:59
सार्वजनिक क्षेत्रातल्या (राष्ट्रीकृत) बँकांचे व्यवहार चोख आणि सुरक्षित असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु वरील हकीकतीवरून तो निव्वळ गैरसमज असल्याचे लक्षात येईल.
असा समज करून घेण्याचे दिवस इतिहासजमा होतील थोड्याच दिवसात . राष्ट्रीयीकृत बँका सगळ्याच बाबतीत खाजगी बँकांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत आता .
पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही.

आंतरजातीय विवाह

निकुंज ·

पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता.
हे संस्काराचे लोढणे फेकून द्यावे मग सगळे काही सोपे होते. पाल्यावर 'निर्णय लादणं' हे फक्त लग्न किंवा प्रेमविवाह या एकाच बाबतीत घडत नाही. आयुष्यात अनेक गोष्टीत घडत असतं किंवा तसा प्रयत्न चालू असतो. ज्याला स्वातंत्र्य पाहिजे त्याने ते बंधन झुगारुन द्यावे.

In reply to by मराठी कथालेखक

माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा आठवला. ती वडीलांची अतिशय लाडकी. खरंतर तिनं ठरवलं होतंच की असं काही (म्हणजे प्रेमात पडणं वगैरे) करायचं नाहिच. पण पडलीच प्रेमात. वडील पोलीस नोकरीत (मला वाटत AI होते तेव्हा). त्यांनी तिच्यावर दबाव आणला, बरेच दिवस घरीच डांबलं वगैरे (अगदी तपशिलात माहीत नाही) , या बिनपगारी रजेमुळे तिची नोकरी जाण्याची वेळ आली होती. मग कसंबसं घरी पटवून पुन्हा नोकरीच्या ठिकाणी आली, आधी नोकरी वाचवली. काही महिने गेले मग रजिस्टर लग्न केले. पुढे काही काळाने आई-वडीलांनीही तिला माफ केले आणि शेवट गोड झाला. या ठिकाणी ती अतिशय ठाम राहिली हे महत्वाचे.

In reply to by गरिब चिमणा

,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही चालायचंच. लग्न झालेल्या प्रत्येक नर/मादी ला असं कधी ना कधीतरी वाटतच. समर्थांसारखा दूरचा विचार करणारा एखादाच/एखादीच.

अमृता_जोशी 22/03/2016 - 13:11
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक
तुम्ही भारतीय नाही का? सांगितलेली परिस्थिती सर्वज्ञात आहे, बदल व्हायला हवा हे मान्यही आहे, पण तो असा अच्चानक कसा घडेल? जरा आजूबाजूला पहा, परिस्थिती बदलली आहे. आंतरजातीय विवाह मान्य करायला थोड्याशा का होईना लोकांनी सुरुवात केली आहे. आजही आंतरजातीय विवाहात खूप अडचणी असतील, पण चाळीस वर्षापूर्वी जितके अवघड होते, तितके नक्कीच नाही. आंतरजातीय विवाह सर्वमान्य व्हावेत, हा विचार पटण्याजोगा आहे. पण, तो आपणाला काहीसा नवीन आहे, शेकडो वर्षांची जुन्या पिढीने जतन करत आणलेली एखादी गोष्ट मान्य करायला आणि तिच्यात थेट मुलापासून बदल घडायला वेळ लागतोच कि नाही? थोडा वेळ द्या, तुम्हीही प्रयत्न करा, बदल घडल्यावाचून राहणार नाही. बायदवे, सध्याच्या तरुणांपैकी बऱ्याच जणांना समलिंगी संबंध मान्य नाहीत, तेही गंज लागलेल्या मेंदूचे व बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि तुमच्या त्या मित्राला सांगा प्रेम केले आहेस तर मागे होऊ नकोस, प्रयत्न करत राहा. आजुबाजूच्यांसाठी एक उदाहरण बन, जेणेकरून निकोप व सहिष्णू अश्या पुढच्या पिढीचा पाय रचला जाइल. अमृता.

चलत मुसाफिर 22/03/2016 - 16:07
लग्न तर दूरची गोष्ट झाली! "प्रखर" हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या, मंदिर वही बनाएंगेचा स्टिकर हौसेने दारावर लावणाऱ्या आणि समान नागरी कायदा हवाच असे ठासून सांगणाऱ्या माझ्या स्व. वडिलांनी, दलित कुटुंबाला मी भाडेकरू म्हणून घेणार नाही असे मला स्पष्ट सांगितले होते. माझ्यासाठी ते मुली पाहू लागले तेव्हा मी आंतरजातीय लग्नासाठी तयार आहे असे सांगितले. यावर, ती आमची जबाबदारी आहे, भलतीकडे नाक खुपसू नका अशी तंबी मिळाली. (पुढे माझा जातीतच प्रेमविवाह झाला ती गोष्ट वेगळी).

तर्राट जोकर 23/03/2016 - 02:36
घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता संस्कारी मुलामुलींची सुटसुटीत व्याख्या आवडली. :( -(आईवडीलांना फार रडवून जातीबाहेर लग्न केलेला कुसंस्कारी) तर्राट जोकर.

माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास माझ्या पालकांचा असलेला पाठिंबा पाहून समाजात खूप जणांना ते आधुनिक विचारसरणीचे वाटू शकतात मात्र मी जर आंतरजातीय विवाह करायचा ठरवला असता तर त्यांनी नक्कीच विरोध केला असता असे माझे प्रामाणिक मत आहे, माझ्या नात्यात आंतरजातीय विवाह झाले तेव्हा बराच मेलोड्रामा झाला. शहरात काही अपवाद वगळता अजूनही लग्न जातीत होतात , छोट्या गावात किंवा शहरात अजूनही प्रखर विरोध होतो त्यांचे पर्यावसन अनेकदा ओनर किलिंग मध्ये सुद्धा होते आंतरजातीय लग्नाला नुसता पाठिंबा देऊन सरकार चे काम होत नाही माझ्या मते ज्या लोकांना अशी लागणे केल्यावर आपल्या नातलगाच्या किंवा समाजातील लोकांकडून जीवाला धोका वाटतो अश्या व्यक्तींना परदेशात विटनेस प्रोटेक्शन सारखी सुविधा सरकार ने पुरवली पाहिजे मात्र असा कायदा सध्याच्या परीस्थित कोणतेही सरकार व पक्ष करू शकत नाहीत. काही गोष्टी जनहित याचिका द्वारे कोर्टाकडून सरकार ला सांगण्यात याव्यात

धनंजय माने 23/03/2016 - 05:24
तुमच्या मैत्रीणीला घरी कशी परीस्थीती आहे याची कल्पना होती. म्हणजे घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत वगैरे. वर घरच्यांचे मन मोडून लग्न करायचे नाही हेही ठरवले होते. मग हे सर्व तीने प्रेम करताना ध्यानात ठेवायला हवे होते. प्रेम हे जात पाहून होत नाही हे मान्य. तरीही एकदा दोनदा एकमेकांशी बोलल्यावर जातींची माहीती घेउन प्रकरण तीथेच थांबवयास हवे होते. कीतीही आटापीटा केला तरी लग्न होउ शकत नाही हे माहीत असून फक्त टाइमपास साठी, अनुभव घेण्यासाठी कींवा अन्य काही कारणासाठी प्रकरण पुढे नेले असल्यास सोडून द्या.

In reply to by धनंजय माने

निकुंज 23/03/2016 - 09:59
आपण जे म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण अजुनही प्रेम करताना घरी आंतरजातीय विवाह चालेल का? असा प्रश्न कोणीही विचारात नाही. जेव्हा लग्नाचा प्रश्न समोर येतो तेव्हाच आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे सुद्ध समोर येत. जस तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे प्रेम हे जात विचारून होत नाही. तसच ते घरी आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे विचारून सुद्ध होत नाही

कविता१९७८ 23/03/2016 - 06:31
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता यालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का? माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्‍या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? कीती बुरसटलेले विचार आहेत हे.

In reply to by कविता१९७८

अन्नू 23/03/2016 - 07:35
...म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? अगदी अगदी. आपल्या घरातले मान्यता देणार नाहीत आणि आपण टीपिकल मुलाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही, हे माहीत असूनही काही बहाद्दर असे (अवास्तव) प्रेम करताना आणि ते प्रकरण टोकाला नेताना दिसतात. त्यामध्ये मग त्यांना स्वतःचं एंटरटेनमेंट करुन घ्यायचं असतं कि काय कळत नाही!

परिस्थिती प्रत्येकाला सांभाळता येईल, असे नसते. पण माझे मत असे कि जातीयविवाहवाद्यांना अज्जिब्बात जुमानू नये. (मी याप्रसंगी काही नातेवाईक व माझे धंद्यातले नाकं मु'रडणारे ..अश्याना सरळ फाट्यावर मारलं होत.. मियां बिवी राजी, तो चल हट तू पाजी! )

निकुंज 23/03/2016 - 10:26
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे

In reply to by निकुंज

कविता१९७८ 23/03/2016 - 10:51
आजकाल कुणी जुमानत नाही आणि आईवडीलही मान्यता द्यायला लागलेत फक्त धर्म वेगळा असेल तर विरोध होतो पण मुलगा आणि मुलगी विरोधात जाउन लग्न करतातच.

shvinayakruti 23/03/2016 - 11:02
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे>>>>>>>>>>>>>>१००% सहमत तुमच्याशी निकूंज जी

आनन्दा 23/03/2016 - 11:52
मला काही वेगळे प्रश्न आहेत. कदाचित ते इथे मांडल्यामुळे मी प्रतिगामी ठरेन, पण ते नाही मांडले तर मला बरे वाटणार नाही.. काही उदाहरणे घेऊ.. १. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - हे त्यांना प्रेमापूर्वी माहीत असते, आणि त्याला त्यांची हरकत नसते, पण लग्न झाल्यावर ती संकष्टीचा उपास धरते आणि त्या दिवशी हा जाऊन चिकन घेऊन येतो.. हा अगदी कॉमन scenario आहे, आणि त्याला तुम्ही कसे सामोरे जाता यावर सगळे अवलंबून असते. २. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - पुन्हा तोच प्लॉट आहे - पण फरक इतकाच की मुलीला नॉनव्हेजचा वास पण सहन होत नाही, आणि मुलगा बिचारा बाहेर जाऊन चोरून नॉनव्हेज खातो. ३. प्लॉट ३- मुलगा खालच्या जातीचा आणि मुलगी मराठा (वादासाठी असे लग्न होऊ दिले जाईल असे गृहीत धरू, खरेम्हणजे यात मुलगा स्वर्गातच जाणार) मुलगी जर खरेच खमकी असेल तरच टिकेल, नाहीतर कुटुंबात बरीच कल्चरल गॅप असते. तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. या प्रत्येक पातळीवर जर तुम्ही पुरेसा विचार केलेला असेल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असाल, आणि तुमचे वय किमान २२-२३ च्या पुढचे असेल (रेकमंडेड २५), तर माझ्यामते आंतरजातीय विवाह करण्यास हरकत नाही. अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. असो, म्हणून आंतरजातीय विवाह करूच नयेत का? तर तसे नाहीच. पण त्या अनुषंगाने किमान भारतीय समाजाचा भाग म्हणून येणारे वरचे ४ मुद्दे पूर्ण विचारात घेणे आवश्यक आहे. आणि याचा सम्यक विचार करण्याचे वय १८ नाही. एव्हढेच नमूद करू इच्छितो. अवांतर - मला आंतरजातीय लग्नाचा अनुभव नाही. कदाचित मी प्रतिगामी असेन, पण मी प्रॅक्टिकल आहे.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:02
तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. >> हे सर्व सजातीय विवाहातही आवश्यक असतेच की? अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. >> सजातीय विवाहात लग्नापूर्वी सेक्स करुन शरीराला येणारा गंध टर्न ऑफ करणारा आहे की नाही ह्यावरुन लग्न ठरवत नसावेत. ;-) अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:14
हो, हल्ली सजातीय विवाहात देखील या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत.. परंतु बर्‍याच अंशी या गोष्टी तुमचे जीन्स, तुमच्या खाण्यात येणार्‍या गोष्टी, आणि त्याअन्वये शरीरात वाढणारे सूक्ष्मजीव ठरवतात, त्यामुळे सजातीय विवाहांमध्ये या गोष्टी फेल जाण्याचे प्रमाण कमी असते. अर्थातच जातीजातींमधील कल्चरल गॅप जशी भरत जाईल तसे हे घटक कालबाह्य होत जातील हे पण खरेच. बाकी याच्याशी सहमत
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
परंतु मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे हे देखील कारण आहे - कारण त्या वयात सेक्सही झालयावर मुलांना आता आणखी मिळवण्यासारखे काही उरतच नाही. (अर्थात हे माझे मत नाही, कारण माझे या विषयावर वाचन नाही. व्यक्तिश: मी तुमच्याशी सहमत आहे.)

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:33
पौगंडावस्था म्हणजे १२-१६. ज्याकाळात मुला-मुलींना शरिरात होणारे बदल जाणवू लागतात. त्याकाळात सेक्स नकोच. योग्य वेळ तीच जेव्हा शरीर, मन आणि उर्जा पूर्णपणे तयार होते. योग्य शिक्षण आणि काळजी घेतली तर हे सहज शक्य आहे. बाकी आणखी काही मिळवण्यासार्खे उरत नाही हे तद्दन संस्कृती वाचवायला निघालेल्या आजोबांनी म्हटलेलं वाटते, ;-)

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:50
नाही, हे एका बर्‍यापैकी लिबरल माणसाकडून ऐकलेय मी. जो स्वतः सायकॉलोजी चा अभ्यास करतो. नाहीतर त्या मताला एव्हढे महत्व दिले नसते. फक्त त्याने मला विदा दिलेला नाही म्हणून मी विश्वास ठेवू शकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
कमीत कमी १०० प्रतिसादाचे पोटेन्शीयल असलेली प्रतिक्रिया ... ;-)

In reply to by तर्राट जोकर

लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
+१ , पण
असले पाहिजे
ऐवजी "असायला हरकत नाही" असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, म्हणजे कुणाला नको असेल तशी काही खास इच्छा निर्माण झाली नसेल तर उगाच "असले पाहिजे" चे दडपण नको ना

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:11
ओ. सॉरी. विसरलो. माझ्या प्रतिसादांमधे कायदेशीर भाषा व योग्य ते खुलासे असायलाच हवे. अन्यथा कायदेमंडळात गोंधळ व्हायचा आणि माझ्या प्रतिसादांवर आधारित कायदे करतांना नको त्या तृटी राहून जायच्या. =)) (ह.घ्या.)

In reply to by तर्राट जोकर

:) तुमच्या प्रतिसादातल्या त्रुटी काढायच्या नाहीत , पण मला इतकेच म्हणायचे होते की ज्याची ओपनिंग १६-१८ या वयात होणार नाही त्याला/तिला न्यूनगंड येवू नये नाहितर या टोकापासून त्या टोकाला असा आपला सामाजिक प्रवास होईल.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:42
आदिवासी जमातींमधले ह्याबद्दलचे वर्तन अभ्यासले तर लक्षात येईल. आताच्या सामाजिक व्यवस्थेत होणारा शारीरीक-भावनिक कोंडमारा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तर तो न्युनगंड नसेल तेव्हा काळजी नसावी असे वाटते. प्रगत व खुल्या विचारांच्या देशांमधे पहिल्या सेक्सचं सरासरी वय आनि त्यांच्याकडे ह्या न्युनगंडाच्या केसेस ह्यांची काय परिस्थिती आहे हे तिथे राहणारे मिपाकर आपल्या निरिक्षणाद्वारे सांगू शकतात.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:50
देशांनुसार सरासरी वयाची माहिती. http://chartsbin.com/view/xxj Country name Average age at first sex Year Malaysia 23 2007 India 22.9 2007 Singapore 22.8 2007 China 22.1 2007 Thailand 20.5 2007 Hong Kong 20.2 2007 Vietnam 19.7 2005 Nigeria 19.7 2007 Japan 19.4 2007 Spain 19.2 2007 Indonesia 19.1 2005 Poland 19 2007 Italy 18.9 2007 Taiwan 18.9 2005 Russia 18.7 2007 Mexico 18.7 2007 South Africa 18.7 2007 France 18.5 2007 United Kingdom 18.3 2007 Switzerland 18.2 2007 Canada 18.1 2007 Netherlands 18.1 2007 Greece 18.1 2007 United States 18 2005 Australia 17.9 2007 Turkey 17.8 2005 New Zealand 17.8 2007 Slovakia 17.8 2005 Germany 17.6 2007 Brazil 17.4 2007 Ireland 17.3 2005 Croatia 17.3 2005 Austria 17.3 2007 Czech Republic 17.2 2005 Chile 17.2 2005 Belgium 17.2 2005 Portugal 16.9 2005 Bulgaria 16.9 2005 Israel 16.7 2005 Finland 16.5 2005 Norway 16.5 2005 Sweden 16.2 2005 Denmark 16.1 2005 Iceland 15.6 2005

चलत मुसाफिर 23/03/2016 - 14:40
हिंदू संघटनांनी याबद्दल समाजजागृती करावी. तमिळनाडूचे (आजच्या भाषेत बहुजन!) नेते पेरियार हे फक्त आंतरजातीय विवाहांना जात असत असे कुठेतरी वाचले आहे. विहिंप, संघ यासारख्या प्रबळ संघटनांना हा पायंडा भारतभर पाडता येणार नाही का? मंगल कार्यालयांनी "दोन्ही पालकांच्या संमतीने होणाऱ्या आंतरजातीय विवाहांसाठी अमुक इतकी सूट" अशा योजना सुरू कराव्यात.

माझ्या नात्यातल्या एका बहिणीने २५ वर्षा पुर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केला. तेव्हा प्रेम विवाह आणि तोही आंतरजातीय (मराठी/ तामिळ) दुर्मिळ होते. पण सर्वप्रथम माझी ७० वर्षांची आजी तयार झाली आणि ठामपणे म्हणाली की जर मुलगा शिकलेला आहे,स्वतःच्या पायावर उभा आहे आणि तिला आवडलाय तर लग्न करुन द्या. उद्या जर मुलगी पळुन वगैरे गेली तर तुमचीच छी थु होइल. शेवटी घरचे तयार झाले आणि लग्न लावुन दिले. कहाणी इथेच संपत नाही. पुढे माझ्या बहिणीने अथक मेहनत करुन तामिळ भाषा शिकुन घेतली, सगळ्या चालीरिती शिकुन घेतल्या आणि एकिकडे नोकरी करता करता त्या सांभाळल्याही. तिच्या नवर्‍यानेही तिला चांगली साथ दिली. पुढे तिला मुले झाली आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. पण एव्हढी मेहनत घ्यायची आजकाल कोणाची तयारी असेल का? आधीच लग्न म्हणजे तारेवरची कसरत, त्यात नुसते कोकणस्थ/देशस्थ किंवा कर्हाडे असेल तरी "आमच्याकडे असे असते" किंवा "नसते" असे संवाद झडतात आणि त्यातुन रोजच्या ठिणग्या पडत असतात. कटुता तर येतेच पण कधी कधी त्या ठिणग्यांचा वणवा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.आणि मग त्या वणव्यात सुखी संसाराची आहुती पडते किंवा मग नवराबायको सोडुन ईतर नात्यांची विल्हेवाट लागते. आता ह्या कठीण समीकरणात "आंतरजातीय" हा अजुन एक फॅक्टर घातला की त्याची गुंतागुंत अजुन वाढते. तेव्हा आंतरजातीय विवाह करताना जोडप्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय का हे महत्वाचे.

हा केवळ आई वडिलांचा प्रश्न नसतो. यात कौटुंबिक/सामजिक गुंतागुंत असते म्हणजे एखादे वडील अनेकदा असा विचार करतात की "मी माझ्या मुलाला/मुलीला आंतरजातीय लग्नाला परवानगी /पाठिंबा देईनही पण मग मला माझे इतर नातेवाईक खास करुन आई-वडील, मोठी भावंडे, काका-मामा ई काय म्हणतील, या आधी घरात असे कुणी केलेले नाही" किंवा "काही वर्षापुर्वी अमक्या तमक्या नातेवाईकास आंजा विवाह करायचा होता, पण सगळ्यांनी विरोध केला, मीही पाठिशी उभा राहिलो नाही आता मी माझ्या मुला/मुलीला परवानगी दिल्यास वाईट दिसेल" ई. ई. याउलट घरात आधी कुणी आंजा विवाह केला असेल तर इतरांचाही मार्ग सुकर होतो. उदा: माझा आंजा (आणि आंतर्धर्मीयसुद्धा) विवाह झाला आहे (प्रेमविवाह नसून , पाहून केलेली मुलगी) . मी एका संख्येने कमी असलेल्या समाजातून आहे, त्यामुळे निवडीला फारसा वाव नाही आणि मी काही निकषांवर ठाम (शिक्षण, करियर ई) असल्याने पालकांनी मला समजून घेतले इतकेच नव्हे तर त्यांनीही वृत्तपत्रातील जाहिराती वगैरेच्या माध्यमातून काही आंजा /आंध स्थळे पाहिलीत. पुढे माझ्यापेक्षा लहान अशा एका भावाल विवाहात अडचणी येत होत्या (शिक्षण , मिळकत कमी असल्याने फारशी स्थळे येत नव्हती) सुरुवातीला त्याचे वडील आंजा विवाहास तयार नव्हते, पण नंतर नातेवाईकांनी सुचवले, समोर माझ्या लग्नाचेही उदाहरण होते (लग्नानंतर लवकरच माझी पत्नी माझ्या नातेवाईकांच्या कौतुकास पात्र ठरली) यामुळे ते तयार झाले आणि त्या भावाचे (अ‍ॅरेंज्ड/स्थळ पाहून) आंजा लग्न झाले.

नाखु 23/03/2016 - 15:25
या विषयाचा काथ्याकुट आणि चर्चाचोथ्या पाहिला तर एखादे बखरीवजा साहीत्य तयार होईल . पोपशास्त्री+चिनार यांनी हे संकलन करावे म्हण्जे "गरजू,लाभार्थी,होतकरू" ची सोय होउन सगळी माहीती या "रियासतीत" मिळतील. अ‍ॅरेंज की लव्ह पे़क्षा सुखी आणि समाधान्सहजीवनी लग्नाला पाठींबा असलेला नाखु

पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता.
हे संस्काराचे लोढणे फेकून द्यावे मग सगळे काही सोपे होते. पाल्यावर 'निर्णय लादणं' हे फक्त लग्न किंवा प्रेमविवाह या एकाच बाबतीत घडत नाही. आयुष्यात अनेक गोष्टीत घडत असतं किंवा तसा प्रयत्न चालू असतो. ज्याला स्वातंत्र्य पाहिजे त्याने ते बंधन झुगारुन द्यावे.

In reply to by मराठी कथालेखक

माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा आठवला. ती वडीलांची अतिशय लाडकी. खरंतर तिनं ठरवलं होतंच की असं काही (म्हणजे प्रेमात पडणं वगैरे) करायचं नाहिच. पण पडलीच प्रेमात. वडील पोलीस नोकरीत (मला वाटत AI होते तेव्हा). त्यांनी तिच्यावर दबाव आणला, बरेच दिवस घरीच डांबलं वगैरे (अगदी तपशिलात माहीत नाही) , या बिनपगारी रजेमुळे तिची नोकरी जाण्याची वेळ आली होती. मग कसंबसं घरी पटवून पुन्हा नोकरीच्या ठिकाणी आली, आधी नोकरी वाचवली. काही महिने गेले मग रजिस्टर लग्न केले. पुढे काही काळाने आई-वडीलांनीही तिला माफ केले आणि शेवट गोड झाला. या ठिकाणी ती अतिशय ठाम राहिली हे महत्वाचे.

In reply to by गरिब चिमणा

,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही चालायचंच. लग्न झालेल्या प्रत्येक नर/मादी ला असं कधी ना कधीतरी वाटतच. समर्थांसारखा दूरचा विचार करणारा एखादाच/एखादीच.

अमृता_जोशी 22/03/2016 - 13:11
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक
तुम्ही भारतीय नाही का? सांगितलेली परिस्थिती सर्वज्ञात आहे, बदल व्हायला हवा हे मान्यही आहे, पण तो असा अच्चानक कसा घडेल? जरा आजूबाजूला पहा, परिस्थिती बदलली आहे. आंतरजातीय विवाह मान्य करायला थोड्याशा का होईना लोकांनी सुरुवात केली आहे. आजही आंतरजातीय विवाहात खूप अडचणी असतील, पण चाळीस वर्षापूर्वी जितके अवघड होते, तितके नक्कीच नाही. आंतरजातीय विवाह सर्वमान्य व्हावेत, हा विचार पटण्याजोगा आहे. पण, तो आपणाला काहीसा नवीन आहे, शेकडो वर्षांची जुन्या पिढीने जतन करत आणलेली एखादी गोष्ट मान्य करायला आणि तिच्यात थेट मुलापासून बदल घडायला वेळ लागतोच कि नाही? थोडा वेळ द्या, तुम्हीही प्रयत्न करा, बदल घडल्यावाचून राहणार नाही. बायदवे, सध्याच्या तरुणांपैकी बऱ्याच जणांना समलिंगी संबंध मान्य नाहीत, तेही गंज लागलेल्या मेंदूचे व बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि तुमच्या त्या मित्राला सांगा प्रेम केले आहेस तर मागे होऊ नकोस, प्रयत्न करत राहा. आजुबाजूच्यांसाठी एक उदाहरण बन, जेणेकरून निकोप व सहिष्णू अश्या पुढच्या पिढीचा पाय रचला जाइल. अमृता.

चलत मुसाफिर 22/03/2016 - 16:07
लग्न तर दूरची गोष्ट झाली! "प्रखर" हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या, मंदिर वही बनाएंगेचा स्टिकर हौसेने दारावर लावणाऱ्या आणि समान नागरी कायदा हवाच असे ठासून सांगणाऱ्या माझ्या स्व. वडिलांनी, दलित कुटुंबाला मी भाडेकरू म्हणून घेणार नाही असे मला स्पष्ट सांगितले होते. माझ्यासाठी ते मुली पाहू लागले तेव्हा मी आंतरजातीय लग्नासाठी तयार आहे असे सांगितले. यावर, ती आमची जबाबदारी आहे, भलतीकडे नाक खुपसू नका अशी तंबी मिळाली. (पुढे माझा जातीतच प्रेमविवाह झाला ती गोष्ट वेगळी).

तर्राट जोकर 23/03/2016 - 02:36
घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता संस्कारी मुलामुलींची सुटसुटीत व्याख्या आवडली. :( -(आईवडीलांना फार रडवून जातीबाहेर लग्न केलेला कुसंस्कारी) तर्राट जोकर.

माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास माझ्या पालकांचा असलेला पाठिंबा पाहून समाजात खूप जणांना ते आधुनिक विचारसरणीचे वाटू शकतात मात्र मी जर आंतरजातीय विवाह करायचा ठरवला असता तर त्यांनी नक्कीच विरोध केला असता असे माझे प्रामाणिक मत आहे, माझ्या नात्यात आंतरजातीय विवाह झाले तेव्हा बराच मेलोड्रामा झाला. शहरात काही अपवाद वगळता अजूनही लग्न जातीत होतात , छोट्या गावात किंवा शहरात अजूनही प्रखर विरोध होतो त्यांचे पर्यावसन अनेकदा ओनर किलिंग मध्ये सुद्धा होते आंतरजातीय लग्नाला नुसता पाठिंबा देऊन सरकार चे काम होत नाही माझ्या मते ज्या लोकांना अशी लागणे केल्यावर आपल्या नातलगाच्या किंवा समाजातील लोकांकडून जीवाला धोका वाटतो अश्या व्यक्तींना परदेशात विटनेस प्रोटेक्शन सारखी सुविधा सरकार ने पुरवली पाहिजे मात्र असा कायदा सध्याच्या परीस्थित कोणतेही सरकार व पक्ष करू शकत नाहीत. काही गोष्टी जनहित याचिका द्वारे कोर्टाकडून सरकार ला सांगण्यात याव्यात

धनंजय माने 23/03/2016 - 05:24
तुमच्या मैत्रीणीला घरी कशी परीस्थीती आहे याची कल्पना होती. म्हणजे घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत वगैरे. वर घरच्यांचे मन मोडून लग्न करायचे नाही हेही ठरवले होते. मग हे सर्व तीने प्रेम करताना ध्यानात ठेवायला हवे होते. प्रेम हे जात पाहून होत नाही हे मान्य. तरीही एकदा दोनदा एकमेकांशी बोलल्यावर जातींची माहीती घेउन प्रकरण तीथेच थांबवयास हवे होते. कीतीही आटापीटा केला तरी लग्न होउ शकत नाही हे माहीत असून फक्त टाइमपास साठी, अनुभव घेण्यासाठी कींवा अन्य काही कारणासाठी प्रकरण पुढे नेले असल्यास सोडून द्या.

In reply to by धनंजय माने

निकुंज 23/03/2016 - 09:59
आपण जे म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण अजुनही प्रेम करताना घरी आंतरजातीय विवाह चालेल का? असा प्रश्न कोणीही विचारात नाही. जेव्हा लग्नाचा प्रश्न समोर येतो तेव्हाच आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे सुद्ध समोर येत. जस तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे प्रेम हे जात विचारून होत नाही. तसच ते घरी आंतरजातीय विवाह चालेल का नाही हे विचारून सुद्ध होत नाही

कविता१९७८ 23/03/2016 - 06:31
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता यालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का? माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्‍या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? कीती बुरसटलेले विचार आहेत हे.

In reply to by कविता१९७८

अन्नू 23/03/2016 - 07:35
...म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? अगदी अगदी. आपल्या घरातले मान्यता देणार नाहीत आणि आपण टीपिकल मुलाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही, हे माहीत असूनही काही बहाद्दर असे (अवास्तव) प्रेम करताना आणि ते प्रकरण टोकाला नेताना दिसतात. त्यामध्ये मग त्यांना स्वतःचं एंटरटेनमेंट करुन घ्यायचं असतं कि काय कळत नाही!

परिस्थिती प्रत्येकाला सांभाळता येईल, असे नसते. पण माझे मत असे कि जातीयविवाहवाद्यांना अज्जिब्बात जुमानू नये. (मी याप्रसंगी काही नातेवाईक व माझे धंद्यातले नाकं मु'रडणारे ..अश्याना सरळ फाट्यावर मारलं होत.. मियां बिवी राजी, तो चल हट तू पाजी! )

निकुंज 23/03/2016 - 10:26
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे

In reply to by निकुंज

कविता१९७८ 23/03/2016 - 10:51
आजकाल कुणी जुमानत नाही आणि आईवडीलही मान्यता द्यायला लागलेत फक्त धर्म वेगळा असेल तर विरोध होतो पण मुलगा आणि मुलगी विरोधात जाउन लग्न करतातच.

shvinayakruti 23/03/2016 - 11:02
माझ्यामते प्रेमाला कोणतीच बंधन नसतात. प्रेम जात, धर्म बघुन केल जात नाहीत. ते फक्त समोरचा माणुस आणि त्याचा स्वभाव बघुन केल जात. खर तर होत. बंधन येतात ती लग्न करताना. नाहीतर लौल-मजनु, हिर-राझ्या सारखी प्रेम युगुल प्रेमात पडूनही प्रेमा पासुन वंचित राहतात. मी मांडलेला प्रश्न फक्त माझ्या मैत्रीनीचा नाहीये. तश्या अनेक मुलांचा आणि मुलींचा आहे>>>>>>>>>>>>>>१००% सहमत तुमच्याशी निकूंज जी

आनन्दा 23/03/2016 - 11:52
मला काही वेगळे प्रश्न आहेत. कदाचित ते इथे मांडल्यामुळे मी प्रतिगामी ठरेन, पण ते नाही मांडले तर मला बरे वाटणार नाही.. काही उदाहरणे घेऊ.. १. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - हे त्यांना प्रेमापूर्वी माहीत असते, आणि त्याला त्यांची हरकत नसते, पण लग्न झाल्यावर ती संकष्टीचा उपास धरते आणि त्या दिवशी हा जाऊन चिकन घेऊन येतो.. हा अगदी कॉमन scenario आहे, आणि त्याला तुम्ही कसे सामोरे जाता यावर सगळे अवलंबून असते. २. मुलगा पूर्ण मांसाहारी आणि मुलगी पूर्ण शाकाहारी - पुन्हा तोच प्लॉट आहे - पण फरक इतकाच की मुलीला नॉनव्हेजचा वास पण सहन होत नाही, आणि मुलगा बिचारा बाहेर जाऊन चोरून नॉनव्हेज खातो. ३. प्लॉट ३- मुलगा खालच्या जातीचा आणि मुलगी मराठा (वादासाठी असे लग्न होऊ दिले जाईल असे गृहीत धरू, खरेम्हणजे यात मुलगा स्वर्गातच जाणार) मुलगी जर खरेच खमकी असेल तरच टिकेल, नाहीतर कुटुंबात बरीच कल्चरल गॅप असते. तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. या प्रत्येक पातळीवर जर तुम्ही पुरेसा विचार केलेला असेल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असाल, आणि तुमचे वय किमान २२-२३ च्या पुढचे असेल (रेकमंडेड २५), तर माझ्यामते आंतरजातीय विवाह करण्यास हरकत नाही. अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. असो, म्हणून आंतरजातीय विवाह करूच नयेत का? तर तसे नाहीच. पण त्या अनुषंगाने किमान भारतीय समाजाचा भाग म्हणून येणारे वरचे ४ मुद्दे पूर्ण विचारात घेणे आवश्यक आहे. आणि याचा सम्यक विचार करण्याचे वय १८ नाही. एव्हढेच नमूद करू इच्छितो. अवांतर - मला आंतरजातीय लग्नाचा अनुभव नाही. कदाचित मी प्रतिगामी असेन, पण मी प्रॅक्टिकल आहे.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:02
तर माझा मुद्दा असा - की आंतरजातीय विवाह करताना बर्‍याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते - १. शाकाहारी/ मांसाहारी असणे २. कल्चरल गॅप ३. शैक्षणिक गॅप ४. एकत्र कुटुंबासोबत राहण्याची वेळ येण्याची शक्यता. ५. सामाजिक/आर्थिक स्थिती. >> हे सर्व सजातीय विवाहातही आवश्यक असतेच की? अजूनही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करण्याची पद्धत नाही, अश्या परिस्थितीत अगदी मुलाच्या/ मुलीच्या शरीराला येणारा गंध देखील टर्न ऑफ करणारा फॅक्टर बनू शकतो, आणि तोपर्यंत लग्न होऊन गेलेले असते. मग उरते की केवळ तडजोड. >> सजातीय विवाहात लग्नापूर्वी सेक्स करुन शरीराला येणारा गंध टर्न ऑफ करणारा आहे की नाही ह्यावरुन लग्न ठरवत नसावेत. ;-) अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:14
हो, हल्ली सजातीय विवाहात देखील या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत.. परंतु बर्‍याच अंशी या गोष्टी तुमचे जीन्स, तुमच्या खाण्यात येणार्‍या गोष्टी, आणि त्याअन्वये शरीरात वाढणारे सूक्ष्मजीव ठरवतात, त्यामुळे सजातीय विवाहांमध्ये या गोष्टी फेल जाण्याचे प्रमाण कमी असते. अर्थातच जातीजातींमधील कल्चरल गॅप जशी भरत जाईल तसे हे घटक कालबाह्य होत जातील हे पण खरेच. बाकी याच्याशी सहमत
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
परंतु मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे हे देखील कारण आहे - कारण त्या वयात सेक्सही झालयावर मुलांना आता आणखी मिळवण्यासारखे काही उरतच नाही. (अर्थात हे माझे मत नाही, कारण माझे या विषयावर वाचन नाही. व्यक्तिश: मी तुमच्याशी सहमत आहे.)

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 23/03/2016 - 12:33
पौगंडावस्था म्हणजे १२-१६. ज्याकाळात मुला-मुलींना शरिरात होणारे बदल जाणवू लागतात. त्याकाळात सेक्स नकोच. योग्य वेळ तीच जेव्हा शरीर, मन आणि उर्जा पूर्णपणे तयार होते. योग्य शिक्षण आणि काळजी घेतली तर हे सहज शक्य आहे. बाकी आणखी काही मिळवण्यासार्खे उरत नाही हे तद्दन संस्कृती वाचवायला निघालेल्या आजोबांनी म्हटलेलं वाटते, ;-)

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 23/03/2016 - 12:50
नाही, हे एका बर्‍यापैकी लिबरल माणसाकडून ऐकलेय मी. जो स्वतः सायकॉलोजी चा अभ्यास करतो. नाहीतर त्या मताला एव्हढे महत्व दिले नसते. फक्त त्याने मला विदा दिलेला नाही म्हणून मी विश्वास ठेवू शकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
कमीत कमी १०० प्रतिसादाचे पोटेन्शीयल असलेली प्रतिक्रिया ... ;-)

In reply to by तर्राट जोकर

लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.
+१ , पण
असले पाहिजे
ऐवजी "असायला हरकत नाही" असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, म्हणजे कुणाला नको असेल तशी काही खास इच्छा निर्माण झाली नसेल तर उगाच "असले पाहिजे" चे दडपण नको ना

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:11
ओ. सॉरी. विसरलो. माझ्या प्रतिसादांमधे कायदेशीर भाषा व योग्य ते खुलासे असायलाच हवे. अन्यथा कायदेमंडळात गोंधळ व्हायचा आणि माझ्या प्रतिसादांवर आधारित कायदे करतांना नको त्या तृटी राहून जायच्या. =)) (ह.घ्या.)

In reply to by तर्राट जोकर

:) तुमच्या प्रतिसादातल्या त्रुटी काढायच्या नाहीत , पण मला इतकेच म्हणायचे होते की ज्याची ओपनिंग १६-१८ या वयात होणार नाही त्याला/तिला न्यूनगंड येवू नये नाहितर या टोकापासून त्या टोकाला असा आपला सामाजिक प्रवास होईल.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:42
आदिवासी जमातींमधले ह्याबद्दलचे वर्तन अभ्यासले तर लक्षात येईल. आताच्या सामाजिक व्यवस्थेत होणारा शारीरीक-भावनिक कोंडमारा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तर तो न्युनगंड नसेल तेव्हा काळजी नसावी असे वाटते. प्रगत व खुल्या विचारांच्या देशांमधे पहिल्या सेक्सचं सरासरी वय आनि त्यांच्याकडे ह्या न्युनगंडाच्या केसेस ह्यांची काय परिस्थिती आहे हे तिथे राहणारे मिपाकर आपल्या निरिक्षणाद्वारे सांगू शकतात.

In reply to by मराठी कथालेखक

तर्राट जोकर 23/03/2016 - 15:50
देशांनुसार सरासरी वयाची माहिती. http://chartsbin.com/view/xxj Country name Average age at first sex Year Malaysia 23 2007 India 22.9 2007 Singapore 22.8 2007 China 22.1 2007 Thailand 20.5 2007 Hong Kong 20.2 2007 Vietnam 19.7 2005 Nigeria 19.7 2007 Japan 19.4 2007 Spain 19.2 2007 Indonesia 19.1 2005 Poland 19 2007 Italy 18.9 2007 Taiwan 18.9 2005 Russia 18.7 2007 Mexico 18.7 2007 South Africa 18.7 2007 France 18.5 2007 United Kingdom 18.3 2007 Switzerland 18.2 2007 Canada 18.1 2007 Netherlands 18.1 2007 Greece 18.1 2007 United States 18 2005 Australia 17.9 2007 Turkey 17.8 2005 New Zealand 17.8 2007 Slovakia 17.8 2005 Germany 17.6 2007 Brazil 17.4 2007 Ireland 17.3 2005 Croatia 17.3 2005 Austria 17.3 2007 Czech Republic 17.2 2005 Chile 17.2 2005 Belgium 17.2 2005 Portugal 16.9 2005 Bulgaria 16.9 2005 Israel 16.7 2005 Finland 16.5 2005 Norway 16.5 2005 Sweden 16.2 2005 Denmark 16.1 2005 Iceland 15.6 2005

चलत मुसाफिर 23/03/2016 - 14:40
हिंदू संघटनांनी याबद्दल समाजजागृती करावी. तमिळनाडूचे (आजच्या भाषेत बहुजन!) नेते पेरियार हे फक्त आंतरजातीय विवाहांना जात असत असे कुठेतरी वाचले आहे. विहिंप, संघ यासारख्या प्रबळ संघटनांना हा पायंडा भारतभर पाडता येणार नाही का? मंगल कार्यालयांनी "दोन्ही पालकांच्या संमतीने होणाऱ्या आंतरजातीय विवाहांसाठी अमुक इतकी सूट" अशा योजना सुरू कराव्यात.

माझ्या नात्यातल्या एका बहिणीने २५ वर्षा पुर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केला. तेव्हा प्रेम विवाह आणि तोही आंतरजातीय (मराठी/ तामिळ) दुर्मिळ होते. पण सर्वप्रथम माझी ७० वर्षांची आजी तयार झाली आणि ठामपणे म्हणाली की जर मुलगा शिकलेला आहे,स्वतःच्या पायावर उभा आहे आणि तिला आवडलाय तर लग्न करुन द्या. उद्या जर मुलगी पळुन वगैरे गेली तर तुमचीच छी थु होइल. शेवटी घरचे तयार झाले आणि लग्न लावुन दिले. कहाणी इथेच संपत नाही. पुढे माझ्या बहिणीने अथक मेहनत करुन तामिळ भाषा शिकुन घेतली, सगळ्या चालीरिती शिकुन घेतल्या आणि एकिकडे नोकरी करता करता त्या सांभाळल्याही. तिच्या नवर्‍यानेही तिला चांगली साथ दिली. पुढे तिला मुले झाली आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. पण एव्हढी मेहनत घ्यायची आजकाल कोणाची तयारी असेल का? आधीच लग्न म्हणजे तारेवरची कसरत, त्यात नुसते कोकणस्थ/देशस्थ किंवा कर्हाडे असेल तरी "आमच्याकडे असे असते" किंवा "नसते" असे संवाद झडतात आणि त्यातुन रोजच्या ठिणग्या पडत असतात. कटुता तर येतेच पण कधी कधी त्या ठिणग्यांचा वणवा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.आणि मग त्या वणव्यात सुखी संसाराची आहुती पडते किंवा मग नवराबायको सोडुन ईतर नात्यांची विल्हेवाट लागते. आता ह्या कठीण समीकरणात "आंतरजातीय" हा अजुन एक फॅक्टर घातला की त्याची गुंतागुंत अजुन वाढते. तेव्हा आंतरजातीय विवाह करताना जोडप्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय का हे महत्वाचे.

हा केवळ आई वडिलांचा प्रश्न नसतो. यात कौटुंबिक/सामजिक गुंतागुंत असते म्हणजे एखादे वडील अनेकदा असा विचार करतात की "मी माझ्या मुलाला/मुलीला आंतरजातीय लग्नाला परवानगी /पाठिंबा देईनही पण मग मला माझे इतर नातेवाईक खास करुन आई-वडील, मोठी भावंडे, काका-मामा ई काय म्हणतील, या आधी घरात असे कुणी केलेले नाही" किंवा "काही वर्षापुर्वी अमक्या तमक्या नातेवाईकास आंजा विवाह करायचा होता, पण सगळ्यांनी विरोध केला, मीही पाठिशी उभा राहिलो नाही आता मी माझ्या मुला/मुलीला परवानगी दिल्यास वाईट दिसेल" ई. ई. याउलट घरात आधी कुणी आंजा विवाह केला असेल तर इतरांचाही मार्ग सुकर होतो. उदा: माझा आंजा (आणि आंतर्धर्मीयसुद्धा) विवाह झाला आहे (प्रेमविवाह नसून , पाहून केलेली मुलगी) . मी एका संख्येने कमी असलेल्या समाजातून आहे, त्यामुळे निवडीला फारसा वाव नाही आणि मी काही निकषांवर ठाम (शिक्षण, करियर ई) असल्याने पालकांनी मला समजून घेतले इतकेच नव्हे तर त्यांनीही वृत्तपत्रातील जाहिराती वगैरेच्या माध्यमातून काही आंजा /आंध स्थळे पाहिलीत. पुढे माझ्यापेक्षा लहान अशा एका भावाल विवाहात अडचणी येत होत्या (शिक्षण , मिळकत कमी असल्याने फारशी स्थळे येत नव्हती) सुरुवातीला त्याचे वडील आंजा विवाहास तयार नव्हते, पण नंतर नातेवाईकांनी सुचवले, समोर माझ्या लग्नाचेही उदाहरण होते (लग्नानंतर लवकरच माझी पत्नी माझ्या नातेवाईकांच्या कौतुकास पात्र ठरली) यामुळे ते तयार झाले आणि त्या भावाचे (अ‍ॅरेंज्ड/स्थळ पाहून) आंजा लग्न झाले.

नाखु 23/03/2016 - 15:25
या विषयाचा काथ्याकुट आणि चर्चाचोथ्या पाहिला तर एखादे बखरीवजा साहीत्य तयार होईल . पोपशास्त्री+चिनार यांनी हे संकलन करावे म्हण्जे "गरजू,लाभार्थी,होतकरू" ची सोय होउन सगळी माहीती या "रियासतीत" मिळतील. अ‍ॅरेंज की लव्ह पे़क्षा सुखी आणि समाधान्सहजीवनी लग्नाला पाठींबा असलेला नाखु
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला. कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.

नाव सोनीबाई आणि ................

पुणे मुंग्रापं ·

चांगली लढाई. निषादचे अभिनंदन. हल्ली मोबाईलवाल्या कंपन्याही मोबाईलमधे पाणी गेलं आहे, असं नाटक करुन दुरुस्ती अथवा मोबाईल बदलून देण्यास टाळाटाळ करतात यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/03/2016 - 10:48
अगदी अगदी. एक महिन्यापूर्वी माझा चांगला चालत असलेला सोनी एक्स्पीरीया बॅटरी टोटल ड्रेन झाल्याने बंद पडला. चार्जिंगला लावून सुध्दा उचलेना. रिस्टार्ट करुन काही फायदा होइना. नॉनरिमुव्हेबल बॅटरी असल्याने जास्त काही करता येत नव्हते. झक मारत सोनी सर्व्हिस सेंटर गाठले. त्याने पहिल्यांदा वॉरंटीची चौकशी केली. संपलेली होती. एक फॉर्म भरुन घेतला व असे सांगितले की चेक करुन उद्या सांगू. चेकींगचे ११४ रुपये भरा. नंतर जो काही खर्च असेल त्याचे एस्टीमेट देऊ पण ११४ रुपये फिक्स. दुसर्‍या दिवशीपर्यंत कसेबसे साध्या फोनवर काढून त्याला फोन केला तर परत उद्या या असे साम्गितले. तिसर्‍या दिवशी गेलो असता मोबाइल मध्ये पाणी गेलेय आणि डिस्प्ले उडाला असे सांगितले. नव्या डिस्प्ले चा खर्च ६३४० रुपये फक्त. मी त्याला नकार देऊन तसाच बंद पीस घेऊन परत आलो. बाहेर मेकॅनिकला विचारले असता सोनीचे पार्टस महागच असतात असा सल्ला मिळाला. तेवढ्या पैशात आजकाल नवीन अँड्रोईड मिळत अस्ल्याने सरळ ८००० मध्ये नवीन फोन घेतला. दोन चार दिवसानी जुना सोनी सहज चार्ज तरी करावा म्हणून पाहिले तर काही हालचाल नाही. तो तसाच टेबलवर ठेवलेला फोन १० दिवसानी अचानक ब्लिंक झाला. चार्जिंग केले असता अगदी पूर्ववत चालू झाला. काहीही प्रॉब्लेम न देता आता व्यवस्थित चालू आहे. सोनीमधले सर्व्हिस इंजिनिअर अगदी 'गड्याचे गवंडी' टाइपचे होते. बोलायची भाषा अतिशय उद्दाम आणि ग्राहकाने फक्त पैसे टाकावे अन निघून जावे ह्या अ‍ॅटिट्युडमध्ये वावरत होते.

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे ...

लेखातल्या ग्राहकाने दाखविलेल्या चिकाटीबद्दल अभिनंदन ! आणि लेखकाने ही माहिती इथे टाकल्याबद्दल त्याचे आभार ! जगभरातल्या बहुतेक सर्व कंपन्या अश्याच असतात... काही बेपर्वाई म्हणून तर काही खर्च वाचवायला म्हणून असे करत्त. लेखातल्या ग्राहकाइतकी इतकी चिकाटी भारतात सहसा कोणी दाखवत नाही, याचाच फायदा कंपन्या घेतात. ज्या देशांत अशी चिकाटी दाखविणार्‍या ग्राहकांचे प्रमाण जास्त (५-१० टक्के) आहे तेथे कंपन्यांना अशी (व्यवसायाच्या दृष्टीने) बेपर्वाई दाखवणे कठीण जाते. कोर्टाकरवी मार खावून खर्च व नाचक्की करून घेण्यापेक्षा पटकन चूक सुधारून "आम्ही किती ग्राहकप्रेमी आहोत" हे दाखवून देणे ब्रँड इमेजला जास्त चांगले असते, हाच मुख्य विचार त्यामागे असतो. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे, चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे. जागो ग्राहक जागो ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे... भारतीय न्यायसंस्थेच्या निम्नस्तरावर हा एक चिंतनीय मुद्दा आहे, दुदैवाने :( निम्नस्तरावरचे अनेक निर्णय वरिष्ठ न्यायालये बदलतात व याबद्दल क्वचित प्रसंगी टिप्पणी करतात, पण त्यावर ठोस प्रतिबंधकारक कारवाई झाल्याचे दिसत नाही.

अजया 07/03/2016 - 11:23
चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे
हो.नुकताच होंडा कंपनीकडून हा अनुभव आला.२०१३ सालच्या जॅझच्या एअर बॅग्जमध्ये डिफेक्ट आहे सांगून रिकाॅल दिलेला.गाडी घरी येऊन घेऊन गेले.कोणताही खर्च न लावता दुरुस्ती करून पाठवली.

चांगली लढाई. निषादचे अभिनंदन. हल्ली मोबाईलवाल्या कंपन्याही मोबाईलमधे पाणी गेलं आहे, असं नाटक करुन दुरुस्ती अथवा मोबाईल बदलून देण्यास टाळाटाळ करतात यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/03/2016 - 10:48
अगदी अगदी. एक महिन्यापूर्वी माझा चांगला चालत असलेला सोनी एक्स्पीरीया बॅटरी टोटल ड्रेन झाल्याने बंद पडला. चार्जिंगला लावून सुध्दा उचलेना. रिस्टार्ट करुन काही फायदा होइना. नॉनरिमुव्हेबल बॅटरी असल्याने जास्त काही करता येत नव्हते. झक मारत सोनी सर्व्हिस सेंटर गाठले. त्याने पहिल्यांदा वॉरंटीची चौकशी केली. संपलेली होती. एक फॉर्म भरुन घेतला व असे सांगितले की चेक करुन उद्या सांगू. चेकींगचे ११४ रुपये भरा. नंतर जो काही खर्च असेल त्याचे एस्टीमेट देऊ पण ११४ रुपये फिक्स. दुसर्‍या दिवशीपर्यंत कसेबसे साध्या फोनवर काढून त्याला फोन केला तर परत उद्या या असे साम्गितले. तिसर्‍या दिवशी गेलो असता मोबाइल मध्ये पाणी गेलेय आणि डिस्प्ले उडाला असे सांगितले. नव्या डिस्प्ले चा खर्च ६३४० रुपये फक्त. मी त्याला नकार देऊन तसाच बंद पीस घेऊन परत आलो. बाहेर मेकॅनिकला विचारले असता सोनीचे पार्टस महागच असतात असा सल्ला मिळाला. तेवढ्या पैशात आजकाल नवीन अँड्रोईड मिळत अस्ल्याने सरळ ८००० मध्ये नवीन फोन घेतला. दोन चार दिवसानी जुना सोनी सहज चार्ज तरी करावा म्हणून पाहिले तर काही हालचाल नाही. तो तसाच टेबलवर ठेवलेला फोन १० दिवसानी अचानक ब्लिंक झाला. चार्जिंग केले असता अगदी पूर्ववत चालू झाला. काहीही प्रॉब्लेम न देता आता व्यवस्थित चालू आहे. सोनीमधले सर्व्हिस इंजिनिअर अगदी 'गड्याचे गवंडी' टाइपचे होते. बोलायची भाषा अतिशय उद्दाम आणि ग्राहकाने फक्त पैसे टाकावे अन निघून जावे ह्या अ‍ॅटिट्युडमध्ये वावरत होते.

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे ...

लेखातल्या ग्राहकाने दाखविलेल्या चिकाटीबद्दल अभिनंदन ! आणि लेखकाने ही माहिती इथे टाकल्याबद्दल त्याचे आभार ! जगभरातल्या बहुतेक सर्व कंपन्या अश्याच असतात... काही बेपर्वाई म्हणून तर काही खर्च वाचवायला म्हणून असे करत्त. लेखातल्या ग्राहकाइतकी इतकी चिकाटी भारतात सहसा कोणी दाखवत नाही, याचाच फायदा कंपन्या घेतात. ज्या देशांत अशी चिकाटी दाखविणार्‍या ग्राहकांचे प्रमाण जास्त (५-१० टक्के) आहे तेथे कंपन्यांना अशी (व्यवसायाच्या दृष्टीने) बेपर्वाई दाखवणे कठीण जाते. कोर्टाकरवी मार खावून खर्च व नाचक्की करून घेण्यापेक्षा पटकन चूक सुधारून "आम्ही किती ग्राहकप्रेमी आहोत" हे दाखवून देणे ब्रँड इमेजला जास्त चांगले असते, हाच मुख्य विचार त्यामागे असतो. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे, चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे. जागो ग्राहक जागो ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे... भारतीय न्यायसंस्थेच्या निम्नस्तरावर हा एक चिंतनीय मुद्दा आहे, दुदैवाने :( निम्नस्तरावरचे अनेक निर्णय वरिष्ठ न्यायालये बदलतात व याबद्दल क्वचित प्रसंगी टिप्पणी करतात, पण त्यावर ठोस प्रतिबंधकारक कारवाई झाल्याचे दिसत नाही.

अजया 07/03/2016 - 11:23
चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे
हो.नुकताच होंडा कंपनीकडून हा अनुभव आला.२०१३ सालच्या जॅझच्या एअर बॅग्जमध्ये डिफेक्ट आहे सांगून रिकाॅल दिलेला.गाडी घरी येऊन घेऊन गेले.कोणताही खर्च न लावता दुरुस्ती करून पाठवली.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

दिल से सलूट....

dipak bhutekar ·
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

रुग्णालयांशी संलग्न दुकानातून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही -------

पुणे मुंग्रापं ·

गरिब चिमणा 13/02/2016 - 17:38
छान ,हे डॉक्टर लोक हल्ली फारच माजोरी झाले आहेत.पुर्वी यांची वैयक्तीक प्रॅक्टीस असायची ,आता हे टोळ्या करुन दरोडा टाकायच्या तयारीत असतात,CT MRI घेऊन त्यातूनही पैसा छापतात.मेडीकलचे म्हणाल तर यांच्याच नात्यातल्या सोम्यागोम्याला डी.फार्म करुन तिथे लुबाडायला बसवलेले असते.अनेक ठीकाणी पेशंटच्या नातेवाईकांनी यांना रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे पण ही लोक सुधारायचे नाव घेत नाहीत.

In reply to by गरिब चिमणा

खटपट्या 19/02/2016 - 03:34
क्रुपया सरसकटीकरण करु नका. कमीतकमी पैशांमधे जास्तीत जास्त सेवा देण्याची इच्छा असणारे डॉक्टरही परीचयाचे आहेत.

In reply to by गरिब चिमणा

सुबोध खरे 19/02/2016 - 09:26
रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे अगदी अगदी ठाण्यातील धर्मादाय चाललेले सिंघानिया रुग्णालय असेच बंद पाडलेले आहे. जय महाराष्ट्र फक्त गरीब ठाणेकर आता स्वस्तात उपचारासाठी कुठे जातात ते विचारू नका.

गरिब चिमणा 13/02/2016 - 17:50
मिपावरचे डॉक काय ,त्यांच्याच लोकांची बाजू घेणार .रुग्णाने जागरुक असणे गरजेचे आहे.सातार्यात एखाद्या डॉक्टरने /हॉस्पीटलने जास्त बिल लावले तर लोक थेट उदयनराजेंकडे जातात,तिकडून फोन आला की मग बिल अर्ध्यावर करतात म्हणे.

In reply to by गरिब चिमणा

अन्नू 13/02/2016 - 18:06
सातार्‍याचे का? छान, मग आमचेच बंधू! ;) सातारा हॉस्पिटल हे नाव ऐकले आहे का? रोजचे किती पैसे छापतात ते लोक, हे जरा तिथल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विचारुन बघा जरा. :) अवांतर- याच उदयनजींचा वरदहस्त आहे म्हणे यांना, (खरं खोटं अलाहीदा) ;)

सुबोध खरे 13/02/2016 - 18:58
बहुसंख्य मोठ्या रुग्णालयात स्वतःचे औषधालय असते. तो एक रुग्णसेवेचा भाग असतो तसाच रुग्णालयाच्या नफ्याचा भाग असतो. कोणत्याही औषधाच्या किमती पैकी १५-२० % हा औषधालयाचा/ कोणत्याही केमिस्टचा नफा असतो. यात तेथे काम करणाऱ्या डॉक्टरला नफ्याचा भाग काही मिळत नाही तर ती "रुग्णालयाकडे" जातो. असे "मोठे" रुग्णालय पूर्ण खाजगी( तेथे काम करणाऱ्या डॉक्टरच्या मालकीचे) असेल तर गोष्ट वेगळी पण तसे क्वचित असते. पण म्हणून कोणत्याही रुग्णालयाने औषध आमच्याच औषधालयातूनच घेतले पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. हे एखाद्या लग्नाचा हॉल आमच्याच कंत्राटदाराचे कंत्राट घेतले पाहिजे म्हणून सर्रास आग्रह धरतात तसेच आहे. जर "लिहून दिलेलेच" औषध रुग्ण बाहेरून चांगल्या केमिस्ट किंवा कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून कडून आणत असेल तर तसे करण्यासाठी कोणतीही आडकाठी नसावी. काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात. भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात. Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-medicines-market-in-india-assocham-45393 औषध बनावट निघाले तरी चूक "डॉक्टर"चीच असते. कारण ते "लुटायलाच" बसलेले असतात. अशा परिस्थितीत तेथे काम करणारे डॉक्टर बेफाट आरोप करणारे रुग्ण आणि तेथील व्यवस्थापन यांच्या कात्रीत सापडलेला असतो. बाकी शहाण्या माणसाने आज डॉक्टर होऊ नये असे माझे स्पष्ट मत बनलेले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

आनन्दा 15/02/2016 - 09:26
खरेकाकांशा सहमत. पण तरीही दुप्पट किंमत आकारणे असमर्थनीय. मुद्दा बाहेरून औषधे आणण्याचा तर आहेच, पण त्याबरोबरच जास्त किंमत आकारण्याचा पण आहे. (त्यांनी एम आर पी पेक्षा जास्ती घेतले नाहीच म्हणा. नाहीतरी एमआरपी म्हणजे हल्ली टाईमपासच झालेला आहे.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 13/02/2016 - 21:58
काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात. भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात. Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...
याबाबत एक शंका...मोठ्ठी हॉस्पिटल्स कदाचित त्यांच्याकडच्या केमिस्टकडे ठेवली जाणारी औषधे पारखून घेत असतील...as a part of quality control...जी हॉस्पिटल्स लहान आहेत...ते लोक स्वतःच कदाचित जाणतेपणे अथवा अजाणतेपणे डुप्लिकेट औषधे ठेवत असतील तर???

मलाही हा अनुभव वडिलांच्या आजारपणात मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात आलेला आहे. त्यांना १ महिना रोज एक इंजेक्षन सकाळ संध्याकाळ घ्यायचे होते २१०० रु चे एक असलेले ते इंजेक्षन मी बाहेरुन ९०० रु. मध्ये आणले होते म्हणून व्यवस्थापनाबरोबर खूप वाद झाला होता पण आमचा डॉक्टर माझ्या बाजूने उभा राहीला आणि ते प्रकरण मिटले...

मदनबाण 18/02/2016 - 07:25
ग्राहक पंचायत इथे लिहती झाली आहे याचा विशेष आनंद आहे. असेच लिखाण आणि माहिती देणे चालु राहु दे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

कपिलमुनी 18/02/2016 - 07:40
हॉस्पिटलचेच स्टेंट अँजिओप्लास्टीला वापरायचे याच्यासारखी लूट नसेल

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 18/02/2016 - 09:43
मुनिवर आपले हे विधान अज्ञानजन्य आणि पुर्वग्रहदुषित किंवा अपुर्या माहितीवर आधारित आहे यात शंका नाही. यात दोन भाग आहेत. एक म्हणजे जेंव्हा आपली अँजिओ ग्राफी होते तोवर आपल्याला कोणत्या आकाराचा आणि किती लांबीचा स्टेंट लागेल हे समजणे शक्य नाही. प्रत्येक माणसाचा आंगठ्याचा ठसा दुसर्याशी मिळत नाही मग त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या कशा मिळणार हा मुलभूत फरक लोक समजावून घेत नाहीत. त्यातून रक्तवाहिन्यांचे जाळे आणि त्यात आलेले अडथळे हे कसे सारखे असणार म्हणजेच स्टेन्ट बसविण्यासाठी तितक्या जाडीचा त्याच आकाराचा आणि त्याच लांबीचा स्टेन्ट प्रत्येकाला वेगळा असतो. साधे कापडाच्या दुकानात गेलात तर प्यान्टचे रंग,लांबी, कंबर आकार हे वेगळे असतात. एवढे सगळे स्टेंट रुग्णालयाच्या औषधालयात ठेवावे लागतात. त्याच्या इन्व्हेंटरी ची किंमत कोण देणार? मोठ्या कापडाच्या दुकानात मिळणारे कापड महाग का असते याचे उत्तर शोधा. दुसरी गोष्ट-- आपण हॉटेलात बाहेरचे पदार्थ आणून खाऊ शकता का? किंवा होंडा च्या शो रूम मध्ये बाहेरून आणलेले सुटे भाग लावून मिळतील का? येथे तर तुमच्या शरीराच्या आत बसवलेला भाग एकदा बसवला कि काढता येत नाही अशा परिस्थितीत कोणते रुग्णालय बाहेरून आणलेला स्टेंट वापरून धोका पत्करतील? राहिली गोष्ट त्याच्या एम आर पी ची. डोळ्यात मोतीबिंदू नंतर बसवायचे भिंग रुपये ३०००/- पासून ३५०००/- पर्यंत मिळते कारण ते कमी दर्जाचे तंत्रज्ञान आहे आणि म्हणून भारतीय उत्पादक त्याचे उत्पादन करतात. स्टेंट हे अजून तरी आयात केले जातात. त्याची एम आर पी एक ते सव्वा लाख असून ते रुग्णालयांना ६५ हजार ते एक लाखाला मिळतात. यासाठी सरकारने ते जीवनावश्यक औषध किमत नियंत्रण कायद्याखाली आणायला पाहिजे.म्हणजे उत्पादन किमतीच्या १५- ३० % पेक्षा जास्त किंमत कंपन्यांना लावता येणार नाही. एका कॅथ लैब ची किंमत कमीत कमी ५ कोटी रुपयाच्या आसपास असते त्याशिवाय त्याला लागणारी जागा, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, बाकी उपकरणे, तंत्रज्ञ यांचे पगार याचा खर्च १० कोटीच्या पुढे जातो. तो करणे सामान्य सोडाच असामान्य डॉक्टरच्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणून हे उपचार महागडे होत जातात. रुग्णालये चालविणारे डॉक्टर नसून एम बी ए किंवा उद्योगपती आहेत आणि ते नफ्यासाठीच रुग्णालये चालवितात. औषध कंपन्या चालविणारे हि डॉक्टर नसतात. त्यांना आमिषे दाखवून गळाला लावणारे हि डॉक्टर नसतात. "गळाला लागणारे" डॉक्टर यांचे येथे समर्थन नाही परंतु असे डॉक्टर या साखळीतील एक सर्वात "कमजोर कडी" आहेत ज्यांना कुणीही उठावे आणि कसेही ठोकावे. कारण आरोग्य आणि जीव हि एक पूज्य गोमाता आहे आणि डॉक्टरने रुग्णासाठी आपले आयुष्य आणि जीव ओवाळून टाकावा अशी समाजाची अपेक्षा आहे. बाकी औषध कंपन्या, विमा कंपन्या, कोर्पोरेट घराणी यांनी काहीही केलेले चालते. जालावर मोबाईल, टीव्ही किंवा क्यामेरा घेतला तर एम आर पी च्या ४० % स्वस्त का मिळतो आणि शोरूम मध्ये एम आर पी लाच का मिळतो.याचे उत्तर सर्वाना माहित आहे. पण त्यांना(शोरूमला ) कुणी लुटारू म्हणताना आढळले नाही. एवढेच कशाला चेन्नैला पूर आला तेंव्हा चेन्नई ते हैदराबाद तिकीट विमान कंपन्यांनी २८ हजार रुपयाला विकले. अँजिओप्लास्टी सरसकट आवश्यक आहे का किंवा आवश्यक नसताना ती केली याचा टाहो फोडणारे आणि त्यांना उद्युक्त करणारे बालाजी ताम्बेन्सारखे/ केरळ आयुर्वेद लोक आहेत. त्याचा ९०%( अँजिओप्लास्टी केली नाही तरी काही होणार नाही) आणि १०%( जे रुग्ण रुग्णालयात पोहोचणारच नाहीत) या सांख्यिकीचा प्रतीवाद मी इतर कुठे तरी केला आहे. कुणाला हवा असेल तर तो त्यांनी शोधावा. असो. कुणीही उठावे आणि वस्तुस्थिती माहित नसताना डॉक्टरना लुटारू म्हणावे याचा प्रतिवाद करायचा आता मला उद्वेग ही आला आहे आणि कंटाळा सुद्धा. मी यावर आता कोणताही वाद करणार नाही किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न हि करणार नाही. प्रत्येकाने आपल्या(गैर) समजुतीप्रमाणे मत बनवावे. इति लेखनसीमा

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 18/02/2016 - 19:40
डॉक्टर, मी कुठेही डॉक्टरना लुटारू म्हणालो नाही . मला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटबद्दल बोलायचे होते. हॉस्पिटलची मॅनेजमेंट या गोष्टी करू देत नाही. पुण्यातल्या एका फार मोठ्या हॉस्पिटलमधला वैयक्तीक अनुभव सांगतो , तिथल्या भल्या डॉक्टरनेच हा सल्ला दिला होता , इथे स्टेंट घातलात तर महाग पडेल कारण मला यांचेच ईक्विपमेंट वापरावे लगतात. तुम्ही अमूक ठिकाणी ऑपरेशन करा. मी स्वतः येउन करतो. कारण बहुतांश सर्जन हे व्हिजिटींग असतात. बाकी माझा स्वतःच् माधव बाग , किलेशन थेरेपी , तांबे यां सारख्या गोष्टींवर विश्वास नाही. ( तो मुद्दा का लिहिला हेच कळला नाही ). आणि डॉक्टरांवर राग , आरोप नाही. पण स्टेंट ची प्रॉडक्शन कॉस्ट, इंपोर्ट कॉस्ट आणि सेलींग कॉस्ट यात खूप फरक आहे . पेशंट असो कि डॉक्तर , चांगल्या -वाईट प्रवृत्ती दोन्हीकडे असतात. सरसकटीकरण नको हीच इच्छा!

In reply to by सुबोध खरे

चिगो 19/02/2016 - 16:24
ह्या व्हिडीयो मध्ये दाखवलेली पद्धत वापरात आहे का? किंवा आपल्यामते ह्याप्रकारची सर्जरी होणे शक्य आहे का? मिपावरील अन्य डॉक्टरांनी/तज्ञांनी आपली मते मांडावीत, ही विनंती..

गरिब चिमणा 13/02/2016 - 17:38
छान ,हे डॉक्टर लोक हल्ली फारच माजोरी झाले आहेत.पुर्वी यांची वैयक्तीक प्रॅक्टीस असायची ,आता हे टोळ्या करुन दरोडा टाकायच्या तयारीत असतात,CT MRI घेऊन त्यातूनही पैसा छापतात.मेडीकलचे म्हणाल तर यांच्याच नात्यातल्या सोम्यागोम्याला डी.फार्म करुन तिथे लुबाडायला बसवलेले असते.अनेक ठीकाणी पेशंटच्या नातेवाईकांनी यांना रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे पण ही लोक सुधारायचे नाव घेत नाहीत.

In reply to by गरिब चिमणा

खटपट्या 19/02/2016 - 03:34
क्रुपया सरसकटीकरण करु नका. कमीतकमी पैशांमधे जास्तीत जास्त सेवा देण्याची इच्छा असणारे डॉक्टरही परीचयाचे आहेत.

In reply to by गरिब चिमणा

सुबोध खरे 19/02/2016 - 09:26
रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे अगदी अगदी ठाण्यातील धर्मादाय चाललेले सिंघानिया रुग्णालय असेच बंद पाडलेले आहे. जय महाराष्ट्र फक्त गरीब ठाणेकर आता स्वस्तात उपचारासाठी कुठे जातात ते विचारू नका.

गरिब चिमणा 13/02/2016 - 17:50
मिपावरचे डॉक काय ,त्यांच्याच लोकांची बाजू घेणार .रुग्णाने जागरुक असणे गरजेचे आहे.सातार्यात एखाद्या डॉक्टरने /हॉस्पीटलने जास्त बिल लावले तर लोक थेट उदयनराजेंकडे जातात,तिकडून फोन आला की मग बिल अर्ध्यावर करतात म्हणे.

In reply to by गरिब चिमणा

अन्नू 13/02/2016 - 18:06
सातार्‍याचे का? छान, मग आमचेच बंधू! ;) सातारा हॉस्पिटल हे नाव ऐकले आहे का? रोजचे किती पैसे छापतात ते लोक, हे जरा तिथल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विचारुन बघा जरा. :) अवांतर- याच उदयनजींचा वरदहस्त आहे म्हणे यांना, (खरं खोटं अलाहीदा) ;)

सुबोध खरे 13/02/2016 - 18:58
बहुसंख्य मोठ्या रुग्णालयात स्वतःचे औषधालय असते. तो एक रुग्णसेवेचा भाग असतो तसाच रुग्णालयाच्या नफ्याचा भाग असतो. कोणत्याही औषधाच्या किमती पैकी १५-२० % हा औषधालयाचा/ कोणत्याही केमिस्टचा नफा असतो. यात तेथे काम करणाऱ्या डॉक्टरला नफ्याचा भाग काही मिळत नाही तर ती "रुग्णालयाकडे" जातो. असे "मोठे" रुग्णालय पूर्ण खाजगी( तेथे काम करणाऱ्या डॉक्टरच्या मालकीचे) असेल तर गोष्ट वेगळी पण तसे क्वचित असते. पण म्हणून कोणत्याही रुग्णालयाने औषध आमच्याच औषधालयातूनच घेतले पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. हे एखाद्या लग्नाचा हॉल आमच्याच कंत्राटदाराचे कंत्राट घेतले पाहिजे म्हणून सर्रास आग्रह धरतात तसेच आहे. जर "लिहून दिलेलेच" औषध रुग्ण बाहेरून चांगल्या केमिस्ट किंवा कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून कडून आणत असेल तर तसे करण्यासाठी कोणतीही आडकाठी नसावी. काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात. भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात. Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-medicines-market-in-india-assocham-45393 औषध बनावट निघाले तरी चूक "डॉक्टर"चीच असते. कारण ते "लुटायलाच" बसलेले असतात. अशा परिस्थितीत तेथे काम करणारे डॉक्टर बेफाट आरोप करणारे रुग्ण आणि तेथील व्यवस्थापन यांच्या कात्रीत सापडलेला असतो. बाकी शहाण्या माणसाने आज डॉक्टर होऊ नये असे माझे स्पष्ट मत बनलेले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

आनन्दा 15/02/2016 - 09:26
खरेकाकांशा सहमत. पण तरीही दुप्पट किंमत आकारणे असमर्थनीय. मुद्दा बाहेरून औषधे आणण्याचा तर आहेच, पण त्याबरोबरच जास्त किंमत आकारण्याचा पण आहे. (त्यांनी एम आर पी पेक्षा जास्ती घेतले नाहीच म्हणा. नाहीतरी एमआरपी म्हणजे हल्ली टाईमपासच झालेला आहे.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 13/02/2016 - 21:58
काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात. भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात. Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...
याबाबत एक शंका...मोठ्ठी हॉस्पिटल्स कदाचित त्यांच्याकडच्या केमिस्टकडे ठेवली जाणारी औषधे पारखून घेत असतील...as a part of quality control...जी हॉस्पिटल्स लहान आहेत...ते लोक स्वतःच कदाचित जाणतेपणे अथवा अजाणतेपणे डुप्लिकेट औषधे ठेवत असतील तर???

मलाही हा अनुभव वडिलांच्या आजारपणात मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात आलेला आहे. त्यांना १ महिना रोज एक इंजेक्षन सकाळ संध्याकाळ घ्यायचे होते २१०० रु चे एक असलेले ते इंजेक्षन मी बाहेरुन ९०० रु. मध्ये आणले होते म्हणून व्यवस्थापनाबरोबर खूप वाद झाला होता पण आमचा डॉक्टर माझ्या बाजूने उभा राहीला आणि ते प्रकरण मिटले...

मदनबाण 18/02/2016 - 07:25
ग्राहक पंचायत इथे लिहती झाली आहे याचा विशेष आनंद आहे. असेच लिखाण आणि माहिती देणे चालु राहु दे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

कपिलमुनी 18/02/2016 - 07:40
हॉस्पिटलचेच स्टेंट अँजिओप्लास्टीला वापरायचे याच्यासारखी लूट नसेल

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 18/02/2016 - 09:43
मुनिवर आपले हे विधान अज्ञानजन्य आणि पुर्वग्रहदुषित किंवा अपुर्या माहितीवर आधारित आहे यात शंका नाही. यात दोन भाग आहेत. एक म्हणजे जेंव्हा आपली अँजिओ ग्राफी होते तोवर आपल्याला कोणत्या आकाराचा आणि किती लांबीचा स्टेंट लागेल हे समजणे शक्य नाही. प्रत्येक माणसाचा आंगठ्याचा ठसा दुसर्याशी मिळत नाही मग त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या कशा मिळणार हा मुलभूत फरक लोक समजावून घेत नाहीत. त्यातून रक्तवाहिन्यांचे जाळे आणि त्यात आलेले अडथळे हे कसे सारखे असणार म्हणजेच स्टेन्ट बसविण्यासाठी तितक्या जाडीचा त्याच आकाराचा आणि त्याच लांबीचा स्टेन्ट प्रत्येकाला वेगळा असतो. साधे कापडाच्या दुकानात गेलात तर प्यान्टचे रंग,लांबी, कंबर आकार हे वेगळे असतात. एवढे सगळे स्टेंट रुग्णालयाच्या औषधालयात ठेवावे लागतात. त्याच्या इन्व्हेंटरी ची किंमत कोण देणार? मोठ्या कापडाच्या दुकानात मिळणारे कापड महाग का असते याचे उत्तर शोधा. दुसरी गोष्ट-- आपण हॉटेलात बाहेरचे पदार्थ आणून खाऊ शकता का? किंवा होंडा च्या शो रूम मध्ये बाहेरून आणलेले सुटे भाग लावून मिळतील का? येथे तर तुमच्या शरीराच्या आत बसवलेला भाग एकदा बसवला कि काढता येत नाही अशा परिस्थितीत कोणते रुग्णालय बाहेरून आणलेला स्टेंट वापरून धोका पत्करतील? राहिली गोष्ट त्याच्या एम आर पी ची. डोळ्यात मोतीबिंदू नंतर बसवायचे भिंग रुपये ३०००/- पासून ३५०००/- पर्यंत मिळते कारण ते कमी दर्जाचे तंत्रज्ञान आहे आणि म्हणून भारतीय उत्पादक त्याचे उत्पादन करतात. स्टेंट हे अजून तरी आयात केले जातात. त्याची एम आर पी एक ते सव्वा लाख असून ते रुग्णालयांना ६५ हजार ते एक लाखाला मिळतात. यासाठी सरकारने ते जीवनावश्यक औषध किमत नियंत्रण कायद्याखाली आणायला पाहिजे.म्हणजे उत्पादन किमतीच्या १५- ३० % पेक्षा जास्त किंमत कंपन्यांना लावता येणार नाही. एका कॅथ लैब ची किंमत कमीत कमी ५ कोटी रुपयाच्या आसपास असते त्याशिवाय त्याला लागणारी जागा, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, बाकी उपकरणे, तंत्रज्ञ यांचे पगार याचा खर्च १० कोटीच्या पुढे जातो. तो करणे सामान्य सोडाच असामान्य डॉक्टरच्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणून हे उपचार महागडे होत जातात. रुग्णालये चालविणारे डॉक्टर नसून एम बी ए किंवा उद्योगपती आहेत आणि ते नफ्यासाठीच रुग्णालये चालवितात. औषध कंपन्या चालविणारे हि डॉक्टर नसतात. त्यांना आमिषे दाखवून गळाला लावणारे हि डॉक्टर नसतात. "गळाला लागणारे" डॉक्टर यांचे येथे समर्थन नाही परंतु असे डॉक्टर या साखळीतील एक सर्वात "कमजोर कडी" आहेत ज्यांना कुणीही उठावे आणि कसेही ठोकावे. कारण आरोग्य आणि जीव हि एक पूज्य गोमाता आहे आणि डॉक्टरने रुग्णासाठी आपले आयुष्य आणि जीव ओवाळून टाकावा अशी समाजाची अपेक्षा आहे. बाकी औषध कंपन्या, विमा कंपन्या, कोर्पोरेट घराणी यांनी काहीही केलेले चालते. जालावर मोबाईल, टीव्ही किंवा क्यामेरा घेतला तर एम आर पी च्या ४० % स्वस्त का मिळतो आणि शोरूम मध्ये एम आर पी लाच का मिळतो.याचे उत्तर सर्वाना माहित आहे. पण त्यांना(शोरूमला ) कुणी लुटारू म्हणताना आढळले नाही. एवढेच कशाला चेन्नैला पूर आला तेंव्हा चेन्नई ते हैदराबाद तिकीट विमान कंपन्यांनी २८ हजार रुपयाला विकले. अँजिओप्लास्टी सरसकट आवश्यक आहे का किंवा आवश्यक नसताना ती केली याचा टाहो फोडणारे आणि त्यांना उद्युक्त करणारे बालाजी ताम्बेन्सारखे/ केरळ आयुर्वेद लोक आहेत. त्याचा ९०%( अँजिओप्लास्टी केली नाही तरी काही होणार नाही) आणि १०%( जे रुग्ण रुग्णालयात पोहोचणारच नाहीत) या सांख्यिकीचा प्रतीवाद मी इतर कुठे तरी केला आहे. कुणाला हवा असेल तर तो त्यांनी शोधावा. असो. कुणीही उठावे आणि वस्तुस्थिती माहित नसताना डॉक्टरना लुटारू म्हणावे याचा प्रतिवाद करायचा आता मला उद्वेग ही आला आहे आणि कंटाळा सुद्धा. मी यावर आता कोणताही वाद करणार नाही किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न हि करणार नाही. प्रत्येकाने आपल्या(गैर) समजुतीप्रमाणे मत बनवावे. इति लेखनसीमा

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 18/02/2016 - 19:40
डॉक्टर, मी कुठेही डॉक्टरना लुटारू म्हणालो नाही . मला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटबद्दल बोलायचे होते. हॉस्पिटलची मॅनेजमेंट या गोष्टी करू देत नाही. पुण्यातल्या एका फार मोठ्या हॉस्पिटलमधला वैयक्तीक अनुभव सांगतो , तिथल्या भल्या डॉक्टरनेच हा सल्ला दिला होता , इथे स्टेंट घातलात तर महाग पडेल कारण मला यांचेच ईक्विपमेंट वापरावे लगतात. तुम्ही अमूक ठिकाणी ऑपरेशन करा. मी स्वतः येउन करतो. कारण बहुतांश सर्जन हे व्हिजिटींग असतात. बाकी माझा स्वतःच् माधव बाग , किलेशन थेरेपी , तांबे यां सारख्या गोष्टींवर विश्वास नाही. ( तो मुद्दा का लिहिला हेच कळला नाही ). आणि डॉक्टरांवर राग , आरोप नाही. पण स्टेंट ची प्रॉडक्शन कॉस्ट, इंपोर्ट कॉस्ट आणि सेलींग कॉस्ट यात खूप फरक आहे . पेशंट असो कि डॉक्तर , चांगल्या -वाईट प्रवृत्ती दोन्हीकडे असतात. सरसकटीकरण नको हीच इच्छा!

In reply to by सुबोध खरे

चिगो 19/02/2016 - 16:24
ह्या व्हिडीयो मध्ये दाखवलेली पद्धत वापरात आहे का? किंवा आपल्यामते ह्याप्रकारची सर्जरी होणे शक्य आहे का? मिपावरील अन्य डॉक्टरांनी/तज्ञांनी आपली मते मांडावीत, ही विनंती..
सुमारे सात वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात आमचा नातू चि. इशान याला व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आला. पुढे ते इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचले व त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. ताबडतोब त्याला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्याला ADEM नावाचा दुर्मिळ रोग झाला आहे ,असे मेंदूविकाराचे तज्ञ डॉ. दिवटे यांनी निदान केले. त्यावर एकमेव इलाज म्हणून Iviglob या आयात केलेल्या औषधाची इंजेक्शन्स रोज तीन वेळा याप्रमाणे पाच दिवस देण्यात आली. तो ९ जानेवारी ते १३ फ़ेब्रुवारी या मुदतीत सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात होता. औषधोपचार लागू पडून तो बरा झाला याबद्दल आम्ही हॉस्पिटलचे मनापासून आभारी आहोत.